diff --git "a/data_multi/mr/2020-50_mr_all_0149.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-50_mr_all_0149.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-50_mr_all_0149.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,986 @@ +{"url": "https://ainnews.tv/sujay-vikhe-is-a-bjp-mp-he-should-tell-what-is-cooking-in-the-ministry/", "date_download": "2020-12-02T18:35:20Z", "digest": "sha1:77BIJDVHDUXDCGUT2YSKI74X5POCRDZG", "length": 8891, "nlines": 102, "source_domain": "ainnews.tv", "title": "सुजय विखे हे भाजपचे खासदार, मंत्रालयात काय शिजते हे त्यांनी सांगावे!", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nसुजय विखे हे भाजपचे खासदार, मंत्रालयात काय शिजते हे त्यांनी सांगावे\nसुजय विखे हे भाजपचे खासदार, मंत्रालयात काय शिजते हे त्यांनी सांगावे\nप्राजक्त तनपुरे यांनी सुजय विखेंवर केली टीका\nअहमदनगर : सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मंत्रालयात काय शिजते हे त्यांनी स्पष्ट करावे, असा टोला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला. अहमदनगरमधील लष्कराच्या के. के. रेंज विस्तारीकरणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. त्यावरूनच प्राजक्त तनपुरे यांनी सुजय विखेंवर टीका केली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमधील लष्कराच्या के. के. रेंज विस्तारीकरणावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अहमदनगरमधील के. के. रेंज विस्तारीकरण होणार नसल्याचे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सांगितले आहे. त्यामुळे के. के. रेंज विस्तारीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खरे बोलतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीपूर्वी कळेल, असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले होते. त्यामुळे के. के रेंजच्या विस्तारीकरणावरुन संभ्रम निर्माण झाला होता. यावर तनपुरे यांनी विखेंना सडेतोड उत्तर दिले आहे.\n“के के रेंज संदर्भात विस्तारीकरण होणार की नाही हे निवडणुकीआधी कळेल. त्यामुळे पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा का मोदी साहेबांवर याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे”, असं भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केले होते. त्यामुळे स्थानिकांच्या मनात संभ्रम वाढला होता. के के रेंज विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण होणार की नाही याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे”, असं भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केले होते. त्यामुळे स्थानिकांच्या मनात संभ्रम वाढला होता. के के रेंज विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण होणार की नाही असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. “राज्यात लोकनियुक्त सरकार नाही तर षडयंत्र सरकार आहे. या षडयंत्र सरकारकडून सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस मिळतील, असं मला वाटत नाही”, असा घणाघात सुजय विखे पाटील यांनी त्यावेळी केला होता. “राज्य सरकारमुळे भ्रमनिरास झाला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आले आहे. त्यांच्या या वर्षाच्या कामकाजाकडे पाहिले तर कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. फक्त पत्रकार परिषदा, प्रवेश प्रक्रिया, घोषणाबाजी, नारळ फोडणे, फोटो काढणे एवढेच या सरकारचे काम आहे”, असा टोला सुजय विखेंनी लगावला होता.\nआज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी\nजायकवाडी धरणातून 49 दिवसांत एवढा टीएमसी पाण्याचा विसर्ग\nकधी महिला, तर कधी पत्रकारांना पुढे करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उद्धार, मग हे…\nमोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शासकीय कापूस खरेदी…\nराष्ट्रवादीच्या कार्यालयात या, सरकारच्या कामांचा ग्रंथ वाचायला…;…\nलोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, चालक व क्लिनर जागीच ठार\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathicorner.com/gudi-padwa-puja-vidhi-in-marathi.html", "date_download": "2020-12-02T19:04:16Z", "digest": "sha1:QSJ6HDBC2NJRZ4FWW2GMR6SIXYKJKKF7", "length": 7062, "nlines": 93, "source_domain": "marathicorner.com", "title": "गुढी पाडवा 2021 पूजा विधी, महत्व, तिथी | Gudi Padwa Puja Vidhi in Marathi Language -", "raw_content": "\nया लेख मध्ये काय आहे\nगुढी पाडवा हा सण संपूर्ण देशात वेगवेगळ्या नावाने ओळखतात. कर्नाटक मधील लोक या सणाला ‘युगाडी’ असे म्हणतात. तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मध्ये सुद्धा हा उत्सव ‘युगाडी’ म्हणूनच ओळखला जातो. काश्मीर मध्ये हा दिवस ‘नवरेह’ म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार गुढी पाडवा म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदाला हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. गुढी म्हणजे ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा.\nया दिवशी हिंदू कुटुंबात गुढी उभारून ‘पूजा-विधी’ (Celebrate) केली जाते. या दिवशी सर्व लोक घराच्या वेशीवर गुढी लावतात आणि आंब्याच्या पानांनी घराचे दरवाजे सजवतात. असा विश्वास आहे की हा सण घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणतो.\nया दिवशी आपण लवकर उठावे.\nलवकर उठून घर स्वच्छ करावे.\nसर्व कामे उरकून अंघोळ करावी.\nपूजा स्थळ पवित्र करण्यासाठ�� स्वस्तिक चिन्ह बनवा.\nस्वस्तिकच्या मध्यभागी हळद आणि कुंकू घाला.\nयानंतर गणपतीची पूजा करावी आणि हातातील गंध, अक्षता, फुले व पाने देवाला वहावी.\nनंतर घरात गुढी स्थापित करवी ती थोडी झुकलेली असावी.\nगुढी ही बांबूची काठीलाच असावी.\nगुढी च्या टोकावर आंब्याची पाने व कडू निम्बाची माळ असावी.\nकापड खांबावर बांधलेले असावे.\nते हिरव्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यांनी सजलेली असावी.\nयाशिवाय बांबूच्या वरच्या टोकाला कडुनिंब, आंब्याची पाने व पुष्पहार देखील बांधलेले असावे.\nखांबावर तांबे किंवा चांदीचा लोटा/कलश देखील असावा.\nगुढीची स्थापना झाल्यानंतर, भगवान विष्णू आणि ब्रह्राचे मंत्र पठण करावे.\nगुढीला दूरपासून दृश्यमान करण्यासाठी ते घराच्या छतावर किंवा इतर कोणत्याही उंच ठिकाणी लावावे.\nमार्च 24, 2021 ला 14:59:33 पासून प्रतिपदा\nनवीन वर्षाची कुंडली जाणून घेणे\nया मंत्राचा करावा – ॐ चतुर्भिर्वादनाई: वेदाना चतुरो भवयं शुभान ब्रह्मामध्ये जग जिवंत आहे, हृदय शाश्वत आहे.\nस्वामित्व योजना काय आहे\nमहाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 PDF File कृषी यांत्रिकीकरण\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49704", "date_download": "2020-12-02T18:02:01Z", "digest": "sha1:Q3YIDKQMTW6KPUDH33EERGDRMU2IRLAA", "length": 45796, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय क्रमांक दोन - चैतन्याचा झरा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विषय क्रमांक दोन - चैतन्याचा झरा\nविषय क्रमांक दोन - चैतन्याचा झरा\n'स्काइपवर येऊ शकाल का' पटवर्धनांचा सकाळी ११.३० ला फोन आला.खर तर माझा स्वयंपाक व्हायचा होता इतरही कामे होती.पण त्यांच्या स्वरात इतका उत्साह होता.मला नाही म्हणवल नाही.त्यांचा मुलगा त्यावेळी जपानमधून संपर्कात होता.त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा प्रयोग करून पहायचा होता.मला अंतरजालावरील बाबी हाताळण्याचे अत्यंत जुजबी ज्ञान,त्याना माझ्यापेक्षा थोडेच जास्ती आणि जपान मधल्या तज्ज्ञ मुलाची अशा आमच्याबरोबर गाठ होती.तांत्रिक अडचणी येत होत्या.पण अनेक खटपटीनंतर प्रयोग किंचित पुढे सरकला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाल नाही पण होऊ शकेल असा अंदाज आला.पटवर्धनांनी मनावर घेतलं म्हणजे ते पूर्णत्वाला जाणारच यात काही संदेह नाही.दोन दिवसापूर्वीच मिटींगमध्ये चर्चा झाली आपल्या सर्वांच्या तब्येतींचा विचार करता, मिटींगसाठी येण्याजाण्याचा व्याप करण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केल तर काय हरकत आहे.आम्ही बोलबच्चन. त्यांनी मात्र लगेच कृती केली. त्यांच्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्याकडून शिकल्या जातात.त्यांच्या संपर्कात राहणे हेच एक प्रकारचे शिक्षण असते.\n.शरच्चंद्र पटवर्धन म्हणजे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक.वय वर्षे ७९..परंतु संस्थापक म्हटलेलं त्याना अजिबात आवडत नाही.म्हटल तर ते दुरुस्त करून म्हणतात 'मी साधा कार्यकर्ता आहे.' हे फक्त बोलण्यापुरत नाही.त्याना तसच वाटत असत.त्याप्रमाणे त्यांची कृतीही असते.समारंभात मंचावर त्याना जबरदस्ती बसवावं लागत.त्यांच्या कामाला योग्य ती आणि तेवढीच दाद दिली तरी ते अवघडतात.\nपटवर्धन आम्हाला प्रथम मधुसूदन शेंडे यांच्या घरी मिटींगमध्ये भेटले.पहिल्या भेटीतच लक्षात आल हे वेगळ रसायन आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळात आम्ही सामील झाल्यावर अनेक वेगवेगळे पैलू उलगडत गेले..\n१९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु केला.\n'आपणच' हा त्यांच्या कोशातला महत्वाचा शब्द.दरवर्षी निघणार्‍या आमच्या मासिकात शुद्धलेखनाच्या होणार्‍या चुका त्यांच्यासाठी यातनामय असतात. आता बातमीपत्र सुरु करायचं आहे.तर म्हणाले,त्या चुका पाहण्यापेक्षा आपणच का डीटीपी शिकून घ्यायचं नाही पुणा इंजिनीअरींग कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअर झालेले पटवर्धन आईच्या आजारपणामुळे नोकरी सोडून पुण्याला आले.अमोनिया प्रिंटींग,झेरॉक्स, सायक्लोस्टाईल,नंतर इलेक्ट्रानिक क्षेत्रात कॅल्क्युलेटर रिपेअरिंग असे उद्योग आपणच शिकून केले.संगणक नविन आल्यावर संगणकाचे क्लास,खुप ज्ञान होते असे नाही पण जे येते ते शिकवायाचे हे करताना आपल शिकण होईल हा दृष्टीकोन. अशी आपणचची यादी खूप मोठी आहे.\nस्वच्छ शुद्ध विचार, स्वच्छ शुद्ध बोलण आणि स्वच्छ शुद्ध लिहिण यात विचाराची स्पष्टताही आली.आणि त्याप्रमाणे वागण हा त्यांचा स्थायी भाव आहे.कोणतेही निर्णय घेण्यामागे असा विचार असल्याने ते आपल्या निर्णयाबद्दल ठाम असतात.आणि त्यानुसार आपली भूमिका इतरांपर्यंत पोचविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात.मी म्हणतो म्हणून ऐका अस नाही तर माझ म्हणण खोडून काढा. मी मान्य करीन. असा त्यांचा खाक्या असतो.याबाबतच एक उदाहरण सांगायचं तर सुरुवाती पासून वर्गणी न घेण,मासिक,पुस्तके विनामूल्य देण याबाबत ते ठाम आहेत.पहिल्याबाबत कोणाला फार विरोध नव्हता.दुसर्‍याबाबत 'रुका हुवा फैसला' सिनेमाप्रमाणे एकेक मोहरे त्यांच्या बाजूनी होत गेले. पुस्तकाबाबत मात्र हे मान्य होत नव्हत. ना नफा ना तोटा या तत्वावर तरी मुल्य ठेवाव अस सर्वाना वाटत होत.याबाबत जवळजवळ सर्वजण एका बाजूला आणि ते एका बाजूलां अशी परिस्थिती होती.पण ते शेवटपर्यंत खिंड लढवत राहिले.त्यांच्या डोळयाच ऑप्रशन होत.पण तरी त्यादिवशी त्यांची बाजू मांडणार्‍या विविध मुद्यांच टिपण काढून ते बर्वेंच्या घरी देऊन गेले. तेही सायकलवर.\nया वयातही उन असो, पाउस असो,सर्व ठिकाणी त्यांचा सायकलवर संचार असतो.मिटिंग दुपारी तीनला असली तर आम्ही बंद गाडीतून आरामात येऊनही थकलेले.तर पटवर्धन मात्र सायकल चालवत येऊनही हसतमुखाने आणि उत्साहानी कामाला लागलेले.आतापर्यंत मंडळाच्या जितक्यां म्हणून मिटिंग झाल्या त्या सर्वाना त्यांची एखादा अपवाद वगळता१००% उपस्थिती.तीही सक्रीय'.कुठे कमी तिथ आम्ही' ही वृत्ती.आता मिटींगची ठिकाणे सर्व पेशंटना माहित झाली पण सुरुवातीला आल्यावर पेशंटला नेमक कस जायच समजाव म्हणून छोटीछोटी पत्रके करून आणलेली असत. शिवाय सेलोटेप,छोटी कात्री असायची.वजन काटा तर ते आजतागायत आणतात.वजन कमी होण हे पार्किन्सन्समधील मह्त्वाच लक्षण. प्रत्येकानी दर महिन्यात वजन पाहावं अस त्याना वाटत असत.वही करून त्यानुसार नोंदी करण्याचाही प्रयत्न .झाला. याबाबत सारे उदासीन. पण तक्रार न करता ते वजन काट्याच ओझ आणतातच.एखादा वक्ता अचानक आला नाही तर वेळ निभाऊन नेण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर सामग्री असते.शुभार्थींची(पेशंट) काळजी,त्यांच्या शुभंकरांपेक्षा (केअर टेकर)यांनाच जास्त असते.\nते सतत पुण्यातील आणि पुण्याबाहेरील शुभार्थीना फोनवरून कौन्सिलिंग करत असतात.तिशीत पार्किन्सन्स झालेल्या एका शुभार्थीने सांगितले.'आ��्महत्या करावीशी वाटली.पण पटवर्धनकाकानी हे कसे चुकीचे आहे हे इतक्या छान प्रकारे समजून सांगितले की आता पीडी होऊन दहा वर्षे झाली.खूप सोसावे लागते पण आत्महत्येचा विचार मात्र पूर्ण पुसला गेला'.ते फक्त त्यांच्या पत्नीचे शुभंकर नाहीत तर जोजो भेटेल पिडीग्रस्त त्यांचे शुभंकर आहेत.पीडी पेशंट स्वत:ही विचार करणार नाही इतका त्यांनी पेशंटच्या भूमिकेत जाऊन जगण्यातील बारीक सारीक बाबींचा विचार केलेला असतो.पार्किन्सन्सवरच चिकित्सकपणाने केलेलं वाचन त्याला असलेली अनुभवाची, निरिक्षणाची जोड,पिडीग्रस्तानी आनंदी राहावं यासाठीची धडपड या सर्वातून निर्माण झालेलं लेखन,शुभंकर,शुभार्थींसाठी दिशादर्शक आणि पिडीवरील लिखाणात मोलाची भर घालणार आहे.अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेले तटस्थ,तर्कशुद्ध,तरीही रटाळ न होता संवाद साधणार्‍या ओघवती भाषेत लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य.\nलिखाणात तटस्थता असली तरी शुभंकर म्हणून त्यांच्या वागण्यात अत्यंत हळुवारपणा असतो.सेवा करण हा स्त्रियांचा गुण हा समज त्यांनी खोटा ठरवला.आमची भेट झाली तेंव्हा त्यांच्या पत्नीला पीडी होऊन १४ वर्षे झाली होती.वहिनींचा मुळातला अशक्तपणा,त्यात गीळण्याची समस्या या बाबी लक्षात घेता इतकी वर्षे त्यांच्या पीडीला आटोक्यात ठेवण्यात पटवर्धनांचा वाटा खूप मोठ्ठा वाटा आहे.त्यांचा आहार,विहार व्यायाम,त्याना वेळ देण आणि अवकाशही देण यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला होता.वहिनी अधून मधून सभाना येत.याबाबतीतला निर्णय वहिनींचा असे. त्या असल्या की सायकलीला थोडा आराम मिळे.एरवी त्यांच्या शबनम मध्ये टीपणासाठी वही,पेन,औषधाच्या रिकाम्या छोट्या बाटलीत पाणी,इतराना देण्या साठी आणलेली काही उपयुक्त कात्रणे असत.वहिनी बरोबर असल्या की त्यांच्या औषधांची भर असायची.सभेवर नियंत्रण ठेवताना वहीनींच्या औषधांच्या वेळेवर लक्ष असायचे.पतीपत्नी म्हणून आणि शुभंकर शुभार्थी म्हणून त्यांचे परस्पर सबंध आदर्श असेच.घरी हे दोघच असले तरी वहिनींनीही त्याना कधी आपल्यासाठी अडकवून ठेवले नाही.आणि पटवर्धानानीही बाहेर किती राहायचं याच भान ठेवलं.बाहेर असले तर मधून मधून फोन करून चौकशी आणि कितीवेळ थांबावं लागेल हे सांगून त्याबद्दल चालेल ना ही विचारणा.सगळ कस नेमक\nत्यांच्या नेमकेपणाचा प्रत्यय इतरत्रही येत राहतो.त्यांच्याकडे प्रत्यक्ष बोलताना किंवा फोनवर बोलताना ते म्हणतील 'थांबा थांबा पुन्हा सांगा' आपण ओळखाव आपल्या विधानात गडबड आहे त्याचं पाहिलं थांबा यायच्या आत बर्‍याचवेळा आपल्या विधानातील गडबड लक्षात आलेली असते.आपण फारसा विचार न करता पटकन सरधोपट विधान करतो. मग अस स्वत:लाच तपासण होत. थांबा म्हणताना आपल्याला नीट ऐकू न आल्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली असते.आपण मनाशी ठरवतो पटवर्धनांशी बोलताना घाइगडबडीत, गुळमुळीत विधाने करायची नाहीत.खर तर कधीच करायची नाहीत.तरीही त्याना थांबा थांबा म्हणायला लावण्याचे प्रसंग येतच राहतात.\nपटवर्धनांना फोन करायचा म्हणजे व्यवस्थित वेळ घेऊनच फोन करायला हवा.आम्हाला दोघानाही खूप गोष्टी शेअर करायच्या असतात.शुभार्थींची यादी अद्ययावत करण्याच काम पटवर्धन करतात.अत्यंत किचकट असे हे काम ते समर्थपणे करतात.नवीन पेशंट येतात, काहींचा मृत्यू,पता बदल, फोन बदल असे सारखे चालू असते.फोनवर या सर्वांची देवाणघेवाण होते,नवीन उपचार,शुभार्थीच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती, त्यानुसार मंडळाच्या कामाची दिशा ठरवणे अशा अनेक गोष्टी असतात.पटवर्धन म्हणजे पीडीवरील चालता बोलता कोश त्यामुळे बरीच नवी माहिती समजते, काही चुकीची माहिती दुरुस्त होते.कधीतरी साहित्य इतिहास असेही विषय निघतात.त्याना लहान मुलासारखे अनेक गोष्टीबद्दल कुतूहल असत.अनेक प्रश्न असतात शंका असतात.एकदा त्यांनी विचारल संस्कृत आपण देवनागरीत पाहतो तस इतर लिपीत असत काप्रथम कोणत्या लिपीत सुरुवात झाली वगैरे.अर्धवट माहितीवर उत्तर देऊन चालणार नव्हत मग मी माझ्या ओळखीतल्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना विचारल.काहीवेळा या विषयावर बोलण्यासाठी स्वतंत्रपणे भेटू अस बोलण होत.पण ते घडत नाही.शुभंकर शुभार्थींसाठी सहल असली की मात्र अशा ठेवणीतल्या गोष्टी बाहेर पडतात.\nएका सहलीत त्यांनी आठवणीतील जुनी गाणी आणली.ती कोणाची ओळखायची होती.एकदा विविध वलयांकित व्यक्तींच्या फोटोवर आधारित ओळखा पाहू हा खेळ करून आणला होता.त्यासाठी सर्वाना पुरतील इतक्या प्रती काढण,उत्तरे लिहिण्यासाठी कागद असा सर्व खटाटोपही केला होता.एकदा ओरीगामिच्या स्पर्धेसाठी विविध आकाराचे कागद कापून आणले होते. या सर्व खेळात पीडी पेशंटच्या क्षमता,मनोरंजनाबरोबर उपयुक्तता याचाही त्यांनी विचार केलेला असतो.प्रत्��ेक सहलीत वहिनी बरोबर असायच्या.या वर्षी मात्र त्यांच्या डोळयाच ऑप्रशन झाल त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.अशावेळी त्यांच्या कुटुंबियांपैकी घरी कोणीतरी मदतीला येत.उगाच इतराना त्रास द्यायचा नाही.पण गरज असेल तेंव्हा मदत घेण्यास अनमान करायचं नाही अशी त्यांची वृत्ती असते.\nपार्किन्सन्स मित्रमंडळाला अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला त्यावेळी वहिनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या.त्याआधी बरेच दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या मुलांनी हॉस्पिटलचा सर्व चार्ज घेतला होता त्याना त्यांची कामे करण्यासाठी मोकळे ठेवले होते.पुरस्कार सोहळ्यास ते आले होते.स्टेजवर पुरस्कार घेण्यासही ते गेले.पण हा सन्मान पाहण्यास वाहिनी उपस्थित नव्हत्या.सोहळा संपल्यावर वहिनींना सन्मान चिन्ह दाखवण्यासाठी ते घेऊन गेले.या सन्मानात पटवर्धनांबरोबर त्यांचाही वाटा होताच नाकाही दिवसातच वहिनींचे निधन झाले.हे होणार हे माहिती असले तरी.त्रास हा होतोच पण 'मृत्यू एक चिरंतन सत्य'असा स्वीकार त्यांच्या वागण्या बोलण्यात होता.भेटायला येणार्‍यांसाठी एका कागदावर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काय-काय झाले ते लिहिले होते.तो कागद ते येणार्‍यांना देत होते नंतरच्या सभेला ते आले तेंव्हा यादीतले बदल असलेला कागद दिला.डिलिटच्या लिस्ट मध्ये शुभलक्ष्मी पटवर्धन नाव होते हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्यानाकाही दिवसातच वहिनींचे निधन झाले.हे होणार हे माहिती असले तरी.त्रास हा होतोच पण 'मृत्यू एक चिरंतन सत्य'असा स्वीकार त्यांच्या वागण्या बोलण्यात होता.भेटायला येणार्‍यांसाठी एका कागदावर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काय-काय झाले ते लिहिले होते.तो कागद ते येणार्‍यांना देत होते नंतरच्या सभेला ते आले तेंव्हा यादीतले बदल असलेला कागद दिला.डिलिटच्या लिस्ट मध्ये शुभलक्ष्मी पटवर्धन नाव होते हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्यानाका नसतील माहित नाही.पण माझ्या मात्र डोळ्यातून पाणी आले.काही दिवसातच दिनानाथ हॉस्पिटलमध्ये पार्किन्सन्स मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी तर्फे पीडीवर कार्यक्रम होता.इथेच वहिनी अनेक दिवस होत्या. माझ्या नात्यातल्या दोन व्यक्ती बरेच दिवसापूर्वी येथे गेल्या.तर माझे पाय दिनानाथ मध्ये जाताना अजून लटपटतात.त्यामुळे वाटलं पटवर्धन येतीलका नसतील माहित नाही.पण माझ्या मात्र डोळ्यातून पाणी आले.काही दिवसातच दिनानाथ हॉस्पिटलमध्ये पार्किन्सन्स मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी तर्फे पीडीवर कार्यक्रम होता.इथेच वहिनी अनेक दिवस होत्या. माझ्या नात्यातल्या दोन व्यक्ती बरेच दिवसापूर्वी येथे गेल्या.तर माझे पाय दिनानाथ मध्ये जाताना अजून लटपटतात.त्यामुळे वाटलं पटवर्धन येतीलपटवर्धन आले थोडे उशिरा. कारण ९० वर्षाच्या व्याह्यांना भेटण्यास ते तळेगावला गेले होते.ते पटवर्धनाना भेटायला येऊ शकत नव्हते म्हणून हेच गेले.\nसध्या ते महाराष्ट्रातील नाटक मंडळींचा अभ्यास करत आहेत.त्यासाठी ते भरतनाट्य मंदिराच्या वाचनालयात जात असतात.हे त्याचं काम स्वांतसुखाय आहे. स्वांतसुखाय अस काम कोणी करूच शकत नाही ही माझी धारणा पटवर्धनांकडे पाहून बदलली.\nशुभार्थी गेल्यावर अपवाद वगळता शुभंकरांच येण बंद होत.पण ही तर त्यांचीच निर्मिती.हे काम सुरु करताना वहिनी निमित्य असल्या तरी ते सर्वांचे शुभंकर होते.त्यांची भूमिका वैश्विक होती..धार्मिक लोकाना पाखंडी वाटू शकणारे,विज्ञाननिष्ठा आचरणात आणणारे चैतन्याचा अखंड झरा असे पटवर्धन मला तरी खरे अध्यात्मिक वाटतात.आचार्य भागवतांनी मांडलेल्या कर्मयोगी अध्यात्माची संकल्पना जगणारे स्वत:ला वैश्विक बनवणारे कर्मयोगी.अध्यात्म जगणारे अध्यात्मिक.\nखूप छान वाटलं वाचून. अशी ही\nखूप छान वाटलं वाचून. अशी ही सेवाभावी माणसं असतात. व्यक्तिचित्रण छान जमलयं\nवा, श्री. पटवर्धनसाहेबांची अतिशय सुंदर ओळख करुन दिलीत शोभनाताई तुम्ही ....\nइतक्या व्यवस्थित, सेवाभावी व्यक्ति आजकाल अतिशय दुर्मिळ झाल्यात ...\nवा शोभनाताई, फार प्रभावी\nवा शोभनाताई, फार प्रभावी व्यक्तिचित्र रेखाटलंयत. इतकं वैविध्यपुर्ण व्यक्तिमत्व, त्यातून तुमची एकेक पापुद्रा तपशीलवार उलगडून दाखवण्याची शैली याचा सुरेख संगम या चित्रणात दिसतो आहे.\nशेवटचे परिच्छेद हेलावून टाकणारे झाले आहेत. पटवर्धनकाकांना मनःपुर्वक अभिवादन\nपटवर्धनकाकांचे व्यक्तिचित्रण आवडले. छान लिहीलेत तुम्ही.\nछान व्यक्तिचित्रण दोन शब्द\nदोन शब्द नवीन कळाले\nया शब्दांचा मूळ अर्थ सुद्धा हाच आहे की वेगळा आहे \nश्री.पटवर्धन यांच्याविषयीचा तुमचा प्रत्येक शब्द ��्हणजे त्या व्यक्तिमत्वाची निव्वळ ओळख नव्हे तर वाचकाला असे वाटावे की समाजोपयोगी कार्य करायचे म्हणजे ते शरीर कोणत्याही अवस्थेत असले तरी मन जर ताजे असेल तर कार्य करण्यासाठी कसलाही अडथळा येऊच शकत नाही. खूप सुंदर लिहिले आहे तुम्ही सरांविषयी विशेषतः त्यांच्या नवनवीन शाखा शिकण्याची प्रवृत्ती. अशा व्यक्तींना पुरेशी असते ती इच्छा आणि होकारार्थी वृत्ती. पटवर्धन यानी कोणत्याच करणीकडे नकारात्मक दृष्ट्या पाहिलेले नाही हे जाणवते.\n\"... शुभलक्ष्मी पटवर्धन नाव होते हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्याना....\" अगदी काळजात चर्र झाले माझ्या. आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीचे नाव कायमपणे घालवून टाकताना हृदय किती आक्रंदिते हे मी स्वतः अनुभवले आहे, शोभनाताई. तो भाग इथे सांगणे मी उचीत मानत नाही...पण माझे मन या वाक्याने हेलावून गेले.\nशरच्चंद्र पटवर्धन....आता नाही विसरू शकत मी हे नाव.\nनितांत सुंदर व्यक्तीमत्वाची, नितांत सुंदर शब्दात ओळख करून दिलीत त्याबद्दल आभार न मानता ऋणातच राहणे पसंत करतो.\nछान लिहीलेत तुम्ही. अस काहि\nछान लिहीलेत तुम्ही. अस काहि व्यक्तिमत्व वाचल कि वाटत आपण किति आळशी आहोत..फक्त ऑफिसच आणी घरच काम करुन दमतो .....\nसुरेख व्यक्तीचित्रण. अगदी अलिकडेच त्यांना भेटलो. त्यांच्या मार्मिकतेचा प्रत्यय आला होता.\nमनीमोहोर,.जाइ,शशांक्,दिनेश अशिका सई,रान्चो,योकु,अशोक हर्पेन सृष्टी,अतुल सर्वाना मनःपुर्वक धन्यवाद.\nयोकु, स्क्रिझोपेनियावरिल देवराइ सिनेमाच्यावेळी बाबा म्हण्जे अनिल अवचट यानी हे शब्द सुचविले.ते प्रचलित झाले. विविध स्वमदत गट आता ते सर्रास वापरतात.डॉक्टर आनंद नाडकर्णी यानी सांगितल, भारताबाहेरील देशात ही आता ते वापरले जात आहेत.त्याना बाहेरुन येणार्‍या पत्रात ShubhaarthI ,shubhankar अस लिहिलेल असत.\nशोभनाताई, परिचय अतिशय आवडला. लेखनपद्धतीही आवडली. अशी हुन्नरी आणि सेवाभावी माणसे सगळ्या गरजूना भेटावीत.\nतुमच्या गटाचे काम चान्गले चालले आहे असे दिसते.\nया स्पर्धेतल्या लेखांचं पुस्तक प्रकाशित करायचं म्हणतायत तर त्यात अगदी आवर्जून असलाच पाहिजे असा लेख\nछान लिहील आहे. आवडले.\nछान लिहील आहे. आवडले.\nखुप सुंदर शोभनाताई. खरं\nखरं म्हणजे शब्द थिटे पडतायत तुमचं आणि पटवर्धन दोघांचं कौतुक करायला.\nपटवर्धन यांना हॅटस ऑफ, सलाम, नमस्कार आणि तुम्हालाही.\nशोभन���, खुप छान ग. अगदी\nशोभना, खुप छान ग. अगदी जसेच्या तसे समोर उभे राहिले डोळ्यासमोर\nपटवर्धनकाकांच्या कार्याला सलाम, आणी तुमच्या नितांतसुंदर लिखाणालाही \nओह हे तर आमच्या पटवर्धनचे\nओह हे तर आमच्या पटवर्धनचे वडिल. अर्थात हे सारे माहित नव्हते निदान मला तरी.\nफार एन्करेंजींग व्यक्तीमत्व आहे हे.\nशोभनाताई , डोळ्यात पाणी आणलंत\nशोभनाताई , डोळ्यात पाणी आणलंत . होय, अशी माणसं असतात. त्याचं कार्य सर्वांपर्यंत पोचो न पोचो, ती अविरत निरलस सेवा करतात.मला वाटतं ' कामयेत दु:खतप्तानां प्राणिनां आर्तिमोचनं ' हे केवळ पोकळ शब्द नसून ती जगण्याची रीत आहे हे स्वार्थी जगाला कळावं म्हणून ती जन्माला येतात.\nकौतुक वाटते पटवर्धनांचे. लिखाणही सुंदर\nखुप सुंदर लेखन शोभनाताई _/\\_\nखुप सुंदर लेखन शोभनाताई _/\\_\nश्री. पटवर्धन काकांसारख्या माणसांच्या बळावर समाज तगून राहण्याची ताकद मिळवतो - हे पुन्हा एकदा जाणवलं.\nभारती,राया,इशुनाथ,अतिवास प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/katrina-kaif-vacation-in-maldives-shared-beautiful-photos-dcp-98-ssj-93-2325297/", "date_download": "2020-12-02T19:06:21Z", "digest": "sha1:XKO27WHALLB6BEY45FIMV6YEQ6L4ZNHR", "length": 12089, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "katrina kaif vacation in maldives shared beautiful photos dcp 98 ssj 93 | कतरिनाचा घायाळ करणारा ‘हा’ फोटो पाहिलात का? | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकतरिनाचा घायाळ करणारा ‘हा’ फोटो पाहिलात का\nकतरिनाचा घायाळ करणारा ‘हा’ फोटो पाहिलात का\nसोशल मीडियावर रंगलीये कतरिनाच्या फोटोची चर्चा\nउत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील मनमोहक हास्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कतरिना सोशल मीडियावर सक्रिय असून सतत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.त्यामुळे बऱ्याचदा कतरिना तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे सध्या सर्वत्र तिची चर्चा रंगली असून अभिनेत्री आलिया भट्टनेदेखील तिच्या फोटोवर भन्नाट कमेंट केली आहे.\nलॉकडाउनच्या मोठ्या कालावधीनंतर आता हळूहळू सगळं पूर्वपदावर येताना दिसत आहे. त्यामुळे कलाविश्वानेदेखील जोर धरला आहे. अनेक चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यात कतरिनादेखील तिच्या आगामी चित्रपटाकडे वळली आहे. सध्या कतरिना मालदीवमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असून येथील काही फोटो तिने शेअर केले आहेत.\nमालदीवमध्ये चित्रीकरण सुरु असल्यामुळे खूप आनंदी आहे, असं कॅप्शन कतरिनाने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे कतरिनाच्या आगामी प्रोजेक्टचं चित्रीकरण मालदीवला होत असल्याचं चाहत्यांना समजलं आहे. त्यामुळे अनेकांनी तिला कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये आलियानेदेखील कमेंट करत सुंदर असं म्हटलं आहे.\nदरम्यान, लॉकडाउननंतर कतरिना पहिल्यांदाच चित्रीकरणासाठी बाहेर पडली आहे. लवकरच ती सूर्यवंशी आणि फोन भूत या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘विवाह’मधल्या भूमिकेसाठी अमृता रावला द्यावी लागली होती ‘ही’ परीक्षा\n2 ‘स्कूबी डू’चे निर्माते काळाच्या पडद्याआड; उपचारादरम्यान झालं निधन\n3 अभिनेत्री वैदेही परशुरामी ठरली ‘युवा तेजस्वी चेहरा’\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/thief-comes-to-rob-a-house-in-south-mumbai-settles-for-a-champagne-instead-45434", "date_download": "2020-12-02T19:30:52Z", "digest": "sha1:L47N4RBOGCSQ3IZNZQRKMCPEQAGX3BNX", "length": 11196, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "चोरी करायला गेलेला चोर पियाला दारू, तुरुंगात उघडला डोळा | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nचोरी करायला गेलेला चोर पियाला दारू, तुरुंगात उघडला डोळा\nचोरी करायला गेलेला चोर पियाला दारू, तुरुंगात उघडला डोळा\nदारूची नशा एका चोराला चांगलीच भारी पडली. चोरी करायला गेला. पण दारूच्या लालसेपोटी त्याला गाठावा लागला तुरुंग...\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nदारूची नशा एका चोराला चांगलीच भारी पडली. गेला चोरी करायला. पण दारूच्या लालसेपोटी त्याला गाठावा लागला तुरुंग... तुम्ही कधी ऐकलं किंवा वाचलं नसेल अशी एक घटना समोर आली आहे. चोरी करायला गेलेला चोर दारू पिऊन त्याच घरात झोपला. जेव्हा त्यानं डोळे उघडले तेव्हा तो तुरुंगात होता. ही मजेशीर घटना मरीन ड्राइव्ह इथं घडली आहे.\nमुंबई मिररच्या वृत्तानुसार, मुंबई सेंट्रलमध्ये राहणारा १९ वर्षीय संजीव वर्मा बुधवारी रात्री मरीन ड्राईव्ह परिसरात चोरी करण्यासाठी गेला होता. तो चोरी करण्यासाठी एका व्यावसायिकाच्या घरात शिरला. गिरीकुंज इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर या व्यावसायिकाचं घर आहे. कसा तरी त्यानं व्यावसायिकेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तो किंमती सामानाचा शोध घेऊ लागला. तेव्हा त्यानं तिथं ठेवलेला फ्रिज उघडला. फ्रिजमध्ये त्याला शॅपेनच्या २ बाटल्या सापडल्या.\nदारूची लालच पडली महागात\nशॅम्पेन पाहिल्यावर संजीवला लालच आलं. त्यानं शॅम्पे��ची पूर्ण एक बॉटल खाली केली. फक्त एवढ्यावर तो थांबला नाही. तर शॅम्पेनची दुसरी बॉटल देखील त्यानं अर्धी फस्त केली. पण थोड्या वेळानं त्याला दारु चढली. तो इतका नशेत होता की तो त्याच घरात बेशुद्ध पडला.\nसंजीव ज्या घरात चोरी करायला गेला होता ते घर व्यावसायिक सिद्धांत साबू यांचं होतं. सिद्धांत साबू इमारतीच्या त्याच मजल्याच्या दुसर्‍या फ्लॅटमध्ये राहत होते. थोड्या वेळानं जेव्हा सिद्धांत साबू घराबाहेर पडला तेव्हा त्यानं आपल्या घराचा दिवा जळताना पाहिला. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतून लॉक असल्याचं त्यानं कळालं. सिंद्धांत साबूनं तिथं आणखी लोकांना बोलावलं आणि सर्वांनी मिळून दरवाजा तोडला. ते आत गेले तेव्हा संजीव पडलेला आढळला. संजीवला पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं.\nखावी लागतेय तुरुंगाची हवा\nपोलिसांनी जेव्हा घराची तपासणी केली तेव्हा त्यांना कचऱ्याच्या डब्यात शॅम्पेनची रिकामी बाटली आणि फ्रिजमध्ये शॅम्पेनची अर्धी बाटली सापडली. यानंतर पोलिसांनी संजीवला अटक केली. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणलं. साबू म्हणाले की, नुकताच मी हा फ्लॅट खरेदी केला आहे. त्यामुळे त्यानं या फ्लॅटमध्ये कमी वस्तू ठेवल्या आहेत.\nयाबाबत पोलिसांनी संजीवला विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की, चोरी करण्यासाठी तो फ्लॅटमध्ये गेला होता. परंतु दारू प्यायल्यानंतर तो नशेत बेहोश झाला. मात्र, तिथून त्यानं कोणतीही चोरी केली नसल्याचं सांगितलं.\nकुलाब्यातून ४ अफगाणींना अटक\nगौतम नवलखा, तेलतुंबडे यांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला\nआदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो\n‘त्या’ गर्दुल्याला लिफ्ट देणं पडलं महागात, टॅक्सी चालकाचा अपघाती मृत्यू\nअनुष्का शर्मा 'प्रेगा न्यूज'ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर\nफूड डिलिव्हरी बॉय, सलून कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची होणार कोरोना चाचणी\nराज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात १११ जणांचा मृत्यू\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/8742", "date_download": "2020-12-02T19:03:42Z", "digest": "sha1:727M6UKW2EVLEUZTSKPID7OY7B3BWAAJ", "length": 44109, "nlines": 1334, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रीएकनाथी भागवत | श्लोक ७ वा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nत्वय्युद्धवाश्रयति यस्त्रिविधो विकारो मायान्तराऽऽपतति नाद्यपवर्गयोर्यत् \nजन्मादयोऽस्य यदमी तव तस्य किं स्युराद्यन्तयोर्यदसतोऽस्ति तदेव मध्ये ॥७॥\n`मी उद्धव' ऐसें म्हणतां तूं कोण आहेसी तत्त्वतां \nऐक त्या स्वरूपाची कथा तुज मी आतां सांगेन ॥८०॥\nजन्म स्थिति आणि निधन \nत्यांची अधिष्ठात्री माया जाण तिसी चळण तुझेनी ॥८१॥\n तूं आश्रयो पैं सबाह्यतां \nतुझेनि अंगें यासी चपळता तूं यापरता चिदात्मा ॥८२॥\n तैं प्रपंचासी आली सत्यता' \nहें मायामय गा तत्त्वतां \nसकळ प्रपंचाचें जें भान \nदिसे तेंही मिथ्या दर्शन वस्तुत्वें जाण सत्य नव्हे ॥८४॥\n तुझी तत्त्वतां तूं ऐक ॥८५॥\nतेचि प्रपंचाची अलिप्त युक्ती ऐशी आहे परम प्रतीती \n प्रपंचाची वस्ती सत्यत्वें नाहीं ॥८६॥\nउत्पत्ति आदीं प्रपंच नसे अंतीं कांहीं उरला न दिसे \nमध्यें जो कांहीं आभासे तो मायावशें मिथ्याभूत ॥८७॥\n अंतीं तेंचि उरे निरुपम \nमध्यें स्थितिकाळीं तेंचि ब्रह्म मिथ्या भवभ्रम भ्रांतासी ॥८८॥\n अस्तमानीं उरलें न दिसे \nमध्यें जें काहीं आभासे तेथही नसे जळलेश ॥८९॥\n अंतीं दोर उरे साचारु \nमध्यें भ्रमें भासे सर्पाकारु तोही दोरु दोररूपें ॥९०॥\n वस्तु सत्य प्रपंच मिथ्या \nहें उद्धवा जाण तत्त्वतां \nऐशी या प्रपंचाची घडामोडी \nउद्धवा तुज न लागे वोढी तूं परापरथडीं नित्यमुक्त ॥९२॥\n तें तूं साचार उद्धवा ॥९३॥\nहे ऐकोनि देवाची गोष्टी \nहरिखें आनंदु न जिरे पोटीं एकला सृष्टीं न समाये ॥९४॥\n`तूं ब्रह्म' म्हणतां यदुराजें \n मज म्हणे `तूं ब्रह्म पूर्ण' \nआजि मी सभाग्य धन्य धन्य धांवोनि श्रीचरण वंदिले ॥९६॥\n उद्धव सप्रेम पूसत ॥९७॥\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ व २३ वा\nअध्याय तिसरा - आरंभ\nश्लोक १३ व १४ वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nअध्याय चवथा - आरंभ\nश्लोक १५ व १६ वा\nअध्याय पाचवा - आरंभ\nश्लोक ३९ व ४० वा\nअध्याय सहावा - आरंभ\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक २९ व ३० वा\nअध्याय सातवा - आरंभ\nश्लोक ३३ व ३४ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nअध्याय आठवा - आरंभ\nअध्याय नववा - आरंभ\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक १ ला व २ रा\nश्लोक ३ रा व ४ था\nश्लोक ५ वा व ६ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ४२ व ४३ वा\nश्लोक ४ व ५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ८ व ९ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ ते २४\nश्लोक ५७ व ५८ वा\nश्लोक ३२ व ३३ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक २४ व २५ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक १४ व १५ वा\nश्लोक २० व २१ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ५८ व ५९ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक १२ व १३ वा\nश्लोक ३४ व ३५ वा\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक २५ व २६ वा\nश्लोक ३० व ३१ वा\nश्लोक ३६ व ३७ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ५० व ५१ वा\nश्लोक ५२ व ५३ वा\nश्लोक ५४ व ५५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक २९ व ३० वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nश्लोक ४६, ४७ व ४८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक २३ व २४ वा\nश्रीएकनाथ स्तवन - आर्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/150850", "date_download": "2020-12-02T19:47:04Z", "digest": "sha1:GHNUHQBE6E22OEKLIUZV7YX6C5DTATMM", "length": 2029, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:५७, १५ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१५:५८, १ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\n१२:५७, १५ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/corona-market-will-down-depends-ganesh-festival-313527", "date_download": "2020-12-02T19:24:10Z", "digest": "sha1:TKMBCASADPMNCJQV3ZVXDWKGMVJJHY45", "length": 17515, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "Corona : विघ्नहर्त्याच्या उत्सवातील रोजगारावरच यंदा विघ्न! - Corona Market Will Down Depends On Ganesh Festival | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nCorona : विघ्नहर्त्याच्या उत्सवातील रोजगारावरच यंदा विघ्न\nउत्सवाच्या निमित्ताने फुलांचे हार, वाती, मोरपिसे घेऊन उभ्या राहणाऱ्या लाहन मुलांपासून ते डीजेवर गाणी वाजवणाऱ्यांपर्यंत अनेक समाजघटकांना रोजगार मिळतो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच संबंधित लोक कामाला लागत असतात आणि दहा बारा दिवसात चांगले उत्पन्न मिळवतात. परंतू यावर्षी कोरोनाचे संकट आले आणि मार्चपासून जनजीवन ठ���्प झाले आहे. याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर जाणवणार\nऔरंगाबाद : गणेशोत्सव केवळ एक धार्मिक उत्सवच नव्हे, तर यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात गणेशमूर्ती विकणारे विक्रेते, खेड्यापाड्यांतून दुर्वा, आगरड्याची पाने, जास्वंदाची फुले विकायला घेऊन बसलेले लोक, गणेशमुर्ती घेऊन जाणारे हातगाडी, लोडींग रिक्षावाले, मंडपवाल्यांपासून रोजची आरती करणारे पुरोहित अशा हजारो लोकांना रोजगार मिळत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सारे जागच्या जागीच ठप्प झाल्याने दरवर्षी हजारो लोकांना एकाचवेळी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या विघ्नहर्त्याच्या उत्सवात कोरोनाने या लोकांच्या रोजगारावरच विघ्न आणले आहे.\nपालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले\nउत्सवाच्या निमित्ताने फुलांचे हार, वाती, मोरपिसे घेऊन उभ्या राहणाऱ्या लाहन मुलांपासून ते डीजेवर गाणी वाजवणाऱ्यांपर्यंत अनेक समाजघटकांना रोजगार मिळतो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच संबंधित लोक कामाला लागत असतात आणि दहा बारा दिवसात चांगले उत्पन्न मिळवतात. परंतू यावर्षी कोरोनाचे संकट आले आणि मार्चपासून जनजीवन ठप्प झाले आहे. याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर जाणवणार असून पर्यायाने या उत्सवतुन ज्यांना रोजगार मिळतो त्यांच्यावर फार मोठा प्रतिकुल परिणाम होणार आहे.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nरोकडा हनुमान मंदिरात पौरोहित्य करणारे प्रवीण गुरूजी म्हणाले, की दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळात सकाळ-संध्याकाळ आरतीसाठी होत असते. यावर्षी ते प्रमाण फारच कमी होणार आहे. पर्यायाने दक्षिणा, शिधा मिळणार नाही. शहरात नोंदणीकृत सुमारे साडेचार हजार पुरोहितांना कोरोनामुळे यंदा शिधा आणि दक्षिणेपासून वंचित रहावे लागणार आहे.\nही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...\nपैठण गेट येथील बॉम्बे ढोल सेंटरचे शेख रफिक म्हणाले, की दरवर्षी किमान ४०० ते ५०० ढोलची विक्री आणि दुरूस्ती करायचो. भजनीमंडळांसाठी तबले, मृंदंगाची कामे यायची मात्र यावर्षी व्यवसायच नाही. गणेशोत्सवाच्या तीन महिने आधी आम्ही कामाला सुरूवात करायचो मात्र यावर्षी निव्वळ बसून आहोत. कोरोनाच्या भितीने खेड्यातील लोकही येत नस���्याचे त्यांनी हताशपणे सांगितले.\nयांना मुकावे लागणार रोजगाराला\nमखर, लाकडी पाट, चौरंग तयार करणारे आणि विकणारे\nगुलाल, प्रसाद, धूप, आगरबत्ती, वाती तयार करून विरणारे\nसांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कलाकार\nदररोज सकाळ संध्याकाळ आरती करणारा पुरोहितवर्ग\nभंडाऱ्याचा प्रसाद करणारे आचारी, केटरर्स, त्यांचे मदतनीस\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमास्क नको असे म्हणणाऱ्या याचिकादाराला एक लाख जमा करण्याचे आदेश\nमुंबई: राज्य सरकारच्या कोविड19 संसर्गाबाबत निर्धारित केलेल्या धोरणात्मक निर्बंध आणि मास्कची सक्ती हटविण्याची मागणी करणाऱ्याला याचिकादाराला...\nतूर अन् कापसाच्या काड्यांपासून रोजगार; टोपली, डालकी बनवत कारागीरांना कमाईची संधी\nझोडगे (नाशिक) : विविध प्रकारच्या पिकांच्या काड्यांपासून बनविल्या जाणाऱ्या टोपली, डालक्यांना ग्राहकांची पसंती कायम असल्याने ग्रामीण भागातील...\n\"ती नटी म्हणते ते POK आहे, आता योगीजी मुंबईत आले आहेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये \nमुंबई : योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजतोय. यावर शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर पुन्हा भाष्य...\n यंदा किमान १० टक्क्यांनी कटऑफ वाढणार\nपुणे : कोरोनाच्या निमित्ताने औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व आणि रोजगाराची यातून फार्मसीच्या प्रवेशासाठी जबरदस्त स्पर्धा पहायला मिळणार...\nयोगी आदित्यनाथांनी मराठी माणसाशी संवाद न साधणे चुकीचे - अनील अहीरकर\nनागपूर : भारत हा एकसंघ देश आहे. आपल्याला कुठेही फिरण्याची मुभा आहे. मात्र, कुठल्याही राज्यात जाताना आपण त्या राज्यातील लोकांशी बोलणे गरजेचे आहे. आज...\nपंजाबी आजीनं कंगणाला डाफरलं, म्हणाली ' तु माझ्या शेतात कामाला ये'\nमुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला शेवटी एका पंजाबी आजीनं जशास तसे उत्तर दिले आहे. तिला दिलेलं उत्तर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण ���ोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://digitallibrary.io/mr/?changedLanguage=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T17:59:01Z", "digest": "sha1:DSFERVDBPKQY2X35JZ66OUXU5H2MLWQA", "length": 32194, "nlines": 436, "source_domain": "digitallibrary.io", "title": "- Global Digital Library", "raw_content": "\nमला तेच हवं आहे\nअनिलला काहीतरी हवं असतं पण त्याची आई त्याला म्हणते, ‘नको नको, ते नको’ …बाजारातला प्रत्येक दुकानदारही त्याला तेच म्हणतो, ‘नको नको, ते नको’ आणि त्या छोट्या मुलाला खूप खूप राग येतो.\nमी आणि माझी बहीण\nसतत भांडणाऱ्या पण एकमेकींवर तेवढंच प्रेम करणाऱ्या दोन बहिणींची ही गोष्ट.\nकोट्टावी राजाची झोपाळू नगरी\nकोट्टावी राजाला रात्री मुळीच झोप यायची नाही. दिवसा मात्र, त्याचे मंत्री जेव्हा काही कठीण समस्यांवर चर्चा करायचे, तेव्हा राजाला डुलक्या यायच्या. त्यानं सगळ्यांना यावरचा उपाय विचारला. मात्र कशाचाच उपयोग होईना. शेवटी एक दिवस… चला तर. कोट्टावी राजाच्या नगरीत जाऊन येऊ आणि पुढं काय घडलं पाहू.\nभभलू अस्वलाचे आयुष्य रोमांचक आहे. तो ते अतिशय उत्साहाने घालवतो त्याच्या रात्रीच्या साहसाची गोष्ट वाचा आणि तुम्हाला हिमालयांतील अस्वलांचे गुपित कळेल.\nजंगलातल्या त्या अद्भुत विचित्ररूप ठिकाणाविषयी बुलबुलीनं खूप ऐकलं होतं. लोक त्याविषयी सतत बोलत, पण तिथे गेलं मात्र कुणीच नव्हतं. तिथे जाताना, बुलबुलीच्या सोबतीला होता फक्त तोताराम. तिच्या आयुष्यातलं ते सर्वात मोठं साहस ठरणार का\nगोमेला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक पाय मोडला. पण कितवा पाय मोडला हेच कळेना. मग तिला कोण आणि कशी मदत करणार… साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिकेचं हे मनोरम चित्रपुस्तक.\nचिव चिव टप टप\nआजूबाजूचे गमतीदार आवाज छकुलीला बाहेर बोलावतात. तुम्हाला ऐकू येतात का हे आवाज\nकल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. दसऱ्याचे दिवस जवळ आलेत आणि आता वेध लागले आहेत रामलीलेचे गुरुजी दरवर्षी नवीन काहीतरी करतात. यावर्षी काय वेगळी गंमत घडते, बघा बरं वाचून.\nनंबर एक की नंबर दोन दोन्हीही मोठीच कामं आहेत गड्या दोन्हीही मोठीच कामं आहेत गड्या पण जुन्या काळात स्वच्छतागृहं कशी दिसायची, ते ठाऊक आहे तुम्हाला पण जुन्या काळात स्वच्छतागृहं कशी दिसायची, ते ठाऊक आहे तुम्हाला शिवाय वेगवेगळ्या देशांत ती वेगवेगळी होती का शिवाय वेगवेगळ्या देशांत ती वेगवेगळी होती का जगातली वेगवेगळी ठिकाणं आणि काळ यांमधल्या स्वच्छतागृहात डोकावून पाहायला तयार व्हा पाहू\nमला तेच हवं आहे\nअनिलला काहीतरी हवं असतं पण त्याची आई त्याला म्हणते, ‘नको नको, ते नको’ …बाजारातला प्रत्येक दुकानदारही त्याला तेच म्हणतो, ‘नको नको, ते नको’ आणि त्या छोट्या मुलाला खूप खूप राग येतो.\nमी आणि माझी बहीण\nसतत भांडणाऱ्या पण एकमेकींवर तेवढंच प्रेम करणाऱ्या दोन बहिणींची ही गोष्ट.\nकोट्टावी राजाची झोपाळू नगरी\nकोट्टावी राजाला रात्री मुळीच झोप यायची नाही. दिवसा मात्र, त्याचे मंत्री जेव्हा काही कठीण समस्यांवर चर्चा करायचे, तेव्हा राजाला डुलक्या यायच्या. त्यानं सगळ्यांना यावरचा उपाय विचारला. मात्र कशाचाच उपयोग होईना. शेवटी एक दिवस… चला तर. कोट्टावी राजाच्या नगरीत जाऊन येऊ आणि पुढं काय घडलं पाहू.\nभभलू अस्वलाचे आयुष्य रोमांचक आहे. तो ते अतिशय उत्साहाने घालवतो त्याच्या रात्रीच्या साहसाची गोष्ट वाचा आणि तुम्हाला हिमालयांतील अस्वलांचे गुपित कळेल.\nजंगलातल्या त्या अद्भुत विचित्ररूप ठिकाणाविषयी बुलबुलीनं खूप ऐकलं होतं. लोक त्याविषयी सतत बोलत, पण तिथे गेलं मात्र कुणीच नव्हतं. तिथे जाताना, बुलबुलीच्या सोबतीला होता फक्त तोताराम. तिच्या आयुष्यातलं ते सर्वात मोठं साहस ठरणार का\nगोमेला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक पाय मोडला. पण कितवा पाय मोडला हेच कळेना. मग तिला कोण आणि कशी मदत करणार… साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिकेचं हे मनोरम चित्रपुस्तक.\nचिव चिव टप टप\nआजूबाजूचे गमतीदार आवाज छकुलीला बाहेर बोलावतात. तुम्हाला ऐकू येतात का हे आवाज\nकल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. दसऱ्याचे दिवस जवळ आलेत आणि आता वेध लागले आहेत रामलीलेचे गुरुजी दरवर्षी नवीन काहीतरी करतात. यावर्षी काय वेगळी गंमत घडते, बघा बरं वाचून.\nनंबर एक की नंबर दोन दोन्हीही मोठीच कामं आहेत गड्या दोन्हीही मोठीच कामं आहेत गड्या पण जुन्या काळात स्वच्छतागृहं कशी दिसायची, ते ठाऊक आहे तुम्हाला पण जुन्या काळात स्वच्छतागृहं कशी दिसायची, ते ठाऊक आहे तुम्हाला शिवाय वेगवेगळ्या देशांत ती वेगवेगळी होती का शिवाय वेगवेगळ्या देशांत ती वेगवेगळी होती का जगातली वेगवेगळी ठिकाणं आणि काळ यांमधल्या स्वच्छतागृहात डोकावून पाहायला तयार व्हा पाहू\nमला तेच हवं आहे\nअनिलला काहीतरी हवं असतं पण त्याची आई त्याला म्हणते, ‘नको नको, ते नको’ …बाजारातला प्रत्येक दुकानदारही त्याला तेच म्हणतो, ‘नको नको, ते नको’ आणि त्या छोट्या मुलाला खूप खूप राग येतो.\nमी आणि माझी बहीण\nसतत भांडणाऱ्या पण एकमेकींवर तेवढंच प्रेम करणाऱ्या दोन बहिणींची ही गोष्ट.\nकोट्टावी राजाची झोपाळू नगरी\nकोट्टावी राजाला रात्री मुळीच झोप यायची नाही. दिवसा मात्र, त्याचे मंत्री जेव्हा काही कठीण समस्यांवर चर्चा करायचे, तेव्हा राजाला डुलक्या यायच्या. त्यानं सगळ्यांना यावरचा उपाय विचारला. मात्र कशाचाच उपयोग होईना. शेवटी एक दिवस… चला तर. कोट्टावी राजाच्या नगरीत जाऊन येऊ आणि पुढं काय घडलं पाहू.\nभभलू अस्वलाचे आयुष्य रोमांचक आहे. तो ते अतिशय उत्साहाने घालवतो त्याच्या रात्रीच्या साहसाची गोष्ट वाचा आणि तुम्हाला हिमालयांतील अस्वलांचे गुपित कळेल.\nजंगलातल्या त्या अद्भुत विचित्ररूप ठिकाणाविषयी बुलबुलीनं खूप ऐकलं होतं. लोक त्याविषयी सतत बोलत, पण तिथे गेलं मात्र कुणीच नव्हतं. तिथे जाताना, बुलबुलीच्या सोबतीला होता फक्त तोताराम. तिच्या आयुष्यातलं ते सर्वात मोठं साहस ठरणार का\nगोमेला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक पाय मोडला. पण कितवा पाय मोडला हेच कळेना. मग तिला कोण आणि कशी मदत करणार… साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिकेचं हे मनोरम चित्रपुस्तक.\nचिव चिव टप टप\nआजूबाजूचे गमतीदार आवाज छकुलीला बाहेर बोलावतात. तुम्हाला ऐकू येतात का हे आवाज\nकल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. दसऱ्याचे दिवस जवळ आलेत आणि आता वेध लागले आहेत रामलीलेचे गुरुजी दरवर्षी नवीन काहीतरी करतात. यावर्षी काय वेगळी गंमत घडते, बघा बरं वाचून.\nनंबर एक की नंबर दोन दोन्हीही मोठीच कामं आहेत गड्या दोन्हीही मोठीच कामं आहेत गड्या पण जुन्या काळात स्वच्छतागृहं कशी दिसायची, ते ठाऊक आहे तुम्हाला पण जुन्या काळात स्वच्छतागृहं कशी दिसायची, ते ठाऊक आहे तुम्हाला शिवाय वेगवेगळ्या देशांत ती वेगवेगळी होती का शिवाय वेगवेगळ्या देशांत ती वेगवेगळी होती का जगातली वेगवेगळी ठिकाणं आणि काळ यांमधल्या स्वच्छतागृहात डोकावून पाहायला तयार व्हा पाहू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T19:43:02Z", "digest": "sha1:KDHDASRZ4HABGATVMHNLBE2TKYP2QDGI", "length": 2999, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अभिजीत कोसंबी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअभिजीत कोसंबी हा कोल्हापूरचा एक गायक आहे. त्याने २००७ साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरची सा रे ग म प संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला 'महागायक' होण्याचा सन्मान मिळविला.\nLast edited on २४ ऑक्टोबर २०२०, at १६:३०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०२० रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेच��� नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2020-12-02T18:06:44Z", "digest": "sha1:JLKGAFR7IKYSBESNO4DPL2HSS3OHN2LK", "length": 37201, "nlines": 138, "source_domain": "navprabha.com", "title": "शेती-संस्कृतीचा दीपोत्सव | Navprabha", "raw_content": "\nदिव्याशिवाय दिवाळीची संकल्पना पूर्ण होतच नाही. माझ्या मते ‘दिवाळी’ हा शब्दच ‘दिव्यांच्या ओळी’ या अर्थाने जन्माला आला आहे. दिवा किंवा दीप म्हणजे तेजाचे, अग्नीचे प्रतीक. त्याला गर्भप्रतीक पण मानले जाते. जीवनाच्या अखंडत्वाचे ते रूपक. दिवाळीच्या उत्सवात दिवे पेटवणे हे प्रतीकात्मक असून या उत्सवानिमित्ताने आमच्या पूर्वजांनी जीवनाच्या अखंडत्वाची कामना केलेली दिसते.\nदिवाळी अथवा दीपावली म्हणजे उजेडाचा, दिव्यांचा उत्सव. अंधाराला दूर करून प्रकाशाचे स्वागत करण्याचा उत्सव. निसर्गही या दिवसांत प्रफुल्लित असतो. वर्षाऋतू संपून शरदाने आपली कोवळी कोवळी सोनपिवळी किरणे पृथ्वितलावर पांघरायला सुरुवात केलेली असते. पावसाळ्यात हिरवटलेली धरती आता नखशिखान्त सोनरंगात न्हालेली असते. घरे-दारे, कोठारे धनधान्याने भरलेली असतात. सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. अशा वेळी शरद ऋतूच्या ऐन मध्यावर, आश्‍विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस दिवाळीचा सण.\nप्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य ज्यावेळी उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्याकाळी या सणाचा उगम झाला असा समज आहे. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून, जेव्हा सहा महिन्यांचा दिवस सुरू होतो, तेव्हा ध्रुव प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखेवाटले असावे, अन् म्हणून त्यांनी हा उजेडाचा आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली असावी, असे मानले जाते.\nचौदा वर्षांचा वनवास संपून राम आपली भार्या सीता आणि बंधू लक्ष्मणासह अयोध्येस परत आले त्या दिवशी प्रजेने दीपोत्सव साजरा केला. इथूनच दीपावलीची सुरुवात झाली, असेही मानले जाते.\nधारणा काहीही असो, परंतु दिवाळी अथवा दीपावली हा मूळ शेती-संस्कृतीशी संबंधित सण. तो धान्य-लक्ष्मीचा, जी पर्यायाने धनलक्ष्मीही आहे तिच्या स्वागताचा उत्सव. गोव्यासारख्या मूळ मातृप्रधान संस्कृतीशी संलग्न अस���ेल्या प्रदेशांत या उत्सवाचे हेच स्वरूप सुस्पष्ट होते. या दिवसांत गोव्यात नुकतीच सुगी सुरू झालेली असते. नव्या धान्याचा दरवळ घर-दारे, शेत-शिवारांत अजूनही दरवळत असतो. शेतकरीही मनातून आनंदून गेलेला असतो. अशावेळी तो आनंद व्यक्त करण्याच्या उद्देशाने, अन् ज्याने आपल्याला झोळी भरभरून दिली त्या या जगातील अज्ञात सर्वश्रेष्ठ शक्तीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ही दीपोत्सवाची रचना केली गेली असावी, हे सत्य दिवाळी साजरी करण्याचा काळ आणि तिच्याशी संबंधित प्रथा-परंपरा यांचा अभ्यास केल्यास पुढे येते.\nआज कित्येक जुन्या परंपरा नामशेष झालेल्या आहेत. शहरांमध्ये तर तुरळकपणे त्या निदर्शनाला येतात. गोव्याच्या ग्रामीण भागातही आधुनिकतेचे बरेच वारे वाहते आहे, तरी पूर्णपणे हा भाग आधुनिकतेच्या आहारी गेलेला नाही, म्हणूनच अजूनही या भागांत पूर्वीच्या कित्येक परंपरा दिवाळीच्या दिवशी आत्मीयतेने पाळलेल्या अन् गोव्यातील दिवाळीच्या त्या वैशिष्ट्य बनून राहिलेल्या दिसतात.\nदसरा अन् दिवाळी या सणांचा बंधुत्वाचा संबंध आहे. गोव्यात पूर्वीच्या काळी आश्विन महिन्यात दसर्‍याच्या उत्सवाला धरून कापणीला सुरुवात होत होती. विजयादशमीच्या दिवशी बहुतेक गावांमध्ये देवाची पालखी वा तरंग (अवसर) गावच्या मुख्य शेतीत अथवा नमशीत मिरवणुकीने जाते अन् तिथे काही विधी संपन्न करून देवीने कौल दिल्यावर कापणीला सुरुवात होते. ही प्रथा आजही बर्‍याच गावांमध्ये बघायला मिळते. काही गावांमध्ये विजयादशमीच्या दिवशी शेतात पालखी जाण्याऐवजी नवरात्रीच्या ठरावीक दिवशी हे विधिवत ‘नवें’ (नव्या धान्याचे कणीस) कापतात अन् नंतर कापणीला सुरुवात होते.\nदसर्‍याला सुरू केलेली कापणी दिवाळीआधी संपते, ती संपवायलाच हवी असते. दिवाळीला घरे-दारे, कोठारे नव्या धान्याने भरलेली असायलाच हवीत, कारण या धान्याच्याच पावलांनी शेतकर्‍याच्या घरात ‘धनलक्ष्मी’ प्रवेश करते अशी धारणा आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी येणारी धनत्रयोदशी (आश्‍विन शुक्ल त्रयोदशी) हेच सुचित करते, किंबहुना धनत्रयोदशी म्हणजेच ‘धान्यलक्ष्मी’ घरात प्रवेशण्याचा हा लाक्षणिक दिवस असतो.\nदिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करून होते. फक्त गोव्यातच नव्हे तर देश-विदेशांत जिथे जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो तिथे तिथे त्याची सुरुवात दीप पेटवून होते. पारंपरिकपणे दिवाळीला मातीच्या आणि कणकेच्या पणत्या घरा-दारांत पेटवल्या जातात. तसेच घराच्या दारात किंवा घरासमोर उंच जागी- एखाद्या झाडावर किंवा घराच्या छप्परावर- आकाशकंदील लावला जातो. धनत्रयोदशी दिवशी लावलेला हा दिवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत तेवत ठेवण्याची प्रथा आहे.\nदिव्याशिवाय दिवाळीची संकल्पना पूर्ण होतच नाही. माझ्या मते ‘दिवाळी’ हा शब्दच ‘दिव्यांच्या ओळी’ या अर्थाने जन्माला आला आहे. दिवा किंवा दीप म्हणजे तेजाचे, अग्नीचे प्रतीक. त्याला गर्भप्रतीक पण मानले जाते. जीवनाच्या अखंडत्वाचे ते रूपक. दिवाळीच्या उत्सवात दिवे पेटवणे हे प्रतीकात्मक असून या उत्सवानिमित्ताने आमच्या पूर्वजांनी जीवनाच्या अखंडत्वाची कामना केलेली दिसते.\nधनत्रयोदशी दिवशी पेटवलेला हा आकाशकंदील दक्षिण दिशेला लावण्याची प्रथा आहे. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो मुद्दामच दक्षिणेला पेटवतात. यमदेवाच्या आदरार्थ तो पेटवला जातो असे सांगतात. यासंबंधाने एक पुराणकथा सापडते. पुराणकाळी म्हणे हैम नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या पुत्राचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाला. स्वतः यमदुताला त्याचा प्राण घेऊन जाताना खूप दुःख झाले. त्याने आपल्या मनातील सल यमराजासमोर बोलून दाखवली तेव्हा यमाने सांगितले, जो कोणी धनत्रयोदशीपासून पाच दिवसपर्यंत आपल्या घराच्या दारात दिवे पेटवणार त्याला कधीच आडमृत्यू येणार नाही, आणि तेव्हापासून लोक धनत्रयोदशीला आपल्या दारात दिवा पेटवायला लागले. या पुराणकथेत तथ्य असो वा नसो, परंतु ती जाणत्याकडून मुलांना ऐकवली जाते. तसेच दिवाळीला दारात आकाशकंदील लावला तर त्या उजेडात आपले स्वर्गवासी पूर्वज अदृश्यरूपे वास करायला येतात अशीसुद्धा कथा ग्रामीण भागात मुलांना ऐकवली जाते.\nधनत्रयोदशी दिवशी नवीन वस्तू खरेदी करून घरात आणण्याची प्रथा आहे. असे केल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होते अशी समजूत आहे. आदिमकाळी या दिवशी शेतीप्रधान संस्कृतीत नव्या फसलेचे धान्य घरी आणले जायचे, या प्रथेतूनच या प्रथेचा उगम झाला असावा.\nधनत्रयोदशीच्या आदला दिवस म्हणजे आश्‍विन शुक्ल द्वादशी. गोव्यात या दिवसाचे तेवढे महत्त्व मानण्यात येत नाही; मात्र इतर राज्यांत- खास करून ��हाराष्ट्रात- या दिवशी ‘वसुबारस’ असते. या दिवशी संध्याकाळी तुलसीवृंदावनासमोर दिवे पेटवले जातात. नंतर गोठ्यातील गुरांची पूजा केली जाते. यावेळी लहान पोरांनी (गुराख्यांनी) ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ असे गाणे म्हणत सणाची बिदागी मागत घरोघरी फिरण्याची प्रथा आहे. काही आदिवासी जमातीत या सणाला ‘वाघबारस’ असेही म्हणतात आणि वाघदेवाची मातीची किंवा लाकडाची आकृती करून तिची पूजा करतात. तिला कोंबडा अथवा बकरा बळी देऊन गुरा-वासरांची राखण मागितली जाते.\nगोव्यात सर्वसामान्यपणे सगळ्या समाजांत नरकचतुर्थीच्या दिवसापासून दिवाळीच्या प्रथांना सुरुवात होते. परंपरासंपन्न गावांमध्ये या दिवशी संध्याकाळी सवाष्णी पाण्याचे हंडे, कळशा घासून-पुसून लखलखीत करतात. त्यावर चुन्याने नक्षी काढतात, त्यांना फुलांच्या माळा घालून सजवतात अन् त्या घेऊन नदीवर (तळीवर किंवा विहिरीवर) जातात. तिथे फूल-कुंकूम अर्पण करून पाण्याची पूजा केली जाते. नदीच्या पाण्यात कणकेचे दिवे सोडतात (किंवा काठावर पेटवून ठेवतात). पूजा-प्रार्थना करून सजलेल्या भांड्यांमध्ये पाणी भरून घरात आणले जाते. हे पाणी सजवलेल्या मोठ्या हंड्यात भरून ते तापवले जाते. या हंड्याजवळही दिवा पेटवला जातो, विडा ठेवला जातो. मग पहाटे प्रतीकात्मक रीतीने नरकासुराचा वध करून घरात आलेली पुरुषमंडळी याच पाण्याने अंगाला तेल-उटणे लावून अभंग्यस्नान करतात. स्नानाअगोदर घरातील सवाष्ण स्त्रीने त्यांना पाटावर बसवून तेल लावण्याचीही प्रथा आहे.\nपूर्वीच्या काळी दिवाळीच्या दिवशी अभंग्यस्नान करून पुरुष मंडळी पायाने ‘कारीट’ (काकडीच्या जातीतील परंतु आकारानं एकदम लहान असे अत्यंत कडू फळ) चिरडून फोडायचे अन् त्याचा तुकडा तोंडात टाकायचे. हे कारीट फोडणं म्हणजे प्रतीकात्मक रीतीने नरकासुर दैत्याचा वध करणे अशी समजूत आहे. हल्लीच्या काळी शहरांमध्ये अन् काही प्रमाणात गावांमध्येसुद्धा नरकासुराची प्रतिकृती बनवून त्याचा वध केला जातो. यासंबंधाने स्पर्धाही आयोजित केल्या जातात. नरकासुर हा एक दैत्य राजा. तो खूप माजलेला होता. तो जनतेला खूप पिडायचा. त्याने आपल्या बंदिशाळेत सोळा सहस्त्र स्त्रियांना कैद करून ठेवले होते. श्रीकृष्णाने त्या दैत्याचा नरकचतुर्दशी दिवशी वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. त्याचबरोबर त्या स्त्रियांची सुटका केली अशी पुराणकथा आहे. आणि या घटनेची आठवण म्हणून प्रतीकात्मक रीतीने कारीट चिरडले जाते अशी जनमानसांत लोकधारणा आहे.\nनरकासुर वध करून घरात शिरलेल्या पुरुषांना सवाष्णीने ओवाळायची प्रथा आहे. यावेळी ते तिला ओवाळणीची भेट देतात. या प्रथेत आता थोडासा बदल झालेला दिसतो. आता अभंग्यस्नानानंतर ही ओवाळणी केलेली दिसते.\nओवाळणीनंतर पोह्यांचा फराळ होतो. गोव्यात पोह्यांचे अन् दिवाळीचे खास नाते आहे. या सणालाच ग्रामीण भागात ‘फोवांची परब’ म्हणजे पोह्यांचा सण म्हणतात. आधी घरातील वडीलमाणूस देवाची पूजा करून त्याला गोड्या पोह्यांचा नैवेद्य दाखवतो. पहिली ‘वाडी’ म्हणजे पान देवाला, नंतर घरपुरुशाला (कुलपुरुष) आणि त्यानंतर घरातील मंडळी या पोह्यांच्या फराळाचा आस्वाद घेतात. शेजारपाजार्‍यांनी एकमेकांना पोह्यांची वाडी पोचवण्याची आणि एकमेकांच्या घरी फराळ खायला जाण्याची प्रथा आहे. सुखवस्तू घरांमध्ये गुळाच्या पोह्यांबरोबरच पोह्यांचे आणि कित्येक प्रकार बनवले जातात. उदा. नारळाच्या दुधातील गोड पोहे, बटाटे पोहे, दुधातील पोहे, फुलवलेले पोहे, तिखट पोहे, ताकातील पोहे, दह्यातील पोहे, साखरेचे पोहे वगैरे. शिवाय वाटाण्याची उसळ, आंबाड्याची करम… हे प्रकारसुद्धा बनवले जातात. हे पोहे नव्या उत्पादनाच्या भाताचेच बनवले पाहिजेत अशी गावांमध्ये- जिथे शेती संस्कृती रुजलेली होती, तिथे- प्रथा होती. यानिमित्ताने नव्या फसलेच्या धान्याचा पहिला मान देवाला किंवा सृष्टिकर्त्याला ज्याने हे धान्य तयार केले त्याला दिला जायचा. त्याचबरोबर नव्या धान्याचा आनंदोत्सव पण साजरा केला जायचा.\nएकेकाळी लोक हे पोहे लाकडी उखळीत मुसळांनी कांडून किंवा लाटीवर कांडून करायचे. कापणी-मळणी लगबगीने उरकून लोक पोह्यांच्या कामाला लागायचे. या दिवसांमध्ये शेतकर्‍यांची घरे नव्या धनधान्याने अन् ताज्या पोह्यांच्या गोड दरवळाने भरून गेलेली असायची. आज बहुतेक लोकांनी शेती सोडलेली आहे. शिवाय आता पोह्यांच्या गिरणी झालेल्या आहेत. शिवाय जवळच्या किराणा दुकानातून पोहे विकत मिळत असल्याने गावातील हा गोड दरवळ हरवलेला आहे किंवा तो अपवादानेच हुंगता येत आहे.\nदिवाळी म्हणजे धनलक्ष्मीचा उत्सव असल्याने याच दिवशी अथवा तिथीपरत्वे अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. गोव्यात काही वर्षांअगोदर ���ुकानदार, व्यापारीच अमावस्येच्या तिन्हीसांजेला लक्ष्मीपूजन करायचे.\nआज घरांमध्येही पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. ग्रामीण भागात दिवाळीच्या दिवशी नवी झाडू (नारळीच्या चुडतांच्या विरांपासून बनवलेली झाडू) पाटावर ठेवून तिची पूजा केली जाते अन् मग त्या झाडूने घर झाडलं जातं. झाडूला ग्रामीण लोक लक्ष्मी मानतात. ही प्रथासुद्धा मुद्दाम नोंद घेण्यासारखी आहे.\nगोव्यात वसुबारशेची परंपरा नसली तरी बैलपाडव्याची प्रथा आहे. याला ‘गोरवां पाडवो’ असेही म्हणतात. हा पाडवा दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल प्रतिपदे दिवशी असतो. या दिवशी गुरांना सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना पोळे-सान्ना खायला घालतात अन् मोकळेपणाने त्यांना चरायला सोडतात. या दिवशी कोणी त्यांना राखत नाही किंवा कोण काठी मारत नाही. नवीन दाव्यांचीही (दोर) या दिवशी पूजा केली जाते. ही नवीन दावी त्या दिवशी संध्याकाळी गुरांच्या गळ्यात बांधली जातात. या दिवशी शेतीप्रधान गावांमध्ये राखणे घरोदारी जाऊन अंगणात बनवलेल्या शेणाच्या गोठ्यापुढे (काही लोक याला ‘गवळ’ तर काहीजण ‘गोवर्धन’ म्हणतात) ‘धेणलो’ नाचवतात. धेंणलो हा गुराख्यांचा देव मानतात. त्याला गुरांच्याच गळ्यातून काढलेल्या फुलांच्या (खास करून झेंडू) माळांनी सजवले जाते. धेंणलो नाचवल्यानंतर गुराख्यांच्या (पोरांच्या) टोळीला प्रत्येक घरातून नारळ-तांदूळ इत्यादीची तळी दिली जाते, ज्यांचे ते नंतर जेवण बनवून जेवतात.\nपाडव्याच्या दुसर्‍या दिवशी येणारी तिथी म्हणजे भाऊबीज. बहीण-भावाच्या नात्याची वीण मजबूत करणारा हा सण. गोव्यात काही वर्षांपूर्वी याचं तेवढंसं प्रस्थ नव्हतं. हल्ली मात्र सर्व स्थरांवर भाऊबिज साजरी केली जाते. या दिवशी बहीण भावांची एवाळणी करून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.\nइतर राज्यांत भाऊबिजेने दिवाळीचा सण खरं तर संपतो; गोव्यात मात्र तो कार्तिक द्वादशी ते कार्तिक पौर्णिमा या पाच दिवसांच्या देवदिवाळीने म्हणजे तुलसीलग्नाच्या सोहळ्याने संपन्न होतो. या दिवाळीला मोठी दिवाळी असेही म्हटले जाते.\n…तर असा हा दिवाळीचा खरं तर उत्साहाचा, उल्हासाचा उत्सव. यंदा मात्र कोरोना महामारीच्या संसर्गाच्या छायेत या उत्सवावर बरेच विरजण पडलेले दिसते. अजूनही कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत. सरकाराने नरकासुर व इतर सामूहिक कार्यांसाठी मान्यता दिलेली असली तरी सरकारच्या एस.ओ.पी.खाली ते होणे बंधनकारक आहे. अजूनही सामान्य जनतेच्या मनातील कोविडची भीती गेलेली नाही. अजूनही लोकांचं प्रत्यक्ष भेटणं-मिसळणं पूर्वीसारखं सुरू झालेलं नाही. लॉकडाऊनमुळे बिघडलेली लोकांची अर्थिक स्थिती अजूनही पूर्ववत झालेली नाही. अशा या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी आली. त्या जगत्‌कर्त्याशी प्रार्थना आहे की ही दिवाळी हे कोरोनाचे तिमिर दूर करण्यास समर्थ ठरो\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nकर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा\nज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/all-parties-rasta-roko-against-minor-girl-rape-and-murder-case-1268654/", "date_download": "2020-12-02T19:18:20Z", "digest": "sha1:KNM5U3IO6V5KHWTOR2YPRQRFQKYVBT64", "length": 14619, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "All parties Rasta Roko against minor girl rape and murder case | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण : विधिमंडळात सरकारला जाब विचारण्याचा इशारा\nअल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण : विधिमंडळात सरकारला जाब विचारण्याचा इशारा\nराज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे थरकाप अडवणारी घटना घडली.\nकर्जत येथे ६ तास सर्वपक्षीय रास्ता रोको\nराज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे थरकाप अडवणारी घटना घडली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे हालहाल करून खून करण्यात आला तरीही राज्याचे मुख्यमंत्री यावर गप्प आहेत. राज्य सरकार झोपी गेले आहे, त्यांना जागे करावे लागेल. येत्या सोमवारी सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर जाब विचारू, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांनी शनिवारी येथे दिला.\nकोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहरातील शिवछत्रपती चौकात शनिवारी निर्धार आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जत-नगर रस्त्यावर तब्बल सहा तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. कर्जतमध्ये शनिवारी दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला. कुळधरण, खेड येथे बंद पाळण्यात आला व सुपे येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, यांच्यासह सर्व राजकीय पक्ष व विविध संघटनांनी संयुक्त आंदोलन केले. खासदार दिलीप गांधी, आमदार दिलीप वळसे आमदार राहुल जगताप, राजेश परकाळे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा परीषदेचे सदस्य प्रविण घुले, राजेंद्र फाळके, राजेद्र गुंड, कैलास शेवाळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.\nवळसे म्हणाले, कोपर्डीतील घटना मनाला वेदना देणारी आहे. घटनेला तीन दिवस झाले तरी पोलीस एकाच आरोपीला अटक करू शकले. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रय���्न सुरू आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व वरिष्ठ पेालीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देण्याची गरज होती. एसआयटी कडे हे प्रकरण तपासाठी द्यावे, ही नागरिकांची मागणी योग्य आहे. या प्रकरणी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवून संबधीत कुटुंबांना न्याय मिळवून देऊ.\nगांधी म्हणाले, हे अमानवी आणि राक्षसी कृत्य आहे. पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना अटक करावी, यासाठी आपण नागरिकांच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी आहोत. आमदार राहुल जगताप, राजेश परकाळे, नामदेव राऊत, राजेंद्र फाळके, प्रवीण घुले, माधुरी लोंढे, मीनाक्षी सांळुके आदींची यावेळी भाषणे झाली. जिल्हाधिकारी आनिल कवडे व जिल्हा पोलीस आधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सर्व आरोपींच्या अटेकेचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल सहा तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी गुन्ह्य़ाचा तीव्र निषेध केला. काही आरोपी अजूनही मोकळे आहेत, ही खेदाची बाब असून तातडीने त्यांना अटक करावी व हा खटला द्रुतगती न्यायालयासमोर चालवावा, अशी मागणी त्यांनी केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरण : आणखी एका आरोपीला अटक\n2 तोतया पत्रकारांना खं���णी घेताना अटक\n3 कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी महायुती शासनाने पुढाकार घ्यावा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/after-retirement-dhoni-will-kadaknath-hen-business-11487", "date_download": "2020-12-02T18:07:28Z", "digest": "sha1:NECB3GBBAJ6BQMKGKAGPHZZC3W7GLY7C", "length": 7973, "nlines": 135, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Video | रिटायर्डमेंटनंतर धोनी करणार कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVideo | रिटायर्डमेंटनंतर धोनी करणार कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय\nVideo | रिटायर्डमेंटनंतर धोनी करणार कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय\nशनिवार, 14 नोव्हेंबर 2020\nरिटायर्डमेंटनंतर धोनाची नवी इनिंग\nधोनी करणार कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय\nमध्य प्रदेशात 2000 पिल्लांची ऑर्डर\nरिटायर्डमेंट नंतर कॅप्टन कुल धोनी काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता त्याचं उत्तर मिळालंय. धोनी आता कुक्कटपालनाचा व्यवसाय करणार आहे.\nआतापर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवणारा कॅप्टन कुल धोनी आता कुक्कटपालनाच्या व्यवसायात उतरणार आहे. रांचीमधील आपल्या फार्म हाऊसमध्ये धोनी कडकनाथ कोंबड्या पाळणार आहे. त्यानं मध्य प्रदेशातील एका पोल्ट्री फॉर्मला 2000 पिल्लांची ऑर्डर दिल्याचंही समजतंय\nकडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. मध्य प्रदेशच्या भीमांचल परिसरातील आदिवासीबहुल झबुआ जिल्ह्यात ही प्रजाती आढळते. या कोंबड्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात, यामध्ये प्रथिनांचं प्रमाणही जास्त असतं. तर कोलेस्ट्रोलही कमी असतं. शिवाय इतर कोंबड्यांच्या तुलनेत चरबीही कमी असते.\nलॉकडाऊनच्या काळात शेतात घाम गाळतानाचा धोनीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता तो पोल्ट्री व्यवसायात उतरलाय. धोनीची ही नवी इनिंग क्रिकेटच्या मैदानातील इनिंग प्रमाणेचं धडाकेबाज असेल हे नक्की\nव्यवसाय profession मध्य प्रदेश madhya pradesh कॅप्टन मैदान ground रांची\nवाचा, शिक्षण विभागानं तोडलेले हे अकलेचे तारे, म्हणे पाहिली ते...\nराज्यातील 66 हजार शाळांमधील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ISI ट्रेड मार्क...\nVIDEO | आता करा व्हॅक्सिन पर्यटन\nतुम्ही आतापर्यंत शेतीप्रधान, कौटुंबिक, व्यवसायिक, निसर्ग असे पर्यटनाचे वेगवेगळे...\n#SAAM HERO | चणे-फुटाणे विकून जेव्हा गरिबाचा मुलगा डॉक्टर होतो...\nपडकं घर. पडेल ते काम करणारी आई आणि चणे-फुटाणे विकणारे वडील. अशा...\nVIDEO| लोकशाहीची थट्टा मांडणाऱ्यांना अद्दल घडवाच\nआपण अनेकदा मालमत्तेचा लिलाव पाहिलाय. अनेक वस्तूंचाही लिलाव आपण पाहिलाय. ...\nVIDEO | कोरोनाच्या चिखलात स्कूल व्हँनची चाकं रुतली, स्कुल व्हँन...\nअनलॉकमध्ये अनेक उद्योग, व्यवसाय आणि सेवा सुरू झाल्यात. सोमवारपासून शाळाही सुरू...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-special-report-major-fodder-scam-maharashtra-5227", "date_download": "2020-12-02T18:32:20Z", "digest": "sha1:P66STQ7EPTGNIND4V2HAJWT2F2O4DXUR", "length": 9456, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "महाराष्ट्रात कोट्यवधींचा चारा घोटाळा; चारा छावणी चालकांकडून प्रशासनाला चुना | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाराष्ट्रात कोट्यवधींचा चारा घोटाळा; चारा छावणी चालकांकडून प्रशासनाला चुना\nमहाराष्ट्रात कोट्यवधींचा चारा घोटाळा; चारा छावणी चालकांकडून प्रशासनाला चुना\nमहाराष्ट्रात कोट्यवधींचा चारा घोटाळा; चारा छावणी चालकांकडून प्रशासनाला चुना\nमहाराष्ट्रात कोट्यवधींचा चारा घोटाळा; चारा छावणी चालकांकडून प्रशासनाला चुना\nसोमवार, 13 मे 2019\nमहाराष्ट्रात सगळ्यात मोठा चारा घोटाळा उघडकीस आलाय. दुष्काळ, पाणी टंचाईत शेतकऱ्यांचं पशुधन जगावं यासाठी यंदा ६०० चारा छावण्या सुरु केल्या. ��ण याच चारा छावणीत कोट्यवधींचा मोठा घोटाळा सुरुय. बीडमध्ये तर कहर झालाय. चारा छावणी मालकांनी प्रशासनाला २ महिन्यात तब्बल ५ कोटींना गंडा घातलाय. बहुतांश छावण्या या सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या असल्यानं खळबळ माजलीय. चारा छावणीत जास्तीची जनावरं दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारला जात होता.\nमहाराष्ट्रात सगळ्यात मोठा चारा घोटाळा उघडकीस आलाय. दुष्काळ, पाणी टंचाईत शेतकऱ्यांचं पशुधन जगावं यासाठी यंदा ६०० चारा छावण्या सुरु केल्या. पण याच चारा छावणीत कोट्यवधींचा मोठा घोटाळा सुरुय. बीडमध्ये तर कहर झालाय. चारा छावणी मालकांनी प्रशासनाला २ महिन्यात तब्बल ५ कोटींना गंडा घातलाय. बहुतांश छावण्या या सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या असल्यानं खळबळ माजलीय. चारा छावणीत जास्तीची जनावरं दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारला जात होता.\nमोठ्या जनावरांना 90 रुपये, तर छोट्या जनावरांना 60 रुपये अनुदान मिळतं, त्यामुळंच जनावरांचा आकडा वाढवून जास्तीची कमाई सुरु होती, याबद्दल कळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करत दोन तलाठ्यांना निलंबित केलंय. आपल्यावरही कारवाई होईल, या भीतीने नंतर छावण्यातल्या जनावरांची संख्या घटवण्यात आली.\nराज्यात भीषण दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय, तर या स्थितीचा फायदा घेत चारा छावणी मालक गब्बर होऊ पाहतायत जे दुर्दैवी आहे.\nमहाराष्ट्र maharashtra पशुधन प्रशासन सरकार government\nBIG BREAKING | कोरोनावर अखेर लस मिळाली इंग्लंड हा लस शोधणारा पहिला...\nसर्वात मोठी बातमी बातमी समोर येतेय. अखेर कोरोनावर लस मिळाली आहे. आणि इंगलंड हा लस...\nVIDEO | जवानाला जाळ्यात अडकवून पाकिस्तानी महिलेनं घेतली भारताची...\nआणि आता एक धक्कादायक बातमी.. सीमा सुरक्षा दलातील एक जवान पाकिस्तानी महिला एजंटच्या...\nVIDEO | एकदा बघाच सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स...\nकेरळ - आपल्या देशात किती गंभीर परिस्थिती असो, त्यातूनही अनोखा शब्दांचा अर्थ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)च्या या जागांसाठी परिक्षा\nतरुणांनो आम्ही तुमच्यासाठी यावेळी नोकरीच्या नव्या संधी आणल्या आहेत.महाराष्ट्र...\nज्युनिअर इंदोरीकर लग्नाच्या बेडीत, हरिनाम सप्ताहात चढले बोहल्यावर\nकर्जत: कीर्तनकार, प्रबोधनकार करणारी मंडळी प्रत्येकवेळी आपल्या भाषणातील...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2020-12-02T18:51:31Z", "digest": "sha1:5PUOFUKF6ZRMRA4C2FAG2ZFFG4NUX2KR", "length": 5910, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विष्णु गणेश पिंगळे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविष्णु गणेश पिंगळे (२ जानेवारी, इ.स. १८८९:तळेगाव (ढमढेरे), महाराष्ट्र, भारत - १६ नोव्हेंबर, इ.स. १९१५:लाहोर, पाकिस्तान) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्यासोबत गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.\nविष्णु पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव (ढमढेरे) या गावचे राहाणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णु पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णु पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.\nदि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ८ क्रांतिकारकसंपादन करा\nविनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या तेजस्वी तारे या पुस्तकात दहा क्रांतिकारकांची ओळख करून दिली आहॆ, त्यांत विष्णु गणेश पिंगळे यांचा समावेश आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन ���रण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vrgtrick.blogspot.com/2020/03/ramayan-re-telecast.html", "date_download": "2020-12-02T19:00:37Z", "digest": "sha1:DCDKQSI3GX4NUWMMTRUPTMME4U6LHIPX", "length": 3233, "nlines": 59, "source_domain": "vrgtrick.blogspot.com", "title": "\"रामायण\" च्या री टेलीकास्ट मुळे सर्व लोक आहेत आनंदी - VRG Trick", "raw_content": "\n\"रामायण\" च्या री टेलीकास्ट मुळे सर्व लोक आहेत आनंदी\nHomeUnlabelled \"रामायण\" च्या री टेलीकास्ट मुळे सर्व लोक आहेत आनंदी\n\"रामायण\" च्या री टेलीकास्ट मुळे सर्व लोक आहेत आनंदी\n\"रामायण\" च्या री टेलीकास्ट मुळे सर्व लोक आहेत आनंदी\nलहानपणी आपन सर्वानी रामायण बघितल असणारच, सर्वाना ते खुप आवडत असे.\n\"रामायण\" सुरु झाल्याबरोबर सर्वजण टीवी समोर बसत असत आणि सगळी कड़े शांततेचा सुकसुकाट होत असे.\nते सर्व बघता आता लॉक डाउन च्या परिस्तितित सुद्धा परत रामायण हे टीवी सीरियल सुरु होणार आहे. २८ मार्च पासून सकाळी ९ ला व रात्रि ९ ला दूरदर्शन वरती सुरु होणार आहे म्हणून या गोष्टी वरुण सगळे लोक आनंदी आहेत.\nफैंस या गोष्टी मुळे एवढे आनंदी आहेत की सोशल मीडिया वर वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन पहायला मिळत आहेत तरीही सर्वांनी या मालिकेचा आनंद घ्यावा. व घरी राहावे.\n आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/donald-trump-biden-petrol-crude-oil-spaical-blog-by-jay-patil-nck-90-2309911/", "date_download": "2020-12-02T18:56:36Z", "digest": "sha1:5SDXL3AKPXX3UMF3BJPRDTTZZCXJQ4MB", "length": 13389, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "donald trump biden petrol Crude oil spaical blog by jay patil nck 90 | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nनिवडणुका आल्या की दावे प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या आगीत तेल ओतायची संधी सर्वच उमेदवार शोधत असतात.\nनिवडणुका आल्या की दावे प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या आगीत तेल ओतायची संधी सर्वच उमेदवार शोधत असतात. अमेरिका त्याला अपवाद असणं शक्य नाही. तिथल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांचे भांडणसदृश वाद एव्हाना सर्वांनाच परिचयाचे झाले आहे. रोज काहीतरी कारणाने उडणाऱ्��ा खटक्यांत शुक्रवारी खरेखुरेच ‘पेट्रोल’ ओतले गेले. निमित्त होते जो बायडन यांच्या एका वक्तव्याचे.\n‘खनिजतेलावर आधारित उत्पादनांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रदूषण होते. त्यामुळे या उत्पादनांचा वापर कमी होत जावा यासाठी मी प्रयत्न करेन. पेट्रोल आणि अन्य उत्पादनांसाठी कालांतराने अपारंपरिक ऊर्जेचे पर्याय शोधलेच पाहिजेत,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. २०५० पर्यंत हरितगृह वायूचे उत्सर्जन शून्यावर आणणे, हे जो बायडेन यांच्या जाहिरनाम्यातील एक महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. तेल आणि वायू उद्योगाला देण्यात येणाऱ्या सवलती रद्द करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बायडेन यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याची संधी डोनाल्ड ट्रम्प सोडते, तर नवलच ‘हे फार मोठे वक्तव्य आहे. जो बायडेन हे खनिजतेल उद्योग नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. बायडन, तुम्हाला टेक्सास, पेनिनसिल्व्हानिया, ओहियो लक्षात आहेत ना ‘हे फार मोठे वक्तव्य आहे. जो बायडेन हे खनिजतेल उद्योग नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. बायडन, तुम्हाला टेक्सास, पेनिनसिल्व्हानिया, ओहियो लक्षात आहेत ना’ असा प्रश्न त्यांनी विचारला.\nही तीनही राज्य दोन्ही पक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. जो बायडन यांनी खनिजतेलावर आधारित उत्पादनांचा वापर थांबवण्यासाठी २०५० पर्यंतचे लक्ष्य ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. साहजिकच तेल उत्पादनांवर रातोरात बंदी घालण्यात येणार नसून ३० वर्षांच्या काळात टप्प्याटप्प्याने त्यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे स्पष्टच आहे. या कालावधीत सौर, पवन आणि जलविद्युत निर्मिती आणि वापर वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र निवडणूक निर्णायक टप्प्यावर असताना प्रतिस्पर्ध्याच्या वक्तव्याचा विपर्यास करणे, पराचा कावळा करणे आणि मतदारांच्या मनावर आपणच सर्वोत्तम उमेदवार असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न करणे, हे काही नवे नाही. सरतेशेवट मतदार काय अर्थ लावणार हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्य��ंना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 BLOG: मेडिकल वेस्टमधून अवतरली दुर्गा\n2 BLOG : दुखापती आणि चुकीचे निर्णय KKR ला महागात पडणार का\n3 १६ व्या गरोदरपणात मृत्यू…\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/nagpur-municipal-corporation", "date_download": "2020-12-02T18:49:57Z", "digest": "sha1:WYS6YAXYS2VWWIDDE7LLYSRU7OFM2ST5", "length": 4123, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमनपाला ५६२ कोटींची तूट\nरेल्वे प्रवासातूनही वाढला धोका\nनागपूरच्या नकाशावर जैवविविधतेचे वैभव\nठरलं, शहरातील २७ मालमत्तांचा लिलाव\nविधानभवनकडे ४० लाख थकीत\n‘बंदी’चा फज्जा, फटाक्यांचा धडाका\n‘ग्रीन दिवाळी’ साजरी करा\nप्रवासी ३८ टक्क्यांनी वाढले\nनियमांचे उल्लंघन, नागपूर महापालिका आयुक्त नाराज\nये दीवार ��ूटती क्यूं है\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/solapur-express/", "date_download": "2020-12-02T19:06:13Z", "digest": "sha1:5BTZCLG6K3K2IV5Y5JM77F4AFJBOJTRT", "length": 8288, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Solapur Express Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nसीएसएमटी स्थानकातील सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्यांना आग\nमुंबई : वृत्तसंस्थामुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18 वर सोलापूर एक्सप्रेसच्या रिकाम्या डब्याला आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून…\n‘बॉब बिस्वास’मध्ये अभिषेक बच्चनला ओळखणं मुश्किल…\nBesharam Bewaffa Song : दिव्या खोसला कुमार आणि गौतम गुलाटी…\nकरण जोहरनं मागितली मधुर भांडारकरची माफी काय होता नेमका वाद…\nकंगनाने डिलिट केलेले ‘ते’ ट्विट व्हायरल, शेतकरी…\nनितीन नांदगावकरांच्या नावे खंडणी उकळणारे दोघे गजाआड\nICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना धक्का, सुप्रीम…\nअक्षय कुमार कदाचित CM योगी यांना आंब्याच्या पेट्या घेऊन…\nजलयुक्त शिवार योजना : गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील रा���कीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nवेळ पडल्यास मी सतरंज्या देखील उचलणार : उर्मिला मातोंडकर\nडॉ. शीतल आमटे यांनी का उचलले टोकाचे पाऊल \nयेडियुरप्पा यांनी लिंगायत कार्ड खेळून BJP ला फसवले की, स्वत:च्या…\n‘बिग बी’ अमिताभनं शेअर केला तरुणपणातील Unseen फोटो \nरताळे ‘या’ व्यक्तींसाठी हानिकारक, जाणून घ्या\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nBirthday SPL : जबरदस्तीनं झालं होतं सिल्क स्मिताचं लग्न, अ‍ॅक्ट्रेस बनण्यासाठी सासरवरून काढला होता पळ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/02/blog-post.html", "date_download": "2020-12-02T18:07:01Z", "digest": "sha1:VOLXOI7RHAQTDCSTWARFLU36QCNV2ZTG", "length": 16347, "nlines": 186, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "कर्ज घेऊन शिक्षण घेण्याअगोदर पालक आणि विद्यार्थी ह्यांनी स्वतःला खालील प्रश्न विचारा - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास आर्थिक विकास कुटुंब बालक पालक लेख कर्ज घेऊन शिक्षण घेण्याअगोदर पालक आणि विद्यार्थी ह्यांनी स्वतःला खालील प्रश्न विचारा\nकर्ज घेऊन शिक्षण घेण्याअगोदर पालक आणि विद्यार्थी ह्यांनी स्वतःला खालील प्रश्न विचारा\nचला उद्योजक घडवूया १२:५६ PM आत्मविकास आर्थिक विकास कुटुंब बालक पालक लेख\nकर्ज घेवून शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही जो पैसा कमावणार तो स्वतःच्या घरासाठी वापरणार कि कर्ज फेडण्यासाठी\nजर ठराविक वर्षे तुम्ही कर्ज फेडण्यात घालवलीत मग तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या मुलांसाठी पैसे कमावून ठेवण्यासाठी किती वर्षे उरतील\nकर्ज व्यवस्था आज शेतकरी संपवत आहे तर मग उद्या विद्यार्थी देखील नाही संपवणार हे कश्यावरून\nकर्ज घेवून शिक्षण घेवून तुम्हाला किती फायदा झाला आणि शिक्षण संस्थेला किती फायदा झाला\nलाखो रुपये कर्ज घेवून १० २० हजारांची नोकरी लागल्यास काय कराल आणि नोकरी नाही लागल्यास काय कराल\nतुम्ही जे काही शिक्षण घेतले आहे त्याच क्षेत्रात तुम्ही काम करता का\nसरकारी नोकऱ्या मुद्दाम कमी आणि खाजगी क्षेत्रात शोषण मग तुम्ही काय कराल\nतुम्ही कर्ज देखील फेडले त्यामध्ये काही महत्वाची वर्षे घालवली तरीही तुम्ही कायमस्वरूपी नोकरी भेटली का कि नोकरी जाण्याची सतत भी���ी आहे\nशिक्षण संस्थेला तर पैसे भेटले पण त्यांनी नोकरी किंवा उद्योग व्यवसायाची हमी घेतली होती का\nआज कोण नफ्यात आहे शिक्षण संस्था कि तुमच्या सारखी करोडो कुटुंब\nह्या कर्जामुळे विद्यार्थी आणि पालक ह्यांना किती मानसिक ताण येत असेल\nपालकांना शिक्षणासाठी कर्ज मिळवताना आलेला मानसिक ताण आणि विद्यार्थ्यांना जर नापास झालो कि पैसे बुडतील ह्याचा मानसिक ताण\nपैश्याचे सोंग कोणी घेवू शकत नाही आणि कर्ज घेतले तर फेडावेच लागेल.\nऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकर्ज घेऊन शिक्षण घेण्याअगोदर पालक आणि विद्यार्थी ह...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nडिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत\nजर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झा...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/need-to-accelerate-the-redevelopment-of-old-buildings-1059582/", "date_download": "2020-12-02T18:31:13Z", "digest": "sha1:YZPXFFQOXO6CM2E6NJEQ5ERSENRY75AU", "length": 13178, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वास्तु प्रतिसाद : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती हवी | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रप���ांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nवास्तु प्रतिसाद : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती हवी\nवास्तु प्रतिसाद : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती हवी\nमुंबईतील मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मुंबईतील बहुतांशी जुन्या इमारती या सत्तर ते पंचाहत्तर वर्षांपूर्वीच्या असून, अत्यंत धोकादायक अवस्थेत\nमुंबईतील मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मुंबईतील बहुतांशी जुन्या इमारती या सत्तर ते पंचाहत्तर वर्षांपूर्वीच्या असून, अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत अशा इमारतींचा पुनर्विकास होतो. पण या पुनर्विकासाला अजिबात गती नाही. अशा धीम्या गतीने पुनर्विकास होणार असेल तर पंधरा हजार इमारतींचा पुनर्विकास व्हायला अनेक वर्षे लागतील. घरमालक आणि भाडेकरूंचा वाद, विकासक-भाडेकरूंचा वाद, भाडेकरूंचा आपापसातील वाद ही पुनर्विकास सुरुवातीलाच रखडण्याची कारणे आहेत. त्यानंतर म्हाडाच्या कार्यपद्धतीमुळे पुनर्विकास प्रकल्प प्रलंबित राहतात. म्हाडाच्या धोरणांमध्ये वारंवार होणाऱ्या बदलाने विकासक व रहिवासी संभ्रमात पडतात. त्यातच विकासकाचा बांधकाम क्षेत्रातील पूर्वानुभव व आर्थिक क्षमता या गोष्टी तपासून न पाहता म्हाडा विकासकाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देते, हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण आजकाल या क्षेत्राशी दुरान्वयेसुद्धा संबंध नसणाऱ्या व्यक्ती पुनर्विकासासाठी पुढे आल्या आहेत. सुरुवातीला रहिवाशांना बरीच आश्वासने दिली जातात. (उदा. मिळणाऱ्या जागेचे क्षेत्रफळ, पर्यायी जागेचे भाडे, कॉरपस फंड, इ.) पण काम सुरू झाल्यावर आर्थिक क्षमतेच्या अभावी आश्वासनांची पूर्तता करणे अशक्य होते. मग विकासकाकडून काम थांबविणे, भाडे देणे बंद करणे, इ. गोष्टी केल्याने रहिवाशांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होते. तेव्हा विकासकाचा अनुभव व आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच ‘ना हरकत प्रमाणपत्र’ द्यावे, जेणेकरून थांबलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती येईल. नवीन सरकारने याबाबत ठाम भूमिका घ्यावी.\n– अवधूत बहाडकर, गिरगाव.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजुनेही विकसित करणे गरजेचे…\nप्रतीक्षा बाहेरच्या ग्राहकाची (रत्नागिरी)\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n2 लेखापरीक्षण : सुधारित दर व र्निबध\n3 सोसायटी सदस्य आणि कागदपत्र मिळण्याचे हक्क\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-news.aspx", "date_download": "2020-12-02T18:00:57Z", "digest": "sha1:MKBV6HT3BS7QMFNYP43BQCVTT25JAXTV", "length": 4597, "nlines": 42, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nगप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी \nपुढल्या आठवड्यात म्हणजे २६ सप्टेंबरच्या शनिवारी आपण भेटणार आहोत ते चित्रकार '' प्रकाश बाळ जोशी '' यांना. ते मूळचे पत्रकार. पत्रकारिता करता करता ते कथा लिहू लागले, ललित लेखन करू लागले, नंतर तर मग ��े काळ्या शाईत चित्र देखील काढू लागले. बॉंबे युनियन ऑफ जर्नलिस्ट अर्थात बियुजेच काम करता करता ते चित्रकार आरा यांच्या सहवासात आले. तिथेच त्यांच्या डोक्यात चित्रकार होण्याचं वेड भिनलं. पत्रकारिते सारख्या दिवसाचं सारं अवकाश व्यापून घेणाऱ्या क्षेत्रात राहून देखील त्यांनी आपली चित्रकारिता जपली.\nसुमारे ७ - ८ वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाच्या निवृत्त होताच त्यांनी केवळ चित्रकला या विषयालाच वाहून घेतलं. सध्या कोरोनामुळे सारं जग बंदिस्त झालेलं असल्यामुळे ते आता मुलुंडमधल्या आपल्या स्टुडियोत दिसू शकतात. अन्यथा वर्षभर ते साऱ्या जगभरच्या कलादालनातून हिंडत असतात. समाज माध्यमांचा वापर करून त्यांनी अत्यंत कुशलपणे आपला जनसंपर्क वाढवला आहे. जगभरातले ८० हजार कला रसिक त्यांना फॉलो करतात. कोरोनाच्या गेल्या सहा महिन्यात तर त्यांनी आपला संपर्क इतका विस्तारला की जागतिक प्रदर्शनांमधून त्यांच्या चित्रांचं नुसतं स्वागतच नाही झालं तर त्याची चांगली विक्री देखील झाली. आपले सारे अनुभव ते मराठी चित्रकारांसोबत शेअर करू इच्छितात. पण मराठी चित्रकार मात्र ''कानामागून येऊन तिखट'' झालेल्या जोशींचं स्वागत करावयास फारसे उत्सुक नसतात.\nहे लक्षात घेऊनच प्रश्न''चिन्ह''नं त्यांच्या सोबतच्या गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यात सहभागी व्हायला विसरू नका. जोशींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी प्रश्न''चिन्ह'' समूहात आजच सहभागी व्हा.\nगप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी \nनवं पुस्तक बिटवीन द लाईन्स \nजेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला \nजेजेनं कवीला प्रेरणा दिली \nचित्रकार होता होता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/362913", "date_download": "2020-12-02T19:15:07Z", "digest": "sha1:NJKVLP5VLEALBBFG7RFTSPABI4SIG46Z", "length": 2128, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:३३, २१ एप्रिल २००९ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०८:५५, ८ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nPurbo T (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vo:800)\n२२:३३, २१ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tk:800)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/congress-clarify-rahul-not-said-if-anybody-wants-leave-party-they-will-321767", "date_download": "2020-12-02T18:22:30Z", "digest": "sha1:64RF5ZG6GNLHTXBV3WJBA5HS3IXYMAHK", "length": 16649, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "'राहुल गांधी तसं काही म्हणालेच नाहीत'; काँग्रेसने केला खुलासा - congress clarify rahul not said If anybody wants to leave the party they will | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n'राहुल गांधी तसं काही म्हणालेच नाहीत'; काँग्रेसने केला खुलासा\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या बैठकीत राजस्थानच्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्वेगाने बोलल्याची चर्चा सुरू होती.\nनवी दिल्ली - राजस्थानात सचिन पायलट यांच्या नाराजीनंतर आणि काँग्रेसने केलेल्या हकालपट्टीनंतर राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर आता ते काय कऱणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याआधी सचिन पायलट यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, मी भाजपमध्ये जाणार नाही. त्यामुळे ते परत यावेत यासाठी अजुनही काँग्रेस प्रयत्न करत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या बैठकीत राजस्थानच्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्वेगाने काही उद्गार काढल्याची चर्चा सुरू होती.\nकोणाला पक्ष सोडायचा असेल ते सोडतील. यामुळे तुमच्यासारख्या तरुण नेत्यांसाठी दरवाजे उघडतील असं राहुल गांधी यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयने ट्विटवर दिलं होतं. त्यानंतर इतर माध्यमांनीही असं वृत्त दिलं होतं. त्यानंतर हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत राहुल गांधी असं काही बोलले नसल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. रणदीप सुरजेवाला हे अजुनही पायलट यांची मनधरणी करावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे.\nराहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना रोखण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राजस्थानातील राजकीय उलथापालथ रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये जयपूरला पाठवण्यात आलेल्या नेत्यांमध्ये रणदीप सुरजेवाला हेसुद्धा होते. त्यांनी म्हटलं होतं की, गेल्या आठवड्याभरात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते पायलट यांना पुन्���ा पक्षात परत येण्यासाठी संपर्क करत होते. सर्वांकडून फक्त त्यांना इतकंच सांगितलं जात होतं की, तुम्ही पुन्हा येऊन एकदा तुमची बाजू मांडा. यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींपासून ते पक्षाचे संघटन महासचिव केसी वेणुगोपालराव यांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.\nहे वाचा - राजस्थानच्या रस्त्यावर जादू दाखवणाऱ्या गेहलोतांनी सत्तासंघर्षातही दाखवली जादू\nकाँग्रेसने इतके प्रयत्न केल्यानंतरही पायलट यांचे मन वळवण्यात यश आलं नाही. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांचे म्हणणेसुद्धा सचिन पायलट यांनी ऐकले नाही. वरिष्ठ नेत्यांनी इतक्या वेळा संपर्क केल्यानंतरही पायलट यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही तेव्हा अखेर काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई केली. पायलट यांची उप मुख्यमंत्रीपदावरून तसंच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nकिरकटवाडी : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा...\nमराठवाडा पदवीधरचा आमदार कोण चव्हाण, बोराळकर कि पोकळे\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन...\nयोगी आदित्यनाथ मुंबईत येणं हे काही नवीन नाहीः नवाब मलिक\nमुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. यावेळी ते बॉलिवूडचे अभिनेते आणि...\nकाँग्रेसचे भविष्य उज्वल, शेतकरी आंदोलनातून धडा घ्यावा- शत्रुघ्न सिन्हा\nनवी दिल्ली- शेतकरी आंदोलनामुळे (Farmers Protests) देशाच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. पंजाब, हरियाणासह अनेक राज्याचे शेतकरी दिल्लीच्या...\nनागपूर पदवीधर निवडणूक : यंदा ६४ टक्के मतदान, वाढलेला टक्का कोणाच्या पथ्थ्यावर\nनागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतदानात सकाळपासूनच मतदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी भाजप आणि महाविकास...\nमहाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’\nधुळे ः विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १) दहा केंद्रांवर सरासरी ९९.३१ टक्के मतदान झाले. यात ४३७ पैकी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_16.html", "date_download": "2020-12-02T17:58:05Z", "digest": "sha1:WQR7HNQU435YXDK4VUQK3IZTPTQTA3TV", "length": 10151, "nlines": 85, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लामी शासन : एक आदर्श | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\nइस्लामी शासन : एक आदर्श\nलेखक - अबू मुहम्मद इमामुद्दीन राम नगरी\nभाषांतर - डॉ. उमर कहाळे\nप्रस्तुत पुस्तकात आदर्श खलिफांच्या शासनाचे संक्षिप्त विवरण केले आहे. या अपेक्षेने की, कदाचित हिन्दु-मुस्लिम अगर कोणत्याही जातीचा अगर धर्माचा मनुष्य शासनाशी संलग्न आहे त्याला याच्या वाचनाने ईश्वर सन्मार्ग प्रदान करेल. तसेच सर्वसामान्य वाचक या सत्ता भोगणाऱ्या अधिकाऱ्यांना या आदर्शावर चिंतन करण्यास बाध्य करेल आणि जर असे घडले व देशात शांती व प्रेम स्थापित झाले तर माझ्या जीवनाचे सार्थक होईल तसेच ही मनःपूर्वक अभिलाषा देशभक्तीची खरी ज्योत आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 84 पृष्ठे - 104 मूल्य - 20 आवृत्ती - 1 (2003)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उप���ोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशे��त: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/490921", "date_download": "2020-12-02T19:20:50Z", "digest": "sha1:26LYDQIGDW4ZDQPT53UGMHOBAV2GFPPZ", "length": 2166, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:२१, १२ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१३:५३, ४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: qu:800)\n०६:२१, १२ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hy:800)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Calle_Cool", "date_download": "2020-12-02T19:47:27Z", "digest": "sha1:I6GN5XFTDTO3HWW2U4E6YRWB6FPWGSIL", "length": 2813, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Calle Cool - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१७ जानेवारी २०१० पासूनचा सदस्य\nया सदस्याला मराठी चे ज्ञान नाही (किंवा समजण्यासाठी खूप कष्ट पडतात).\nen-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑगस्ट २०१२ रोजी १४:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2019/09/blog-post_18.html", "date_download": "2020-12-02T18:24:49Z", "digest": "sha1:M3VKMXMQA4TKBCNNE25JM6GJFU5BO72D", "length": 11078, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "उमेश कुमावत टीव्ही ९ मराठी मध्ये जॉईन", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याउमेश कुमावत टीव्ही ९ मराठी मध्ये जॉईन\nउमेश कुमावत टीव्ही ९ मराठी मध्ये जॉईन\nमुंबई - बेरक्याचे वृत्त पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले आहे. न्यूज १८ लोकमतमधून बाहेर पडलेल्या उमेश कुमावत यांनी टीव्ही ९ मराठी मध्ये एंट्री केली आहे. त्यांच्याकडे संपादक पदाची सूत्रे देण्यात आल्यामुळे तुळशीपत्राच्या स्वप्नावर पाणी पडले आहे.\nकुमावत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच टीव्ही ९ मराठी मध्ये मुलाखत दिली होती. पण टीव्ही ९ मराठीची मालकी अन्य ग्रुपकडे गेल्याने कुमावतचे घोडे आडले होते. दरम्यान तुळशीपत्र उघडा डोळे बघा नीट सोडून टीव्ही ९ मराठी मध्ये जॉईन झाला होता. तो संपादक पदाची स्वप्ने पाहत असतानाच उमेश कुमावत संपादक म्हणून जॉईन झाले आहेत. त्यामुळे तुळशीपत्राची प्रचंड गोची झाली आहे. ज्युनिअर कुमावतच्या हाताखाली काम करावे लागणार असल्याने त्याची पुन्हा एकदा चुळबुळ वाढली आहे. त्यामुळेच त्याने न्यूज १८ लोकमतमध्ये डाळ शिजते का \nदरम्यान, न्यूज १८ लोकमतमध्ये एंट्री करण्यासाठी विग कमांडर, तुळशीपत्र, दरवळणारा फणस असे जुने नवे तब्बल ८ ते १० जण चकरा मारत आहेत. तसेच राहा एक पाऊल पुढे मध्येही अनेकजण खेटे मारत आहेत. न्यूज १८ लोकमत आणि राहा एक पाऊल पुढे मध्ये कोणाचा नंबर लागणार हे लवकरच कळेल.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/upsc-or-mpsc/", "date_download": "2020-12-02T18:20:12Z", "digest": "sha1:W7TNVNIAXHYAXC3MOHZ4X6LGWO24ZDD4", "length": 16000, "nlines": 181, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "What is the difference between UPSC and MPSC? | MPSC UPSC Exam", "raw_content": "\nUPSC करायचे की MPSC\n आपण काल नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालाच्या काही पैलूंची चर्चा केली. त्या निकालातून कशा प्रकारे यशासाठी प्रेरणा घेता येईल ते आज आपण पाहू.\nयूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी अनेक जण आधीच कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीत आहेत. विशेषत: असे दिसते की राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यशस्वी झालेले उमेदवार यंदाच्या यादीतही आहेत. काही उदाहरणेच बघायची तर धीरज सोनजे, मुकुल कुलकर्णी, सायली ढोले, सचिन घागरे या सर्वांची आधीच राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांनीच आता यूपीएससीत यश मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या रमेश घोलप याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. तो एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आला व त्याच वर्षी यूपीएससी परीक्षेत त्याची आयएएस पदावर निवड झाली.\n#हे देखील नक्की वाचा : प्राप्तीकर विभागातील करिअर संधी\nया सर्व चर्चेचा सारांश असा की यूपीएससी करायचे की एमपीएससी हा प्रश्न अनेक उमेदवारांना पडतो, पण त्या प्रश्नाने गोंधळून जायची गरज नाही. दोन्ही परीक्षा आता एकमेकांना समांतरच आहेत. एकाच वेळी दोन्ही देता येतात व दोन्हीमध्ये एकाचवेळी यश मिळवता येते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकते, असेही आपण यंदाच्या निकालाकडे बघून म्हणू शकतो. उदा. सायली ढोले हिने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा देऊन उपजिल्हाधिकारी पद मिळवले व आता यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात रँकही मिळवली आहे. स्पर्धा परीक्षांच्या मैदानात जे उमेदवार गंभीरपणे उतरतात, ते कुठले ना कुठले पद मिळवतातच, असे दिसून येते. दुसरीकडे कुठलेही मोठे पद मिळाल्यानंतरच पुढचे यश मिळते, असे नाही. अगदी छोट्या परीक्षाही (मंत्रालय सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक) दिल्या पाहिजेत. मुळात कोणत्याच परीक्षेला व पदाला कमी लेखू नये. एखादे जरी पद मिळाले की आत्मविश्वास वाढतो व त्यातून पुढचे यश मिळत जाते. यशासारखे यश नाही, असे म्हणतात ते यासाठीच\nकोणतेही पद मिळाल्यावर हा धोका असतो, की काही तरी मिळवून दाखवायची जिद्द कमी होऊ शकते. नाही म्हटले तरी अभिनंदन, सत्कार यात गुंतायला होते. त्यातून मग पुढचे यश निसटू शकते. पण आपण यंदाचा निकाल पाहिल्यास या समस���येवर मात करून यश काढणारे उमेदवार दिसतील. अबोली नरवणे हिने मागच्याच वर्षी १६३वी रँक काढली होती. पण पुन्हा परीक्षा द्यायचे तिने ठरवले. जेव्हा या पुढच्या प्रयत्नाच्या तयारीसाठी आमची भेट झाली, तेव्हा उत्सुकतेने मी तिला विचारले होते, की मागचाच जोश कायम आहे का तेव्हा अबोली म्हणाली, की नाही म्हटले तरी शैथिल्य आले आहे. पूर्वी कोणी विचारले की ‘कॉफी प्यायला जायचे का तेव्हा अबोली म्हणाली, की नाही म्हटले तरी शैथिल्य आले आहे. पूर्वी कोणी विचारले की ‘कॉफी प्यायला जायचे का’ तर मी लगेच काटेकोर विचार करायचे, की त्यात किती वेळ जाईल आणि मग नकारच द्यायचे. आता कोणी विचारले तर मी लगेच तयार होईन. थोडक्यात पुन्हा नव्या उत्साहाने त्याच परीक्षेची तयारी करणे सोपे नसते. पण अबोलीने आपली रँक सुधारून दाखवून दिले आहे, की इच्छाशक्ती प्रबळ असेल तर शैथिल्यावर मात करता येते.\n#हे देखील नक्की वाचा : अभ्यासामागचा दृष्टिकोन महत्त्वाचा\nअथक प्रयत्न करून वरची रँक आणणारे उमेदवारही आहेत. या वर्षीच्या यादीतील सचिन ओंबासे याचे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर असलेल्या सचिनने २००९मध्ये परीक्षा दिली, पण त्यात मुलाखतीपर्यंत पोहोचूनही यश आले नाही. त्यानंतर त्याने २०१०मध्ये २२८वी रँक मिळवली, २०११च्या परीक्षेत ४१०वी रँक, २०१३मध्ये २१५वी रँक आणि शेवटी २०१५मध्ये १६४वी रँक प्राप्त केली. भारतीय महसूल सेवा (आयआरएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) असे थांबे घेत त्याने यावेळी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) मिळवलीच. या जिद्दीला मानायला हवे. तुषार मोहिते, रत्नाकर शेळके हेही असे काही जिद्दी उमेदवार आहेत, ज्यांनी अल्प यशावर समाधान न मानता प्रत्येक वेळी जोरदार मुसंडी मारली. हा ‘बचेंगे तो और भी लढेंगे’चा अनोखा मंत्र आहे. ‘स्वप्न म्हणजे आपण जे झोपल्यावर बघतो, ते नव्हे, तर जागेपणी बघतो ते स्वप्न’ असे डॉ. अब्दुल कलाम म्हणतात. असे जागेपणी स्वप्न पाहून, त्यासाठी जे अथक प्रयत्न करतात, त्यांना विजयश्री यशोमाला घालते.\nअनेकांनी नोकरी करून पद काढले आहे. त्यातून हे दाखवून दिले आहे, की पूर्णवेळ अभ्यास करूनच पदप्राप्ती करता येते असे काही नाही. एखादा उमेदवार पूर्णवेळ अभ्यास करतोय, की नोकरी करून परीक्षा देतोय हा प्रश्न कमी महत्त्वाचा असून उमेदवाराचा फोकस, सातत्य व यशप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करायची तयारी हे गुण निर्णायक ठरतात. मागे एका कार्यक्रमात अबोली म्हणाली होती, की यूपीएससी करताना तुम्ही त्यात पूर्ण बुडून जाता. दुसरे काहीही दिसत नाही की सुचत नाही. तुम्ही यूपीएससी खाता, यूपीएससी पिता, यूपीएससी जगता व त्याचाच श्वास घेता. ही अवस्था आपोआपच येते. याचा अर्थ हे सर्व यशस्वी विद्यार्थी फक्त पुस्तकी कीडा असतात, असे नाही. उलट त्यांच्यात कलागुणही असतात. स्वत: अबोली कथक नृत्यात प्रवीण आहे. तिने पूर्वी कथकचे जाहीर कार्यक्रमही केले आहेत. मागच्या वर्षी यशस्वी झालेली प्राजक्ता ठाकूर चांगली गायिका आहे. श्रीकांत येईलवाड या यशस्वी उमेदवाराला गिर्यारोहणाचा छंद आहे, तर धीरज सोनजे याला ब्लॉगिंग व ट्विटिंग करणे आवडते. योगेश भरसट याला फ्लूट वाजवायला आवडते, तर रोहन आगवणे याला टेनिस खेळण्याची आवड आहे. एकंदरीतच या सर्वांचा अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमधील सहभाग ठळक दिसून येतो. पण ध्येयप्राप्तीसाठी आपले छंद तात्पुरते बाजूला ठेवावे लागतात हेही तितकेच खरे.\n(भूषण देशमुख यांनी लिहलेला हा लेख ‘दैनिक महाराष्ट्र टाइम्स’च्या संकेतस्थळावरून साभार घेण्यात आला आहे.)\n अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]\nमुख्य परीक्षेला सामोरे जाताना..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_64.html", "date_download": "2020-12-02T19:22:18Z", "digest": "sha1:MWFMYAS22LJC2LTQZL4S5TOPACJXUI5F", "length": 5056, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सचिन सोनारीकर यांचा प्राणीमीत्र पुरस्काराने सन्मान..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हासचिन सोनारीकर यांचा प्राणीमीत्र पुरस्काराने सन्मान..\nसचिन सोनारीकर यांचा प्राणीमीत्र पुरस्काराने सन्मान..\nरिपोर्टर:परंडा तालुक्यातील तिर्थक्षेत्र सोनारी येथिल माकडाचे पालन पोषन करणा—या सचिन सोनारीकर यांचा उल्लेखनीय कार्या बददल उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील फेस्टीवलमध्ये प्राणीमीत्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला.सदर पुरस्कार हा उस्मानाबादचे माजी खासदार रविद्र गायकवाड यांच्या हास्ते देण्यात आला.यावेळी उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौघुले अदी मान्यवरांची उपस्थिती होती.\nयेणेगुर ता उमरगा येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार��य केलेल्या व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला ...\nयामध्ये सोनारी येथील सचिन सोनारीकर यांचा प्राणीमित्र म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/iphoneringtones/?cat=18", "date_download": "2020-12-02T18:35:03Z", "digest": "sha1:4HZ5QB5AOOTAHHJCBMXA6VYP7NI2NVBF", "length": 8532, "nlines": 249, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट रेगे आयफोन रिंगटोन", "raw_content": "\nआयफोन रिंगटोन शैली रेगे\nसर्वोत्तम रेगे आयफोन रिंगटोन दर्शवित आहे:\nशीर्ष रेगे रिंगटोन »\nधूम्रपान काही डब्ल्यू ** डी\nनवीन आणि लोकप्रिय »\nसर्वात या महिन्यात डाउनलोड »\nया महिन्यात रेटेड »\nते क्विरो पा मी\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nआयफोन रिंगटोन फोन रिंगटोन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\niPhone रिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\niPhone रिंगटोन सहसा सुसंगत आहेत Apple iPhone 4, आयफोन 5, आयफोन 6, आयफोन 7, आयफोन 8 आणि आयफोन x मॉडेल.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर ते क्विरो पा मी रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्तम आयफोन रिंगटोन एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY फ्री आयफोन रिंगटोन स्टोअरवर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबीपासून रॅप, ध्वनी प्रभाव आणि पानाच्या आयफोन रिंगटोनसाठी एम 4 आर आणि एमपी 3 रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपण आपल्या iPhone वर रिंगटोन पूर्वावलोकन करू शकता, आपण आपल्या iPhone करण्यासाठी आयफोन रिंगटोन डाउनलोड करू इच्छित असल्यास आमच्या iOS अनुप्रयोग वापर किंवा संगणक वापर आणि iTunes सिंक्रोनायझेशन पद्धत येथे सांगितल्याप्रमाणे: iPhone रिंगटोन सेटअप माहिती\nरिंगटोन आपल्या संगणकावर डाउनलोड करा\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/close-shave-for-union-minister-ravi-shankar-prasad-after-chopper-blades-break-at-patna-airport-dmp-82-2304532/", "date_download": "2020-12-02T18:49:54Z", "digest": "sha1:HEXTFA73NYFSIFCJ765XV3MH44AG5I5M", "length": 11319, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Close shave for Union minister Ravi Shankar Prasad after chopper blades break at Patna airport dmp 82 | हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nहेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद\nहेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद\nकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आज एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. या दरम्यान पाटणा एअरपोर्टवर त्यांचे हेलिकॉप्टर तारेला धडकले. ज्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेच्यावेळी मंगल पांडेय आणि संजय झा त्यांच्यासोबत होते.\nपाटणा एअरपोर्टजवळ बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला हेलिकॉप्टरचे पंखा लागला.त्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेत रविशंकर प्रसाद सुदैवाने बचावले. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.\nआज संध्याकाळी ही घटना घडली. रविशंकर प्रसाद निवडणूक प्रचार संपवून पाटण्याला परतले होते. हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्यावेळी पंखा ता��ेला धडकला. हेलिकॉप्टरचे दोन ते तीन ब्लेड तुटले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि बिहारचे जल सिंचन मंत्री संजय झा उपस्थित होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 भारतात रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ च्या चाचणीचा मार्ग मोकळा\n2 पंजाब : २०० दहशतवाद्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडणाऱ्या बलविंदर सिंग यांची गोळ्या घालून हत्या\n3 NEET 2020 : पैकीच्यापैकी गुण मिळवूनही दिल्लीची आकांक्षा पहिल्या रँकपासून दूर; जाणून घ्या काय आहे नियम\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/maharashtra-government-approved-versova-bandra-sea-link-vbsl-project-18125", "date_download": "2020-12-02T18:50:50Z", "digest": "sha1:TGIAMKOIKPVN6VTBF75UZQHLKO36KL5H", "length": 10112, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईकरांसाठी आणखी एक सी लिंक, वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामाचा शुभारंभ । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईकरांसाठी आणखी एक सी लिंक, मार्चमध्ये वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामाचा शुभारंभ\nमुंबईकरांसाठी आणखी एक सी लिंक, मार्चमध्ये वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामाचा शुभारंभ\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nवांद्रे-वरळी सी लिंकचा वरळी ते नरीमन पाॅईंट असा पुढचा टप्पा रखडलेला असताना वांद्रे-वर्सोवा विस्तार लवकरच मार्गी लागणार आहे. कारण वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्यासंबंधीचा अध्यादेश सोमवारी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामडंळ (एमएसआरडीसी) कामाला लागले आहे.\nत्यानुसार जानेवारी २०१८ पर्यंत सी लिंकच्या बांधकामाच्या निविदा अंतिम करत मार्च २०१८ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती 'एमएसआरडीसी'चे सहव्यवस्थापकिय संचालक किरण कुरुंदकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.\nसन २००९ मध्ये वांद्रे-वर्सोवा सी लिंक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करत २०१३ मध्ये या प्रकल्पाला केंद्र सरकाकडून पर्यावरणासंबंधीची तसेच सीआरझेडसंबंधीची परवानगी देण्यात आली. पण हा प्रकल्प अजूनपर्यंत रखडलेलाच होता. आता मात्र या प्रकल्पाला वेग मिळणार आहे.\nया प्रकल्पाच्या बांधकामासाठी इच्छुक ५ कंपन्यांची निवड याआधीच 'एमएसआरडीसी'ने केली आहे. आता या कंपन्यांना १५ जानेवारीपर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. त्यानंतर या कंपन्यांमधून जे कोणी निविदा प्रक्रियेत बाजी मारेल त्या कंपनीला कंत्राट दिलं जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडण्यास फेब्रुवारी २०१८ उजाडणार आहे. त्यामुळे सी लिंकचं प्रत्यक्ष बांधकाम मार्च २०१८ पासून सुरू होईल, असं कुरूंदकर यांनी स्पष्ट केलं आहे.\nवांद्रे ते वर्सोवा केवळ १२ मिनिटांत\nएकूण ९.६० किमी अंतराचा हा सी लिंक असून यासाठी ७५०२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर या प्रकल्पाला ४ कनेक्टर अर्थात जोडरस्ते असणार आहेत. वांद्रे, कार्टर रोड, जुहू कोळीवाडा आणि नाना-नानी पार्क अशा ठिकाणी हे कनेक्टर असणार आहेत. ४ कनेक्टर, ३ पथ���र स्थानक आणि केबल स्टेड पूल मिळून हा संपूर्ण प्रकल्प १७.१७ किमी लांबीचा होणार आहे.\nसी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका पोलिसांचं आवाहन\nमुंबईकरांनो, पुढील ३५ वर्षे टोलमुक्ती नाहीच वांद्रे-वरळी सी लिंकवर २०५२ पर्यंत टोलवसुली\nवांद्रे वर्सोवा सी लिंकनिविदाअंतिमएमएसआरडीसीराज्य सरकारमंजुरीअध्यादेश\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\nब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nएसटी महामंडळाला १ हजार कोटींचा निधी मंजूर\nरिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_323.html", "date_download": "2020-12-02T19:21:18Z", "digest": "sha1:YV7TRN6XR62YKZMNLRMVA7366NTVRZPY", "length": 8183, "nlines": 189, "source_domain": "www.marathatej.com", "title": "पैठण न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष शहरात वाढतेय घाणीचे साम्राज्य", "raw_content": "\nHomeपैठण पैठण न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष शहरात वाढतेय घाणीचे साम्राज्य\nपैठण न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष शहरात वाढतेय घाणीचे साम्राज्य\nपैठण प्रतिनिधी. विजय खडसन:—\nपैठण गेल्या तिन,चार दिवसांपासून पडत असलेल्या सतंतधार पावसाने पैठण नगर परिषद प्रशासनाचे पितळ चांगलेच उघडे पाडले व चव्हाट्यावर आनले आहेत. नियमित साफसफाई व स्वच्छता होत नसल्याने मेनरोड भागासह बहुतेक प्रभागातील लहान मोठे नाले - गटारीमुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागल्या असल्याचे चित्र रविवारी दुपारी ठीक ठिकाणी पहायला मिळाले. नगर परिषदेचा होता तोही \"राम भरोसा \"कारभार गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाल्यामुळेच पावसाळ्यात ही परिस्थिती पुन्हा उद्भवल्याची संतप्त प्रतिक्रिया विविध वार्डातील रहिवाशांमधुन व्यक्त होऊ लागली आहे. किरकोळ पावसाने शहरातील बहुतेक नाले व गटारी ओव्हरफ्लो, तूडुंब भरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या नाल्या- गटारीतील दूषित पाणी वाट सापडेल त्या पध्दतीने मार्गस्त होत आहे. नादूरूस्त रस्त्यावर ���ीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुषीत पाणी साचले असुन यातून असुरक्षित पणे वाहनधारक व पादचाऱ्यांना मार्गस्त व्हावे लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने या कडे वेळीच लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाहीत तर शहरात रोगराई पसरण्याची भिती रहिवाशांना भेडसावत आहे.शहरात एकीकडे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असताना दुसरीकडे पैठण नगर परिषदेने आता पर्यत महिना काठी लाखो रुपयांचा चूराडा केला आहे\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T18:32:49Z", "digest": "sha1:5P5ZSN2Y7LL7PSGSTVMNOY6QR77ACW3A", "length": 8643, "nlines": 123, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा टपाल विभागाने प्रकाशित केली पिक्चर पोस्टकार्ड | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोवा टपाल विभागाने प्रकाशित केली पिक्चर पोस्टकार्ड\nगोवा टपाल विभागाने प्रकाशित केली पिक्चर पोस्टकार्ड\nगोवा खबर:“जागतिक निसर्ग संवर्धन दिन २०२०”च्या पूर्वसंध्येला ‘एव्हियन डायव्हर्सिटी ऑफ गोवा’- सिरीज-१ वर आधारित पिक्चर पोस्टकार्डचा एक पॅक, संतोष कुमार, आयएफएस, अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक व मुख्य वन्यजीव वॉर्डन, गोवा वन विभाग, पणजी, तसेच डॉ. एन. विनोदकुमार, पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, यांच्या हस्ते २८ जुलै २०२० रोजी प्रकाशित करण्यात आला.\nगोवा टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधिक्षक सुधीर गोपाल जाखरे यांनी माहिती दिली की, पर्यावरणीय जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी संसाधनांचा शाश्वत उपयोग व पक्ष्यांचे महत्त्व, यावर प्रकाश टाकण्यासाठी ही पिक्चर पोस्ट कार्डे प्रसिद्ध केली आहेत.\nडॉ एन. विनोदकुमार यांनी शाश्वत इकोसिस्टम तयार करण्यासाठी मनुष्य व निसर्गाचा संघर्ष रोखण्याच्या गरजेवर भर दिला. संतोष कुमार यांनी गोव्यातील समृद्ध जैवविविधता व त्याचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने घेतलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकला. ‘गोवा फिलेटेलिक अँड न्यूमिझमॅटिक सोसायटी’चे एम. आर. रमेश कुमार यांनी जागत���क निसर्ग संवर्धन दिन 2020च्या निमित्ताने आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गोवा पोस्टल विभागाचे अभिनंदन केले.\nही पिक्चर पोस्ट कार्ड दोन वेगवेगळ्या पॅकमध्ये उपलब्ध असतील, उदा. प्लेन पॅक आणि कॅन्सल्ड पॅक, प्रत्येकात १० पोस्ट कार्डे आहेत. प्लेन पॅकचा दर ₹ १५० आहे तर, कॅन्सल्ड पॅकचा दर ₹ २५० आहे. ही पोस्टकार्ड पणजी मुख्य टपाल कार्यालयाच्य फिलेटेलिक काउंटरवर 28 जुलै 2020 पासून उपलब्ध झाली आहेत.\nPrevious articleअखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत कोवीड-19 रुग्णांना मोफत चाचणी आणि उपचार सुविधा प्रदान करायला सुरुवात\nNext articleगृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nपुन्हा एकदा दिसला मुख्यमंत्र्यांमधला डॉक्टर\nदेशातल्या पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन\nराष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ\nकरोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही: पंतप्रधान मोदी\nजम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nBig Breaking:मुख्यमंत्र्यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज\nकॅसिनो प्राइड 2 चे 24 रोजी भव्य उद्धाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/cinemagic/19696", "date_download": "2020-12-02T19:21:51Z", "digest": "sha1:GR53AKX7E7B3TONQNI7IAXPWVRAQISLS", "length": 21221, "nlines": 139, "source_domain": "bahuvidh.com", "title": "१६ वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव - टीम सिनेमॅजिक - १६ व्या आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सवाचा डॉ.संतोष पाठारे यांनी घेतलेला आढावा.", "raw_content": "१६ वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव\n-डॉ. संतोष पाठारे जगभरात राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे होत असताना, आर्थिक व्यवस्था कोसळून पडत असताना आणि कलेच्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत असताना, या सगळ्याचं पारदर्शी प्रतिबिंब ��िथे पडेल अशी प्रांजळ अपेक्षा ठेवावी असा भारत सरकार आयोजित १६वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव नुकताच मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या सुसज्ज वास्ततू पार पडला. गेल्या दोन वर्षांत गाजत असलेला आनंद पटवर्धन यांचा विवेक, शिल्पा बल्लाळ यांचा ‘लकीर के इस तरफ’ यासारख्या महत्त्वाच्या माहितीपटांचा सहभाग महोत्सवात न झाल्याची खंत मनात बाळगून महोत्सवाला हजेरी लावली. सरकारी धोरणांचा उदो उदो करणा-या काही सुमार माहितीपटांचा अपवाद वगळता महोत्सवात दाखवले गेलेले माहितीपट आणि लघुपट यांनी एका अपरिचित विश्वाची सफर घडवून आणली आणि नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकांच्या प्रतिभेची साक्षही घडवली. वास्तव हे कल्पते पेक्षा भयंकर असतं हे खरं तर घासून गुळगुळीत झालेलं वाक्य, परंतु मिफमध्ये उत्तरपूर्व राज्यातील तसंच आयर्लंड देशातील माहितीपट पाहताना त्याचा प्रत्यय वारंवार येत होता. आपण एका सुरक्षित शहरात आहोत आणि सुखवस्तू आयुष्य जगत आहोत याचा गिल्ट देणारे गाझा (दिग्द.गॅरी केन, अ‍ॅण्ड्रयू मॅककॉनेल), अ‍ॅटलांटिक (दिग्द. रिस्टर्ड ओ डॉमनेल), द गेशमा इज बॉर्न (मालती राव) हे माहितीपट पाहताना भडभडून येतं राहिलं. मोती बाग या निर्मल चन्दर दंड्रीयालनिर्मित माहितीपटातून उत्तरा बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी\n१६ वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव\nरुपवाणी टीम सिनेमॅजिक 2020-05-10 10:34:09\n१६ व्या आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सवाचा डॉ.संतोष पाठारे यांनी घेतलेला आढावा.\n१६ वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव\nजगभरात राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे होत असताना, आर्थिक व्यवस्था कोसळून पडत असताना आणि कलेच्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत असताना, या सगळ्याचं पारदर्शी प्रतिबिंब जिथे पडेल अशी प्रांजळ अपेक्षा ठेवावी असा भारत सरकार आयोजित १६वा आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व सचेतपट महोत्सव नुकताच मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या सुसज्ज वास्ततू पार पडला. गेल्या दोन वर्षांत गाजत असलेला आनंद पटवर्धन यांचा विवेक, शिल्पा बल्लाळ यांचा ‘लकीर के इस तरफ’ यासारख्या महत्त्वाच्या माहितीपटांचा सहभाग महोत्सवात न झाल्याची खंत मनात बाळगून महोत्सवाला हजेरी लावली. सरकारी धोरणांचा उदो उदो करणा-या काही सुमार माहितीपटांचा अपवाद वगळता महोत्सवात दाखवले गेलेले माहितीपट आणि लघुपट यांनी एका अपरिचित विश्वाची सफर घडवून आणली आणि नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकांच्या प्रतिभेची साक्षही घडवली. वास्तव हे कल्पते पेक्षा भयंकर असतं हे खरं तर घासून गुळगुळीत झालेलं वाक्य, परंतु मिफमध्ये उत्तरपूर्व राज्यातील तसंच आयर्लंड देशातील माहितीपट पाहताना त्याचा प्रत्यय वारंवार येत होता. आपण एका सुरक्षित शहरात आहोत आणि सुखवस्तू आयुष्य जगत आहोत याचा गिल्ट देणारे गाझा (दिग्द.गॅरी केन, अ‍ॅण्ड्रयू मॅककॉनेल), अ‍ॅटलांटिक (दिग्द. रिस्टर्ड ओ डॉमनेल), द गेशमा इज बॉर्न (मालती राव) हे माहितीपट पाहताना भडभडून येतं राहिलं. मोती बाग या निर्मल चन्दर दंड्रीयालनिर्मित माहितीपटातून उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील विद्यादत्त शर्मा या ८३ वर्षाच्या शेतक-याची गौरव गाथा पाहायला मिळाली. आपल्या शेतात तब्बल २३ किलोच्या मुळ्याचं विक्रमी उत्पन्न घेणारा हा कवीमनाचा शेतकरी त्यांच्या निष्ठेविषयी सांगता सांगता दिग्दर्शकाने खेड्यातील शेतीकडे पाठ फिरवून शहरात गेलेल्या लोकांमुळे उजाड झालेल्या शेतांची व्यथादेखील नेमकेपणाने मांडली.\nनिलेश कुंजीर यांचा ‘शेवंती’ (मराठी), जयशंकर यांचा लच्छावा (कन्नड), गणेश शेलारचा गढूळ (मराठी) डॉ. सुयश शिंदेचा मयत (मराठी) या लघुपटांतून तरुण दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेचा अनुभव प्रेक्षकांना घेता आला.\nबॅन्नेको-हेल मी -हेन आय डाय या बार्बरा पाझ यांच्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटांचा सुवर्णशंख पुरस्कार जाहीर झाला. नागराज मंजुळेच्या ‘पावसाचा निबंध’ला रौप्य शंखाने सन्मानित करण्यात आलं. १४६ माहितीपट, १ लघुपट आणि ७० सतेजपटांचं प्रदर्शन या महोत्सवात करण्यात आलं. फिक्शन फिल्ममध्ये रमणा-या रसिकांनी माहितीपटांकडे वळायला हवं. ही दुनिया अधिक भुलवणारी आहे\nवाचण्यासारखे अजून काही ...\nदिवाळी अंक येता घरा..\nसंपादकीय | 2 दिवसांपूर्वी\nशंकर साठे | 2 दिवसांपूर्वी\nमाझ्यासारख्या कर्महीन सामान्य पठितांचा वर्गच या देशांत फार आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nप्रतीक्षा रणदिवे | 4 दिवसांपूर्वी\nसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याइतकाच सक्रिय सहभाग होता, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा.\nराजीव तांबे | 4 दिवसांपूर्वी\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\nमुलाखतकार: संध्या टाकसाळे | 6 दिवसांपूर्वी\nतुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे\nपालक आणखी काय काय विकणार\nनमिता धुरी | 7 दिवसांपूर्वी\nइंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय हे कळूनही पालक म्हणतात - “आमची शाळा याला अपवाद आहे”.\nशाळेसाठी काहीतरी संस्मरणीय करा.\n02 Dec 2020 संपादकीय\nदिवाळी अंक येता घरा..\n30 Nov 2020 मराठी प्रथम\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\n27 Nov 2020 मराठी प्रथम\nपालक आणखी काय काय विकणार\nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/taxi-driver-saiprasad-has-made-chhatrapati-shivaji-maharaj-fort-decoration-in-taxi-45286", "date_download": "2020-12-02T18:52:51Z", "digest": "sha1:FMPWHZJB42DAD2AGFKN6QYFFHFSMKR5W", "length": 8786, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "टॅक्सीत शिवस्मारक! | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईतील एका टॅक्सी चालकानं आपल्या टॅक्सीमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केली असून, किल्ला साकारला आहे\nBy वैभव पाटील सिविक\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची प्रतीकृती आजपर्यंत आपण मोठ-मोठ्या कार्यक्रमांमध्ये पाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या प्रत्येक गड-किल्ल्यांना इतिहास असल्यानं आवर्जून यांचे देखावे सादर केले जातात. मात्र, मुंबईतील एका टॅक्सी चालकानं आपल्या टॅक्सीमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केली असून, किल्ला साकारला आहे.\nसाईप्रसाद नायक असं या टॅक्सी चालकाचं नाव आहे. साईप्रसाद हा दादर ते सिद्धिविनायक या मार्गावर आपली टॅक्सी चालवतो. साईप्रसाद यानं आपल्या टॅक्सीच्या डिक्कीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ली व महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. साईप्रसाद ही कल्पना प्रवाशांना आकर्षित करते. काही प्रवाशांनी त्याच्या टॅक्सीमधून प्रवास केल्यानंतर 'आपल्या मागे छत्रपती शिवरायांचा हात आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काही प्रवाशांनी त्याच्या या कल्पनेचं मोठं कौतुकही केलं.\nटॅक्सीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती सादर करण्याची कल्पना श्रीकांत वेमुला यानं दिल्याचं साईप्रसाद यानं सांगितलं. श्रीकांत वेमुला हे आर्टीट्स असून त्यांन अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात डोकोरेशन साकारले आहेत. तसंच, साईप्रसाद याच्या टॅक्सीमध्येही त्यांनीच किल्ली साकारला आहे. हा किल्ला साकरण्यासाठी इकोफ्रेंडीली वस्तूंचा वापर केल्याचं श्रीकांत वेमुला यांनी सांगितलं.\nसाईप्रसाद यांनी आपल्या टॅक्सीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला साकरला असून, तोफा, घोडा, ढाल, तलवार देखावासाठी ठेवल्या आहेत.\n'एसी'साठी प्रवासी वाढवण्याचं मध्य रेल्वेसमोर मोठं आव्हान\nमेट्रोकडून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ही' अनोखी सुविधा\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\nब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nएसटी महामंडळाला १ हजार कोटींचा निधी मंजूर\nरिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1605_maratha-divorced-brides.html", "date_download": "2020-12-02T18:15:26Z", "digest": "sha1:YOQYE3JIIQEACRJX35TREBBAK7SKUBM5", "length": 3426, "nlines": 58, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "maratha divorced brides", "raw_content": "\nवय: 31 वर्षे वजन : 55 किलो\nउंची : 5 फुट 6 इंच\nमोबाईल नंबर : 8622976***\nव्हाट्सअँप नंबर : 7102439***\nपत्ता: ******** रेसिडेन्सी एमआयडीसी, सातपूर कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र - 422007\nउच्च शिक्षण: १२ वी\nकॉलेज : के पी जी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बजरंग वाडा, इगतपुरी, महाराष्ट्र - 422402\nशाळा: महात्मा गांधी हायस्कूल, बजरंग वाडा, इगतपुरी, महाराष्ट्र - 422402\nमिळकतीचे साधन : नोकरी करत नाही\nफॅमिली स्टेटस: मिडल क्लास\nकौटुंबिक प्रकार: जॉईंट फॅमिली\nवडील: एम. एस. इ. बी. मध्ये क्लर्क\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू व्हिलर लायसन्स\nट्रॅव्हलिंग करणे योगा करणे\nहिंदी चित्रपट/हेल्थ अँड फिटनेस पाहणे.\nवय: 34 ते 36 वर्षे\nवार्षिक उत्पन्न: 5 लाख ते 6 लाख\nवार्षिक उत्पन्न: गव्हर्नमेंट ऑफिसर/स्वयंरोजगार/डॉक्टर/इंजिनिअर\nधर्म / जात: हिंदु/हिंदु मराठा\nस्थायिक: महाराष्ट्रात राज्य/महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील/पुणे/मुंबई\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T19:23:55Z", "digest": "sha1:4TDUJDWKBPA2WR2FNZKQLI36WMAM4XR4", "length": 16878, "nlines": 354, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "मध्य-पृथ्वी - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इ���ेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nमध्यम पृथ्वी चांदी आणि कांस्य\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nजेआरआर टोलकिअन - द हॉबिट ™ आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्ज ™ त्रयी यांच्या कार्यामुळे प्रेरित केलेले दागिने.\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nबॅग एंड or डोअर पिन\nबॅग समाप्त ™ दरवाजा - कांस्य\nबॅग समाप्त or दरवाजा कफलिंक्स\nबॅग एंड ™ दरवाजा हार - चांदी\nसानुकूल CIRTH द्वारवेन रुणे रिंग\nसानुकूल सिरथ ड्वार्वेन रुणे रिंग - चॅनेल बँड\nसानुकूल सिरथ ड्वार्वेन रुणे रिंग - कम्फर्ट फिट\nसानुकूल हॉबिटन or दरवाजा - कांस्य\nइलेस्सार E एल्फस्टोन - रौप्य\nइलेस्सार E एल्फस्टोन - पांढरा कांस्य\nइलेव्हन रिअल्म्स 3 लीफ हार: रिव्हेंडेल ™, लॉथ्लोरीयन M, मिरकवुड ™\nइलेव्हन रिअल्म्स 9 लीफ हार: रिव्हेंडेल ™, मिर्कवुड ™, लॉटरीअरीन ™\nइलेव्हन रिअल्म्स कानातले: रिव्हेंडेल ™, लोथ्लोरियन ™, मिरकवुड ™\nइलेव्हन रीम्स रिंग: रिव्हेंडेल ™, लोथ्लोरियन M, मिर्कवुड ™\nARAGORN Eng आणि ARWEN of ची गुंतवणूकीची रिंग\nरोहन E च्या आवायन H शिल्डमेडेन हॉर्स कानातले\nनियमित किंमत $ 50.00 विक्री किंमत$ 29.00 पासून $ 21.00 जतन करा\nEOWYN ™ शिल्डमेडेन मेडलियन\nनियमित किंमत $ 50.00 विक्री किंमत$ 44.00 पासून $ 6.00 जतन करा\nहॉबीबिट AM सामविझ गॅझीचे दरवाजे\nथोर की - कांस्य\nथोर की की - हार - चांदी\nखजुदुल द्वारवेन बॅटल अ‍ॅक्स\nमिथ्रिल ™ चेन - दोरी\nमोरिया ™ मिथ्रिल in चेन - रोलो\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/congress-mla-went-aurangabad-his-family-treatment-nanded-news-313760", "date_download": "2020-12-02T19:14:36Z", "digest": "sha1:OMBH54ZL5OFSKDKAQAQP6FS2JWCGK4JW", "length": 16942, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "कॉंग्रेसचे ते आमदार कुटुंबियांसह उपचारासाठी औरंगाबादला - The Congress MLA went to Aurangabad with his family for treatment nanded news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकॉंग्रेसचे ते आमदार कुटुंबियांसह उपचारासाठी औरंगाबादला\nखबरदारी म्हणून त्यांनी आपल्या बाधीत कुटंबियासह औरंगाबादला उपचार घेण्याचे ठरविले. रविवारी (ता. २८) पहाटेच ते रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबादाला पोहचले.\nनांदेड : कोरोनाची लागन झालेले नांदेडचे आमदार व त्यांच्या संपर्कातून त्यांच्या कटुंबियातील नऊ सदस्याना कोरोनाची बाधा झाली. खबरदारी म्हणून त्यांनी आपल्या बाधीत कुटंबियासह औरंगाबादला उपचार घेण्याचे ठरविले. रविवारी (ता. २८) पहाटेच ते रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबादाला पोहचले. त्यांच्यावर औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले.\nकोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील पाच बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३६५ बाधितांपैकी एकूण २७५ व्यक्ती कोरोनातून बरे झाले. शनिवार (ता. २७) रोजी रात्री नविन बाधीताची भर पडली.\nहेही वाचा - आरोग्य सभापतीकडून कोरोना वॉरिअर्सचा सन्मान - कुठे ते वाचा ​\nनवीन बाधितांमध्ये विष्णुपुरी येथील आमदारांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचा समावेश होता. शिवाजीनगर येथील ६२ वर्षाचा एक पुरुष, बोरबन परिसरातील ५५ वर्षाची एक महिला, गोकुळनगर येथील ५८ वर्षाची एक महिला, बिलालनगर येथील सहा वर्षाची एक मुलगी, नाथनगर येथील २२ वर्षाची एक महिला, भगतसिंघ रोड येथील ५२ वर्षाची एक महिला, पिरबुऱ्हानगर येथील १९ व २० वर्षाच्या दोन महिला व तिन वर्षाचा एक बालक, उमरकॉलनी येथील २८ व ६० वर्षाच्या दोन महिला, लेबरकॉलनी येथील ३४ वर्षाचा एक पुरुष, देगलूरनाका शिवनगर येथील ६४ वर्षाची एक महिला, नायगाव ताकबीड येथील ४४ वर्षाचा एक पुरुष, गॅस गोडाऊन लोहा येथील ५२ वर्षाची एक महिला व ५५ वर्षाचा एक पुरुष आणि चंद्रभागानगर कंधार येथील ४४ वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.\nऔरंगाबादला तेरा तर सोलापूरला एकावर उपचार सुरू\nनांदेड जिल्ह्यात ५८ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ३९, एक बाधित नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात, मुखेड कोविड केअर सेंटर येथे एक बाधित व्यक्ती उपचार घेत असून तेरा बाधित औरंगाबाद आणि एक बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत.\nयेथे क्लिक करा - व्हीसीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद, काय म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. विपीन...\nजनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये\nकोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 ��िल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nमराठवाडा पदवीधरचा आमदार कोण चव्हाण, बोराळकर कि पोकळे\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन...\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nशिक्षकांनो मतदान झाले आता तपासणीला सामोरे जा; अनुदानास पात्र घोषित महाविद्यालयांची होणार तपासणी\nनंदोरी (जि. वर्धा): राज्यातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. 27 नोव्हेंबर 2020 रोजी 20-40 शाळांच्या तपासणीचे पत्र संचालक श्री....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/former-ncp-mla-deepika-chavan-accuses-bjp-nashik-marathi-news-298016", "date_download": "2020-12-02T18:11:35Z", "digest": "sha1:72WDMO7DPW6NSIVCUZS4TN5FPWP3UFSX", "length": 15103, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "राष्ट्रवादीच्या माजी आमदार म्हणतात..\"भाजपचे आंदोलन म्हणजे \"नाचता येईना अंगण वाकडे'\" - Former NCP MLA Deepika Chavan accuses BJP nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या माजी आमदार म्हणतात..\"भाजपचे आंदोलन म्हणजे \"नाचता येईना अंगण वाकडे'\"\nभारतीय जनता पक्षाचे \"माझे अंगण माझे रणांगण' हे महाआघाडी सरकारच्या विरोधातील आंदोलन म्हणजे \"नाचता येईना अंगण वाकडे' असे आहे. संकटाच्या काळात एकत्र राहून संकटांना परतवून लावणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे; परंतु सत्ता गेल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी केली आहे.\nनाशिक / सटाणा : भारतीय जनता पक्षाचे \"माझे अंगण माझे रणांगण' हे महाआघाडी सरकारच्या विरोधातील आंदोलन म्हणजे \"नाचता येईना अंगण वाकडे' असे आहे. संकटाच्या काळात एकत्र राहून संकटां���ा परतवून लावणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे; परंतु सत्ता गेल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, अशी टीका माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.\nशासनाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न\nचव्हाण यांनी, महाविकास आघाडी सरकार कोरोनाविरोधात खंबीरपणे लढत असताना भाजप नेत्यांना घरच्या अंगणात आंदोलन करावे लागत आहे, हेच त्यांचे अपयश आहे. राज्यातील आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व महसूल विभाग हे चांगले काम करीत असताना विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने शासनाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाला हरवणे हे सर्व राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राजकारण न करता महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागे भाजपने आपली ताकद उभी करावी व कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला परतवून लावण्यासाठी शासनाला सहकार्य करावे अन्यथा महाराष्ट्राची जनता भाजप नेत्यांना कधीही माफ करणार नाही. ही वेळ राजकारण करण्याची नसून त्याऐवजी सर्वांनी कोरोनाला हरविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.\nहेही वाचा > \"रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल\nहेही वाचा > ह्रदयद्रावक घरी लग्नाची धामधूम...अन् हळदीच्याच दिवशी प्रेमीयुगुलाला अग्निडाग..पित्यावर दुर्दैवी प्रसंग..​\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली\nचाळीसगाव : तालुक्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी...\nयोगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...\nअरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्��र प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nमास्क नको असे म्हणणाऱ्या याचिकादाराला एक लाख जमा करण्याचे आदेश\nमुंबई: राज्य सरकारच्या कोविड19 संसर्गाबाबत निर्धारित केलेल्या धोरणात्मक निर्बंध आणि मास्कची सक्ती हटविण्याची मागणी करणाऱ्याला याचिकादाराला...\nरेल्वेने पुन्हा एक थांबा काढल्याने नांदगावकर अस्वस्थ; ई-मेल पाठवल्याच्या २४ तासांतच निर्णय\nनांदगाव (नाशिक) : येथील स्थानकावरील थांबे काढून घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या प्रकाराकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी थेट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2020-12-02T18:53:48Z", "digest": "sha1:DGH4EPLHOGE7CDIJQ2I224ISYC5UOHZ5", "length": 6211, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पानिपतची पहिली लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत गावाजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. याने मुघल साम्राज्याचा भारतात पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसुहास देविदासराव वागमारे .\n(पानिपत् चे पहिले युद्ध)_ (१२ एप्रिल १५२६)\nबाबर ने प्रचंड तयारी करुन भारतावर आक्रमण केले. बाबरने पंजाब प्रांतावर आक्रमण करून पंजाब चा सुभेदार दौलतखान लोदिचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय प्राप्त झाल्याने बाबर चा उत्साह प्रचंड वाढ़ला.\nबाबर ने दिल्ली जिंकुन घेन्याचा निर्णय घेतला. बाबर आपल्या सैन्यासह दिल्ली जवळ आला व त्याने पान���पत च्या रनमैदानावर सैन्याचा तळ दिला ‌‍‌ दिल्ली येथे इब्राहीम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्ली वर आक्रमण करनार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला. श्रीवास्तवच्या मते बाबर जवळ २५,००० तर इब्राहिम लोदी जवळ ४०,००० सैन्य होते.२१ एप्रील १५२६ ला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. बाबरने स्वतः सैन्य रचना केली. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून बाबर सैन्याला मार्गदर्शन करीत होता. बाबरने राखीव फौज ठेवली होती.\nइब्राहिम लोदी स्वतः आघाडीवर राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व करीत होता.झालेल्या युद्धात बाबर ने इब्राहिम लोदी चा पुर्ण पराभव करून त्याला १५,००० सैन्यासह युद्धात ठार मारले.या युद्धात इब्राहिम ला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रम जीतही ठार मारला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०२० रोजी २१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A1/", "date_download": "2020-12-02T17:56:00Z", "digest": "sha1:EN477NRU7DVNBSB3SOU5JVD6WPZAKDOL", "length": 13008, "nlines": 75, "source_domain": "healthaum.com", "title": "विद्या बालनला प्रसिद्ध डिझाइनर सब्यसाची मुखर्जीचा चेहरा सुद्धा पाहण्याची इच्छा का नाही? | HealthAum.com", "raw_content": "\nविद्या बालनला प्रसिद्ध डिझाइनर सब्यसाची मुखर्जीचा चेहरा सुद्धा पाहण्याची इच्छा का नाही\nबॉलिवूड तसंच अन्य क्षेत्रातील कित्येक दिग्गज मंडळींनी सब्यसाजी मुखर्जी यांच्याकडून डिझाइनर आउटफिट तयार करून घेतले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तसंच अभिनेत्यांचे फेव्हरेट डिझाइनर म्हणून देखील सब्यसाची प्रसिद्ध आहेत. दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा आणि सिनेसृष्टीतील जवळपास सर्वच अभिनेत्री सब्यसाची यांनी डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये आपल��याला कोणत्या- न्- कोणत्या कार्यक्रमात दिसतात.\nपण बॉलिवूडमधील एक अभिनेत्री यास अपवाद आहे. जी सब्यसाची यांनी डिझाइन केलेले पोषाख तर दूरच, पण त्यांना भेटण्याचीही तिची इच्छा नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आहे. नेमका काय आहे या दोघांमधील वाद हा वाद निर्माण होण्यामागील काय आहे कारण हा वाद निर्माण होण्यामागील काय आहे कारण\n(Ankita Lokhande सुंदर साडीतील अंकिता लोखंडेच्या मोहक अदा, पाहा फोटो)\nविद्या बालन आणि सब्यसाची मुखर्जी हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते, असं म्हटलं जातं. सब्यसाची यांनीच डिझाइन केलेल्या आउटफिट्स परिधान करणं विद्या बालनला पसंत होतं. इतकेच नव्हे तर विद्याने स्वतःच्या लग्नसमारंभासाठी देखील सब्यसाची यांच्याकडून खास साडी डिझाइन करून घेतली होती. लाल आणि सोनेरी रंगाचे कॉम्बिनेशन असलेल्या साडीमध्ये विद्या बालन सुंदर आणि मोहक दिसत होती. तिच्या ब्रायडल लुकचे सर्वांनी भरभरून कौतुकही केलं होतं.\n(जुन्या कपड्यांचा असा करा वापर आणि घराला द्या नवा लुक)\nवर्ष २०१३मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलसाठी विद्या बालनला जूरी मेम्बर होण्याची संधी मिळाली होती. तिच्यासाठी ही एक मोठी संधी होती. या फिल्म फेस्टिव्हलवर जगभरातील मीडियाची नजर असते. याच पार्श्वभूमीवर सर्व जण रेड कार्पेट लुकसाठी एकापेक्षा एक सुंदर ड्रेसची निवड करतात. सब्यसाची यांनी डिझाइन केलेले आउटफिट परिधान करून आकर्षक लुकवर वाहवाई मिळवणाऱ्या विद्याने या कार्यक्रमासाठीही आपल्या पोषाखाची जबाबदारी साहजिक त्यांच्यावरच सोपवली होती.\n(Sara Ali Khan सारा अली खानचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतार)\nसाडी आणि लेहंग्यामध्ये दिसली विद्या\nविद्या बालनला पारंपरिक कपडे परिधान करणं भरपूर पसंत आहे, हे आपण सर्वांनाच माहिती आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून सब्यसाची यांनी कान फिल्म फेस्टिव्हलसाठीही साडी आणि लेहंग्याची डिझाइन केली होती. विद्याचा एक – एक अपीयरन्स लुक परफेक्ट दिसावा यासाठी सब्यसाची यांनीही तिच्यासोबत कानपर्यंत प्रवास केला होता. पण विद्याच्या सर्वच रेड कार्पेट लुकवर कौतुकाऐवजी भरपूर टीका करण्यात आली. ‘बोअरिंग लुक’, ‘इंडियन वेडिंग लुक’ अशा प्रकारे टीका करत लोकांनी तिच्या वेशभूषेची निवड चुकीची ठरवली.\n(अनुष्का शर्मा आणि कियाराचे एकसारखेच जम्पसूट, कोणी कोणाला केलंय कॉपी\n​…मैत्रीत निर्माण झाला दुरावा\nआपल्या पोषाखावर सर्वच स्तरातून टीका झाल्याने विद्या बालन बरीच दुखावली गेली होती. कान फिल्म फेस्टिव्हलहून मायदेशी परतल्यानंतर तिच्यातील आणि सब्यसाचीमध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क नव्हता. एवढेच नव्हे तर विद्याने सब्यसाची यांनी डिझाइन केलेले कपडे देखील परिधान करणं बंद केलं. विद्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, फेस्टिव्हल पार पडल्यानंतर ती सब्यसाची यांच्या संपर्कातही नाही. शिवाय त्यांनी डिझाइन केलेले आउटफिट देखील परिधान करत नाही.\n(जेव्हा करीना कपूरवर भारी पडली होती या टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल, पाहा फोटो)\nया सर्व प्रकरणावर प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने सब्यसाची यांनी देखील स्वतःची बाजू सर्वांसमोर मांडली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होतं की, ‘विद्याला आउटफिटमध्ये जास्त प्रयोग करणं पसंत नाही. ती जशी आहे त्यामध्येच आनंदी असते, ही देखील चांगली गोष्ट आहे’. तर दुसरीकडे सब्यसाची यांनी आपल्या डिझाइन्सबाबत म्हटलं होतं की, ‘प्रत्येक डिझाइनरचे स्वतःचे सिग्नेचर डिझाइन असते. अशातच जर कोणी त्याचेच कपडे वारंवार परिधान करत असतील. तर समानता दिसणं स्वाभाविक आहे’. पुढे त्यांनी असंही सांगितलं होतं की, ‘कान फिल्म फेस्टिव्हलसाठी विद्याला सुद्धा वेगवेगळे डिझाइनर आउटफिट परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्या सल्ल्याचा विचार केला गेला नाही’.\n नथ घालण्याची बदललेली फॅशन)\nकरीना कपूर दुसऱ्यांदा होणार आई, गुड न्यूज शेअर केल्यानंतर समोर आली पहिली झलक\nMasala Chai Recipe : चाय लवर्स को जरूर पसंद आएगी मसाला चाय की चुस्की, जानें स्वाद और सेहत से भरी यह रेसिपी\nNext story 2 मीटर दूर से भी फैलता है Corona, एयर ट्रांसमिशन को लेकर रिसर्च में हुआ चौंकाने वाला खुलासा\nPrevious story चटपटीत दही पापडी चाट रेसिपी\nऑस्ट्रेलियाई संग्रहालय में रखा जाएगा दुनिया के सबसे संरक्षित डायनासोर का जीवाश्म\nफाइजर-बायोएनटेक का टीका 65 से अधिक उम्र वालों के लिए भी सुरक्षित\nडियर वेजिटेरियन, आपकी थकान का कारण हो सकती विटामिन बी-12 की कमी\nप्रेगनेंसी के दौरान शीर्षासन करना कितना सेफ जानें गर्भावस्था के दौरान योग करने के फायदे और सावधानियां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dragon-spacecraft/", "date_download": "2020-12-02T18:41:01Z", "digest": "sha1:4TUQSXINBG2MIBOISIUHRACTNB3NW3DB", "length": 8733, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Dragon spacecraft Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nखराब हवामानामुळं 16 मिनिट आधी थांबले मानवयुक्त SpaceX चे लॉन्चिंग, 30 मे रोजी पुढचं…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : अमेरिकेच्या इतिहासात 9 वर्षांनंतर इतिहास रचला जाणार होता, परंतु त्याला खराब वातावरणाचे ग्रहण लागले, कारण आज मानवी अंतराळ मोहीम थांबवावी लागली, अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने खासगी कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन…\nजेव्हा फ्रेंड्ससोबत पार्टीला जायची पत्नी गौरी खान, घरी राहून…\nमराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातील प्रतिष्ठित…\nVideo : लवकरच येणार ‘अपने’ सिनेमाचा सीक्वल,…\n‘देसी गर्ल’ प्रियंकाला 4 वर्षांपूर्वी मिळाला…\nKBC च्या १२ सीझनमध्ये अनुपा बनल्या तिसऱ्या करोडपती\nअयोध्येच्या शरयू नदीवर लवकरच सुरू होणार रामायण क्रूज सेवा,…\nVideo : नेहा कक्करवरून जीजू रोहनप्रीतसोबत भांडला भाऊ टोनी…\nकेंद्र सरकार विरोधात मोर्चा : पोलिसांनी पकडली राजू शेट्टीची…\nPaytm यूजर्ससाठी मोठी बातमी\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nJoint Pain : हिवाळ्यात डायटमध्ये समावेश करा ‘या’ 5 गोष्टी,…\n चुकीच्या आकाराची ब्रा घालण्यामुळे आरोग्याच्या…\n‘या’ आहेत Jio च्या 3 शानदार रिचार्ज योजना \nनागपूरच्या फॉरेन्सिक पथकाकडून डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे पुरावे…\nLPG Cylinder Price : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, आजपासून महागला घरगुती गॅस सिलेंडर, जाणून घ्या दर\n‘या’ आहेत Jio च्या 3 शानदार रिचार्ज योजना 504GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळतं मोफत Netflix, Amazon Prime…\nसिंगापूरमध्ये जनावरांना न मारता लोक खाणार लॅबमध्ये बनवलेले मांस; जाणून घ्या कसे होईल तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%96%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%96/", "date_download": "2020-12-02T19:13:06Z", "digest": "sha1:3WJ2HUHOEUV6J6IWNJ7TYJFUPNPXPLBM", "length": 10928, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "नखशीख – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला (जेष्ठ शु. १२ शके १५७९). बालपणी दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. कऱ्हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती ...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत���रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/19-march-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:00:52Z", "digest": "sha1:I6Y2AHTO65XVENDQUXUYQEEUIWOICSAL", "length": 11392, "nlines": 260, "source_domain": "mahanmk.com", "title": "19 March 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n19 Mar च्या चालू घडामोडी\nप्रत्येक ब्लॉकमध्ये किमान १ PMBJP केंद्र असण्याची सरकारची योजना\nप्रत्येक ब्लॉकमध्ये किमान १ PMBJP केंद्र असण्याची सरकारची योजना किमान १ PMBJP केंद्र प्रत्येक ब्लॉकमध्ये असण्याची सरकारची योजना ठिकाण कठुआ, जम्मू आणि काश्मीर\nटाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड्स २०१९ जाहीर\nटाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड्स २०१९ जाहीर २०१९ सालचे टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड्स जाहीर करण्यात आले आहेत ठिकाण नवी दिल्ली\nनवी दिल्ली करणार 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन\nनवी दिल्ली करणार 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे नवी दिल्ली करणार आयो��न ठिकाण नवी दिल्ली वेचक म\nG-२० नेत्यांची आभासी परिषद मार्चमध्ये होणार\nG-२० नेत्यांची आभासी परिषद मार्चमध्ये होणार मार्चमध्ये होणार G-२० नेत्यांची आभासी परिषद वेचक मुद्दे पंतप्रधान मोदींकडून G-२० नेत्यांसमवेत आभासी परिषदेचा प्रस्\nनवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे प्रकाशन\nनवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे प्रकाशन 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे नवीन पटनाईक यांच्या हस\nरस्ता सुरक्षा मीडिया फेलोशिप पुरस्कार, २०१९: प्राची साळवे, प्रदीप द्विवेदी\nरस्ता सुरक्षा मीडिया फेलोशिप पुरस्कार, २०१९: प्राची साळवे, प्रदीप द्विवेदी प्राची साळवे आणि प्रदीप द्विवेदी यांना २०१९ चा रस्ता सुरक्षा मीडिया फेलोशिप पुरस्कार प्राप्त\nGM पिके: पांढरी माशी प्रतिरोधक कापूस क्षेत्र चाचण्या सुरू\nGM पिके: पांढरी माशी प्रतिरोधक कापूस क्षेत्र चाचण्या सुरू पांढरी माशी प्रतिरोधक कापूस क्षेत्र चाचण्या GM पिकांतर्गत सुरू कापूस प्रकार: विकास राष्ट्रीय वनस्पती\nकोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुषमान भारत करणार मदत\nकोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी आयुषमान भारत करणार मदत आयुषमान भारत करणार कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी मदत घोषणा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आ\n१८ मार्च: आयुध कारखाने दिन\n१८ मार्च: आयुध कारखाने दिन आयुध कारखाने दिन दरवर्षी १८ मार्च रोजी साजरा करतात वेचक मुद्दे १८ मार्च २०२० रोजी २१९ वा आयुध कारखाने स्थापना दिन साजरा करण्यात\nमायक्रोसॉफ्टसह NASSCOM ने सुरू केली 'प्रवेशयोग्य भारतासाठी नाविण्यता' मोहीम\nमायक्रोसॉफ्टसह NASSCOM ने सुरू केली 'प्रवेशयोग्य भारतासाठी नाविण्यता' मोहीम 'प्रवेशयोग्य भारतासाठी नाविण्यता' मोहीम मायक्रोसॉफ्टसह NASSCOM मार्फत सुरू पुढाका\nअधिक पुढील पेज वर...\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. ���ृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-12-02T19:31:43Z", "digest": "sha1:UQPUYJCS2EMGW5ZYZJVIN62JECJJLXM6", "length": 6426, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रज्ञा पवार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रज्ञा दया पवार (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६), प्रज्ञा लोखंडे नावाने सुरुवातीचे लेखन, ह्या मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहेत. त्या पाक्षिक 'परिवर्तनाचा वाटसरू'च्या संपादक आहेत. त्या महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या सदस्या आहेत. मराठी साहित्यिक दया पवार हे त्यांचे वडील होत. अलीकडेच त्यांनी (म्हणजे कुणी) देशातील असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वाढत्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांचे साहित्य पुरस्कार राज्य सरकारला परत केले.\nप्रज्ञा पवार यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nअंतःस्थ (कवितासंग्रह, १९९३, २००४)\nअफवा खरी ठरावी म्हणून (कथासंग्रह) (२०१०)\nअर्वाचीन आरण (संमिश्र गद्यलेख, २०२०)\nआरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता) (२००९, २०१०)\nउत्कट जीवघेण्या धगीवर (कवितासंग्रह,२००२)\nकेंद्र आणि परीघ (संग्रहित ललित सदरलेखन, २००४)\nटेहलटिकोरी (संग्रहित ललित सदरलेखन, २०१६)\nदिशा - महाविद्यालयीन कवी - कवयित्रींच्या कविता (२००७)\nदृश्यांचा ढोबळ समुद्र (कवितासंग्रह) (२०१३)\nधादांत खैरलांजी (नाटक, २००७)\nमी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे - नामदेव ढसाळ यांची निवडक कविता (२००७)\nमी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (कवितासंग्रह, २००७)\nपुरस्कार आणि सन्मानसंपादन करा\nप्रज्ञा दया पवार यांना मिळालेले सन्मान :\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nबिरसा मुंडा राष्ट्रीय स���हित्य पुरस्कार\nमहाराष्ट्र राज्याचे केशवसुत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, इंदिरा संत विशेष पुरस्कार आणि ग.ल. ठोकळ विशेष पुरस्कार.\nवनिता समाज गौरव पुरस्कार\nऔरंगाबाद येथे आयोजित गुणिजन संमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)\nपाटण (सातारा जिल्हा) येथे आयोजित विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१५)\nलातूर येथे आयोजित अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१७)\nविरार (पालघर जिल्हा) येथे आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०२०)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०२० रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cyclone-may-hit-maharashtra-coastal-region-heavy-rain-expected-3rd-and-4th-june-mumbai-300612", "date_download": "2020-12-02T19:09:59Z", "digest": "sha1:T6YMLVF27WH6QWIUWZE45K6TMVUZ2ENP", "length": 15629, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता - cyclone may hit maharashtra coastal region heavy rain expected on 3rd and 4th june in mumbai | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता\nमुंबईत 3 व 4 जूनला मुसळधार पावसाची शक्यता\nमुंबई : मुंबईमध्ये सध्या जरी उन्हाने काहिली होत असली, येत्या 24 तासात विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे मुंबईत 3 व 4 जूनला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.\nहवामान विभागाने मुंबईसह राज्यातील पूर्वानुमान नोंदवले. त्यानुसार 3 व 4 जून पालघरमध्ये अति मुसळधार तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nअरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या 24 तासात हा कमी दबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्यांचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करून त्यानंतर 3 जून रोजी उ��्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याला धडकू शकते, अशा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी मुंबईतले हवामान कोरडे होते.\nमोठी बातमी - कोरोनाचा फटका मुंबई महापालिकेवर आली ही वेळ\nरविवारी सकाळी किमान तापमानाची कुलाबा येथे 29.5 अशी नोंद करण्यात आली. रविवारी मुंबईकरांच्या शरिरातून घामा वाहत होत्या. त्यापूर्वी कुलाबा येथे मे महिन्यात 2010 मध्ये 29.7 अंश सेल्सिअस , 2015 मध्ये 29.7 आणि 2016 मध्ये 29.2 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे. त्यामुळे रविवारचे सकाळी कुलाबा येथे नोंदवण्यात आलेले किमान तापमान मागील दहा वर्षातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान होते.\nचक्री वादळाच्या प्रभावामुळे मुंबईत 1 व 2 जून विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यात आहे. तर 3 व 4 जूनला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात लक्षद्वीप आणि त्याजवळील समुद्र खवळलेला राहिल. 2 जून रोजी कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राचा किनाराजवळ उंच लाटा उसळण्याची शक्याता आहे. 3 जून रोजी गुजरात व महाराष्ट्र किनाऱ्याजवळील समुद्र खवळलेला राहिल. त्यामुळे या कालावधघीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये.\nखोल समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी आपल्या बोटीसह किनाऱ्याला परतण्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\n'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'\nमुंबईः मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/successful-experiment-dates-farming-barshi-taluka-production-lakhs", "date_download": "2020-12-02T19:25:24Z", "digest": "sha1:JJ72EPE5RG2XDUA5MF6E4JEOAJA2CN77", "length": 16462, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "बार्शी तालुक्‍यात खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग; लॉकडाउनमध्ये लाखोंचे उत्पादन - Successful experiment of dates farming in Barshi taluka production of lakhs in lockdown | Solapur Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nबार्शी तालुक्‍यात खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग; लॉकडाउनमध्ये लाखोंचे उत्पादन\nबार्शीत तालुक्‍यात सीताफळ, द्राक्ष आणि आता खजूर\nबार्शी तालुक्‍यात गोरमाळे येथील सीताफळ, हिंगणी-पिंपरीची द्राक्ष व राजेंद्र देशमुख यांचे खजूर आता प्रसिद्ध झाले आहे. राजेंद्र देशमुख बार्शी तालुक्‍यात खजूर शेतीसाठी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nमळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील सौंदरे येथे राजेंद्र देशमुख यांनी कमीत कमी पैसे खर्च करून जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे हे खजूर शेतीतून दाखवून दिले आहे. राजस्थान, गुजरातनंतर महाराष्ट्रात पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्‍यात राजेंद्र देशमुख यांनी खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी करून इतरांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे.\nसंचारबंदीमुळे द्राक्ष, टोमॅटो, कलिंगड, संत्रा, केळी यासारख्या फळबागाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र राजेंद्र देशमुख यांनी इतरांपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत खजूर शेतीचा पर्याय स्वीकारला आणि आज त्यांना त्यातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळत आहे. शिक्षण कमी असताना देखील बार्शी तालुक्‍यात त्यांची प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. 1988 पासून शेती करीत असताना नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करीत काळानुरूप वेगवेगळ्या पिकांचे पर्याय त्यांनी निवडले आहेत. याअगोदर त्यांनी दुबई, युरोप येथे द्राक्ष एक्‍स्पोर्ट केली आहे. शेती करताना नेहमी व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून शेती करायची असे त्यांचे मत आहे. म्हणूनच 2000 ते 2020 पर्यंतचा शेतातील सर्व नफा-तोट्याचा ताळेबंद आजही त्यांच्याजवळ लिखित स्वरूपात आहे, हे विशेष आहे. राजेंद्र देशमुख यांनी गुजरात येथून खजुराचे वाण आणले असून तीन एकरात दोन हजार रोपांची लागवड केली आहे. खजूर शेतीत आंबा, सीताफळ, गोड चिंच, शेवगा यासारखे आंतरपीक घेऊन अधिकचे उत्पन्न मिळवले आहे. त्यातून मिळणारे टाकाऊ मटेरिअल गोळा करीत उत्तम कंपोस्ट खत करून सेंद्रिय शेतीचा संदेश दिला आहे. खजूर शेतीत रोप लागवडीपासून चार वर्षांत झाडाला फळ येणे सुरू होते. एका झाडाला कमीत कमी 100 व जास्तीत जास्त 250 फळे लागतात. त्यास 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत दर मिळतो. खजुरातून साखर, प्रोटिन्स, फायबर्स, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेस मिळत असल्याने बाजारपेठेत मोठी मागणी आहे. खजूर आरोग्यासाठी उत्तम असल्याने श्री. देशमुख यांच्या खजुराला बार्शी बाजारपेठेबरोबरच देशातही मोठी मागणी मिळत आहे. सध्या विक्री सुरू असल्याने यावर्षी खजूर शेतीतून सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बु��वारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\n सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट\nसोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात...\nOsmanabad Corona Update: उस्मानाबाद जिल्ह्यात २६ जणांना कोरोनाची लागण\nउस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) २६ जणांना कोरोनाची लागण झाली असुन एकाचा मृत्यु झाला आहे. बुधवारी ३८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील...\nउमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी...\nपंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियाला दणका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त\nपंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/indore-pune-highway-becoming-death-trap-314518", "date_download": "2020-12-02T19:09:18Z", "digest": "sha1:HXUSXJZRS46DMR4VOJIL2WT465MOZ73S", "length": 15880, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "इंदूर-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा..हे आहे कारण.. - Indore-Pune highway is becoming a death trap | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nइंदूर-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा..हे आहे कारण..\nअमोल खरे : सकाळ वृत्तसेवा\nमनमाडमधून गेलेल्या इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ, वाहतूक कोंडी, मोकाट जनावरांचा वावर व अतिक्रमण झाले आहे. यामुळे मार्गावर वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वेमार्गाने शहराचे दोन भाग केले असून, पादचारी किंवा उड्डाणपूल नसल्याने नागरिकांना जीव धोक्‍य��त घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे.\nनाशिक : मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग व चांदवड- नांदगाव राज्यमार्ग गेला आहे. नागरिकांना हा रस्ता ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. अवजड वाहतुकीमुळे मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर स्थान फलक, सिग्नल, झेंब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक नसून, मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी होते. मालेगाव चौफुली ते ट्रेनिंग कॉलेजपर्यंत उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे.\nमहामार्गालगत छत्रे विद्यालय, एचएके, संत झेवियर्स, संत बार्णबा, रेल्वे कारखाना, उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालये, पोलिस ठाणे, चित्रपटगृह, न्यायालय, बसस्थानक, स्मशानभूमी, रेल्वेस्थानक, पेट्रोलपंप, विविध दुकाने, विहार, मंदिरे, मशिद असल्याने नागरिकांना भरधाव वाहने चुकवत रस्ता ओलांडावा लागतो.\nरेल्वे प्रशासनाने रुळाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंत बांधल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला आहे. महामार्गावरील एकमेव पुलावरून जीव धोक्‍यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागतो. पुलावर फुटपाथ नसल्याने रस्त्याने चालावे लागते. पुलाला समांतर नवीन पादचारी पुलाची नितांत गरज आहे.\nहेही वाचा > धक्कादायक खुलासा महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता\nनागरी वस्तींचा विचार करून कुंदलगाव ते पानेवाडी ते अनकवाडे असा, तर चांदवडमार्गे येणारी वाहतूक वागदर्डी ते अनकवाडे आशा बायपासची मागणी आहे. बायपास मंजूर असतानाही फाइल अडकली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी हा प्रश्‍न मार्गी लावणे गरजेचे आहे.\nहेही वाचा > धक्कादायक हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले\nनागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उड्डाणपूल आणि बायपास मार्गाची नितांत गरज आहे. -नीलेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते\nरेल्वेकडे मी पादचारी पुलाची मागणी केली आहे. खासदारांनी रेल्वेकडे याबाबत पाठपुरावा करून पादचारी पूल उभारावा. -प्रकाश बोधक, माजी प्रभारी नगराध्यक्ष\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्य�� कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nपुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री\nपुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर...\nचारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्‍टर महिलेनं संपवलं जीवन\nपुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिला डॉक्‍टरने भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केल्याचा...\nमराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली\nपुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या...\nकुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू\nपुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/laturkars-side-put-cm-pankaja-munde-1059971/", "date_download": "2020-12-02T18:25:58Z", "digest": "sha1:UVDZFUHMEDUFY52XHUYWSW4JCDTBFRMH", "length": 14666, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘लातूरकरांची बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडेन’ | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\n‘लातूरकरांची बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडेन’\n‘लातूरकरांची बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडेन’\nलातूरची पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर लातूरकरांची बाजू मांडेन, असे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nऔरंगाबाद महसूल आयुक्तालयाचे विभाजन झाल्यानंतर नांदेड व लातूरकर यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या साठी जनतेला हरकती व सूचना मांडायचा पर्याय उपलब्ध आहे. लातूरची पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर लातूरकरांची बाजू मांडेन, असे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nखासदार सुनील गायकवाड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर व सुधाकर भालेराव, गणेश हाके, गोिवद केंद्रे आदी या वेळी उपस्थित होते. लातूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शुक्रवारी प्रथमच मुंडे लातुरात आल्या. जिल्हय़ातील पाणी, दुष्काळाची स्थिती, जलयुक्त शिवार योजना आदींबाबत अधिकाऱ्यांची आढावा बठक घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.\nसरकार नवीन आहे. परिस्थिती व प्रश्न जुनेच आहेत. नव्या पद्धतीने हाताळणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुष्काळाचे नसíगक संकट अतिशय गंभीर असून शेतक ऱ्यांना केवळ पॅकेज देऊन भागणार नाही. सरकारचे कर्ज वाढेल व पुन्हा पुढच्या वर्षी पॅकेज देण्याची वेळ येईल. त्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास जलयुक्त शिवार अभियान राबवले जाणार असून, राज्यातील ५ हजार गावे व मराठवाडय़ातील १ हजार ५९१ गावे दुष्काळमुक्त करण्याची योजना सरकारने आखली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nविलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दिग्गजांनी महाराष्ट्राला चेहरा दिला. या दोन्ही जिल्हय़ांची पालकमंत्री म्हणून धुरा आपल्यावर असल्यामुळे त्याचे दडपण येत असल्याचेही त्यांनी मोकळेपणाने सांगितले. लोकांच्या अपेक्षा मोठय़ा आहेत. त्यांच्यासारखे काम करणे आम्हाला अतिशय अवघड आहे. लोकांना लळा लावणारी ती पिढी होती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.\nमुंडे अन् उशिराचे नाते पालकमंत्र्यांनी पहिल्याच बठकीत सिद्ध केले. दीड वाजताची पत्रकार परिषद पावणेतीन वाजता सुरू झाली. उशिराबद्दल मुंडे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी वेळेवर परळीहून निघाले. मात्र, पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मत��ारसंघात येत असल्यामुळे व लातुरात पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघाचे ऋणानुबंध असल्यामुळे लोकांच्या प्रेमामुळे उशीर झाला. आपल्याला पाहण्यास लोकांची गर्दी होती. त्या भावना अव्हेरून पुढे जाता येत नसल्यामुळेच उशीर झाला, असा खुलासा त्यांनी केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपंकजा मुंडेंच्या मेळाव्यात जानकर, शिंदे भाषणापासून दूर\n‘माधवं’ ची राजकीय शक्ती खिळखिळी करण्याचे षडयंत्र\nपंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत – चंद्रकांत पाटील\nपंकजा मुंडे राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत\nएक तासासाठी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा-शिवसेना\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 शिक्षण संस्था म्हणजे पैसे कमावणारी केंद्रे\n2 ‘फक्त अंमलबजावणी करा, धोरण ठरविणे तुमचे काम नाही’\n3 राष्ट्रवादीचा खंडणीखोर सरचिटणीस अटकेत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हाय���ल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=114&Itemid=307&limitstart=2&fontstyle=f-smaller", "date_download": "2020-12-02T19:02:42Z", "digest": "sha1:KWCL3KBEXI57RTPLQV5IGFSDUIGC3GJB", "length": 6385, "nlines": 28, "source_domain": "saneguruji.net", "title": "गुलामगिरी नष्ट करणारा लिंकन", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 02, 2020\nगुलामगिरी नष्ट करणारा लिंकन\nपरंतु लिंकन विचारात असे. कशाचे विचार महत्त्वाकांक्षा का डोकावे पत्नी त्याला प्रेरणा देई. एकदा लहान मुलाला हातगाडीत घालून तो नेत होता. मूल मागे पडून रडत होते. तरी रिकामी गाडी विचारमग्न लिंकन ओढीतच होता. ते विचार मानवजातीच्या उद्धाराचे होते, गुलामगिरी दूर करण्याचे होते की, इतिहासात अजरामर होण्याचे होते हळूहळू तो राजकारणात अधिकाधिक शिरला. १८५४ मध्ये जेफरसनने लोकशाही समतेचा पुरस्कार करणारा रिपब्लिकन पक्ष काढला. लिंकन त्या पक्षाचा महान संघटक बनला आणि १८६० मधील ती ऐतिहासिक निवडणूक आली. अध्यक्षपदासाठी चार उमेदवार होते. परंतु खरी झुंज डग्लस व लिंकन यांच्यामध्येच होती. अमेरिकाभर त्यांचे दौरे घुमले. त्या दोघांच्या दोन तिखट जिभा सारे वातावरण विद्युन्मय करीत होत्या. परंतु लिंकनच्या शब्दांत सारे हृदय होते. तो म्हणाला, “माझे भरलेले हृदय मी ओतीत आहे.” लिंकन निवडून आला तर आम्ही फुटू, असे दक्षिणेकडील संस्थाने म्हणू लागली. कारण ‘मी गुलामगिरी रद्द करीन’ असे तो म्हणे. लिंकन निवडून आला. अध्यक्षपदावर बसायला अजून अवधी होता. अजून बुचॅननच अध्यक्ष होते, तो दक्षिण कॅरोलिनाने फुटल्याचे जाहीर केले. १८३३ मध्ये जॅक्सनचे याच फुटीर वृत्तीच्या संस्थानाला ताबडतोब लष्कर पाठवून ऐक्य शिकविले होते. बुचॅनन यांनी तसेच केले असते, तर फुटीर वृत्ती वाढती ना, यादवी युद्ध होते ना. परंतु बुचॅनन म्हणाला, “संयुक्त अमेरिकेचा मी शेवटचा अध्यक्ष.” त्याने या मध्येतरीच्या दोन-अडीच महिन्यांत उत्तरेकडचा दारूगोळा दक्षिणेकडे जाऊ दिला. लिंकनने अध्यक्षपद हाती घेतले, तोवर सहा संस्थाने फुटली. माजी अध्यक्षाने नवीन अध्यक्षाला यादवी युद्धाची भेट दिली.\nउत्तरेकडच्या व दक्षिणेकडच्या संस्थानांचे यादवी युद्ध सुरू झाले. लिंकन म्हणाला, “गुलामगिरीचा प्रश्न दूर राहो वाटलं तर; परंतु फुटून तर नाहीच निघता येणार. ��ी सा-या अमेरिकेला एकत्र ठेवू इच्छितो. गुलामगिरीचा रोग नष्ट केल्यानेच अमेरिकेचे कल्याण होईल; म्हणून मी तो दूर करू पाहत आहे.” उत्तरेकडील नागरिकांनीही बंडाळी सुरू केली. लिंकनच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही त्याला वाटेल ते बोलत. एकदा लिंकन सेनापतीला भेटायला गेला. सेनापती बाहेर गेला होता. लिंकन बसून राहिला. सेनापती आल्यावर आपल्या खोलीत गेला. लिंकनने निरोप धाडला. “आता मी झोपतो” उत्तर आले. लिंकन म्हणाला, “त्याच्या घोड्याचा लगामही मी धरीन; फक्त त्याने जय मिळवून द्यावा.”\nगुलामगिरी नष्ट करणारा लिंकन\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20-%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%20%E0%A5%A7/2020/04/03/53144-chapter.html", "date_download": "2020-12-02T19:23:06Z", "digest": "sha1:O5WSABK4R4MJI257T2MWWVQWJ7UWPBKC", "length": 5315, "nlines": 87, "source_domain": "santsahitya.org", "title": "पाहोन अधिकार । तैसें बोला... | संत साहित्य पाहोन अधिकार । तैसें बोला… | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\n तैसें बोलावें उत्तर ॥१॥\n आम्ही विठोबाचे दास ॥२॥\nआम्ही जाणों एका देवा जैसी तैसी करुं सेवा ॥३॥\n माझें पुढें पडेल ठावें ॥४॥\n« ज्याचे ठायीं तुम्हा असे ब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/mukesh-ambani-reliance-offer-20-bn-stake-retail-business-amazon-5533", "date_download": "2020-12-02T19:54:21Z", "digest": "sha1:CHN52GXUJM7IJGWO5XJZTUXQ3QU44Q4A", "length": 6851, "nlines": 109, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘रिलायन्स’ची अॅमेझॉनला ऑफर | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 3 डिसेंबर 2020 e-paper\nशुक्रवार, 11 सप्टेंबर 2020\nरिटेल व्यवसायातील ४० टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी\nनवी दिल्ली: देशातील रिटेल व्यवसायाचा चेहरामोहरा लवकरच बदलण्याची शक्यता असून, रिलायन्स आणि अॅमेझॉन अशी नवी आर्थिक भागीदारी या क्षेत्रामध्ये पाहायला मिळू शकेल. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अॅमेझॉनला रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडमधील २० अब्ज डॉलरचे (१.४७ लाख कोटी) समभाग खरेदी करण्याची ऑफर देऊ केली आहे. हा करार प्रत्यक्षात आल्यास रिलायन्स तिच्या रिटेल क्षेत्रातील उपकंपनीमधील ४० टक्के एवढा वाटा अॅमेझॉनला देऊ\nअॅमेझॉनने रिलायन्सच्या रिटेल व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून कंपनीच्या प्रवक्त्याने मात्र हा मुद्दा धोरणात्मक असल्याने त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे सांगत या मुद्द्यावर सविस्तर बोलणे टाळले.\nदेशातील रिटेल व्यवसायात आघाडी घेण्याचा मुकेश अंबानी यांचा विचार असून त्यासाठीच त्यांनी अॅमेझॉनसोबत भागीदारी करण्याची तयारी चालविली आहे. अमेरिकेतील वॉलमार्ट देखील रिलायन्ससोबत भागीदारी करण्यास अनुकूल असल्याचे बोलले जाते.\nगोव्यातील पर्यटन व्यवसायाला मिळणार योग्य दिशा\nसासष्टी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे गोव्याची आर्थिक स्थिती बिकट बनली...\nखाणींचा गुंता सुटता सुटेना..\nराज्याचा सर्वांत मोठा आर्थिक निधीचा स्त्रोत असलेला खाण उद्योग ठप्प झाल्यानंतर राज्य...\nगोव्यात कोळसा वाहतुकीच्या विरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न\nम्हापसा: बार्देशात कोळशाच्या विरोधात व्यापक जनजागृती करण्याचे कार्य ‘गोंयचो एकवोट’...\nदेशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तरी अलीगडचा कुलूप उद्योग अद्याप ‘लॉक’\nअलीगड : देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अलीगड शहरातील प्रमुख कुलूप आणि...\nस्वयंपूर्ण गोव्याकडे भाजप सत्तेची वाटचाल\nदाबोळी: भाजप २०२२ साली बहुमताने सत्तेवर येणार असल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत...\nव्यवसाय profession रिलायन्स अॅमेझॉन amazon कंपनी company गुंतवणूक वॉलमार्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/question-papers/c/sti-sales-tax-inspector/", "date_download": "2020-12-02T19:02:27Z", "digest": "sha1:VBFWSS42USDKIO5RQXQXAR2JYPYJCGCG", "length": 5638, "nlines": 136, "source_domain": "mahanmk.com", "title": "STI - Sales Tax Inspector Questions And Answers", "raw_content": "\nआम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अद्भुत परीक्षेचा अनुभव \"Live Test\" च्या स्वरूपात, आता करा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास आणि परीक्षेची तयारी \"Start Test\" या बटनावर क्लिक करून.\nहि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका :\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola-maharashtra/big-decision-regarding-wari-ashadhi-pandharpur-akola-marathi-sakal-news-300368", "date_download": "2020-12-02T18:55:30Z", "digest": "sha1:2I3GTUJZROMCJTVBED3YMSJPYHPXJHAL", "length": 31932, "nlines": 346, "source_domain": "www.esakal.com", "title": "यंदा, जाता पंढरीस कसे सुख वाटे जीवा? - Big decision regarding Wari in the ashadhi pandharpur akola marathi sakal news | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nयंदा, जाता पंढरीस कसे सुख वाटे जीवा\nसाधारण आषाढीच्या महिनाभर आधी भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते. मात्र असे असले तरी यावर्षी पंढरीच्या वाळवंटात विठूनामाचा गजर मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे चित्र दिसते.\nउदंड पाहिले, उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रा महिमे \nऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे \nऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे \nतुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे\nअकोला : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग दोन-चार ओळीतच पंढरीच्या विठुरायाकडे जाण्याची आम्हा वारकऱ्यांना दरवर्षी ओढ का लागते, हे सांगून जातो.\nसाधारण आषाढीच्या महिनाभर आधी भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते. मात्र असे असले तरी यावर्षी पंढरीच्या वाळवंटात विठूनामाचा गजर मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे चित्र दिसते. एकंदरीतच कोरोना विषाणूचा विळखा जगभर घट्ट होत असताना याने अनेक क्षेत्रांना हादरवून ठेवले आहे. अनेक उद्योग, व्यवसाय यासह प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल होत आहे. मात्र, असे असले तरी कित्येक वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्राच्या आस्थेच्या आषाढी वारीमध्ये यावर्षी खंड पडतो की, काय अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.\nपंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जाणारा पायी दिंडी सोहळा होणार यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देहू, आळंदीसह विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश आणि राज्यातील प्रत्येक क्षेत्रातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी वारीच्या परंपरेत खंड पडू शकतो.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nविदर्भातील पंढरी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथून श्री संत गजानन महाराज पालखीचा सोहळा वारकऱ्यांमध्ये दरवर्षी एक वेगळाच उत्साह, चैतन्य निर्माण करतो. मागील पन्नास वर्षांची या पालखीची परंपरा. पालखीसोबत ७०० वारकरी, तीन घोडे यासह दहा वाहनांचा ताफा असतो. हत्ती या पालखीचे प्रमुख आकर्षण असायचा. यासह अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथून आईसाहेब रुक्मीणीदेवींची पालखी, अकोला येथून श्रीक्षेत्र श्रध्दासागर, शिवराम महाराज पवार यांची वरूळ-जऊळका येथील पालखी, बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा येथील सोनाजी महाराज यांची पालखी, अकोट येथून नरसिंग महाराजांची पालखी आदी पालख्या दरवर्षी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात.\nमराठवाडा ही तर संतांची भूमी, येथून जाणाऱ्या पालख्यांची, भाविकांची संख्याही त्यामुळेच खूप मोठी. सर्व सुख-दुःख, मोह, माया, अडीअडचणी, कामे बाजुला ठेवून डोईवर तुळशीचे रोप घेऊन आणि मुखी अखंड हरिनामाचे जप करीत टाळ-मृदंगाचा मधूर नाद करीत वारकरी मार्गस्थ होतात ते एकाच दिशेने. पालख्या पंढरीकडे निघालेल्या असतात. महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताई यासह अनेक संतांच्या पालख्या विठूमाऊलीच्या चरणाची आस ठेवून मार्गस्थ होतात. या मोठ्या पालख्यांसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो छोट्या दिंडींच्या माध्यमातून हजारो पावले पंढरीच्या दिशेने निघालेली असतात. मराठवाड्यातून अनेक पालख्या जूनच्या मध्यावर निघतात. संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज या मोठ्या पालख्या तर निघतातच, पण त्यासोबत अन्यही काही पालख्या आहेत, ज्यातून मोठ्या संख्येने भाविक आषाढीला पंढरपूरला पोहोचतात.\nनांदेड जिल्ह्यातील कंधार येथून निघणाऱ्या ‘साधू महाराज दिंडी’ला तब्बल १५० वर्षांची परंपरा आहे. उमरखेडचे एकनाथ महाराज हे येथील मठाधिपती आहेत. ते स्वतःच या पालखीचे नियोजन करतात.\nउमरखेडच्या सव्वाहात गल्लीमध्ये तीन मंदिरे आहेत. याच ठिकाणी साधू महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती. या साधू महाराजांचे गंगाखेड, कंधार, उमरखेड अशा तीन ठिकाणी मठ आहेत. या तीनही ठिकाणांहून निघून वारकरी कंधारला एकत्रित होतात आणि तिथून ते पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात.\nहिंगोली येथील नरसी नामदेव हे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे जन्मस्थान. येथेच त्यांची वस्त्रसमाधी देखील आहे. नामदेवांनी पंढरपूरमध्ये जिवंत समाधी घेतली, परंतु नरसी नामदेवमध्ये कयाधू नदीच्या काठावर भव्य मंदिर आहे. तिथे नामदेवांची वस्त्रसमाधी आहे. हभप बळीराम महाराज सोळंके यांनी सुरू केलेल्या नामदेवांच्या पालखीत शेकडो वारकरी मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. नामदेवांची ही पालखी २४ गावांमध्ये मुक्काम करत भीमेच्या तीरावर दाखल होते. अंबाजोगाईत तिचे एक रिंगणही दिमाखात पार पडते.\nदेगलूरला धुंडा महाराजांचा मोठा भक्तगण आहे. येथून शेकडो वारकरी ‘धुंडा महाराज’ दिंडीसोबत ‍विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दरवर्षी जातात. दिंडीला १०० वर्षांची परंपरा आहे. वर्षानुवर्षे भक्तिभावाने सुरू असलेल्या या दिंडीची धुरा धुंडा महाराज, बंडा महाराज, निवृत्ती महाराज, गुरुबाबा देगलूरकर यांनी वाहिली आहे. ही दिंडी जवळपास पन्नास गावांतून भक्तिभावाचा संदेश देत आषाढ शुद्ध अष्टमीला पंढरीला पोहोचते.\nपरभणी जिल्ह्यातील दैठणा येथे ठाकूर बाबांचा मठ आहे. या परिसरातून मोठ्या उत्साहात त्यांची दिंडी निघते, तर गंगाखेडवरून जनाबाईंच्या पालखीत शेकडो वारकरी हरिनामाचा जप करीत मार्गस्थ होतात. पालममध्ये मोतीराम महाराजांचा भक्त परिवार मोठा आहे. या तालुक्यातून त्यांच्या तीन दिंडी वेगवेगळ्या मार्गांनी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. या तीनही दिंड्यांची आळंदीतील नोंदणीकृत पालख्यांमध्ये नोंद आहे.\nराज्यातून निघणाऱ्या दिंडी, पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या आपेगावहून निघणाऱ्या पालखीचा मान मोठा आहे.\nपैठण तालुक्यातून निघणाऱ्या या पालखीला ८०० वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. राज्यातून निघणाऱ्या प्रत्येक दिंडीत एकच पालखी असते. मात्र, या दिंडीमध्ये दोन पालख्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताई यांची एक पालखी आणि त्यांच्या आई-वडिलांची एक पालखी अशा दोन पालख्या या दिंडीत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. आपेगाव पंचक्रोशीतून दोन-अडीच हजार वारकऱ्यांपासून सुरू होणाऱ्या या वारीत पंढरपूरपर्यंत वीस-पंचवीस हजार वारकरी सहभागी होतात.\nदेहूतून संत तुकाराम महाराज, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीप्रमाणेच पैठणच्या एकनाथ महाराजांच्या पालखीचाही तेवढाच मान आहे. दरवर्षी आषाढीला एकनाथांच्या पालखीचा सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. देहू-आळंदी ते पंढरपूर या रस्त्याचे पालखी सोहळ्यामुळे विस्तारीकरण केले गेले, पण मराठवाड्यातून जाणाऱ्या नाथांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांना अनेक ठिकाणी बिकट मार्गाने खडतर प्रवास करावा लागतो. पैठणमधून निघाल्यावर बीड जिल्ह्यातील रायमोहा ते गारमाथा या टप्प्यात घाट रस्ता आहे. हा या पालखी सोहळ्याचा महत्त्वाचा टप्पा. या ठिकाणी पालखीच्या बैलांना कठीण घाट पार करणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या चारशे वर्षांपासून नाथांच्या पालखीला हा घाटरस्ता पार करून देण्यासाठी हटकरवाडी येथील गावकरी पालखीच्या गाड्या ओढतात. चारशे वर्षांचा हा प्रघात अद्यापही सुरू आहे. पालखीबरोबर असलेल्या नाथांच्या वंशजांना खांद्यावर बसवून घाटावर नेतात. भानुदास एकनाथ आणि विठ्ठल रखुमाईच्या गजरात हा घाट आनंदात पार केला जातो.\nजालना येथून पंचवीस वर्षांची परंपरा लाभलेली भगवान महाराज दिंडी शेकडो भाविकांना घेऊन टाळ-मृदंगाच्या निनादात दरवर्षी निघते. या दिंडीसोबतच आणखी दोन छोट्या दिंड्यांमधून वारकरी दरवर्षी नित्यनेमाने विठ्ठलाचे दर्शन घेऊन येतात.\nआषाढी वारीला जाणाऱ्या पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वर, सोपान महाराज, निवृत्ती महाराज आणि मुक्ताई यांच्या पालख्या राज्याच्या विविध भागांतून निघतात.\nखान्देशातील मुक्ताईनगरमधून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या पालखीला तब्बल ३०९ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह मध्यप्रदेशातूनही आलेले हजारो वारकरी कोथळी येथील मंदिर परिसरात जमतात आणि मुक्ताईच्या जयघोषात येथून ही पालखी निघते. वारकऱ्यांच्या उत्कट प्रेमाला यावेळी भरती आलेली असते. पंढरपूरचे अंतर जास्त असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वात आधी ही पालखी निघते. सुमारे साडेसातशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पालखीला ३४ दिवस लागतात.\nआषाढी एकादशीशिवाय मराठवाड्यातून दोन वेळा पंढरपूरला पालख्या जातात. उस्मानाबादची संत गोरोबा काका पालखी दिवाळीनंतर तेर येथून निघते. ही कार्तिकी वारी. तर लातूर जिल्ह्यातील औसा येथून माघी एकादशीनिमित्ताने माघ महिन्यात औसेकर संस्थानची पालखी पंढरपूरला प्रस्थान करते.\nवारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याच्या सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घेत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच\nमात्र, कोरोना संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीचं काय होणार हा प्रश्न सर्व वारकऱ्यांना पडला होता. यावर अखेर आज निर्णय घेण्यात आला. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवले जाईल. देहु आणि आळंदीहुन पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यंदा पायी दिंडी सोहळा होणार तर नाहीच यासोबत अनेक वारकऱ्यांच्या नियमित वारीतही खंड पडू शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डा���नलोड करा\nकोरोनाचे नवे २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल, एकूण बाधितांची संख्या झाली ९ हजार ४५८\nअकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ९ हजार ४५८...\nआचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची तयारी सुरू\nअकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परंतु ३...\nमराठा क्रांती मोर्चाचे धरणे, वीज कंपनीच्या पदभरतीत मराठा उमेदवारांना डावलले\nअकोला : वीज वितरण कंपनीच्या (मरावितरण) उपकेंद्र सहायक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना कागदपत्रे...\nकोरोनाचे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत राहणार लागू\nअकोला : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक...\nनगदी पीक पोखरले; बोंडअळीमुळे एक लाख हेक्टरवर कपाशीला फटका\nअकोला : शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी, दुष्काळ , कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा \nअंदाज चुकवत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत तब्बल 82 टक्के मतदान\nअमरावती ः विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सायंकाळपर्यंत अंदाजे सरासरी 82.91 टक्के मतदान झाले. यासोबतच रिंगणातील सर्व 27 उमेदवारांचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/administrative-officers-doctors-charge-patient-care-309750", "date_download": "2020-12-02T19:41:11Z", "digest": "sha1:2M37FXUWE6NSQJMWRCPFXIW4LTLNG3IZ", "length": 16996, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "रुग्ण सेवेसाठी सरसावले डॉक्‍टर असलेले प्रशासकीय अधिकारी - Administrative officers with doctors in charge of patient care | Solapur Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nरुग्ण सेवेसाठी सरसावले डॉक्‍टर असले��े प्रशासकीय अधिकारी\nम्हणून घेतला रुग्णसेवेचा निर्णय\nसध्या कोरोना पार्श्‍वभूमीवर आपल्याकडे असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा समाजासाठी फायदा व्हावा, यासाठी या दोन अधिकाऱ्यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात डॉक्‍टर असलेले प्रशासकीय अधिकारी प्रथमच कोरोना पार्श्‍वभूमीवर सेवेसाठी पुढे आल्याने त्यांचे सर्वस्तरातून स्वागत आणि कौतुक होत आहे.\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोना पार्श्‍वभूमीवर मागील तीन महिन्यांपासून पोलिस, वैद्यकीय अधिकारी, नर्स, डॉक्‍टर्स यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा संकटकाळात नागरिकांना वैद्यकीय सेवा कमी पडू नये याकरिता शासन प्रयत्न करीत आहे. कोरोना काळात खासगी डॉक्‍टरांनी वैद्यकीय सेवा द्यावी, अशी विनंती शासन पातळीवरून केली जात आहे. अशातच पंढरपूरचे डॉक्‍टर असलेले दोन प्रशासकीय अधिकारी स्वतःहून वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुढे आले आहेत. पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे आणि तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी आपल्या प्रशासकीय कामाची जबाबदारी सांभाळून दररोज एक तास वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक केले जात आहे.\nउपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे हे मागील एक ते दीड वर्षापासून पंढरपुरात कर्तव्यावर आहेत. पोलिस सेवेत येण्यापूर्वी डॉ. कवडे यांनी बीएएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. त्या दरम्यान त्यांनी वैद्यकीय सेवा केली. त्यानंतर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात ते यशस्वी झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी गडचिरोली भागात तीन वर्षे काम केले. अलीकडेच त्यांना नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या उल्लेखनीय कामाबाबत पोलिस महासंचालक पदक व विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केले. त्यानंतर मागील आठवड्यात केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाले आहे. सध्या कोरोना पार्श्‍वभूमीवर आपल्याकडील वैद्यकीय ज्ञानाचा समाजासाठी फायदा व्हावा, यासाठी त्यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nपंढरपूरच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी बीएएमएसच�� वैद्यक शास्त्रातील पदवी घेतली आहे. त्यांनी तहसीलदार होण्यापूर्वी रुग्णांची सेवा केली आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच प्रशसाकीय सेवेत काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत यश संपादन करून तहसीलदार म्हणून रुजा झाल्या. प्रशासकीय कामबरोबरच आपल्याकडे असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा गोरगरीब रुग्णांना फायदा व्हावा, शासकीय डॉक्‍टरांवर आलेला ताण कमी व्हावा याच सामाजिक भावनेपोटी त्यांनी सोमवारपासून पंढरपूर येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात एक तास रुग्ण सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\n सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट\nसोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात...\nOsmanabad Corona Update: उस्मानाबाद जिल्ह्यात २६ जणांना कोरोनाची लागण\nउस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) २६ जणांना कोरोनाची लागण झाली असुन एकाचा मृत्यु झाला आहे. बुधवारी ३८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील...\nउमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी...\nपंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियाला दणका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त\nपंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा...\nसकाळ माध्��म समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/article-hair-scarf-313613", "date_download": "2020-12-02T19:27:27Z", "digest": "sha1:INSGV54FPPZRLXCNORDTUAGRESL75FCX", "length": 13437, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "ग्रुमिंग + : स्टाइलिश केसांसाठी हेअर स्कार्फ - Article on hair scarf | Marathi News - eSakal", "raw_content": "\nग्रुमिंग + : स्टाइलिश केसांसाठी हेअर स्कार्फ\nकेस लहान असो किंवा मोठे, त्यांना सांभाळणे एक मोठे कामच असते. शिवाय दररोज हेअरस्टाइल करणेही शक्य नाही. कुरळे, सरळ, लहान, मोठे अशा कोणत्याही प्रकारच्या केसांची वेगवेगळ्या पद्धतीने हेअरस्टाइल करण्यासाठी हेअर स्कार्फची मदत होते.\nकेस लहान असो किंवा मोठे, त्यांना सांभाळणे एक मोठे कामच असते. शिवाय दररोज हेअरस्टाइल करणेही शक्य नाही. कुरळे, सरळ, लहान, मोठे अशा कोणत्याही प्रकारच्या केसांची वेगवेगळ्या पद्धतीने हेअरस्टाइल करण्यासाठी हेअर स्कार्फची मदत होते.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकाय आहे हेअर स्कार्फ\nहेअर स्कार्फ यापूर्वी तुम्ही अनेकदा चित्रपटांमधून, जाहिरातींमधून पाहिला असेल. हेअर स्कार्फ हा इतर कोणत्या स्कार्फसारखा नसून, आकाराने लहान आणि सळसळीत कापडाचा असतो. या स्कार्फच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हेअरस्टाइल करू शकता. हेअर स्कार्फची फॅशन काहीशी जुनी असली, तरी पुन्हा एकदा यू-ट्यूबर्स, फॅशनमध्ये आणि मॉडेल याचा वापर करताना दिसत आहेत.\nहेअर स्कार्फ सळसळीत असल्याने केस खराब होत नाहीत. बॅंड किंवा रबरप्रमाणे केस घट्ट न राहता सैलसैर राहतात.\nकोणत्याही आउटफिटवर ट्रेंडी लुक देणारा असा हा स्कार्फ आहे.\nरबर लावूनही केस वारंवार चेहऱ्यावर येतात. अशावेळी हेअर स्कार्फ लावून संपूर्ण केस बांधता येतात.\nउन्हाळ्यात आर्द्रतेमुळे केस खराब होतात तर, पावसाळ्यातही केसांना ओलसरपणा असतो. अशावेळी केस घट्ट न बांधता सैलसैर ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी हेअर स्कार्फची मदत होऊ शकते.\nस्कार्फसह वेणी, बन, हाल्फ अप हेअर, हेअर बेल्ट, टाय, कव्हर अप, पोनीटेल अशा विविध स्टाइल करू शकता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयोगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...\nअरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या...\nपिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 223 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 774 झाली आहे. आज 393 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे...\nपालिकेचे ग्रंथालय अजुनही बंद, जगावं कसं \nरामवाडी (पुणे) : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विरुंगुळा केंद्रे, उद्यानातील ओपन जीम महापालिकेचे ग्रंथालय बंद ठेवण्यात आली आहे....\nपुण्यातील आरोग्य व्यवस्थेर्चे ‘पोस्टमार्टेम'\nपुणे : कोरोनाने पुणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेवर प्रश्‍न उभे केल्यानंतर या व्यवस्थेर्चे 'पोस्टमार्टेम' करण्याचा निर्णय...\n पुण्यात मेट्रोच्या स्थानकाला मावळा पगडीचा लुक\nपुणे : वनाज- रामवाडी मेट्रो मार्गावरील मंगळवार पेठ स्थानकाला मावळा पगडीचा लुक देण्यात येणार आहे. शहरातील मेट्रोच्या विविध स्थानकांना पारंपरिक...\nपिंपरी चिंचवड महापालिक राबविणार कुष्ठरोग, क्षयरोग निदान मोहीम\nपिंपरी : महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग निदान कार्यक्रम हाती घेतला आहे. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1768_Raghunath-Wadekar.html", "date_download": "2020-12-02T19:01:29Z", "digest": "sha1:TSLZQFOETYJMGUGNVHE5VBSM3OGTP6Z4", "length": 1803, "nlines": 40, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "Raghunath Wadekar", "raw_content": "\nवय: 25 वर्षे वजन: 62 किलो\nमोबाईल नंबर : 9049216020\nव्हाट्सअँप नंबर : 9049216020\nपत्ता : खरड गव्हाण ता. आष्टी जि. ब��ड\nउच्च शिक्षण: 12 वी\nजॉब: जगन्नाथ वॉटर सप्लाय\nवडिलांचे नाव: संजय जगन्नाथ वाडेकर\nआईचे नाव: संजय जगन्नाथ वाडेकर\nभाऊ: वैभव संजय वाडेकर\nमामांचे नाव: ज्ञानदेव थोरवे, तुकाराम थोरवे\nपाहुणे: थोरवे करांडे भवर नरोडे निमसे दुबे\nस्वयंपाक करणे, फिरणे, शॉपिंग करणे\nशिक्षण: 12वी , पदवीधारक\nप्रोफाइल आतापर्यंत जणांनी पाहिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/09-april-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T18:59:50Z", "digest": "sha1:IJ7NPMNGN43EVNGXFSRRTQRFBDYXHSZZ", "length": 10857, "nlines": 253, "source_domain": "mahanmk.com", "title": "09 April 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n09 Apr च्या चालू घडामोडी\nभारत सरकारकडून SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात वाढ\nभारत सरकारकडून SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात वाढ SEBI मध्ये पूर्ण वेळ सदस्य म्हणून माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात भारत सरकारकडून वाढ\nओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल पेटा इंडियाकडून सन्मान\nओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल पेटा इंडियाकडून सन्मान प्राण्यांना भोजन दिल्याबद्दल ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा पेटा इंडियाकडून सन्मान\nकोरोना विषाणूशी लढण्यासाठी नागरी सेवकांनी सुरू केला ‘करुणा(Caruna)’ उपक्रम\nकोरोना विषाणूशी लढण्यासाठी नागरी सेवकांनी सुरू केला ‘करुणा(Caruna)’ उपक्रम नागरी सेवकांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सुरू केला ‘करुणा(Caruna)’ उपक्रम\nIIT-रुरकीने विकसित केले कमी किंमतीचे व्हेंटिलेटर 'प्राण-वायू'\nIIT-रुरकीने विकसित केले कमी किंमतीचे व्हेंटिलेटर 'प्राण-वायू' कमी किंमतीचे व्हेंटिलेटर 'प्राण-वायू' विकसित केले IIT-रुरकीने वेचक मुद्दे IIT-रुरकी आण\nपंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांच्या वेतनात ३०% घट\nपंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांच्या वेतनात ३०% घट नवीन सुधारणेनुसार पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांच्या वेतनात ३०% घट करण्यात आली आहे वेचक मुद्दे केंद्रीय मंत्रिमं\nऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' लाँच\nऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' लाँच 'हॅक द क्राइसिस-इंडिया' ऑनलाईन हॅकेथॉन लाँच वेचक मुद्दे जागतिक पुढाकाराचा एक भाग म्हणून ऑनलाईन हॅकेथॉन &\nAICTE मार्फत 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' सुरू\nAICTE मार्फत 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' सुरू 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' AICTE मार्फत सुरू वेचक मुद्दे अखिल भारतीय तंत्र\nIIM बंगळुरू आणि ICICI सुरक्षा गट फिन्टेक स्टार्टअप्ससाठी योजना सुरू करणार\nIIM बंगळुरू आणि ICICI सुरक्षा गट फिन्टेक स्टार्टअप्ससाठी योजना सुरू करणार फिन्टेक स्टार्टअप्ससाठी IIM बंगळुरू आणि ICICI सुरक्षा गट योजना सुरू करणार वेचक मुद्द\nजगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन\nजगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन गीता रामजी ज्या जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ होत्या त्यांचे नुकतेच निधन झाले आहे वेचक मुद्दे दक्षिण आफ्रिकेच्या&nbs\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://usrtk.org/mr/", "date_download": "2020-12-02T19:28:43Z", "digest": "sha1:S5FK53SYLM4VOMRIXN7WDYP2B6XAANGX", "length": 9259, "nlines": 115, "source_domain": "usrtk.org", "title": "आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार - सार्वजनिक आरोग्यासाठी सत्य आणि पारदर्शकतेचा पाठपुरावा", "raw_content": "\nसार्वजनिक आरोग्यासाठी सत्य आणि पारदर्शकतेचा पाठपुरावा\nमोन्सॅटो राउंडअप आणि डिकांबा चाचणी ट्रॅकर\nबायोहार्ड्स ब्लॉग: लैन्सेटच्या अग्रगण्य स्वारस्याच्या विवादासह वैज्ञानिक ...\nनवीन ग्लायफोसेट कागदपत्रे चेमीवरील अधिक संशोधनासाठी \"निकड\" दर���शवितात ...\nनवीन संशोधनात वीड किलर ग्लायफोसेट हॉरमध्ये व्यत्यय आणल्याचा पुरावा जोडला जातो ...\nविचारांसाठी ब्लॉग संग्रहण करण्यासाठी खाद्य>\nयूएस राईट टू सेअर्स ऑफ स्टेट डिपार्टमेंट्स ऑफ एसओआरएसच्या मूळ गोष्टींबद्दल कागदपत्रांसाठी.\nएसएआरएस-कोव्ही -2 च्या उत्पत्तीवरील एफओआय कागदपत्रे, कामकाजाच्या संशोधनाचे धोके ...\nकोरोनाव्हायरस फूड न्यूज ट्रॅकर: (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला आणि आमच्या अन्न प्रणालीवरील उत्कृष्ट लेख\nAspartame: दशकांतील विज्ञान पॉईंट ते गंभीर आरोग्यास जोखीम\nबायरची छायादार पीआर फर्म: फ्लेशमनहिलार्ड, केचम, एफटीआय सल्ला\nएसएआरएस-कोव्ही -2 च्या मूळ विषयीच्या कागदपत्रांकरिता यूएस राईट टू जानू एनआयएच\nक्लोरपायरिफॉस: मुलांमध्ये मेंदूच्या नुकसानाशी संबंधित सामान्य कीटकनाशक\nआम्ही सारस-कोव्ही -2, बायोसॅफ्टी लॅब आणि जीओएफ रीसच्या उत्पत्तीवर संशोधन का करीत आहोत ...\nवाचनाची यादी: सार्स-कोव्ह -2 चे मूळ काय आहेत\nयूएसआरटीके कर्मचार्‍यांच्या यादीतून ट्विटस\nमोन्सॅटो राउंडअप चाचणी ट्रॅकर\nअमेरिकेच्या राऊंडअप कर्करोगाचा निपटारा करण्यासाठी बायरची बोली प्रगती करत आहे\nकॅलिफोर्नियाचे सर्वोच्च न्यायालय मोन्सॅन्टो राउंडअप चाचणी नुकसानीचा आढावा नाकारतो\nबायरची मोन्सॅटो डोकेदुखी कायम आहे\nमोन्सॅटो राउंडअप चाचणी ट्रॅकर संग्रहण>\nव्हायरसच्या उत्पत्तीवर लॅन्सेट कोविड -१ Commission कमिशन टास्क फोर्स अग्रगण्य स्वारस्याच्या संघर्षाचा वैज्ञानिक\nइकोहेल्थ अलायन्सने सार्स-सीओव्ही -2 च्या “नैसर्गिक उत्पत्ती” विषयी मुख्य वैज्ञानिकांचे वक्तव्य केले\nनेचर जर्नलमध्ये “संपादकाची टीप” जोडली गेली ज्या अभ्यासाची विश्वसनीयता आणि पेंगोलिन कोरोनाव्हायरसला एसएआरएस-कोव्ही -2 च्या उत्पत्तीशी जोडण्याच्या अभ्यासाच्या विश्वसनीयतेविषयी चिंता व्यक्त केली गेली.\nजाणून घेण्यासाठी यूएसचा अधिकार\nसार्वजनिक आरोग्यासाठी सत्य आणि पारदर्शकतेचा पाठपुरावा\nहे मॉड्यूल बंद करा\nजाणून घेण्याचा अधिकार मिळवा\nजाणून घेण्याच्या अधिकाराच्या तपासणी, सर्वोत्कृष्ट सार्वजनिक आरोग्य पत्रकारिता आणि आमच्या आरोग्यासाठीच्या अधिक बातम्यांमधील ब्रेकिंग न्यूजसाठी आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या.\nपहिले नाव पहिले नाव\nई-मेल पत्ता आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nधन्यवाद, मला रस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_97.html", "date_download": "2020-12-02T18:43:54Z", "digest": "sha1:B5DIERI5RERNBM4GJJJKKZTWOJ2F3WKK", "length": 9941, "nlines": 85, "source_domain": "www.impt.in", "title": "अल्लाहची गुलामी : मानवाचे परमोच्च पद | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\nअल्लाहची गुलामी : मानवाचे परमोच्च पद\nमौ. सय्यद जलालुद्दीन उमरी\nमनुष्यासमोर एक गहन प्रश्न नेहमी राहिला आहे की या सृष्टीत त्याचे काय स्थान आहे याच प्रश्नाच्या उत्तरात मनुष्य जीवनातील समस्त समस्यांचे उत्तर दडलेले आहे.\nया पुस्तकात मनुष्याचे खरे स्थान स्पष्ट केले आहे आणि त्यासाठी पवित्र कुरआनला आधार बनविले गेले आहे. वर्णनशैली तर्कशास्त्र किंवा तत्त्वज्ञानाची नसून ती आवाहनात्मक आहे. इस्लामी आवाहनास समजुन घेण्यास हे पुस्तक उपयुक्त आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 58 -पृष्ठे - 32 मूल्य - 08 आवृत्ती - 2 (2000)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/taluka-health-officials-refuse-travel-allowance-303861", "date_download": "2020-12-02T19:11:45Z", "digest": "sha1:GWYBXM24LELBEPIJTX25AXTZ76QLGMNW", "length": 17613, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उचललाच नाही प्रवास भत्ता, काय असावे कारण? - Taluka health officials refuse travel allowance! | Latest Nagpur News in Marathi - eSakal", "raw_content": "\nतालुका आरोग्य अधिकाऱ्य��ंनी उचललाच नाही प्रवास भत्ता, काय असावे कारण\nगडचिरोली येथून उमरेड येथे रुजू झाल्यानंतर उमरेडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांनी 2018-2019 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच इतर परिसरात दौरे केल्याची दौरा दैनंदिनी, हजेरीपत्रक आणि व्हिजिट नोट याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपी भगत यांनी माहिती अधिकारात केली होती.\nनागपूर : ग्रामीण भागातील गरीब महिला आणि मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण, अद्ययावत व परिणामकारक आरोग्यसेवा पुरेशा प्रमाणात पोहोचविण्याचा उदात्त हेतू राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा आहे. 2005 हे अभियान सुरू झाले आहे. या मिशनअंर्तत आशांचे प्रशिक्षण, लसीकरण मोहीम, असे आरोग्यदायी अभियान राबवताना तालुका अधिकारी यांना दैनंदिन प्रवासभत्ता दिला जातो. मात्र, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची मंजुरी घ्यावी लागते. जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर कार्यालयात दैनंदिनी सादर केली; मात्र उमरेड तालुक्‍यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रवासभत्त्याची उचल केली नाही, अशी माहिती माहिती अधिकारातून दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवासभत्त्याची उचल झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.\nगडचिरोली येथून उमरेड येथे रुजू झाल्यानंतर उमरेडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांनी 2018-2019 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच इतर परिसरात दौरे केल्याची दौरा दैनंदिनी, हजेरीपत्रक आणि व्हिजिट नोट याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपी भगत यांनी माहिती अधिकारात केली होती. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांनी माहिती अधिकारी अतिरिक्त जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या माहितीतून हजेरीपत्रक दिले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धरमठोक यांनी प्रवास भत्ता उचल करण्यात आला नाही, अशी माहिती दिली आहे.\nहीच माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील माहिती अधिकारी यांच्याकडे केली असता, येथील माहिती अधिकारी एन. आर. नाईक यांनी ही माहिती वैयक्तिक असल्यामुळे देणे बंधनकारक नसल्याचे उत्तर दिले. एकाच खात्यामध्ये एक माहिती अधिकारी माहिती देतो, तर दुसरा अधिकारी माहिती देत नाही. यावरून अर्थकारण गुंतले असावे या शंकेची पाल चुकचुकली.\n यवतमाळकरांसाठी हा आहे स्पेशल \"कोरोना पॅकेज'\nप्रवासभत्त्यापोटी तीस ते चाळीस हजार रुपयांची उचल क���ण्यात आली आहे. माहिती अधिकारातून प्रवासभत्ता उचल केला नसल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली. मात्र, पूर्वीच्या तारखेला आडमार्गाने मंजुरीपत्र मिळवण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रवासभत्त्याची उचल केली आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक म्हणाले.\nमाहिती अधिकारातील माहिती खोटी आहे का\nसामाजिक कार्यकर्ते गोपी भगत यांनी माहिती अधिकारात अर्ज सादर केल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी दैनंदिनी मिळाली आहे. परंतु, प्रवासभत्त्याची उचल केली नाही, असे उत्तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी माहिती अधिकारातून दिले आहे. यामुळे माहिती अधिकारातून खोटी माहिती मिळाली का, यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nनागपूर महापालिकेचे अधिकारी सायकलने पोहोचले कार्यालयात; महिन्यातून एक दिवस येणार सायकलने\nनागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सायकलने मनपा मुख्यालयात पोहोचले. त्याचे...\nएड्‌स नियंत्रण ठरतेय निष्फळ; तब्बल दीड हजार समुपदेशकांचे वेतन अडले\nनागपूर ः नॅकोच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेअंतर्गत राज्यातील जिल्हा स्तरावर एड्‌ससारख्या दुर्धर रोगावर नियंत्रणाचे उपक्रम...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\n महसूल मध्य प्रदेशला, भुर्दंड मात्र महाराष्ट्राला; वाळू वाहतुकीने राज्यमार्गावर खड्‌डे\nसिहोरा (जि. भंडारा) : मध्य प्रदेशातील वाळूची वाहतूक सीमावर्ती भागातील रस्त्यांनी केली जाते. य��तून मध्य प्रदेश शासनाला महसूल प्राप्त होत असला...\n; वाहनांची 'स्पीड' ठरतेय जीवघेणी\nगुमगाव (जि. नागपूर): अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोडवरील गुमगाव-हिंगणा मार्गांला जोडणारा चौक सध्या चौफेर जीवघेणा ठरत आहे. या चौकामध्ये होणाऱ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_2.html", "date_download": "2020-12-02T19:45:34Z", "digest": "sha1:6OGTHHDAG43JJ2CNG3DO5ZRK3QZ5ESAS", "length": 10076, "nlines": 85, "source_domain": "www.impt.in", "title": "जीवहत्या आणि बलिदान | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- मु. जैनुल आबिदीन मंसुरी\nया पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद'च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुर्बानी विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुर्बानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे.\nइस्लाम द्वेषाने पीडित होऊन इस्लामला आणि मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नांची तकीसिद्ध व ठोस पुराव्यांसहित उत्तरे देऊन देशातील सौहार्दाच्या वातावरणात विष कालवणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळावे म्हणून हा प्रयत्न आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 189 -पृष्ठे - 12 मूल्य - 08 आवृत्ती - 2 (2012)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वं�� पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांत��� - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/do-not-grow-divide-in-politicians-request-to-media-shashikant-shinde-137008/", "date_download": "2020-12-02T18:44:06Z", "digest": "sha1:6U5TDJIHS3BF3HBJ3PXTRTHJXDORR4ZQ", "length": 16858, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राजेमंडळींच्या नाराजीमधील दरी माध्यमांनी वाढवू नये- शशिकांत शिंदे | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nराजेमंडळींच्या नाराजीमधील दरी माध्यमांनी वाढवू नये- शशिकांत शिंदे\nराजेमंडळींच्या नाराजीमधील दरी माध्यमांनी वाढवू नये- शशिकांत शिंदे\nसातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण आणि राजेमंडळींची नाराजी वगैरे काही नसून, थोडीफार नाराजी राहतेच. मात्र, लवकरच आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र दिसू, असा\nसातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण आणि राजेमंडळींची नाराजी वगैरे काही नसून, थोडीफार नाराजी राहतेच. मात्र, लवकरच आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र दिसू, असा विश्वास सातारा जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. माध्यमांनी राजेमंडळींच्या नाराजीमधील दरी वाढवू नये अशी विनंती त्यांनी केली.\nजलसंपदा खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर मोठय़ा डामडौलात आलेल्या शशिकांत शिंदे यांची कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यापासून कृष्णा घाटापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली. येथे दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी आवर्जून संवाद साधला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, नरेंद्र पाटील आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.\nपालकमंत्री म्हणून काम करताना सर्वसामान्यांना न्याय देण्य��स प्राधान्य देणार आहे. शासन व प्रशासनात सुयोग्य समन्वय साधून लोकाभिमुख व विकासाच्या कामांना गती देण्याची भूमिका व्यक्त करून शशिकांत शिंदे म्हणाले, की शरद पवार, अजित पवार व आमदार सहकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यास आपण कटिबद्ध आहोत. मिळालेल्या संधीस पात्र राहून भरघोस काम उभारू. समाजहिताच्या आणि विकासाच्या कामांची शासन अन् प्रशासन दरबारी खंबीरपणे उभा राहून पाठपुरावा करू. अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कामकाजाचा पदभार स्वीकारला असून, अजून कामास सुरुवातही केलेली नाही. या खात्याचे रामराजे निंबाळकर यांनी बऱ्याच काळ काम पाहिले आहे. तरी, प्रथम त्यांच्याशी बोलणार आहे. उपलब्ध अनुशेषाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील कामांना प्राधान्य देऊ, दुष्काळी भागात कामे हाती घेतली जातील असे त्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र शासनाने ठिबक सिंचनाला गती देण्याची भूमिका घेतली असल्याने यासंदर्भात शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देतील व त्यासाठी शासन, प्रशासन सहकार्याची भूमिका घेईल यासाठी आपण संवेदनशीलपणे प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. राज्यातील आघाडी शासनामध्ये झाले गेले विसरून एकत्र काम करण्याचे ठरले आहे. तशी नेत्यांमध्ये चर्चाही झाली असून, आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात विकासकामे करण्यात येणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. कराड विमानतळ विस्तारवाढीस आपण विरोध केला होता. मात्र, आता आपण जनतेचे प्रतिनिधी असण्याबरोबरच शासनाचेही प्रतिनिधी आहोत अनुषंगाने विमानतळ विस्तारवाढप्रश्नी केवळ भांडण्याऐवजी आता यासंदर्भात सभागृहात भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. उरमोडी प्रकल्पातून खटाव तालुक्यातील १६ गावांना पाणी मिळावे म्हणून अजित पवारांना शिष्टमंडळ भेटले असून, पवारांनी भेटलेल्या शिष्टमंडळास पाणी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तरी आपली भूमिका काय अशी विचारणा केली असता संबंधित प्रशासन व शिष्टमंडळासमवेत तत्काळ बैठक घेतली जाईल. अजितदादांच्या भूमिकेस निश्चितच प्रतिसाद दिला जाईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवरिष्ठांविरोधात तक्रारीमुळे दोन पोलिसांवर गुन्हा\n‘ब्रेकिंग न्यूज’मिळावी म्हणून मी काही बोलणार नाही- अजित पवार\nडॉ. सबनिसांकडून माध्यमे लक्ष्य; आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 मराठवाडय़ाच्या पाण्यासाठी नगर-नाशिकवर टांगती तलवार\n2 मोदी यांच्या उत्तराखंड दौऱ्यावर छगन भुजबळ यांचा आक्षेप\n3 मराठी शाळांमध्ये आता गणित, विज्ञान इंग्रजीतून\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22381", "date_download": "2020-12-02T19:41:28Z", "digest": "sha1:OBVEYEH4KRG2C33HQPZU3FMQMNBQTMGV", "length": 4486, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आठवणींच्या गाठी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आठवणींच्या गाठी\nआठवणींच्या जुन्या गाठी सोडवू,\nपूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू\nपरत एकदा लहान होऊ,\nपुन्हा ��पण वर्गात बसू\nवह्या उलगडून रोजच्या प्रश्नांना,\nमग्न व्यापातून उत्तरं लिहिताना\nथोडं थांबून व्यस्त जीवनात,\nहरवून जाऊ स्नेह बंधनात\nसर्व जगच जिथे शाळा,\nपूर्ण आयुष्य त्याचा फळा\nजे मिळाले ते नशीब कोरले,\nजे गमावले ते हसून पुसले\nआठवणींच्या जुन्या गाठी सोडवू,\nपूर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू\nरणजितजी छानच कविता. खरच आता\nरणजितजी छानच कविता. खरच आता नेहमी वाटते, 'लहानपण दे गा देवा'.\nसर्व जगच जिथे शाळा, पूर्ण\nसर्व जगच जिथे शाळा,\nपूर्ण आयुष्य त्याचा फळा\nजे मिळाले ते नशीब कोरले,\nजे गमावले ते हसून पुसले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50920", "date_download": "2020-12-02T18:47:09Z", "digest": "sha1:3UKNYDYW44TIWKCEQIW4JOH4ITMRZORV", "length": 7581, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे .....!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे .....\nबाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे .....\nबाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे\nमी सहसा कधी मत मांडत नसतो\nमात्र माझ्या मतासाठी मी भांडत असतो\nतेवढीच आमच्यात थोडी कुरबुर आहे\nबाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे\nमला आवडतो चहा आणि तिला कॉफी\nमाझा आवडता किशोर तर तीचा रफी\nतीचे जग मंडई पलिकडे फार नसते\nमला कुठेतरी लांबवर जायचे असते\nमला आवडायचे तिचे केस लांब छान\nतिला वाटते मोकळे कापून केस लहान\nमला हवी असते सकाळची शांत झोप\nतीचा दिवस उगवतो पहाटेच खूप\nमाझा स्वभाव आहे तसा थोडा खर्चिक\nतीला हवा असतो हिशोब प्रत्येक बारीक\nआम्ही म्ह्णजे ढांग्यावरसुद्धा रीक्षाने फिरु\nतीचे म्हणजे सगळे शॉपिंग पायी पायी करु\nमाझ्या शांत झोपेसाठी ती जेव्हा लवकर उठते\nमला खर्च करता यावा म्ह्णून ती काट्कसर करते\nतेव्हा कळते शेवटी प्रेम म्हणजे काय असते\nथोडे घ्यायचे आणि खुप द्‍यायचे असते\nआता तिचे लहान केस मला मॉडर्न वाटतात\nमंडाईतून भाजी आणायचे थ्रील कळतात\nएक एक वाचवलेल्या पैशाचा बंगला दिसतो\nकॉफि पिताना रफिच्या गाण्याचा कैफ चढतो\nअजूनही मात्र मी माझे मत मांडतो\nमनातल्या ��नात स्वत:शीच भांडत असतो\nतेवढीच आमच्यात थोडी कुरबुर आहे\nबाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे\nआता तिचे लहान केस मला मॉडर्न\nआता तिचे लहान केस मला मॉडर्न वाटतात\nमंडाईतून भाजी आणायचे थ्रील कळतात\nएक एक वाचवलेल्या पैशाचा बंगला दिसतो\nकॉफि पिताना रफिच्या गाण्याचा कैफ चढतो\nतुम्ही हे लेखनस्पर्धा २०१४\nतुम्ही हे लेखनस्पर्धा २०१४ मध्ये का टाकलं आहे\nवत्सला ताई बहुतेक चुकुन झले\nवत्सला ताई बहुतेक चुकुन झले असेल, ते काढ्ता येते का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/12/filmmaker-nishikant-kamat-hospitalised-in-hyderabad-he-is-in-critical-condition/", "date_download": "2020-12-02T19:57:10Z", "digest": "sha1:6WIUDT7XHEFFRXTNXDR3QSPPH7HWGBEE", "length": 6353, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मराठमोळे 'लय भारी' दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती अत्यंत नाजूक - Majha Paper", "raw_content": "\nमराठमोळे ‘लय भारी’ दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती अत्यंत नाजूक\nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर / चिंताजनक, निशिकांत कामत, मराठी अभिनेता / August 12, 2020 August 12, 2020\nसंदीप कुलकर्णी अभिनीत ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने निशिकांत कामत ग्रस्त असून गेल्या 10 दिवसांपासून निशिकांत यांना या आजारामुळे हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nयासंदर्भातील माहिती एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला निर्माते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी दिली आहे. अमेय खोपकर यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल असलेले निशिकांत कामत हे गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत गंभीर पण स्थिर अवस्थेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निशिकांत कामत यांना लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले आहे. सध्या त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली आहे.\nपाच वर्षापूर्वी अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत निशिकांत कामत यांनी ‘दृष्यम’, इरफान खानसोबत ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘मदारी’, जॉन अब्राहमसोबत ‘फोर्स’ आणि रॉकी हँडसम’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये ‘डोंबिवली फास्ट’ व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन ‘लय भारी’, ‘फुगे’ या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘सातच्या आत घरात’ हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/hathras-pm-modi-congress-thorat/", "date_download": "2020-12-02T18:09:10Z", "digest": "sha1:INKE2YS5RNF22DJGOLVK6WQS6YLRXYRU", "length": 22647, "nlines": 168, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त ���ेणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\n‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का हाथरस पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसचा सत्याग्रह: थोरात\nउत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान ख���ली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.\nभाजपशासीत राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयी हा सत्याग्रह केला जाणार आहे. आपण स्वतः मुंबई येथे सत्याग्रहात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हाथरस प्रकरणाची प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुप्रीम कोर्टामार्फत करावी. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करावे. पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला उत्तर प्रदेश प्रशासनाने वारंवार दिशाभूल का केली उत्तर प्रदेश प्रशासनाने वारंवार दिशाभूल का केली पीडित कुटुंबाला धमक्या का दिल्या पीडित कुटुंबाला धमक्या का दिल्या आणि जाळण्यात आलेला मृतदेह पीडितेचाच होता यावर विश्वास कसा ठेवायचा आणि जाळण्यात आलेला मृतदेह पीडितेचाच होता यावर विश्वास कसा ठेवायचा या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि या प्रश्नांची उत्तरं योगी आदित्यनाथ सरकारला द्यावीच लागतील अशी मागणीही त्यांनी केली.\nयोगी आदित्यनाथांच्या अहंकारी व हुकुमशाही प्रवृत्तीने लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगली आहेत. काँग्रेस खा. राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व संताप व्यक्त केला. शेवटी भानावर आलेल्या युपी सरकारने राहुल ��ांधी व प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली. पण जाताना काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात घालण्यापर्यंत मस्तवाल पुरुष पोलीस अधिका-यांची मजल गेली. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता किती हीन पातळीची आहे हेच यातून दिसले. हा सत्तेचा माज असून भाजपाचा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious विद्यार्थ्यांनो घाबरू नका, परिक्षा पुन्हा घेणार\nNext महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी कुलाब्यातील माजी आमदारांसह अन्य आमदारांचा समावेश\nशेतकऱ्यांच्या लोकचळवळीची चौकशी करणारे निर्लज्ज सरकार आरे कारशेडप्रमाणेच यातही सत्यच बाहेर येईल : केशव उपाध्ये\nफडणवीसांच्या अडचणीत वाढ जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती जाहीर सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश\nराज्य सरकारकडून या आदेशास स्थगिती देत थांबवली वसुली सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा\nकेंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला\nधर्माचा चष्मा लावणाऱ्यानों, गीता पठण स्पर्धेतही मुस्लिम मुलगी प्रथम आलेली होती देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही-नवाब मलिक\nमुख्यमंत्री ठाकरेंना विसर पडतोय महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा अण्णाभाऊ साठेंनंतर महात्मा फुलेंचा विसर\nकेवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका\nमराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका\nया ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या साम���न्य प्रशासनाकडून आदेश जारी\nराऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार\nमुख्यमंत्री ठाकरेंची वक्तव्ये प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाहीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा टोला\nठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका\nकंगनाला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्री ठाकरेंच्या खिशातून द्या आ. अतुल भातखळकर यांची मागणी\nबोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरीचा फायदा उचलणाऱ्यांना चाप लावणार नवीन नियमावली आणणार क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची माहिती\nED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा\nमुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/ncp-sharad-pawar-pm-modi/", "date_download": "2020-12-02T18:23:20Z", "digest": "sha1:ELXYVEDSCR7ARWAZPXJPRYVY63HPNE6I", "length": 21469, "nlines": 173, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी पुतण्याकडून शरद पवारांची हिट विकेट – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nपक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी पुतण्याकडून शरद पवारांची हिट विकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी सध्या कौटुंबिक लढाई सुरु असून शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार यांची हिट विकेट होणार असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.\nलोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने वर्धा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.\nमहाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. राज्यात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात असा आरोपही त्यांनी केला.\nआतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फारसे न बोलणारे मोदी यांनी पहिल्यांदाच शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका केली.\nशरद पवार हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहित आहे. म्हणूनच त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्याने धरणात पाण्याची मागणी केली, तेव्हा अजित पवारांनी काय उत्तर दिले हे तुम्हाला माहित आहे. मावळमध्ये पवार कुटुंबाने शेतकऱ्यांवर गोळया चालवण्याचे आदेश दिले. स्वत: शेतकरी असून शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या विसरले. शरद पवारांचे लक्ष शेतकऱ्यांवर नव्हते असा आरोपही त्यांनी केला.\nभाजपा सरकार सर्व योजना वेळेत पूर्ण करेल असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केले. विदर्भातील दुष्काळ आघाडी सरकारमुळे असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nआज वर्ध्यातील गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्री झोप लागणार नाही. महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या विचारांचे काँग्रेस नेत्यांनी किती अनुसरण केले हे आपल्या सर्वांना माहित आहे. मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. काँग्रेसने दिलेली शिवी माझ्यासाठी दागिना असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.\nPrevious रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींकडून पवारसाहेब व राष्ट्रवादी टार्गेट\nNext मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी कुलाब्यातील माजी आमदारांसह अन्य आमदारांचा समावेश\nशेतकऱ्यांच्या लोकचळवळीची चौकशी करणारे निर्लज्ज सरकार आरे कारशेडप्रमाणेच यातही सत्यच बाहेर येईल : केशव उपाध्ये\nफडणवीसांच्या अडचणीत वाढ जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती जाहीर सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश\nराज्य सरकारकडून या आदेशास स्थगिती देत थांबवली वसुली सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा\nकेंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला\nधर्माचा चष्मा लावणाऱ्यानों, गीता पठण स्पर्धेतही मुस्लिम मुलगी प्रथम आलेली होती देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही-नवाब मलिक\nमुख्यमंत्री ठाकरेंना विसर पडतोय महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा अण्णाभाऊ साठेंनंतर महात्मा फुलेंचा विसर\nकेवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका\nमराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका\nया ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनाकडून आदेश जारी\nराऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार\nमुख्यमंत्री ठाकरेंची वक्तव्ये प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाहीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा टोला\nठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका\nकंगनाला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्री ठाकरेंच्या खिशातून द्या आ. अतुल भातखळकर यांची मागणी\nबोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरीचा फायदा उचलणाऱ्यांना चाप लावणार नवीन नियमावली आणणार क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची माहिती\nED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा\nमुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-12-02T17:58:55Z", "digest": "sha1:665YXFJARETOSWVHR5Y2ZK2K2VMRHUJF", "length": 10853, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "पदाती सप्तसहस्त्री – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nHome » Tag Archives: पदाती सप्तसहस्त्री\nTag Archives: पदाती सप्तसहस्त्री\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nउत्तर शिवकालात सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले ���ोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्यांना देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकणात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते. अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी, हे बलदंड किल्ले परत जिंकणे आवश्यक होते. या सर्व गोष्टींचा विचार करुन इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याचे विचार सुरु ...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमराठे – निजाम संबंध\nमोडी वाचन – भाग ६\nछत्रपति शिवरायांची ���लस्थाने – कोशबल\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0-%E0%A4%B8/", "date_download": "2020-12-02T18:37:42Z", "digest": "sha1:3FOGCJZ33H2HCKGYDCWR3TDG54Z7THEH", "length": 9932, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "मोडी अक्षर स – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १८\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nपोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-railways-close-pantry-section-deccan-queen-5300", "date_download": "2020-12-02T18:21:05Z", "digest": "sha1:V76YQYJPBKK2JKOMJGIAJIVW3ILFOZXW", "length": 9716, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "डेक्कन क्वीनमधील खानपानाची पंगत उठणार ? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडेक्कन क्वीनमधील खानपानाची पंगत उठणार \nडेक्कन क्वीनमधील खानपानाची पंगत उठणार \nडेक्कन क्वीनमधील खानपानाची पंगत उठणार \nडेक्कन क्वीनमधील खानपानाची पंगत उठणार \nडेक्कन क्वीनमधील खानपानाची पंगत उठणार \nशनिवार, 18 मे 2019\nडेक्कन क्वीन १ जून १९३० साली सुरू करण्यात आली. तेव्हापासून तिला ‘डायनिंग कार’ आहे.\nस्वतंत्र ‘डायनिंग कार’ असलेली पहिली गाडी म्हणूनही डेक्कन क्वीनचा गौरव केला जातो.\nया गाडीची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आणि तिला गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय मानांकनही मिळले.\nगेल्या नव्वद वर्षांपासून डेक्कन क्वीनची ‘डायनिंग कार’ आणि प्रवासी यांचे अनोखे नाते आहे.\nत्यातील कटलेट, आमलेटसह सर्वच खाद्यपदार्थ प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत.\nपुणे ते मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्वात लाडकी गाडी आणि सेकंड होम अशी डेक्कन क्वीनची ओळख..या गाडीतील खानपान व्यवस्थेची ऐतिहासिक डायिनग कार काढून टाकण्याचा घाट मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून घातला जातोय. त्याबाबतचा प्रस्तावही वरिष्ठांकडे ठेवण्यात आलाय. मात्र रेल्वे प्रवाशांनी याला तीव्र विरोध केलाय. डायनिंग कार क��ढून टाकल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवाशांनी दिलाय.\nडेक्कन क्वीन १ जून १९३० साली सुरू करण्यात आली. तेव्हापासून तिला ‘डायनिंग कार’ आहे.\nस्वतंत्र ‘डायनिंग कार’ असलेली पहिली गाडी म्हणूनही डेक्कन क्वीनचा गौरव केला जातो.\nया गाडीची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आणि तिला गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय मानांकनही मिळले.\nगेल्या नव्वद वर्षांपासून डेक्कन क्वीनची ‘डायनिंग कार’ आणि प्रवासी यांचे अनोखे नाते आहे.\nत्यातील कटलेट, आमलेटसह सर्वच खाद्यपदार्थ प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत.\nपुणे-मुंबई दरम्यान प्रवाशांची संख्या वाढलीय. अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी डेक्कन क्वीनची डायनिंग कार काढून त्या जागी प्रवासी डबा जोडण्याचं नियोजन असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येतंय. मात्र, प्रवासी डबा लावण्यासाठी डायनिंग काचा बळी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातोय.\nशरद पवार म्हणाले, भालकेंचे अकाली निधन चटका लावणारे...\nपंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा...\nव्हिडिओ | मेट्रोच्या कामादरम्यान मस्तानीच्या हत्तींची हाडे सापडली\nआता बातमी पुण्यातून. पुणे मेट्रोचं काम सुरू असताना खोदकामावेळी जमिनीखाली अवाढव्य...\nVIDEO | शाळा सुरु करण्याबाबत गोंधळ, 500हून अधिक शिक्षकांना कोरोनाची...\nमुंबई, ठाणे, पुणे वगळता सोमवारपासून राज्यभरात शाळा सुरु होतायंत. मात्र त्यापूर्वीच...\nBREAKING | अपघातांची मालिका काही संपेना\nमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी...\nVIDEO | टोलनाक्यावर असाल तर खबरदार फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल...\nतुमच्याकडे स्वत:ची चारचाकी असेल आणि त्यावर फास्ट टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_95.html", "date_download": "2020-12-02T19:20:08Z", "digest": "sha1:PXZK7KGBHFH2PTEM3SA4ADIP3GN7OZXU", "length": 6901, "nlines": 190, "source_domain": "www.marathatej.com", "title": "श्रीराम मंदिरात शिवसेना- युवसेनाच्या वतीने महाआरती संपन्न", "raw_content": "\nHomeफुलंब्रीश्रीराम मंदिरात शिवसेना- युवसेनाच्या वतीने महाआरती संपन्न\nश्रीराम मंदिरात शिवसेना- युवसेनाच्या वतीने महाआरती स��पन्न\nआयोध्यातील राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर आज फुलंब्री येथे श्रीराम मंदिर येथे तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .\nफुलंब्री येथे आज सकाळी श्रीराम मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रकांत जाधव, उपतालुका प्रमुख सोमिनाथ करपे, बापुराव म्हस्के, राधाकिसन कोलते, रमेश दुतोडे, संजय मोटे, उमेश दुतोडे, युवासेना तालुका प्रमुख राजु तायडे, युवासेना उपतालुका प्रमुख भारत भुमे , हरिदास घडमोडे, कृष्णा पवार, मधुकर सोनवणे, सुरज सोनवणे, किशोर ठोंबरे, गोविंद लहाने, बाळु तावडे , बंटी गंगावणे, व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/144021", "date_download": "2020-12-02T19:42:04Z", "digest": "sha1:44JGGQZ2CFQLC7YT7U7PMRFVSWE6YWAY", "length": 1974, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:३८, २ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती\n११ बाइट्स वगळले , १३ वर्षांपूर्वी\n०१:०७, २४ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n११:३८, २ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-12-02T19:19:33Z", "digest": "sha1:RWN7XTUIRDGSBBNL2XQVJRAMRBDQDV2K", "length": 10711, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "दुर्गप्रकरण – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nसंपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य ��सें कोणास म्हणावें याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो ...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ४\nमहात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा\nपोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: ��.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/politics/tiger-alive-picture-yet-come-ncp-warns-fadnavis-after-khadse-joins-party-a309/", "date_download": "2020-12-02T18:01:00Z", "digest": "sha1:2YUFKMXCX4YFJEUGNENHL6BRWAVV4NGB", "length": 34306, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है!\", खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा - Marathi News | \"Tiger is alive, picture is yet to come\", NCP warns Fadnavis after Khadse joins party | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\nसंजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल; त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय\n'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला\n\"बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणं विनोदच\"; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल\n\"उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही\"\n'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; योगी आदित्यनाथांवर मनसेचे 'ठग'वॉर\n'काम नसेल तर माझ्या शेतात मजूरीला ये', 'त्या' पंजाबी आजीने कंगनाला सुनावले खडे बोल\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\nहर्षने पत्नी भारतीसोबतचा रोमॅंटिक फोटो केला शेअर, टोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...\nसुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च\nप्रियंका चोप्रा नवरा निक जोनसच्या या सवयीला म्हणते 'विचित्र', सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये करतो हे काम\nदेवदूत बनले पोलीस ; मृत्यूच्या जबड्यातून तरुणाला ओढले | Nagpur | Maharashtra Police\nलाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\n...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान\n'कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना योद्ध्यांनाच लस प्रथम देणार'; आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट\nनाशिक : सामनगाव रोडवरील गाडेकर मळा येथील नऊ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून निर्घृण खून ���रण्यात आला आणि मृतदेह सिन्नर तालुक्यात नदीत फेकून हल्लेखोरे फरार झाले.\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\nभाजपाचे नेते, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भरला अर्ज.\nतेलंगानामध्ये ५६५ नवीन कोरोनाबाधित. एकाचा मृत्यू\nटाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nदुपारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन\nफायझर-बायोएनटेकला कोरोना लस पुढील आठवड्यापासून देशभरात उपलब्ध करण्याची युकेची परवानगी.\nशेतकरी आंदोलनावर अमित शहांच्या घरी बैठक. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पियुष गोयल हजर.\nऑफिस तोडल्याप्रकरणी कंगनाकडून सर्वोच्च न्यायालयाच कॅव्हेट दाखल. उच्च न्यायालयाची सुनावणी संपेपर्यंत संबंधात कोणतेही आदेश न देण्याची मागणी.\nशेतकरी आंदोलन : रेल्वेनं रद्द केल्या अनेक रेल्वेगाड्या, काहींचा मार्ग बदलला, येथे पाहा संपूर्ण यादी\nशेतकऱी आंदोलनावरील वादग्रस्त ट्विट कंगनाला भोवणार. पंजाबच्या वकिलाने पाठविली नोटीस, माफी मागण्याची मागणी.\n\"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध\"\nमारुती, टाटाला जोरदार टक्कर; स्विफ्टपेक्षाही स्वस्त, 4.99 लाखांत कॉम्पॅक्ट SUV लाँच\nभरधाव ट्रॅव्हल्स उभ्या कंटेनरवर आदळली चालकासह दोन ठार: पांढरकवडालगत राज्य महामार्गावरील दुर्घटना\nनाशिक : सामनगाव रोडवरील गाडेकर मळा येथील नऊ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला आणि मृतदेह सिन्नर तालुक्यात नदीत फेकून हल्लेखोरे फरार झाले.\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\nभाजपाचे नेते, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भरला अर्ज.\nतेलंगानामध्ये ५६५ नवीन कोरोनाबाधित. एकाचा मृत्यू\nटाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nदु��ारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन\nफायझर-बायोएनटेकला कोरोना लस पुढील आठवड्यापासून देशभरात उपलब्ध करण्याची युकेची परवानगी.\nशेतकरी आंदोलनावर अमित शहांच्या घरी बैठक. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पियुष गोयल हजर.\nऑफिस तोडल्याप्रकरणी कंगनाकडून सर्वोच्च न्यायालयाच कॅव्हेट दाखल. उच्च न्यायालयाची सुनावणी संपेपर्यंत संबंधात कोणतेही आदेश न देण्याची मागणी.\nशेतकरी आंदोलन : रेल्वेनं रद्द केल्या अनेक रेल्वेगाड्या, काहींचा मार्ग बदलला, येथे पाहा संपूर्ण यादी\nशेतकऱी आंदोलनावरील वादग्रस्त ट्विट कंगनाला भोवणार. पंजाबच्या वकिलाने पाठविली नोटीस, माफी मागण्याची मागणी.\n\"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध\"\nमारुती, टाटाला जोरदार टक्कर; स्विफ्टपेक्षाही स्वस्त, 4.99 लाखांत कॉम्पॅक्ट SUV लाँच\nभरधाव ट्रॅव्हल्स उभ्या कंटेनरवर आदळली चालकासह दोन ठार: पांढरकवडालगत राज्य महामार्गावरील दुर्घटना\nAll post in लाइव न्यूज़\n\"टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है\", खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा\nEaknath Khadse : खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल, असे जयंत पाटील म्हणाले.\n\"टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है\", खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा\nठळक मुद्देराष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.\nमुंबई : भाजपाला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला.\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी, जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता सूचक इशारा दिला. जे टीव्हीवर हा कार्यक्रम पाहात असतील त्यांना आता कळले असेल की 'टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है' असे जयंत पाटील म्हणाले.\nयाचबरोबर, \"अनेकांना शरद पवार यांनी घडवलं, त्यां���ी ऐन लोकसभेत दगा दिला. सोडून गेले, शरद पवार यांना ईडीची नोटीस दिली. सुडाचे राजकारण करण्यात आले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल,\" असे जयंत पाटील म्हणाले.\nराष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.\nदरम्यान, एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.\nयाशिवाय, यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादी कार्यालयाच्या ठिकाणी स्वागत करण्यात आले. काही निवडक लोकांनाचा कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला होती, त्यामुळे कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन कार्यकर्त्यांसाठी लावण्यात आली होती. तर तब्येतीच्या कारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते.\nJayant Patileknath khadseNCPBJPDevendra FadnavisSharad Pawarजयंत पाटीलएकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपादेवेंद्र फडणवीसशरद पवार\nमहाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र\nराष्ट्रवादीला एकनाथ खडसे किती फायद्याचे Eknath Khadse's Benefits For NCP\n\"काही दिवस जाऊ देत, कुणी किती भूखंड घेतलेत ते दाखवेन\nराज्यातील पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी निवडणुकीसाठी अधिसूचना निघाल्यानंतर ठरणार\nBihar Election 2020 : \"तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात\"\nEknath Khadse: 'त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन'; राष्ट्रवादी ���्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा\nमराठी कलाकारांची राजकीय प्रवेशाची परंपरा जुनीच\n\"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध\"\nVideo: ५०, १०० नाही ६००० भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर लोटला\n\"बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणं विनोदच\"; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल\n'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; योगी आदित्यनाथांवर मनसेचे 'ठग'वॉर\nममतांचा डॅमेज कंट्रोल; नाराज शुभेंदू अधिकारी तृणमूलमध्येच राहणार\nकेंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करण्यात येत आहे, हा शरद पवार यांचा आरोप योग्य वाटतो का\nदेवदूत बनले पोलीस ; मृत्यूच्या जबड्यातून तरुणाला ओढले | Nagpur | Maharashtra Police\nपरमेश्वर अनंत रूपे अनंत वेषे पाहा\nपरमेश्वराला पाहण्यासाठी तिसरा डोळा म्हणजेच ज्ञान\nलाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण\nहा शिवसैनिक उर्मिला मातोंडकरांचा राजकीय अभिनय\nपुण्यातील वस्त्यांमध्ये रंगतेय 'स्क्रीनशिवाय शिक्षण' | Offline Sudy In Pune | Maharashtra News\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\nहॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी\n कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट\nIndia vs Australia : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात भारी विक्रम, जगात ठरला अव्वल\nPHOTOS: हिना खान मालदीवमध्ये करतेय एन्जॉय, समुद्र किनारी दिसली रोमाँटिक मूडमध्ये\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nPHOTOS: गौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\nभरधाव ट्रॅव्हल्स उभ्या कंटेनरवर आदळली; चालकासह दोन ठार\nबियाणे कंपनीच्या कर्मचाऱ्��ाची गळफास लावून आत्महत्या; पोलिसांच्या श्वानाने काढला माग\nभाईंदरच्या माजी भाजपा नगरसेवकाच्या अनधिकृत लॉज अन् बारला आग\nयवतमाळात कवटीमुळे फुटली आत्महत्येला वाचा; पोलिसांच्या श्वानाने काढला माग\nअसहाय्य विधवा महिलेवर बलात्कार, नंतर मुलीचाही केला विनयभंग; नराधम आरोग्य अधिकारी अटकेत\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\nटाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार\nजो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय वंशाच्या नेत्याकडे\n\"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध\"\nदुपारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन\nसंजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल; त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/alleged-fraud-allotting-food-mall-eway-11714", "date_download": "2020-12-02T18:32:11Z", "digest": "sha1:HRLF4BFADOCPAPSQ263J7ECSHOWEY7DL", "length": 12371, "nlines": 174, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "एक्सप्रेस- वे वरील फूड मॉल, पेट्रोलपंप भूखंडवाटपात गैरव्यवहार - Alleged Fraud in allotting food mall in eway | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएक्सप्रेस- वे वरील फूड मॉल, पेट्रोलपंप भूखंडवाटपात गैरव्यवहार\nएक्सप्रेस- वे वरील फूड मॉल, पेट्रोलपंप भूखंडवाटपात गैरव्यवहार\nएक्सप्रेस- वे वरील फूड मॉल, पेट्रोलपंप भूखंडवाटपात गैरव्यवहार\nसोमवार, 15 मे 2017\nरस्ते विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारासोबत संगनमत करून सारसन येथे विक्रम टेलिमॅटिक्‍स आणि ठाणे-न्हावे येथे मिस्टिकल टेक्‍नोप्लास्ट या कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे भूखंड ट्रक टर्मिनससाठी फक्त 10 कोटी रुपयांत आंदण दिले. द्रुतगती महामार्गालगतच्या जमीनवाटप प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या शेकडो तक्रारी राज्य सरकार आणि रस्ते विकास महामंडळाकडे प्राप्त झाल्या. यातील काही तक्रारी तर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत.\nमुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पेट्रोलपंप आणि फूड मॉलसाठी देण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या भूखंडवाटपात मोठा गैरव्यवहार झाला असून, गेल्या वीस वर्षांत चौकशीचे केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहे. त्यामुळे महामंडळ आणि राज्य सरकारचे तब्बल 2 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातून सांगण्यात आले.\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर 9 जुलै 1996 रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना झाली. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जमीन महामंडळाला देण्यात आली, तसेच अन्य नवीन मार्गाच्या भूसंपादनातील जमीनही महामंडळाच्या ताब्यात आली. या जमिनींचा वाणिज्यिक उपयोजनासाठी वापर करून त्यातून प्रवाशांच्या सुविधा आणि महामंडळाला आर्थिक लाभ करून देण्याचा सरकारचा प्रयत्न होता. या अनुषंगाने राज्य रस्ते विकास महामंडळाने द्रुतगती मार्गावरील खालापूर येथे 5 भूखंड पेट्रोलपंपांसाठी आणि सहा भूखंड फूड मॉलसाठी दिले. त्याचबरोबर अन्य सहा भूखंडांसाठी व्यापारी कारणासाठी 80 वर्षांच्या भाडेपट्टीवर निविदा काढण्यात आल्या. मात्र, निविदांची रक्कम अत्यंत कमी असल्याने आणि भूखंडांची मोजणी न करता निविदा काढल्याच्या तक्रारी झाल्यामुळे निविदा रद्द करण्यात आल्या.\nरस्ते विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारासोबत संगनमत करून सारसन येथे विक्रम टेलिमॅटिक्‍स आणि ठाणे-न्हावे येथे मिस्टिकल टेक्‍नोप्लास्ट या कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे भूखंड ट्रक टर्मिनससाठी फक्त 10 कोटी रुपयांत आंदण दिले. द्रुतगती महामार्गालगतच्या जमीनवाटप प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या शेकडो तक्रारी राज्य सरकार आणि रस्ते विकास महामंडळाकडे प्राप्त झाल्या. यातील काही तक्रारी तर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. पेट्रोल पंपाच्या बाजूला काही मीटर अंतरावर कोणतेही ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास मनाई असताना पंपाला खेटून फूड मॉल आहेत. तेथील स्वयंपाक घरे रात्रंदिवस सुरू असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्‍यता असताना त्यावर महामंडळाने कोणतीही कारवाई केली नसल्याच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत येत आहेत.\nराज्य सरकार आणि रस्ते विकास महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात आलेल्��ा तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे निविदा प्रक्रियेच्या स्पर्धेत असलेल्या काही कंपन्या आणि स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली. या निविदांच्या अनुषंगाने भारताच्या महालेखापाल यांनी राज्य सरकार आणि रस्ते विकास महामंडळाचे चांगलेच कान उपटले. यावर राज्य सरकारने रस्ते विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून ही समिती चौकशी करत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nविकास महामार्ग गैरव्यवहार सरकार प्रशांत बारसिंग मुंबई पुणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग पेट्रोल पंप मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nes1988.blogspot.com/2020/06/blog-post.html", "date_download": "2020-12-02T18:40:51Z", "digest": "sha1:2X5FOWOVDDZUHSLR3YP7TZYZEXYRL7YG", "length": 11834, "nlines": 134, "source_domain": "nes1988.blogspot.com", "title": "NES VASAI 1988 BATCH: अनुपमा १९६६", "raw_content": "\nशनिवारी रात्री ९ वाजता जेव्हा मन साप्ताहिक सुट्टीमुळं निर्माण झालेल्या आनंदाच्या परमोच्च क्षणी असतं त्यावेळी लोकसभा वाहिनी सुरु करुन त्यावर कोणता चित्रपट दाखविला जात आहे हे मी बऱ्याच वेळा तपासुन पाहतो. काही अनमोल रत्नं ह्यावेळी प्रदर्शित केली जातात. काल रात्री प्रदर्शित केला गेलेला आणि आज दुपारी पुनर्प्रसारित केला गेलेला अनुपमा हे एक असंच अनमोल रत्न \nपत्नीवर अपार प्रेम असणारा पती तरुण बोस बाळंतपणात आपल्या पत्नीला गमावुन बसल्यावर आपल्या पत्नीच्या मृत्यूला आपली नवजात मुलगीच जबाबदार आहे असा ग्रह करुन घेतो; आणि आयुष्यभर बाळगत बसतो. तरीही आपल्या मुलीला योग्य शिक्षण मिळावं, तिचं लग्न एखाद्या सुस्थितीतल्या घरात व्हावं असं प्रेमळ पित्याला वाटणाऱ्या सर्व भावना त्याच्या मनात असतात.\nधीरे धीरे मचल ये दिले बेकरार\nकुछ दिल ने कहा\nया दिल की सुनो दुनियावालो\nही ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी सुंदर शर्मिला टागोर, देखणा धर्मेंद्र आणि बाह्यदर्शनी अल्लड रुप धारण करणारी शशिकला सुंदर शर्मिला टागोर, देखणा धर्मेंद्र आणि बाह्यदर्शनी अल्लड रुप धारण करणारी शशिकला शर्मिलेचे सौंदर्य मोहक भुमिकेतील शालीनता कायम ठेवत आयुष्यात धर्मेंद्र आल्यानंतरचा होणारा बदल तिनं सुरेख साकारलाय धर्मेंद्र एका क्षणी तिला म्हणतो सुद्धा - तु हसताना कधी आर��ात पाहिलं आहेस स्वतःला धर्मेंद्र एका क्षणी तिला म्हणतो सुद्धा - तु हसताना कधी आरशात पाहिलं आहेस स्वतःला तु किती सुंदर दिसतेस ते तुला जाणवेल तु किती सुंदर दिसतेस ते तुला जाणवेल देवेन वर्माला जास्त वाव मिळत नसला तरी तो आणि डेविड ह्या चित्रपटातील विनोदी भूमिकांची गरज पार पाडतात देवेन वर्माला जास्त वाव मिळत नसला तरी तो आणि डेविड ह्या चित्रपटातील विनोदी भूमिकांची गरज पार पाडतात डेविडची माहिती मायाजालावर शोधली असता तो बेणे इस्त्राईल वंशातील असुन मराठी भाषिक होता हा रंजक इतिहास सामोरा आला डेविडची माहिती मायाजालावर शोधली असता तो बेणे इस्त्राईल वंशातील असुन मराठी भाषिक होता हा रंजक इतिहास सामोरा आला शशिकला पुर्वीच्या काळात खलनायिकेची भूमिका बजावणारी अभिनेत्री, पण इथं तिनं आधी अल्लड आणि मग नायक - नायिकेला मदतगार अशी सकारात्मक भुमिका बजावली आहे शशिकला पुर्वीच्या काळात खलनायिकेची भूमिका बजावणारी अभिनेत्री, पण इथं तिनं आधी अल्लड आणि मग नायक - नायिकेला मदतगार अशी सकारात्मक भुमिका बजावली आहे चित्रपटातील सुरुवातीच्या काही प्रसंगांत दोन तीन वाक्य बोलुन धावत जातानाच ती दिसते चित्रपटातील सुरुवातीच्या काही प्रसंगांत दोन तीन वाक्य बोलुन धावत जातानाच ती दिसते त्यामुळं हिला बहुदा चालता येत नसावं असा काही काळ माझा ग्रह झाला होता \nचित्रपटाची पातळी अभिजात. अर्थपुर्ण संवांदांची रेलचेल प्रत्येक प्रसंगांचा चित्रपट पुढं सरकण्यासाठी हातभार लावतानाच बऱ्याच वेळा चित्रपटांतील पात्रांच्या स्वभावांच्या छटा उलगडुन दाखवणारा प्रत्येक प्रसंगांचा चित्रपट पुढं सरकण्यासाठी हातभार लावतानाच बऱ्याच वेळा चित्रपटांतील पात्रांच्या स्वभावांच्या छटा उलगडुन दाखवणारा आपल्या मालकाकडं आयुष्यभर नजर वर करुन बघण्याची हिंमत नसलेली घरातील आया अगदी मोक्याच्या क्षणी शर्मिलाच्या आयुष्याविषयी त्याला दोन शब्द सुनावते. तिच्यापासुन स्फुर्ती घेऊन शर्मिला आपलं मनोगत पित्याला सांगते. त्यात आपल्या पित्याची मानसिकता तिनं ज्याप्रकारे समजावुन घेतली आहे ते केवळ अप्रतिम आपल्या मालकाकडं आयुष्यभर नजर वर करुन बघण्याची हिंमत नसलेली घरातील आया अगदी मोक्याच्या क्षणी शर्मिलाच्या आयुष्याविषयी त्याला दोन शब्द सुनावते. तिच्यापासुन स्फुर्ती घेऊन शर्मिला आपलं मनोगत पित्याला सांगते. त्यात आपल्या पित्याची मानसिकता तिनं ज्याप्रकारे समजावुन घेतली आहे ते केवळ अप्रतिम आपल्या पदरी ज्यानं केवळ उपेक्षा आणि रागाचं माप टाकलं त्याच्याविषयी तिरस्कारसदृश्य भावना असणं स्वाभाविक होतं आणि त्याबद्दल तिला प्रेक्षकांनी माफसुद्धा केलं असतं. पण ती त्याची मानसिकता समजावुन घेते. आईनं तुमच्या हृदयात जे स्थान प्राप्त केलं होतं तसंच स्थान मला कोणाच्या तरी हृदयात निर्माण करायचं आहे, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. हे ती एका दमात सांगुन टाकते. पिताही तिच्या टोक्यावर हात ठेऊन निःशब्द आशिर्वाद देतो. तुमचं एकाकीपण मी जवळुन पाहिलं आहे त्यामुळं तुम्ही केवळ एका शब्दानं हाक द्या, मी धावत येईन आपल्या पदरी ज्यानं केवळ उपेक्षा आणि रागाचं माप टाकलं त्याच्याविषयी तिरस्कारसदृश्य भावना असणं स्वाभाविक होतं आणि त्याबद्दल तिला प्रेक्षकांनी माफसुद्धा केलं असतं. पण ती त्याची मानसिकता समजावुन घेते. आईनं तुमच्या हृदयात जे स्थान प्राप्त केलं होतं तसंच स्थान मला कोणाच्या तरी हृदयात निर्माण करायचं आहे, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. हे ती एका दमात सांगुन टाकते. पिताही तिच्या टोक्यावर हात ठेऊन निःशब्द आशिर्वाद देतो. तुमचं एकाकीपण मी जवळुन पाहिलं आहे त्यामुळं तुम्ही केवळ एका शब्दानं हाक द्या, मी धावत येईन जाता जाता ती सांगते\nधर्मेंद्र कथानकाची गरज म्हणुन कथालेखक असतो असं जरी बराच काळ वाटत राहिलं तरी आपलं प्रेम प्रेयसींपुढं व्यक्त करण्यासाठी त्याला त्यानं लिहिलेल्या कादंबरीची बरीच मदत होते. भावना थेट व्यक्त करण्यात जास्त धोका वाटत असल्यास अशा अप्रत्यक्ष मार्गाचा प्रथम वापर करणे ह्याला धोरणात्मक चाल असं म्हटलं जातं \nजाता जाता चित्रपटातील बंगला सुद्धा मला आवडुन गेला चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण महाबळेश्वर इथं झालं. त्यामुळं १९६६ च्या आसपास महाबळेश्वर किती सुंदर होतं हे पाहुन जीव हळहळला. हे सारं आपण का गमावलं चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण महाबळेश्वर इथं झालं. त्यामुळं १९६६ च्या आसपास महाबळेश्वर किती सुंदर होतं हे पाहुन जीव हळहळला. हे सारं आपण का गमावलं ५४ वर्षांआधीचा चित्रपट रविवारी दुपारी पाहुन तो इतका परिणाम करु शकतो की पुढे ठाकलेल्या भरगच्च आठवड्याची चिंता करायचं सोडुन एक चिंतातुर जंतु रात्री अकरा वाजेपर्यंत जागुन ही पोस्ट लिहितो ५४ वर्षांआधीचा चित्रपट रविवारी दुपारी पाहुन तो इतका परिणाम करु शकतो की पुढे ठाकलेल्या भरगच्च आठवड्याची चिंता करायचं सोडुन एक चिंतातुर जंतु रात्री अकरा वाजेपर्यंत जागुन ही पोस्ट लिहितो \nएक गोष्ट नमूद करायची राहुन गेली. हिंदी चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटांत परगावी एकट्याच निघालेल्या नायक - नायिकेचं चित्रीकरण असलेला हा अजुन एक चित्रपट. भारतीय रेल्वेने कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात अशी अनमोल भुमिका बजावलेल्या आणि तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांची नावे सांगा जा सिमरन जी ले अपनी जिंदगी \nखुप छान माहिती आहे.आमच्या ब्लॉगल पण नक्की भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/jk/", "date_download": "2020-12-02T19:20:56Z", "digest": "sha1:HU3VTZMG7IMAWVR7427DUKFQYDUWMBTN", "length": 3421, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "J&K Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nजम्मू-काश्मीरमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद\nजम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय जवानांनी 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच एकाला जिवंत पकडण्यात यश आले आहे. मात्र दहशतवाद्यांशी लढत असताना 3 भारतीय जवान शहीद झाले आहेत. तसेच 4 स्थानिक नागरिक ठार झाले आहेत. शनिवारी (31 मार्च)…\nमहाराष्ट्रात उद्या शेतकरी संघटनेचे आंदोलन, दिल्लीच्या आंदोलनाचे पोहोचले लोण\n‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांची…\nअस्मानी-सुलतानी संकटांशी लढा, ‘महाविकास’ची वर्षपूर्ती;…\nपवारांना नोटीस अन् बदलले चित्र, आता शिवसेनेलाही आली नोटीस, ईडीचा…\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/15-november-2019-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:40:37Z", "digest": "sha1:EBSLB5UZBTREEBSO66D3FYU2MC2JDWK6", "length": 10099, "nlines": 250, "source_domain": "mahanmk.com", "title": "15 November 2019 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n15 Nov च्या चालू घडामोडी\n१४ नोव्हेंबर: जागतिक मधुमेह दिन\n१४ नोव्हेंबर: जागतिक मधुमेह दिन दरवर्षी १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस (World Diabetes Day) म्हणून साजरा मधुमेहावर सजगपणे लक्ष्य केंद्रित करणारी प्राथमिक जागतिक जागरूकता मोही\nLANCET अहवाल, २०१९: आरोग्य आणि हवामान बदल\nLANCET अहवाल: २०१९ LANCET जर्नलकडून १३ नोव्हेंबर २०१९ रोजी 'आरोग्य आणि हवामान बदल:२०१९' वर अहवाल प्रकाशित आरोग्य आणि हवामान बदलांचा आढावा घेण्यासाठी&n\nयुनेस्कोचा 'जागतिक वारसा सप्ताह'\nयुनेस्कोचा जागतिक वारसा सप्ताह जागतिक वारसा सप्ताह कालावधी: १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१९ उद्दीष्ट: सांस्कृतिक वारसा व स्मारकांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी जागरूकता वाढविणे\n'नाडू-नेडू' कार्यक्रम आंध्र प्रदेशात सुरु\nआंध्र प्रदेशात 'नाडू-नेडू' कार्यक्रम आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी 'नाडू-नेडू' हा उपक्रम सुरू हा कार्यक्रम सरकारी शाळांना दोलायमान आणि स्पर्धात्मक सं\nउत्तर प्रदेश सरकारकडून ई-गन्ना(e-ganna) अ‍ॅप, वेब पोर्टल सुरू\nउत्तर प्रदेश सरकारचे ई-गन्ना (e-ganna) अ‍ॅप, वेब पोर्टल उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यातील ऊस उत्पादकांसाठी तांत्रिकदृष्ट्या समर्पित 'ई-गन्ना' - एक वेब पोर्टल, मोबाइल\nGI टॅग मंजूरीच्या आनंदात पश्चिम बंगालमध्ये दुसरा 'रसगुल्ला दिन' साजरा\nपश्चिम बंगालमध्ये दुसरा 'रोसोगोल्ला दिबस' साजरा पश्चिम बंगाल राज्याच्या 'बांगलार रोसोगोल्ला' किंवा 'बंगालच्या रसगुल्ला' ला १४ नोव्हेंबर २०१७ रोजी भ\nब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनोरो भारतीय प्रजासत्ताक दिन २०२० सोहळ्याचे प्रमुख अतिथी\nब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनोरो भारतीय प्रजासत्ताक दिन २०२० सोहळ्याचे प्रमुख अतिथी २६ जानेवारी २०२० मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद\nबालदिनी मुलांच्या हक्क उल्लंघनाप्रती आसामने लाँच केले शिशु सुरक्षा अ‍ॅप\nबालदिनी आसामने लाँच केले शिशु सुरक्षा अ‍ॅप १४ नोव्हेंबर २०१९ रोजी बालदिनानिमित्त आसाम राज्य बाल संरक्षण हक्क आयोगा (Assam State Commission for Protection of Child Rights -\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2020-12-02T18:18:12Z", "digest": "sha1:GQT6R2FHUTBXGD3MWRJ7MLM7SULM56SE", "length": 25395, "nlines": 159, "source_domain": "navprabha.com", "title": "ज्ञानाने अष्टशक्ती विकसित करा योगसाधना – ४८१ अंतरंग योग – ६६ | Navprabha", "raw_content": "\nज्ञानाने अष्टशक्ती विकसित करा योगसाधना – ४८१ अंतरंग योग – ६६\nयोगसाधनेतील ‘अंतरंग योग’ या पैलूवर विचार करताना आपण वेळोवेळी प्रत्येक उत्सवामागील असलेले गूढ तत्त्वज्ञान समजण्याचा विचार करीत आहोत. सध्या विषय आहे तो म्हणजे नवरात्रीचा व त्यातील अष्टशक्तींचा.\nब्रह्मांड फार विस्तृत आहे, मोठे आहे. त्यामानाने आपण मानव फार लहान आहोत. फक्त शारीरिकदृष्ट्याच नाही तर बुद्धीच्या मानानेदेखील लहान आहोत. विश्‍वाचे तत्त्वज्ञान अत्यंत गूढ आहे. एका कुठल्याही प्रकांड पंडितालासुद्धा हे ब्रह्मांड किती समजले आहे, हा संशोधनाचा विषय आहे.\nसृष्टीच्या आदिकाळापासून या रहस्याच्या आकलनासाठी विविध ज्ञानी व्यक्तींनी विविध क्षेत्रात अभ्यास, मनन-चिंतन, प्रयोग केले. त्यात मोठमोठे वैज्ञानिक आहेत. त्यांनी भौतिक ज्ञान मिळवून बुद्धीचा विकास केला तर ऋषि-महर्षींनी आध्यात्मिक ज्ञानासाठी फार मोठी तपश्‍चर्या केली. भौतिक गोष्ट दाखवता, बघता येते. मग ती समजणे प्रत्येकाला सोपे होते. पण आध्यात्मिक क्षेत्रात तसे काही करता येत नाही. कारण त्यांत स्थूलापेक्षा सूक्ष्म गोष्टीच जास्त असतात. त्यामुळे सामान्य व्यक्तींना परस्पर आकलन होणे कठीणच नव्हे तर अनेकवेळा अशक्यच असते. पण हे जीवनविकासासाठी आवश्यक असलेले ज्ञान तर सर्वांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच आपल्या भारतीय ऋषींनी अनेक सण- उत्सव सुरू केले. त्याच्या जोडीला एक विशिष्ट देवदेवता दाखवली. मग तत्त्वज्ञान समजण्यासाठी काही गोष्टी, कथा सांगितल्या. त्याचबरोबर सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला- बाल, तरुण, वृद्ध – स्त्रिया आणि पुरुष.. सर्वांनाच थोडी मौजमस्ती करायला मिळाली व आनंद मिळाला.\nयोगसाधनेतील ‘अंतरंग योग’ या पैलूवर विचार करताना आपण वेळोवेळी प्रत्येक उत्सवामागील असलेले गूढ तत्त्वज्ञान समजण्याचा विचार करीत आहोत. सध्या विषय आहे तो म्हणजे नवरात्रीचा व त्यातील अष्टशक्तींचा.\nमाउंट अबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय या संस्थेनुसार या अष्टशक्ती आहेत व प्रत्येक शक्तीसोबत वेगवेगळी देवी आहे…\n१. विस्तार संकीर्ण करण्याची शक्ती – पॉवर टू विथड्रॉ- पार्वती.\n२. समेट करण्याची शक्ती – पॉवर टू पॅकअप – दुर्गा.\n३. सहन करण्याची शक्ती – पॉवर टू टॉलरेट – जगदंबा.\n४. सामावून घेण्याची शक्ती – पॉवर टू ऍडजस्ट – संतोषी मां.\n५. परखण्याची शक्ती – पॉवर टू जज – गायत्री.\n६. निर्णय घेण्याची शक्ती – पॉवर टू डिसाइड – सरस्वती.\n७. सामना करण्याची शक्ती – पॉवर टू फेस – महाकाली.\n८. सहयोग करण्याची शक्ती – पॉवर टू को-ऑपरेट – लक्ष्मी.\nहे गूढ ज्ञान समजण्यासाठी विविध कथा प्रतीक रूपात आहेत. त्यात तीन प्रचलीत कथा आहेत- मधु व कैदभ असुर\nहे असुर एवढे शक्तिशाली होते की त्यांनी देव-देवतांना बंदी बनवले. त्यावेळी श्रीनारायण मोहनिद्रेत होते. म्हणून ब्रह्माने आदिकन्या प्रगट केली व तिने त्या असुरांचा नाश केला.\n२. महिषासुराने स्वर्गातील सर्व देवतांना पराजित केले. त्यावेळी त्रिदेवांनी- ब्रह्मा, विष्णू, महेश- यांनी आदिशक्ती निर्माण केली. तिला आठ हात होते. प्रत्येक हातात वेगवेगळे शस्त्र होते. ती त्रिनेत्री होती. तिने महिषासुराचा वध केला.\n३. सूर्यवंशात शुम्भ-निशुम्भ नावाचे असुर जन्मले. त्यांचा प्रधान कार्यकर्ता रक्तबिंदू, सेनापती धूम्रलोचन व मुख्य साहाय्यक चण्ड-मुण्ड होते. त्यांचा विनाश करण्यासाठी भगवान शिवाने आदिकुमारी प्रकट केली. तिने विकराल रूप म्हणजे महाकालीचे रूप घेऊन आपल्या शक्तीने त्या सर्वांचा नाश केला.\nया सर्व कथांतील फक्त वरवर शब्दार्थ न बघता त्यातील भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ बघणे आवश्यक आहे. त्यातील रूपक बघ��यला हवेत.\nरक्तबिंदूच्या रक्ताच्या थेंबापासून एक नवा असुर तयार होत असे. कारण त्यातच त्याचे बीज होते. म्हणून आदिशक्तीने त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू न देता त्याचा नाश केला. म्हणजे बीजापासून नाश केला.\nमधु म्हणजे क्रोध व कैदभ म्हणजे द्वेष हे मनोविकार.\nमहिष म्हणजे अविवेकी, मंद बुद्धी – म्हशीसारखा.\nधूम्रलोचन म्हणजे ईर्ष्या व वाईट दृष्टीचे प्रतीक.\nशुम्भ-निशुम्भ म्हणजे हिंसा व द्वेष.\nयातील सारांश बघायला हवा.\nहे विविध असुर म्हणजे प्रत्येकातील षड्‌रिपु- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार.\nत्रीनेत्री देवी – तिसरा नेत्र ज्ञानाचा.\nज्ञान वापरून अष्टशक्तींना विकसित करायचे हा या सर्व कथांचा सार.\n१. विस्तार संकीर्ण करण्याची – मागे हटण्याची शक्ती आपण कासवाच्या रूपात पाहिली.\n२. समेट करण्याची शक्ती- दुर्गा\nप्रत्येकाच्या जीवनात वाईट प्रसंग, विविध समस्या येतात. त्यात विविध तर्‍हा आहेत- शारीरिक, मानसिक, भावनिक. त्यातील काही प्रमुख म्हणजे – अपशब्द, अपमान, विश्‍वासघात… या घटना कौटुंबिक आहेत, सामाजिक आहेत, कामाच्या ठिकाणी घडणार्‍या आहेत. आपण त्या सहसा सोडून देत नाही. कारण आपले संस्कारच तसे आहेत. आपण त्यांना घट्ट पकडून ठेवतो. त्यामुळे भयंकर मानसिक त्रास होतो. आरोग्यावरही परिणाम होतो. याचे एक कारण म्हणजे आपला अहंकार. व्यक्तीला स्वाभिमान असणे आवश्यक आहे पण अहंकार त्रास देतो. अशावेळी ही शक्ती लाभदायक ठरते.\nप्रजापिताच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण अशावेळी आत्मिक पैलूवर विचार करायचा. आत्मा परमात्म्याचे संतान, त्याचे गुण आहेत- पवित्रता, शांती. या शांतीसाठी त्याला क्षमा करण्याची शक्ती वाढवायला हवी. ‘झाले गेले विसरून जा’, असे आपण अनेकवेळा म्हणतो. ते करणे तसे सोपे नाही. कारण आपण शारीरिक बंधनात असतो. अशा वेळी ‘देही’ अवस्थेतून ‘विदेही’ स्थितीत जायचा अभ्यास हवा.\nआपण कर्मसिद्धांताप्रमाणे विचार करू शकतो. आपला आत्मा विविध शरिरात जन्म घेऊन आलेला असतो. कदाचित पूर्वीच्या जन्मात आपल्या आत्म्याने दुसर्‍या आत्म्याशी चुकीचा व्यवहार केला असेल. म्हणून या जन्मात आपल्याला हे भोग मिळाले आहेत.\nदुसर्‍या तर्‍हेने विचार करताना हेही लक्षात ठेवायला हवे की कुणाचा मृत्यू केव्हा येणार हे कुणालाही ठाऊक नसते. तेव्हा जाण्याच्या आधी जुने हिशोब पूर्ण करून गेलेले बरे म्हणजे पुढच्या जन्मात परत भोग, समस्या नकोत.\nइतिहासाकडे नजर टाकली तर असे दिसून येते की अनेक राजामहाराजांनी यशस्वी माघार घेण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे सर्वनाश टळलेला आहे. ह्याउलट ज्यांनी अहंकारामुळे माघार घेतली नाही, त्यांनी स्वतःचा, आपल्या सैन्याचा, जनतेचा सर्वनाश घडवून आणलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या इतिहासात अशा काही घटनांची नोंद आहे.\nया शक्तीची देवी आहे दुर्गा. तिचे वाहन आहे सिंह – राग, अहंकाराचे प्रतीक. तसेच तिने पायाने असुराला दाबून ठेवले आहे. बोध हाच की अशावेळी या विकारांवर आपण विजय मिळवणे आवश्यक आहे. आपण देवीचे भजन करतो. ध्यान करतो. याचे कारण म्हणजे हे गुण आपल्यात यावे म्हणून.\n३. सहनशक्ती – जगदंबा –\nप्रत्येकाच्या जीवनात अनेक प्रसंग येतात जेथे मनाविरुद्ध विविध घटना घडतात. तेव्हा मानसिक त्रास होतात. मनाची शांती ढळते. पण अनेकवेळा आपण असहाय्य असतो. सहनशक्ती ढळल्यामुळे आपण प्रतिकार करतो. पण नंतर लक्षात येते की आपण गरजेपेक्षा जास्तच राग केला. त्याचा अर्थ शांत राहून अन्याय सहन करणे नव्हे तर शांत राहून दुसर्‍या व्यक्तीला समजवायचा प्रयत्न करणे.\nकाही व्यक्ती आयुष्यभर सहन करतात. शेवटी म्हणतातसुद्धा- आता किती सहन करू माझ्या सहनशक्तीचा आता अंत झाला आहे. म्हणून या शक्तीची देवी आहे जगदंबा. म्हणजे जगाची ‘अम्बा’- ‘आई’.\nआपली आई किती सहन करते आधी ९ महिने गर्भाशयात सांभाळ, प्रसुतीवेदना, तद्नंतर बाळाच्या रोजच्या गरजा, सांभाळ, शिक्षण… मग त्याचा संसार. आणि आपण आधी ९ महिने गर्भाशयात सांभाळ, प्रसुतीवेदना, तद्नंतर बाळाच्या रोजच्या गरजा, सांभाळ, शिक्षण… मग त्याचा संसार. आणि आपण आईचा हा गुण सोडाच, तो आपल्यात येत नाहीच. पण लग्न झाल्यावर आईला वृद्धाश्रमात ठेवतो कारण तिचे त्या वयातील वागणे आम्हाला व पत्नीला सहन होत नाही.\nएक छान सोपे उदाहरण म्हणजे फळ मिळवण्यासाठी आपण वृक्षावर दगड मारतो. वृक्ष फळ देतो पण त्याला झालेले दुःख सहन करतो.\nनवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी आपण जगदंबेची आराधना करून ही मातेची शक्ती आपल्यात यावी ही मागणी करणे अपेक्षित आहे.\nप्रजापिताच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व शक्ती मिळवण्यासाठी नियमित ध्यान – तेही ‘अमृतवेळे’स म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर अत्यावश्यक आहे. त्या शांत समयी जेव्हा पर्यावरणात कं���ने कमी असतात तेव्हा ध्यान चांगले होते. तसेच त्यांच्या ध्यानपद्धतीत परमात्मा शिवाशी योग साधायचा असतो. कारण आत्म्याला शक्तीची फार गरज असते. प्रेमपूर्वक, शांतीपूर्वक ध्यान केले तर आत्मशक्ती वाढते. अनेकांचे असे अनुभव आहेत. प्रयत्न करून बघा. यश नक्की मिळेल.\nखरेंच, आजच्या या कलियुगात हे ज्ञान अत्यावश्यक आहे. स्वतःच्या जीवनविकासासाठी तसेच आत्मशक्ती वाढवण्यासाठी.\n(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्माकुमारी यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम. भारत के त्यौहारों की आध्यात्मिक व्याख्या (पुस्तक))\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nअमृत फळ ः आवळा\nडॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या...\nनिद्रा भाग – १\nडॉ. सुरज सदाशिव पाटलेकरश्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात...\nलहान मुलांना वाफ देताना…\nडॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून...\nयोगसाधना - ४८२अंतरंग योग - ६७ डॉ. सीताकांत घाणेकर आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर...\nकाय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज\nडॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो थोरॅसिक सर्जन) हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%9C/", "date_download": "2020-12-02T18:26:55Z", "digest": "sha1:ZHR4Q4UYCROEWMGZY6DLY2JZ5FP2NHNS", "length": 7427, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सोनी मराठीवर होणार ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>सोनी मराठीवर होणार ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nसोनी मराठीवर होणार ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nशालेय जीवनात दंगा-मस्ती केलेले ‘बॉईज’ कॉलेजमध्ये काय कल्ला करतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी ‘बॉईज २’ला प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला. कलाकारांचाअभिनय, त्यांचे डायलॉग्स आणि गाण्यांमुळे ‘बॉईज २’ सिनेमा चांगलाच गाजला होता. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार असल्यामुळे कॉलेजमधली त्यांची मज्जापुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\nसोनी मराठीने आतापर्यंत अनेक मालिकांतून प्रेक्षकांची अभिरुची जाणली आहे आणि आता सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दाखवून प्रेक्षकांचा विकेंडही स्पेशल बनवत आहेत. पार्थ भालेराव, प्रतीक लाड आणि सुमंत शिंदे यांचे कॉलेज पुराण असलेल्या ‘बॉईज २’ सिनेमात आताची पिढी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत अथवा त्यांच्या अवतीभोवती जे काही घडते तीपरिस्थिती मांडली आहे. जसे की इंटरनेटचा अयोग्य वापर. तसेच मुलांना न रागवता त्यांच्या कलेने त्यांना समजून सांगितले पाहिजे हा संदेश यातून देण्यात आला आहे.\nइरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अवधुत गुप्ते प्रस्तुत, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया निर्मित ‘बॉईज २’ सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. यंगबॉईजसह शर्वरी जमेनिस, यतिन कार्येकर, अमित्रीयन पाटील, पल्लवी पाटील, ओंकार भोजने, गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांच्या देखील भूमिका यामध्ये आहेत.\nशाळेतली दंगा-मस्ती संपवून, कॉलेजमध्ये राडा सुरु करणा-या ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पाहा रविवारी २४ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ फक्त फक्त सोनी मराठीवर.\nPrevious ‘अशी ही आशिकी’ नंतर अभिनय खरंच करतोय का हेमलला डेट\nNext जजमेंट सिनेमाच्या भूमिकेसाठी प्��तिक देशमुखने कमी केले वजन\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2020/04/tiger-sanctuary-in-india.html", "date_download": "2020-12-02T18:50:42Z", "digest": "sha1:2ODBMZKZDR5FOO2OB3TZFF57KH2H27MJ", "length": 12238, "nlines": 210, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: भारतातली व्याघ्र प्रकल्पे", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाईल.\n💥9) सुंदरबन्स, पश्चिम बंगाल\n💥12) बक्सा, पश्चिम बंगाल\n💥14) नामदाफा, अरुणाचल प्रदेश\n💥25) पक्के किंवा पाखूई, अरुणाचल प्रदेश\n💥33) दांडेली-अंशी (काली), कर्नाटक\n💥39) बिलीगिरी रंगनाथ मंदिर, कर्नाटक\n💥42) मुकंद्रा हिल्स, राजस्थान\n💥44) नागार्जुनसागर श्रीशैलम, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा\n💥49) कमलांग, अरुणाचल प्रदेश\nदेशातील पहिले:- येथे वाचा.\nLabels: व्याघ्र प्रकल्प, सामान्य ज्ञान\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठ��� समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nबृहन्मुंबई महानगर पालिकेत कक्ष परिचर पदाच्या 114 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-warns-housing-societies-to-segregate-dry-and-wet-garbage-13274", "date_download": "2020-12-02T19:33:50Z", "digest": "sha1:DOVUR2DZAABZTQ67JLBKOPTDK5D4VBNY", "length": 12707, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "... तर, गांधी जयंतीपासून कचरा उचलणारच नाही! । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nतर, गांधी जयंतीपासून कचरा उचलणारच नाही\nतर, गांधी जयंतीपासून कचरा उचलणारच नाही\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईतील सर्व मोठ्या गृहनिर्माण वसाहतींना ओला व सुका कचरा याचे वर्��ीकरण करण्याचे बंधनकारक असतानाही अद्यापही या सोसायटयांकडून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अखेर महापालिकेने कारवाईचा पट्टा उगारण्यात सुरुवात केली असून या नियमांचे पालन न केल्यास येत्या २ ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासूनच ओला कचरा उचलणे बंद केले जाईल, असा इशारा सोसायट्यांना दिला आहे.\nयाबाबतचे परिपत्रक जारी केले जाणार असून कारवाईच्या दृष्टिकोनातून नोटीस जारी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.\nमुंबईतील ज्या गृहनिर्माण संकुलांचे एकूण चटई क्षेत्रफळ हे 20 हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक आहे. किंबहुना ज्या संकुलांमधून दररोज 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत आहे, अशा संकुलांनी आपापल्या परिसरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट संकुलातच करावयाची असल्याचे आदेश महापालिकेने यापूर्वीच दिले आहेत.\nपरंतु याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्यामुळे अखेर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याची अंतिम तारीखच निश्चित करत याबाबत पुन्हा एकदा नोटीस देण्याचेही आदेश शनिवारी झालेल्या सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख यांच्या बैठकीत दिले.\nया पार्श्वभूमीवर येणाऱ्या 2 ऑक्टोबर 2017 पासून अशा संकुलांमधील ओला कचरा न उचलण्याचे आदेश आजच्या बैठकी दरम्यान महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याला देण्यात आले आहेत. याविषयीच्या अंमलबजावणीसाठी संबंधित संकुलांना तांत्रिक मार्गदर्शनाबाबत जी काही मदत लागेल ती महापालिकेद्वारे देण्याचेही आदेश आजच्या बैठकीदरम्यान संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.\nओल्या कच-याबाबत निर्णय घेतानाच सुक्या कच-यासाठीविभाग स्तरावर सुक्या कचऱ्याचा लिलाव कशाप्रकारे करता येईल याबाबत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी लवकरात लवकर सुयोग्य योजना सादर करण्याच्याही सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.\n1 ऑगस्टपर्यंत कृती आराखडा\nमहापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर दररोज किती कचरा गोळा होतो, त्याचे वर्गीकरण व त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावता येऊ शकते, याबाबत सविस्तर कृती कार्यक्रम 1 ऑगस्ट 2017 पर्यंत देण्याचे आदेश सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना या बैठकीत देण्यात ���ले.\nमहापालिकेच्या मंड्यांमध्ये दररोज 3 वेळा साफसफाई केली जाते व तेथील कचरा उचलला जातो. मात्र आता येथील कचऱ्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून महापालिकेच्यामोठ्या भाजी मंडयांमध्ये जेथे अधिक कचरा निर्माण होत असेल, तर त्या कचऱ्याची विल्हेवाट या मंडईंमध्येच लावण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी मंड्यांमध्ये ‘वेस्ट कन्व्हर्टर’बसवण्याचे आदेशही आयुक्तांनी सहायक आयुक्त (बाजार) यांना दिले आहेत.\nहे देखील वाचा -\nमुलूंडच्या कचरा विल्हेवाटीच्या सल्लागारावर सात कोटींचा खर्च\nग्रेट इस्टर्न लिंक्स सोसायटीची शून्य कचरा प्रकल्पाकडे वाटचाल\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nमुंबई महापालिकागृहनिर्माण वसाहतीओला व सुका कचरा वर्गीकरणनोटीसकारवाईपरिसरकृती आराखडावेस्ट कन्व्हर्टरमंड्या\nआदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो\n‘त्या’ गर्दुल्याला लिफ्ट देणं पडलं महागात, टॅक्सी चालकाचा अपघाती मृत्यू\nअनुष्का शर्मा 'प्रेगा न्यूज'ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर\nफूड डिलिव्हरी बॉय, सलून कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची होणार कोरोना चाचणी\nराज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात १११ जणांचा मृत्यू\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kelloggchurch.org/ma-vlast-no-6-blanik-study-score-edition-eulenburg", "date_download": "2020-12-02T17:58:12Z", "digest": "sha1:KGAB5TU57ZAVBNH2QZ2CUKL33GIYRR5D", "length": 25259, "nlines": 146, "source_domain": "kelloggchurch.org", "title": "अर्थविश्व", "raw_content": "\nजिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत\nखासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या युजर्संना जर रोज ३जीबी डेटा हवा असेल तर जिओने वेगवेगळ्या किंमतीचे डेटा प्लान दिले आहेत. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत असून वेगवेगळे बेनिफिट् युजर्संना दिले आहेत.\nमारुती सुझुक���, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांच्या वाहनांना अपेक्षेप्रमाणे चांगली मागणी राहिली\n१ डिसेंबरपासून होतील हे बदल, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान\nजास्तीत जास्त नफा हवाय ; शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे हे आहेत पाच नियम\nएखाद्या उद्योगावर भर देण्याऐवजी विविध स्रोतांमध्ये आपली संसाधने ठेवल्यास पोर्टफोलिओमध्ये समन्वय साधता येईल. बाजारपेठेत तीव्र आर्थिक मंदी, गुंतवणुकदारांच्या भावनांचे चढ-उतार, अनिश्चितता सुरू असताना वैविध्यामुळे कमी कामगिरी करणारे व चांगली कामगिरी करणा-या शेअर्समध्ये समतोल साधला जातो, त्यामुळे खआत्रीशीर परतावे मिळतात.\nगुंतवणुकीला भरती ; करोनाच्या संकटात भारतात ओघ वाढला\nचालू वर्षात आतापर्यंत एकूण १.०६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील गुंतवणुकीशी तुलना करता ती ५,४६० कोटी रुपयांनी अधिक आहे.\nसुप्रीम कोर्टाचा चंदा कोचर यांना झटका ; बँकेने केलेल्या ह्कालपट्टीबाबत हस्तक्षेपास नकार\nआर्थिक फेरउभारी अपेक्षेपेक्षाही मजबूत – दास\nमागणीतील वाढ टिकून राहणे गरजेचे\nमोटोरोला 5G फोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nमोटोरोला (Motorola) चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो G 5G लॉंच झालाय. युजर्ससाठी हा बजेट 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जातंय.\nTecno Pova स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार\nभारतात सध्या मेड इन इंडिया स्मार्टफोनची चलती आहे. तसेच विदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण, भारतात स्मार्टफोनचे मोठे मार्केट आहे. आता आणखी एक विदेशी कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.\n2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव\nAirtel ची धमाकेदार ऑफर; फ्रीमध्ये मिळतोय 5GB इंटरनेट डेटा, असा घ्या फायदा\nया ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल प्रीपेड 4G सब्सक्रायबरला गुगल प्ले स्टोरवरून Airtel Thanks app चं अपडेटेड वर्जन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर युजरला मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट झाल्याच्या 30 दिवसांच्या आत प्रीपेड मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर करावं लागेल.\n१ डिसेंबरपासून… ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियमही बदलणार; जाणून घ्या\nदुसऱ्या तिमाहीतील विकासदराची आज आकडेवारी\nशेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टीतील तेजीला लागला ब्रेक\nआजच्या सत्रात एनर्जी क्षेत्��ात मोठी घसरण झाली. तर रियल्टी क्षेत्रात वाढ झाली. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधरला आणि ४४२५९ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा १३००० अंकांची पातळी ओलांडली होती.\nऑनलाइन खरेदीवर ग्राहकांना मिळणारे ‘कॅश बॅक’ घटनाविरोधी\nई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन पोर्टल्सकडून खरेदीवेळी दिले जात असलेले 'कॅश बॅक' घटनाविरोधी आहे, अशी तक्रार अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.\nखूपच कमी किंमतीत Nokia 2.4 लॉंच, जाणून घ्या फिचर्स\nनोकीया आपला नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात आणलायं.\nहक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात; रिसेल घरांमधल्या गुंतवणुकीला वाढती पसंती\nआधुनिक जीवनशैलीत जगणाऱ्या आजच्या नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाच्या घरांबाबतच्या संकल्पना बदलल्या आहेत. प्रकल्प, इमारत आणि विकासक यांच्या पलिकडे जात घराचा आपल्या कुटुंबाला आणि स्वत:ला कसा व किती उपयोग होईल, याचा विचार आजचे ग्राहक करतात. रिसेल घरांना म्हणूनच नोकरदार व व्यावसायिक वर्गाकडून वाढती पसंती मिळत आहे.\nWhatsAppने आणले नवीन अपडेट, ९ भाषेत मिळणार 'टुगेदर अॅट होम' स्टिकर्स\nWhatsApp नवीन फीचर्स आणण्यात सर्वात पुढे आहे. आपल्या युजर्संची चॅटिंग मजा दुप्पट-तिप्पट व्हावी या उद्देशाने कंपनी वारंवार नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता सुद्धा कंपनीने ९ भाषेत मिळणारे दुगेदर अॅट होम हे नवीन फीचर आणले आहे.\nमहागाई का वाढत आहे तुमच्या बजेटवर त्याचा नेमका कसा परिणाम होतोय\nReliance Jio लवकरच लाँच करणार 8000 हून कमी किंमतीतील 4G स्मार्टफोन\n8 हजार रुपये किंवा 8 हजारहून कमी किंमतीत हे रिलायन्स जिओ 4G स्मार्टफोन बाजारात आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनसह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री ऍक्सेस, डिस्काउंट्स, वन टाईम स्क्रिन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्ससारख्या ऑफर्सही देणार आहे.\nदेश मंदीमध्ये गुरफटला ; दुसऱ्या तिमाहीत विकास दरात आणखी घसरण\nअर्थचक्र रुळावर ; जीएसटी कर महसुलाने ओलांडला एक लाख कोटींचा टप्पा\nकरोना रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या अडीच महिन्यांच्या कठोर टाळेबंदीतून अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. अनलॉकमधून बाजारपेठ खुल्या झाल्या असून त्याचे शुभसंकेत दिसून लागले आहेत.\nलक्ष्मी विलास – डीबीएस विलिनीकरण अस्तित्वात\nडीबीएस बँक इंडिया लिमिटेड ही डीबीएस ग्रुप होल्डिंग्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.\nअलीबाबा उद्योगसमूहाचे जॅक मा हे चिनी नवउद्यमींचे जागतिक प्रतीक आहेत.\nसोने खरेदी हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.\nMoto G 5G मोबाईल लवकरच लाँच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स\nया फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 6.7 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 750 G प्रोसेसर 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 1 TB पर्यंत मेमरी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे.\nGDP चे आकडे आज जाहीर होणार, नेमकं काय असेल यात\nBPCL चे सबसिडाइज्ड LPG ग्राहक इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलयमला ट्रांसफर केले जाणार\nकेंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मधून आपली 100% भागीदारी विकणार आहे. आता सरकारने BPCL च्या सबसिडाइज्ड LPG ग्राहकांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)कडे ट्रांसफर करण्याची योजना आखली आहे. BPCL च्या खरेदीदाराची संभाव्य अडचण दूर करण्यासाठी ग्राहकांच्या हस्तांतरणाची योजना आहे.\nरेल्वेची बंपर कमाई; नोव्हेंबरमध्ये मालवाहतुकीतून कमावले १० हजार कोटी\nमालमत्ता खरेदीसाठी ३३,००० कोटींचा प्रस्ताव\nजीडीपीत पहिल्या तिमाहीतून 17.9 टक्के सुधारणेची आशा, आज येऊ शकते जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी\nरूपी, सिटी बँकांचे विलीनीकरण प्रलंबित\nलक्ष्मी विलास-डीबीएस बँकेचे एकत्रीकरण तत्परतेने\n‘‘काँग्रेस आमच्या शहरास सापत्नभावाची वागणूक देते.\nNokia लवकरच लाँच करणार 8 नवे स्मार्टफोन; जाणून घ्या काय असतील फीचर्स\nएकूण 8 नवीन फोन नोकिया लाँच करणार आहे. एकाच फोनचे विविध व्हर्जन यामध्ये आहेत. या फोनमध्ये वायफाय असणार असून 2.4 गीगाहर्ट्ज वायफाय फ्रिक्वेन्सी सपोर्ट असणार आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड go ही सुविधा देखील मिळणार आहे.\nआपल्या व्यवसायासाठी उद्योगधंद्यात विविध मार्गाने पैसे उभे केले जातात.\nसोने-चांदीमध्ये घसरण; सोन्याचा भाव ४८ हजारांखाली घसरला\nकमॉडिटी बाजारात संध्याकाळी झालेल्या नफावसुलीने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळावी. सोने ७०० रुपयांनी घसरले आणि दर ४७८०० रुपयांपर्यंत खाली आला होता.\nरेडमीचा हा स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत\nशाओमीची सब ब्रँड स्मार्टफोन मेकर कंपनी रेडमीने आपल्या Redmi 9A या स्म��र्टफोनच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ केली आहे. या फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे ती २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये. ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत वाढवली नाही.\nवोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान\nVi अर्थात वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना कंपनीने जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्ध ५९८ रुपये आणि ७४९ रुपयांच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. आता युजर्संना या दोन्ही प्लानसाठी जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत.\nमहागाई वाढीने व्याजदर राहू शकतात ‘जैसे थे’, रिझर्व्ह बँकेची 2 डिसेंबरपासून आढावा बैठक\nसोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव\nOnePlus Buds मध्ये येत आहे ही अडचण, युजर्स झाले त्रस्त\nचीनची कंपनी वनप्लसच्या एका इयरबड्समध्ये युजर्संना एक समस्या येत असल्याची तक्रार युजर्संनी केली आहे. युजर्स आता या समस्येबद्दल रिपोर्ट करीत आहेत. इयरबड्सच्या डाव्या साइडला आवाज येत नसल्याचे युजर्संचे म्हणणे आहे.\nऔद्योगिक क्षेत्रांना घरघर; सलग आठव्या महिन्यात कामगिरी खालावली\nया तिमाहीत अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाली, अनेक क्षेत्रांमध्ये 'पुनश्च हरिओम' झाले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपन्यांच्या महसुलात वाढ झाली. याशिवाय डिझेल, ऊर्जा आणि विशेष म्हणजे जीएसटी आदी आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली.\nगृहकर्ज खातं कसं बंद करायचं; जाणून घ्या होम लोन बंद करण्याची प्रोसिजर\nगृहकर्ज खातं बंद करण्यासंदर्भातली सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मालमत्तेची मूळ कागदपत्रं ताब्यात घ्या. तसंच साधारणत: एक महिन्यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोअरची कॉपी काढा. तुमचा क्रेडीट रिपोर्टही अपडेट झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या.\nलाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का\n‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.\nWhatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर\nWhatsapp कंपनी आपल्या युजर्संसाठी नेहमीच नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक जबरदस्त फी��र आणले आहे. या फीचरच्या मदतीने प्रत्येक युजर्ससाठी वेगळे चॅट विंडो सेट करता येवू शकणार आहे.\nLPG Gas Cylinder चे नवे दर आजपासून लागू, महागाईमध्ये सामान्यांना दिलासा\nएलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कसे बनले\nWhatsapp वर २०२० मध्ये आले हे टॉप ५ फीचर्स, तुम्ही ट्राय केलेत का\nWhatsapp ने २०२० मध्ये अनेक नवीन फीचर्स आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्संची चॅटिंगची मज्जा दुप्पट झाली आहे. कंपनी नवीन वर्षात आणखी नवे फीचर्स आणणार आहे. २०२० मध्ये कोणकोणते फीचर्स आले ते पाहा.\n२ सेल्फीचा इनफिनिक्सचा नवा स्मार्टफोन ३ डिसेंबरला भारतात लाँच होणार\nInfinix आपला नवीन स्मार्टफोन infinix zero 8i ला भारतात येत्या ३ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. या फोनला आधीच पाकिस्तानात लाँच करण्यात आले आहे. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या दुराग्रहामुळे सहकारी बँका घायकुतीला\nभागधारकांना लाभांश तर नाहीच; भांडवल मिळणेही दुरापास्त; दैनंदिन वादाचे प्रसंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/12945", "date_download": "2020-12-02T19:44:35Z", "digest": "sha1:5IEQBLAECNNXHQVTRHCG5OWHPGORLEBM", "length": 13980, "nlines": 124, "source_domain": "newsjalna.com", "title": "राजेवाडी तलावाच्या साडव्याच्या पाण्याने दोन गावातील ५० हेक्टर शेतीचे नुकसान - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/बदनापूर तालुका/राजेवाडी तलावाच्या साडव्याच्या पाण्याने दोन गावातील ५० हेक्टर शेतीचे नुकसान\nराजेवाडी तलावाच्या साडव्याच्या पाण्याने दोन गावातील ५० हेक्टर शेतीचे नुकसान\nशेतकऱ्यांची पिकांची पंचनामे करून नुकसान भरपाईची देण्याची तहसीलदारकडे मागणी..\nबदनापूर / किशोर सिरसाठ ता २३\nबदनापूर तालुक्यातील राजेवाडी साठवण तलाव ओव्हरफलो झाल्याने सांडव्यातून मोठया प्रमाणात पाणी विसर्जित होत आहे. यामुळे केळीगव्हान गावातील 50 हेक्टरक्षेत्रात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान होत आहे\nनुकसान झालेल्या पिकांची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची आर्थिक मदत द्यावी असे निवेदन शेतकऱ्यांनी बदनापूर तहसीलदार छाया पवार यांना ता. 21 शुक्रवारी देण्यात आले होते.\nराजेवाडी तलावमध्ये अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ झाल्याने केळीगव्हान येथील यांच्या जमिनी भराडखेडा शिवारात शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी आहे. तलावाचे पाणी जमिनीत अतिरिक्त शिरल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली असून शेतकरी चिंतातुर झाले आहे.\nह्या भागात फळबाग क्षेत्र 10 हेक्टर च्या आसपास असून त्यात डाळिंब,मोसंबी,द्राक्ष तर खरीब हंगामातील पिके कापूस, तर, बाजरी, मका, सोयाबीन, इत्यादी 40 हेक्टर पिकासहित जमिन पाण्यात गेली आहे. हे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे.\nसदर्भित पिकांची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची आर्थिक मदत द्यावी असे निवेदन शेतकऱ्यांनी बदनापूर तहसीलदार छाया पवार यांना ता. 21 शुक्रवारी देण्यात आले होते. निवेदनावर विविध शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहे .यावेळी पद्माबाई राम चौधरी, सुधाकर सुभाष रुद्रे, मधुकर एकनाथ रुद्रे, शरद मधुकर रुद्रे, सुभद्राबाई मधुकर रुद्रे, कुमार एकनाथ रुद्रे, विश्वनाथ बाबुराव मदन, ज्योती राजेंद्र मदन, संपत त्र्यंबक चौधरी ,पांडुरंग भाऊसाहेब मदन ,किशोर संपतराव मदत, इत्यादि शेतकरी उपस्थित होते…\nबदनापूर तालुक्यात मशागत,पेरणीच्या कामांना वेग\nबदनापुर येथे मनसेचे जालना-औरंगाबाद रस्त्यावर बेशरम लावून आंदोलन.\nमराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची ताकद ठेवा बदनापुरात बैठक\nअतिवृष्टी झालेल्या भागात मा.आ. संतोष सांबरे यांची पाहणी.\nचार वर्षापूर्वी कडेगाव येथे आरोग्य उपकेंद्राची उभारणी केली मात्र आज धुळ खात पडली\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियान���स सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t2911/", "date_download": "2020-12-02T19:23:48Z", "digest": "sha1:RWBGSW2IFEFANPVLL3TCJCOJV2ESG4KS", "length": 13839, "nlines": 109, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-मी जर ...... असतो असतो तर", "raw_content": "\nमी जर ...... असतो असतो तर\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमी जर ...... असतो असतो तर\nमी जर कॉन्ग्रेसचा नेता असतो तर,\nमी आपल्याला निवडणूकीत लोकांसमोर जायला कुठलेच विधायक कार्यक्रम उरले नाहीत का याचा विचार केला असता.\nमहात्मा गांधींनी स्थापन केलेया पक्षाची आपण लावलेली वाट पाहून व त्या बद्दल शरम वाटून राजघाटावर जाउन गांधींची क्षमा मागितली असती.\nराहूलसाठी केलेल्या चापलूसकीमुळे आपली प्रतिमा बिघडत चालल्याबद्दल विचार केला असता. आरक्षणाच्या मुद्द्यावर एक ठाम भुमीका घेतली असती.\nसत्तेसाठी आपण डाव्यांचे लाड करून देशाचे नुकसान करतो आहोत जे जाणून सत्तीला लाथ मारली असती व ताठ मानेने निवडणूकीला सामोरे गेलो असतो .....\nमी जर राहुल गांधी असतो तर,\nपहिल्यांद्या आपल्या भोवती असलेल्या चापलूसकांच्या चांडाळ चौकडीला लाथ मारून आपली जनमानसातील प्रतिमा सुधारली असती.\nगांधी घराण्याच्या वलयाचा वापर देशाच्या व पक्षाच्या कल्याणासाठी केला असता. झालच तर स्वताच्या मनाने परिस्थीतीचा अभ्यास करून भाषणे दिली असती, सध्यासारखी नुसती वाचून दाखवली नसती.\nदलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.\nस्वताबद्दल पंतप्रधानपदासाठी उडणाऱ्या वावड्यांना आपण अजून तेवढे परिपक्व नसल्याचे नमूद करून पुर्णविराम दिला असता.\nस्वताला आपण देशावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याचे युवराज नसुन देशाच्या कल्याणासाठी अनेक वेळा बलिदान करणाऱ्या गांधी घराण्याचा एक पुढचा सैनिक आहे असे समजावले असते....\nमी जर भाजपा नेता असतो तर,\nमी कुणा एकाचे नेतत्व मान्य करून पक्षबांधणीसाठी स्वताला वाहून घेतले असते.\nउठसुठ गांधी घराण्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नाठाळांवर कसा काबू करायचा याचा विचार केला असता.\nविरोधी पक्षाची भुमीका नुसती \"विरोधासाठी विरोध \" अशी नसते हे समजावून घेतले असते.\nपुढच्या निवडणूकीसाठी आत्ताच तयारी सुरु केली असती व त्यासाठी जनतेच्या व देशाच्या कल्याणाचा एक कार्यक्रम लोकांसमोर ठेउन त्याआधारे निवडणूकांना स��मोरे गेलो असतो.\nपराभवानंतर मनाला लाजवेल असे आकांडतांडव केले नसते व विजयानंतर हुरळून पण गेलो नसतो ...\nमी जर गोपीनाथ मुंडे असतो तर,\nमहाजनांनंतर पक्षाला मी सोडून महाराष्ट्रात कुणीच वाली नाही ह्याचा गैरफायदा घेतला नसता.\nपक्षाला उठसुठ ब्लॅकमेल केले नसते.\nगडकरींशी एकदा काय आहे ते मिटवून शेवटी दोघांनी मिळून पक्ष पुढे न्हेला असता.\nमिडीयाच्या व लोकांच्या मनात पाल चुकचुकेल अशी \"जातीच्या आधारे पक्ष\" काढण्याबद्दल हालचाल केली नसती....\nमी जर लालू प्रसाद यादव असतो तर,\nउठसुठ कुणाला दमात घेण्यापेक्षा आपली भारतीय राजकारणात प्रतिमा \"जोकर\" कशामुळे झाली याचा विचार केला असता.\n\"राज ठाकरे\" यांच्या घरासमोर \"छटपुजा\" घ्यायचा हट्ट टाकून ती सुधारलेल्या बिहारच्या भुमीत कशी घेत येईल यांसंबंधी विचार केला असता.\nयेवढी वर्षे सत्ता असुन आपण काहीच करू शकलो नाही याबद्दल शरम वाटून राजकारणातुन सन्यास घेउन स्वताच्या मालकीची मालकीची \"गोपालनशाळा\" काढली असती व राबडीला बरोबर घेउन मस्त धंदा संभाळला असता. आत्तापर्यंत पाळलेल्या साधू यादव सारख्या गुंडांचा वापर आपली गुरे सुरक्षीत ठेवण्यासाठी केला असता.\nराज ठाकरेंवर टिका करण्याआगोदर \"ते रस्ताने गेले तर लोक पाया पडतात व आपण रस्ताने चाललो तर लोक दगड का मारतात \" याचा विचार केला असता ....\nमी जर अबु आझमी असतो तर,\nराज ठाकरेंना धडा शिकवायला थेट आझमगढहून २०००० माणसे आणण्यापेक्षा त्यांचे कल्याण तिकडेच कसे करता यीएल हे पाहिले असते\nसमजा राजने त्या २०००० लोकां बरोबर आपल्या ही तंगड्या गळ्यात घालुन परत हाकलले तर कसे याचा विचार केला असता....\nआपली लायकी काय आहे हे न समजता भैय्या चॅनेल्स वर अशा बेफाट मुलाखती दिल्या नसत्या.\nपरिस्थीती लै बिघडली व आपल्याला महाराष्ट्रात जाणे अशक्य झाले तर पोट कसे भरावे यासाठी प्लॅनिंग चालू केले असते....\nमी जर अमरसिंग असतो तर,\nसगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. पुन्हा कुणी विचारले की बच्चन घराण्याशी तुमचा काय संबंध तर ही नाती त्याच्या तोंडावर फेकली असती.\nत्यांच्यापैकी कुणाला साधी शिंक जरी आली तरी न्युज चेनेल्सना हाताशी घरून सगळे वातावरण पेटवले असते व राज ठाकरेच्या अटकेची मागणी केली असती.\nउत्तर प्रदेशातली सत्ता गेलीच आहे आता लोकसभेत परिपत्य झाल्यावर पळायचे कुठे ह्याचा प्लॅन रेडी ठेवला असता.\nकधीतरी वेळ काढून शिवसेनेच्या संजय राउतांबरोबर मिसळपार्ट्या झोडून \"मी कसा मराठी संस्कृतीशी मिसळून राहतो \" ह्याबद्दल न्युज चॅनेल्सवर अखंड बडबड केली असती.\nथोडक्यात सध्या वागतो तसेच मुर्खासारखे वागलो असतो.....\nमी जर राज ठाकरे असतो असतो तर,\nवर उल्लेख केलेल्या माकडांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले असते.\nशिवसेनेशी न भांडता मराठी माणसाचा उत्कर्ष कसा करता यीएल हे पाहिले असते.\nशक्यतो आपल्या आंदोलनात सामान्य माणसे भरडली जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवले असते\nमराठी आणि मराठी माणसाच्या उत्कर्षाबरोबरच आपले कार्यकर्ते आलेल्या संधीचा गैरफायदा तर घेत नाहीत ना ह्याची योग्य काळजी घेतली असती\nमी जर ...... असतो असतो तर\nमी जर ...... असतो असतो तर\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/", "date_download": "2020-12-02T18:33:52Z", "digest": "sha1:IH5THLVCDPMDUGKI62PKUK27WSJELQ7Q", "length": 6616, "nlines": 154, "source_domain": "mahanmk.com", "title": "जिल्हा नुसार जाहिराती - District Wise Recruitment 2020", "raw_content": "\nया पेज वरून आपणाला जिल्हा निहाय जाहिराती पाहायला मिळतील. आपल्याला ज्या जिल्ह्यातील जाहिराती पाहायच्या असतील तो जिल्हा खालील सूची मधून निवडावा.\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्��क कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/television/bigg-boss-14-contestant-sara-gurpal-sizzling-pics-instagram-photos-goes-viral-see-images-a603/", "date_download": "2020-12-02T18:34:46Z", "digest": "sha1:OHYFHHEUJUALDRXB2SFI5LZ25QHWK77G", "length": 23253, "nlines": 325, "source_domain": "www.lokmat.com", "title": "PHOTOS: बिग बॉस १४ची कंटेस्टंट सारा गुरपाल आहे खूप स्टायलिश, पहा तिचे व्हायरल फोटो - Marathi News | bigg boss 14 contestant Sara Gurpal sizzling pics instagram photos goes viral see images | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार ३ डिसेंबर २०२०\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nSharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\n'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nपत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल\nप्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची ���ोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nAll post in लाइव न्यूज़\nPHOTOS: बिग बॉस १४ची कंटेस्टंट सारा गुरपाल आह��� खूप स्टायलिश, पहा तिचे व्हायरल फोटो\nबिग बॉस १४ची कंटेस्टंट सारा गुरपाल सध्या शोमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nनुकतेच बिग बॉस १४मध्ये मोठी कॉन्ट्रॉव्हर्सी समोर आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nवृत्तानुसार, शोमध्ये टास्कदरम्यान कंटेस्टंट्स सारा गुरपालच्या डोळ्यावर जखम झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nसोशल मीडियावर सारा गुरपालच्या जखमी डोळ्यांचा फोटो व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nसोशल मीडियावर सारा गुरपाल खूप प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nइंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर सारा गुरपाल जवळपास २.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत (फोटो: इंस्टाग्राम)\nनेहमी सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सारा चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\nतारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, तुम्ही पाहिला का\nPHOTOS: गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\nहॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी\nPHOTOS: हिना खान मालदीवमध्ये करतेय एन्जॉय, समुद्र किनारी दिसली रोमाँटिक मूडमध्ये\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nIndia vs Australia : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात भारी विक्रम, जगात ठरला अव्वल\nIndia vs Australia : तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात तीन बदल दिसणार; पाहा कोणाला संधी मिळणार\nIndia vs Australia : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरला गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेले\nOMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर्लंड टॉप फाईव्हमध्ये\nIndia vs Australia : युजवेंद्र चहलच्या नावावर नकोशी कामगिरी; पहिल्या डावात मोडले गेले पाच मोठे विक्रम\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्य��� 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\n पण 40 वर्षांनंतरही HIV वर लस शोधता आली नाही; जाणून घ्या आव्हाने\nWorld aids day 2020: फ्लू प्रमाणेच सामान्य असू शकतात एड्सची लक्षणं; वेळीच दूर करा आजाराबाबत 'हे' गैरसमज\ncoronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान\nहाडांसाठी घातक ठरतोय वजन कमी करण्याचा 'हा' उपाय; संशोधनातून माहिती समोर\n प्रेयसीने प्रियकराच्या होणाऱ्या पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले\nठाण्यातील दोन खासगी कार्यालयातून लाखाच्या ऐवजाची चोरी\nठाण्यातील आॅटोमोबाईल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक: दोघांना अटक\n पोलीस ठाण्यातच हवालदाराला धक्काबुक्की करणाऱ्यास अटक\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\n\"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन\n प्रेयसीने प्रियकराच्या होणाऱ्या पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/2020/07/aiims-dailyjobbulletin.html", "date_download": "2020-12-02T19:06:51Z", "digest": "sha1:J4EMHFRVHAPLQSY5ET4ICYXW6EQD2ETJ", "length": 2881, "nlines": 78, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "AIIMS भोपाळ मध्ये १५५ पदांची भरती-DailyjobBulletin", "raw_content": "\nHomeAIIMS भोपाळAIIMS भोपाळ मध्ये १५५ पदांची भरती-DailyjobBulletin\nAIIMS भोपाळ मध्ये १५५ पदांची भरती-DailyjobBulletin\nAIIMS भोपाळ मध्ये १५५ पदांची भरती मध्ये Professor/Additional Associate Professor /Assistant Professor ह्या पदाच्या भरती साठी पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १७/ऑगस्ट /२०२० पर्यंत अर्ज करावे\nपरीक्षा शुल्क : Rs . २०००/ [SC/ST/PWD:५००]\nविनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठी. क्लिक करा.\nhttp://bit.ly/2U44glA 7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा . 24 तासांत आपणास नोकरी विषयक ��ाहिती मिळण्यास सुरुवात होईल.\nआणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/03/auction-of-village-properties-dawood-ibrahim-on-10th/", "date_download": "2020-12-02T18:53:39Z", "digest": "sha1:CPNRUUTFYBWZIUUV6UTGE4PAWDYDNAE6", "length": 5106, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दाऊदच्या गावाकडील मालमत्तांचा १० तारखेला लिलाव - Majha Paper", "raw_content": "\nदाऊदच्या गावाकडील मालमत्तांचा १० तारखेला लिलाव\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / दाऊद इब्राहिम, बेहिशोबी मालमत्ता, लिलाव, साफेमा / November 3, 2020 November 3, 2020\nमुंबई – कुख्यात माफीया डॉन दाऊद इब्राहीम याच्या मूळ गावातील ७ मालमत्तांचा लिलाव दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्मगलर फॉरेन करन्सी मॅन्युपिलेटर कायदा (साफेमा) अंतर्गत एकूण १७ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. दाऊदच्या मुंबईतील मालमत्तांचा यापूर्वीच लिलाव करण्यात आला आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दाऊदच्या १३ मालमत्ता आहेत. त्यापैकी ७ जमिनींचा लिलाव करण्यात येणार असून त्याची अपेक्षित किंमत ८० लाख रुपये आहे, अशी माहिती ‘साफेमा’चे अधिकारी सैय्यद मुनाफ यांनी दिली. सन १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दाऊदच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या. मात्र, त्याचा लिलाव करण्यास २५ वर्ष वाट पाहावी लागली.\nत्यानंतर सन २०१८ मध्ये नागपाड़ा येथील रौनक अफ़रोज़ हॉटेल, डांबरवाला इमारत, शबनम गेस्ट हाऊस आणि दाऊदची बहीण हसीना पारकरची सदनिका यांची विक्री करण्यात ‘साफेमा’ विभागाला यश आले. आता विभागाचा मोर्चा दाऊदच्या गावाकडील मालमत्तांकडे वळला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/india-vs-new-zealand-3rd-t20", "date_download": "2020-12-02T19:14:49Z", "digest": "sha1:VGAS7GCM7PCA6N2ENRL55PGTI5ZMGDVV", "length": 15487, "nlines": 152, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India Vs New Zealand 3rd T20 Latest news in Marathi, India Vs New Zealand 3rd T20 संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक���षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nNZ v IND 3rd T20I: कोहलीने धोनीला टाकलं मागे, नोंदवला खास विक्रम\nभारत आणि न्यूझीलंड दरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम आपल्या नावे केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात...\nNZvIND: आजच्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-२० सामना बुधवारी हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळला जाणार आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-vs-afghanistan-test-match-frist-day-123847", "date_download": "2020-12-02T19:28:43Z", "digest": "sha1:VPTICGNNJA533D6WDULDQSFAIYLE2JFF", "length": 14620, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "एकमात्र कसोटीत भारताची दमदार सुरवात शिखर धवन, मुरली विजयचे शानदार शतक - india vs afghanistan test match frist day | Marathi News - eSakal", "raw_content": "\nएकमात्र कसोटीत भारताची दमदार सुरवात शिखर धवन, मुरली विजयचे शानदार शतक\nअफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला.\nबंगळूर - अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला. पहिल्या दिवशी 78 षटकांच्या खेळात भारताने 6 बाद 347 धावा उभारून सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. अखेरच्या सत्रात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या चार विकेट मिळवून सामन्यात थोडी जान आणली.\nप्रथम फलंदाजी करताना धवनच्या अफलातून फलंदाजीने अफगाणिस्तानचे गोलंदाज भांबावले. धवनने मुख्यत्वे रशिद खान आणि मुजीब रहमान या फिरकी गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. पहिल्या सत्रात मुजीबला दोन आणि रशिदला एक चौकार ठोकत धवनने उपाहारापूर्वी शतक ठोकण्याचा पराक्रम केला.\nकसोटी पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पाच दिवसांचा सामना खेळणे किती वेगळे आहे याचा अनुभव अफगाणिस्तानने घेतला. उपाहारानंतर धवन बाद झाल्यावर विजयला लोकेश राहुलची साथ मिळाली. विजयनेही शतकी खेळी करत भारतीय फलंदाजीचे वर्चस्व राखले. अफगाणिस्तानचे मुख्य अस्त्र ठरलेल्या रशिदला 26 षटकांत 120 धावांचे मोल मोजावे लागले. अखेरच्या सत्रात मात्र भारतीयांच्या विकेट झटपट पडल्या. विजय, राहुल, पुजारा, दिनेश कार्तिक झटपट बाद झाल्याने 1 बाद 280 धावसंख्येवरून खेळ संपताना भारताला 6 बाद 347 धावांपर्यंत पोचता आले. खेळ थांबला तेव्हा अश्‍विन आणि हार्दिक पंड्या खेळत होते.\nसंक्षिप्त धावफलक ः भारत पहिला डाव 78 षटकांत 6 बाद 347 (शिखर धवन 107, मुरली विजय 105, लोकेश राहुल 54, चेतेश्‍वर पुजारा 35, यामिन अहमदझाई 2-32)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाष्य : मानवी हक्कांसाठी पठाणांचा लढा\nदहशतवाद्यांची भीती न बाळगता आणि दडपशाहीला न जुमानता खैबर-पख्तूनख्वा प्रांतात पठाणांनी आंदोलन सुरू केले असून, पाकिस्तानी प्रसारमाध्यमे त्याची फारशी...\n‘ड्युरँड रेषेवर शांतता गरजेची’\nन्यूयॉर्क - ड्युरँड रेषेवर होणारी दहशतवाद्यांची ये-जा थांबत नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानात शांतता नांदणार नाही, असे परखड मत भारताने आज संयुक्त...\nसाखळी स्फोटांनी काबूल हादरले\nविविध भागांतील २३ स्फोटांमध्ये आठ जणांचा मृत्यू; ३१ जखमी काबूल - दहशतवाद्यांनी मोटारींमधून केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यांनी आज अफगाणिस्तानची...\n152 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानमध्ये खात्मा; अफगाण सुरक्षा दलाची कारवाई\nकाबूल : अफगाणिस्तानच्या इंटेरियर अफेयर्स मंत्रालयाने रविवारी एक यादी जाहिर करुन म्हटलंय की, हेलमंद आणि कंदाहारमध्ये एक महिन्याआधी सुरु केलेल्या एका...\nशेतकऱ्यास फेसबुक मैत्रिणींनी 40 लाखांना गंडविले; सात अटकेत\nसातारा : साताऱ्यातील शेतकऱ्यास अमेरीकन सैन्यात असल्याचे भासवून एका परदेशी महिलेने लाखो रुपयांना गंडा घातला आहे. मी अमेरीकन सैन्यात मोठ्या...\nकोल्हा��ूर संस्थान विलिनीकरणाचे साक्षीदार एडीसी मोहनसिंह बायस\nसोलापूर : कॅप्टन मोहनसिंह बायस हे राजाराम रायफल्स मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजाचे शाही सैन्य अधिकारी होते. त्यांनी कोल्हापूर राज्यातील शेवटचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-breaking-addition-six-positive-patients-number-patients-75-299814", "date_download": "2020-12-02T19:05:09Z", "digest": "sha1:42JUB5PBI5P6JXKCQXG76XQVENMXBREE", "length": 17780, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parbhani Breaking ; सहा पॉझिटिव्ह रुग्णांची पडली भर, रुग्ण संख्या ७५ - Parbhani Breaking; In Addition To The Six Positive Patients, The Number Of Patients is 75 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nParbhani Breaking ; सहा पॉझिटिव्ह रुग्णांची पडली भर, रुग्ण संख्या ७५\nपरभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यातच मागील तीन दिवसांपूर्वी एकदाच ३१ रुग्ण वाढल्यानंतर दोन दिवस स्वॅबचे अहवाल प्रलंबित राहिले तेवढाच दिलासा परभणीकरांना मिळाला. पुन्हा शुक्रवारी एका ६० वर्षीय इसमास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल सकाळी हाती आला तर रात्री पुन्हा सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nपरभणी ः परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २९) दिवसभरात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील एका साठ वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला तर रात्री नऊच्या सुमारास सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ज्यात पूर्णा येथील दोन, गंगाखेड एक, मानवत एक, सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील एक व जिंतूर येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७५ झाली आहे.\nपरभणी जिल्ह्यात मुंबई येथील पनवेलमधून वाघी बोबडे येथील व्यक्ती त्याच्या कुटूंबियासह (ता.१५) मे रोजी दुपारी वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथे आला होता. बुधवारी (ता.२७) त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे परभणीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाख�� करण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.\nहेही वाचा - Parbhani Breaking ; साठ वर्षीय इसमास कोरोनाची बाधा\nमुंबईहून चार जण परतले होते\nशुक्रवारी (ता.२९) दुपारी या स्वॅब तपासणीचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयास प्राप्त झाला. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. दरम्यान, कोरोना बाधित व्यक्तीसोबत मुंबईहून त्यांची पत्नी, मुलगा इतर एक जण असे चार व्यक्ती आले होते. त्यातील मुलगा व गाडीचालक परत मुंबईला निघून गेले.\nरात्री सहा अहवाल पॉझिटिव्ह\nशुक्रवारी सायंकाळी ८७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात पूर्णा येथील दोन, गंगाखेड एक, मानवत एक, सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील एक व जिंतूर येथील एकाचा समावेश आहे.\nआयुक्तांनी घेतला प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा\nपरभणी : महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवारी (ता. २८) घेतलेल्या सर्व विभागप्रमुख, डॉक्टर यांच्या बैठकीत कोरोनाचा प्रतिबंध, उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या विलगीकरण केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेत झालेल्या या बैठकीत आयुक्त श्री. पवार यांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयित रुग्णांच्या सुविधांचा आढावा घेऊन तेथे प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. या इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची, सांडपाणी, स्वच्छता, सॅनिटायझर व्यवस्थेकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगितले. सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, संतोष वाघमारे, सुधाकर किंगरे, अल्केश देशमुख, मुंतजिबखान, करण गायकवाड यांची त्या ठिकाणी नेमणूक केली. होम क्वारंटाइन केल्यानंतर नागरिक फिरू शकतात, त्यांनी घरात राहावे यासाठी त्या परिसरात सहायक आयुक्त, आरोग्य विभागातील कमर्चाऱ्यांनी भेटी द्याव्यात. शहरातील मुख्य चेकपोस्ट गंगाखेड रोड, पाथरी रोड, वसमत रोड या ठिकाणी बाहेरगावांहून येणाऱ्यांची माहिती घ्यावी.\nएकूण रुग्ण - ७५\nउपचार सुरु - ७३\nघरी सोडले - एक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकी��� मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\nपरभणी जिल्ह्यातील ३२६ शाळा सुरु, दहावी-बारावीच्या वर्गांना सुरुवात\nपरभणी ः जिल्ह्यातील शाळांमध्ये बुधवारी (ता.दोन) सुरु झालेल्या दहावी व बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी होते. परंतू, एक...\nमराठवाडा पदवीधरसाठी ६४.४९ टक्के मतदान॰ सर्वात जास्त परभणी, तर सर्वात कमी बीडमध्ये मतदान\nऔरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता.एक) सरासरी ६४.४९ टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीत ४० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते...\nपरभणी जिल्ह्यात पदवीधर मतदानाचा टक्का वाढला\nपरभणी ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातून ६७.४३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभरात...\nपरभणीतून नऊ हजार ६०० रुपयांच्या खोट्या नोटा जप्त\nपरभणी : येथील दोनशे रुपयांच्या खोट्या नोटा चलणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना विशेष पथकाने सोमवारी (ता.30) रात्री वडगाव सुक्रे (ता.परभणी)...\nपरभणी : व्हाटशाॅप, फेसबुकवर सेलू- पाथरी या खड्डेमय रस्त्याची गाजतेय चर्चा\nसेलू ( जिल्हा परभणी ) - सेलू ते पाथरी या २४ किलो मीटर अंतराच्या रस्त्याची पूर्णपणे दैना झाल्याने प्रवाशांचे अतिशय हाल होत आहेत.पाथरी शहर हे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sheetaluwach.com/tag/harekrishna/", "date_download": "2020-12-02T19:10:12Z", "digest": "sha1:CH7PYMZ3EVA7CQS77OAK652EJCZTSKIM", "length": 217551, "nlines": 770, "source_domain": "sheetaluwach.com", "title": "harekrishna – Sheetal Uwach", "raw_content": "\nअथेन्स – भाग ४ – लोक आणि लोकशाही\nअथेन्स – भाग ३ – संस्कृतीचे स्तंभ\nअथेन्स – भाग २ – गुढरम्य डेल्फी\nज्ञानपीठ अथेन्स – भाग १\nओळख वेदांची – भाग ८\nओळख वेदांची – भाग ७\nओळख वेदांची – भाग ६\nओळख वेदांची – भाग ५\nओळख वेदांची – भाग ४\nअंतरंग - भगवद्गीता - भाग ७\nनमस्कार, लेखमालेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. या लेखांच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अधिक माहीतीसाठी प्रश्नही विचारले. काही शब्द, संकल्पना किंवा ओळींसंदर्भात अधिक स्पष्टीरकणही मागीतले. या सगळ्या चर्चेतून शंका समाधानासाठी हे पान तयार करत आहे.\nफोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास तुम्ही या लिंकवर (प्रश्न विचारा) पाठवू शकता. उत्तरे वाचण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा …\nगीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय\nअक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते\nभगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत\nधर्माची नेमकी व्याख्या कशी करावी मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का\nभगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय\nमनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे \nगीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय\nमूळ श्लोक – मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाःआगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत\nअन्वय – (हे) कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः मात्रास्पर्शाः तु आगमापायिनः (च) अनित्याः (अतः) भारत तान् तितिक्षस्व\nअर्थ – हे कुन्तीपुत्रा इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता ते तू सहन कर.\nतितिक्षा हा शब्द वापरून माणसाने आयुष्यातील सुख दुःखावर कशी मात केली पाहीजे हे या श्लोकात सांगितले आहे.\nआदि शंकराचार्य विवेकचुडामणी आणि अपरोक्षानुभूति या दोन ग्रंथांत तितिक्षा या शब्दाची व्याख्या करतात.\nसहनम् सर्वदुःखानाम् अप्रतिकारपूर्वकम् चिन्ताविलापरहीतं सा तितिक्षा निगद्यते२४\nचिन्ता किंवा शोकरहीत तसेच प्रतिकाराशिवाय सर्व दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा\nविषयेभ्य: परावृति: परमोपरतिही सा |सहनं सर्वदुखानाम तितिक्षा सा शुभा मता७\nविषयापासून विमुख होणे ही उपरति ची उच्चावस्था आहे, सर्व दुःख किंवा त्रास सहन करणे म्हणजेच ���ितिक्षा होय जी आनंद/प्रसन्नता वाढवते.\nस्पर्श, गंध किंवा चव या निरनिराळ्या माध्यमातून माणसाला सुख किंवा दुःख अनुभवास येते. जसे चांगला किंवा वाईट गंध किंवा चांगली किंवा वाईट चव. हे किंवा असे सर्वच सुख-दुःख, जय-पराजय किंवा शीतउष्णभाव हे क्षणिक असून ते केवळ इंद्रियांद्वारे आपल्याला वाटणारे भ्रम आहेत. त्यामुळे हर्ष किंवा शोक न करता ते भोगून पार केले पाहीजेत. सुख प्राप्तिमुळे होणारा आनंद किंवा दुःख प्राप्तिमुळे होणारा त्रास दोन्हीचाही परिणाम न होता ते निस्संग मनोवृत्तीने सहन करणारा व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो असा साधारण अर्थ या श्लोकातून व्यक्त होतो.\nज्ञानदेवांनी याचे सुरेख विश्लेषण केले आहे.\n तेथ हर्ष शोकु उपजती ते अंतर आप्लविती \nतेथ दुःख आणि कांहीं \nदेखें हे शब्दाची व्याप्ति निंदा आणि स्तुति \n जे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥\n हें रुपाचें स्वरूप देख उपजवी सुखदुःख \nजो घ्राणसंगे विषादु – \nदेखें इंद्रियां आधीन होईजे तें शीतोष्णांते पाविजे \n आणीक सर्वथा रम्य नाहीं ऐसा स्वभावोचि पाहीं \nहे विषय तरी कैसे रोहिणीचें जळ जैसें \nहा सर्वथा संगु न धरीं \nअक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते\nमहाभारताच्या सभापर्व आणि आदिपर्वात सैन्यगणतीची परिमाणे आढळतात.\nयथावच्चैव नो ब्रूहि सर्व हि विदितं तव॥\nपायदळ, रथ, अश्व आणि हत्ती अशा चार विभागांचे मिळून चतुरंग सैन्य मानले जाते. संख्या आणि विभागवार वाटणीवरून सैन्याचे गट पडतात ते खालीलप्रमाणे\nपत्ती १ हत्ती + १ रथस्वार + ३ घोडे + ५ पदाती\nसेनामुख (३ x पत्ती)- ३ हत्ती + ३ रथस्वार + ९ घोडे + १५ पदाती\nगुल्म (३ x सेनामुख)- ९ हत्ती + ९ रथस्वार + २७ घोडे + ४५ पदाती\nगण (३ x गुल्म)- २७ हत्ती + २७ रथस्वार + ८१ घोडे + १३५ पदाती\nवाहीनी (३ x गण)- ८१ हत्ती + ८१ रथस्वार + २४३ घोडे + ४०५ पदाती\nपृतना (३ x वाहिनी)- २४३ हत्ती + २४३ रथस्वार + ७२९ घोडे + १२१५ पदाती\nचमू (३ x पृतना)- ७२९ हत्ती + ७२९ रथस्वार + २१८७ घोडे + ३६४५ पदाती\nअनीकिनी (३ x चमू)- २१८७ हत्ती + २१८७ रथस्वार + ६५६१ घोडे + १०९३५ पदाती\nअक्षौहिणी (१० x अनीकिनी)- २१८७० हत्ती + २१८७० रथस्वार + ६५६१० घोडे + १०९३५० पदाती\nसाधारण १८ अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ ३९,३६,६०० इतके सैन्य होते.\nभगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत\nगीता हे सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. सफल आणि समाधानी आयुष्य जग��्याचा मार्ग आणि त्यासंबंधीचे ज्ञान गीतेतून प्राप्त होते. ज्ञान, कर्म असे निरनिराळे मार्ग, स्थितप्रज्ञासारखी वृत्ती, सत्व, रज आदि गुण अशा अनेक विषयांवर गीता भाष्य करते. प्रत्येक अध्याय हा स्वतःचे वैशिष्ट्य जपतो आणि संपूर्ण गीतेचा भागही होतो. गीता आपण कोणत्या दृष्टीकोनातून अभ्यासतो तसेच त्यातील आपल्याला भावणारा विषय कोणता यावर प्रत्येकाच्या आवडीचे श्लोक ठरतात. कोणताही एक श्लोक दुस-यापेक्षा जास्त किंवा कमी उत्तम असा ठरवणे अशक्य वाटते.\nउदाहरणादाखल काही श्लोक पाहू\n१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥\n२. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि \n३. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८\n४. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥\nहे सर्व श्लोक ज्ञान आणि कर्मावर भाष्य करतात\n५. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही \n६. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः \nहे श्लोक आत्म्याच्या स्वरूपावर भाष्य करतात.\n८. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥\n९. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥\nहे श्लोक सृष्टी आणि कर्मचक्रावर भाष्य करतात.\n१०. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥\nस्थितप्रज्ञाची लक्षणे हा तर केवळ गीतेतच आलेला विषय आहे.\n११. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना \nयासारखे गुढ श्लोक आहेत.\nयाव्यतिरीक्त बोधवाक्ये म्हणून वापरले गेलेले अनेक श्लोकही आहेत जसे\nन हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते \nअशी अनेक उदाहरणे देता येतील. या स���्व श्लोकांची आपसात तुलना करणे केवळ अशक्य आहे कारण त्यात केलेले भाष्य, काव्य, विचार आणि संकल्पना या सर्वार्थानी अद्वितीय आहेत. माझ्या गीतेच्या अध्ययनात ७०० पैकी असा एकही श्लोक आढळलेला नाही जो उत्तम नाही\nधर्माची नेमकी व्याख्या कशी करावी मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का\nधर्म हा शब्द धृ या संस्कृत धातुपासून तयार होतो. याचा अर्थ धारण करणे असा होतो. धारण किंवा धारणा या अर्थाने हा शब्द येतो. धर्म ही भाषेप्रमाणेच ठरवून तयार करण्याची गोष्ट नव्हे. मनुष्यस्वभावाच्या निरनिराळ्या धारणा म्हणजेच समजांच्या आधारे प्राचीन धर्म उत्क्रांत होत गेले.\nशिकार करणारा, भटका आणि गुहेत राहणारा असा आदिम मानव, प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून होता. ऊन, पाऊस, वीजेचा लखलखाट, नद्यांचे लोट, वणवा, वादळे, मोठाले वृक्ष या निसर्गाच्या विविध रुपांबद्दल त्याला सहाजिकच कुतुहल, भीती आणि आश्चर्य वाटत असे. आपले आयुष्य अवलंबून असणा-या या निसर्गालाच त्याने आपले पहीले दैवत मानले. नदी, वृक्ष, सूर्य, प्राणी यासारख्यांना देव मानून त्यांची पूजा करणे ही धर्मव्यवस्थेची पहीली पायरी जवळपास प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये आढळते. चिनी, इजिप्शिअन, वैदिक भारतीय, ग्रीक किंवा माया अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये धर्मविचार याच मार्गाने रुढ होत गेला.\nशेतीच्या शोधानंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसेच प्रथम निसर्ग आणि त्यानंतर निसर्गरुपांची प्रतीकात्मक पूजा करण्यात येऊ लागली. यात मुर्ती किंवा प्रतीके वापरली जात असत. येथूनच उपासनांच्या विविध पद्धती आणि अर्थातच ती करणारा वर्ग निर्माण झाला. साधारणतः सर्वात प्राचीन धर्म हे अशाप्रकारे उत्त्क्रांत म्हणजेच अत्यंत सावकाश व क्रमाने उभे राहीले.\nपरंतु हे सर्व अर्थातच नैसर्गिकपणे कोणत्याही व्याख्या किंवा नियमप्रणालीशिवाय झाले कारण आधी घडलेल्या कोणत्याही समान व्यवस्थेचा येथे संदर्भ, व्याख्या किंवा प्रणाली अस्तीत्त्वातच नव्हती. जीवन जसे आणि जे घडवत आणि शिकवत गेले तसे ते समाज स्वीकारत गेला. तो त्याच्या संस्कृतीचा आणि पर्यायाने पुढे धर्माचा भाग बनला. त्यामुळेच निसर्ग आणि प्राणीपूजा, बळी, दफन किंवा दहनविधी, यात्रा, पुजारी वर्ग यासारख्या कित्येक गोष्टी सर्व प्राचीनतम धर्मात समान आहेत.\nव्यापार व संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा दोन संस्कृतींची एकमेकांशी जवळीक होत असे त्यातून मग सांस्कृतीक चिन्हे, विचार, धर्म, भाषा आणि मुल्ये यांची देवाणघेवाण होत राहीली. धर्म हा कालांतराने समाजव्यवस्थेचा भाग आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख बनत गेला. निरनिराळे पंथ उपपंथही यात निर्माण झाले. मनुष्यसमाजही तोपर्यंत विस्तृत आणि प्रगत बनलेला होता.\nभाषेप्रमाणेच प्रथा आणि परंपरा आधी रुढ झाल्या आणि मगच त्यांना धर्माच्या धाग्यात गुंफले गेले. त्यामुळे धर्माच्या अनेक व्याख्या किंवा लक्षणे तत्त्वज्ञांनी नंतरच्या काळात सांगितली. जसे\nधृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचं इन्द्रियनिग्रहः धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् (मनुस्मृति अध्याय ६ – श्लोक ९२)\nअहिंसा सत्यं अस्तेयं शौचम् इन्द्रियनिग्रहः दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्\nउत्तम धर्माची लक्षणे जरी सांगितली गेली त्यांचा सर्वस्वी योग्य तोच अर्थ तत्कालिन समाजव्यवस्थेने घेतला गेला असे नाही. उदा. अक्रोध, अहींसा किंवा सत्य यासारख्या तत्त्वे निरनिराळ्या अर्थानी वापरली गेली. धर्मव्यवस्थेचे अवडंबर जेव्हा जेव्हा समाजातील घटकांवर वर्चस्व गाजवू लागले तेव्हा तेव्हा धर्मांमध्ये पंथ उपपंथ किंवा नवीन धर्म निर्माण झाले. ख्रिश्चन, इस्लाम किंवा बौद्ध हे धर्म आधीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध चळवळ म्हणून उभे राहीले. त्यामुळेच त्यांना आधारभूत अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आधीची व्यवस्था मार्गदर्शक ठरली. त्यांनी आधीच्या व्यवस्थेतील त्याकाळातील त्यांना अयोग्य वाटणारे घटक दुर करून नवीन प्रणाली निर्माण केली. कालांतराने त्याही धर्मांमध्ये उपपंथ निर्माण झाले. तत्त्वे तीच राहीली पण अर्थ/व्य़ाख्या बदलत राहीली.\nत्यामुळेच धर्माची लक्षणे किंवा व्याख्या ही केवळ अल्पजीवी व कालसुसंगत तत्त्वे असून ती कायम बदलत राहतात. त्यामुळेच एक निश्चित अशी व्याख्या आणि एकच कसोटी ज्यावर धर्म ही संकल्पना पडताळून पाहता येणे अशक्य आहे. प्रत्येक धर्मात उभे राहणारे नवीन पंथ उपपंथ ती व्या्ख्या अधिक सुधारीत करत असतात किंवा कालांतराने नवीन धर्मप्रणाली उभी राहते.\nआश्चर्याची बाब ही की आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्य़ाख्येत पूर्णपणे बसत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की जगात अनेक नवेजुने धर्म आले, लुप्त झाले आणि येत राहतील परंतु प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व हे एकच राहील मानवजातीचे आणि पर्यायाने सर्वांचे कल्याण. म्हणून या तत्त्वावर निष्ठा ठेऊन असेल त्या धर्माचे पालन करणे जास्त योग्य राहील.\nयततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥\n स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥\n आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥\nभगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय\nश्लोक – यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतःतावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः\nअन्वय – सर्वतः सम्प्लुतोदके (प्राप्ते सति) उदपाने, यावान् अर्थः (अस्ति) विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेष तावान् (अर्थः अस्ति)\nशब्दार्थ – सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥\nअर्थ – सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥\nहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे मोठेपण समजावून सांगण्यासाठी एक साधी सोपी कल्पना वापरली आहे की परमात्मा म्हणजेच आत्मा (आत्मन्) चे ज्ञान स्वतःच पूर्ण आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट्य पूर्ण करते. जर एखाद्याने ते प्राप्त केले तर त्याला नंतर इतर कोणत्याही शास्त्रवचनाचा किंवा मजकूर किंवा उपदेशाचा अवलंब करावा लागणार नाही. जसे एकदा पाण्याचा जलाशय प्राप्त केला की मग आपल्याला तहान भागवण्यासाठी पुन्हा पेलाभर पाणी वेगळे शोधायची आवश्यकता भासत न��ही.\nसोपे उदाहरण घेऊ यात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेथील मेन्यूकार्डवर (Menu Card) अनेक पदार्थ असतात. त्यातला कोणत्याही पदार्थाने आपण भूक भागवू शकतो. आपण त्यातला एक पदार्थ निवडतो आणि तो खाऊन आपली भूक भागवतो आणि आनंदी होतो. आता मेन्युकार्डवरील इतर अनेक पदार्थ आपल्याला दिसत असले तरी एकदा भूक भागल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत नाही कारण त्याची गरजच उरलेली नाही. असा विचार करू यात की आपल्याला आता कधीच भूक लागणार नाही तर मग आपल्याला कोणत्याची पदार्थाची, मेन्युकार्डची किंवा हॉटेलची गरज लागणार नाही. परमात्मप्राप्ती हा अक्षय आऩंद आहे. तो एकदा प्राप्त झाला की मग मेन्युकार्डवरील इतर कर्मकांडे, जपतप इतकेच काय वेद, उपनिषदे इ. ची गरजच उरणार नाही. एकदा त्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून गेले की पुन्हा वेगळा दिवा लावायची गरजच काय.\nबृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला वर्णन करून सांगतात की एकदा हे ज्ञान झाले की कोणतीच इच्छा, तहान किंवा भूक अपूर्ण रहात नाही ना इतर काही साध्य करायची इच्छा. कारण हे परीपूर्ण असा परमानंद देणारे अनंत आणि अवीट ज्ञान आहे.\nसलिल एको द्रष्टाद्वैतो भवति, एष ब्रह्मलोकः सम्राडिति हैनमनुशशास याज्ञवल्क्यः, एषास्य परमा गतिः, एषास्य परमा संपत्, एषोऽस्य परमो लोकः, एषोऽस्य परम आनन्दः; एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति (बृहदारण्यक उपनिषद अध्याय ४, ब्राह्मण ३ श्लोक ३२)\nहे राजा, तो परमात्मा समुद्रासारखा एकमेवाद्वीतीय आहे. (आत्म्यासाठी परमात्मप्राप्ती) हाच ब्रह्मलोक आहे. असा उपदेश याज्ञवल्क्याने (जनक) राजाला केला. ब्रह्मप्राप्ती हीच या जीवात्म्याची परम गती (अवस्था/ध्येय) होय. हीच त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. हेच जीवात्म्याचे परम (श्रेष्ठ/अंतिम) साध्य आहे. हाच याचा सर्वोत्कृष्ट आनंद आहे. समस्त प्राणीमात्र याच आनंदाचा अंश घेऊन जीवन जगतात. (म्हणजेच जीवात्मा हा याच परमात्म्याचा अंशरुप आहे)\nअशाप्रकारे गीतेतील या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण – साध्य आणि साधने यातील भेद, आत्मज्ञानप्राप्तीची साधने/मार्ग आणि साधकाचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य करतात. वेदात सांगितल्या प्रमाणे ‘एकं सत् विप्रा बहुदा वदन्ति’ म्हणजेच परमात्मा एकच आहे जरी तो आपण निरनिराळ्या रुपात पाहतो. तसेच परमात्मप्राप्ती हे एकमेव साध्य आहे जे आपण निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करू शकतो. कोणत्याही एका साधनाने आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर पुन्हा इतर साधनांची आवश्यकता भासत नाही हेच या श्लोकातून भगवंताला सुचवायचे आहे.\nमनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे \nभारतीय तत्वज्ञानातील ग्रंथांपैकी ज्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज असणारा आणि पुरेसा अभ्यास न करता एकांगी मते मांडण्यासाठी अनेकांनी वापर केलेला ग्रंथ म्हणजे म्हणजे मनुस्मृती.\nप्रथम स्मृती म्हणजे काय ते जाणून घेऊ यात. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ असा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. वेदांना श्रुती म्हणतात. ते अपौरुषेय आहेत. म्हणजेच त्यांचे लेखक नाहीत. स्मृती म्हणजे ग्रंथ जे त्यांच्या लेखकाच्या नावांवरूनच ओळखले जातात. जसे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती इ. स्मृतीग्रंथ हे निरनिराळ्या काळात विविध विषयांना अनुसरुन थोर ऋषींनी किंवा ऋषीकुलांनी लिहीलेले ज्ञानाचे कोष आहेत. यातील ज्ञान हे त्या ऋषींनी स्वतः प्राप्त केलेले, शिकलेले किंवा संपादित केलेलेही असते. त्यामुळे स्मृतीग्रंथांतील माहीती ही ग्रंथांच्या पूर्वसूरींनी संकलीत केलेली, त्याकाळी प्रचलित असलेली किंवा परंपरेने शिक्षणआणि इतर व्यवस्थेचा भाग झालेली असते.\nआता मनुस्मृती संबंधी गैरसमज पाहू\n१ ) मनुस्मृती हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे – हा एक अर्धवट माहीतीवर आधारीत गैरसमज आहे. मुळात हिंदू धर्म हि संज्ञाच मनुस्मृती लिहीली गेली तेव्हा अस्तीत्वात नव्हती. भारतीय संस्कृतीला हिंदू धर्म किंवा संस्कृती ही संज्ञा पाश्चात्यांनी वापरली. भारतीय धर्म हा वैदिक धर्म होता आणि वेद हेच त्याचे प्रमाण ग्रंथ मानले जातात. किंबहूना मनुस्मृतीतही असेच लिहीले आहे.\nवेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ मनुस्मृती २.६॥\nमनुस्मृतीतील विवेचन हे परंपरा, तत्कालीन प्रचलीत व्यवस्था, समाजमन आणि पुर्वसूरींचे विचार यांचे संकलन आहे. त्यामुळेच धर्माचा प्रमाण विचार वेदात व्यक्त होतो असेच स्वतः मनुस्मृतीही सांगते.\n२) मनुस्मृती जातीपाती आणि वर्णव्यवस्थेतून भेदभाव शिकवते – याउलट मनुस्मृतीत केवळ जन्माने व्यक्ती ब्राह्मण किंवा शिष्ट होत नाही तर योग्य शिक्षणाने होतो असे प्रतिपाद��� केले आहे.\nसहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ॥ १२.११४॥\nश्रेष्ठतेचे कारण जन्म नसून विद्या आणि त्याधारीत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे मनुस्मृतीत लिहीले आहे.\nअज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥ १२.१०३॥\nअसे किमान २५ श्लोक मनुस्मृतीतून देता येतील जे ज्ञान, विद्या किंवा कौशल्याला प्राधान्य देतात जात किंवा जन्मकुलाला नाही.\n३) मनुस्मृती स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले आहे – हा अत्यंत हास्यास्पद समज आहे. सुभाषित म्हणून वापरला जाणारा खालील श्लोक मनुस्मृतीतला आहे.\nयत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ ३.५६॥\nत्याअनुषंगाने पुढे येणारे अनेक श्लोक स्त्रीयांच्या सन्मानाबद्दल तसेच त्यांना विशेष अधिकार देण्याबदद्ल बोलतात त्यामुळे यावर काही लिहायची आवश्यकता नाही.\nहे झाले मनुस्मृतीबद्दलच्या गैरसमजांवर. धर्म सोडून या ग्रंथात दुसरे काहीच नाही का आहे. अनेक विषय आहेत. राजा, प्रजा, व्यवहार जगाच्या उत्पत्तीपासून ते माणसाच्या अंत्येष्टीपर्यंत अनेक विषयांवर मनुस्मृती भाष्य करते जे आजही मार्गदर्शक ठरू शकते. येथे हे ध्यानात ठेवले पाहीजे की हे सर्व विवेचन तत्कालिन समाज, राज्य आणि धर्मव्यवस्थेला अनुसरुन केलेले संकलन आहे. त्यामुळे एकच एक मनुस्मृती हाच धर्मग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेले सर्वकाही धार्मिकच लेखन आहे असे मानणे गैर आहे.\nअशाप्रकारे अनेक विषयात मार्गदर्शक ठरु शकणारा आणि मूल्यव्यस्थांचे योग्य निरुपण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ अयोग्य भाषांतर किंवा अर्थप्रतिपादन केल्याने या ग्रंथांचे अयोग्य विद्रुपीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मनुस्मृती वाचून त्यातील श्लोकांचा अर्थ समजाऊन घेऊन नंतर त्यावर टिका करण्याचा प्रयत्न आजतागायत तरी झाल्याचे ऐकीवात नाही.\nप्राचीन ग्रंथ आणि त्यातील ज्ञान याचा गैरवापर कोणी केला याची चर्चा जितकी होते त्यापेक्षा अधिक प्रयत्न आज ते ग्रंथ भाषांतरासहीत उपलब्ध असताना वाचून समजून घेण्यासाठी करण्याने समाजाचे कल्याण होणार आहे.\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ७\n**आत्तापर्यंतचे सर्व लेख वाचलेल्या (कमाल आहे) वाचकांच्या हे ध्यानात आले असेल की पहील्या लेखापासून लेखांच��� लांबी उत्तरोत्तर वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे लेखागणिक भाषाही किंचीत क्लिष्ट होत गेली आहे. याचे कारण अर्थातच गीतेचे ज्ञान दुस-या आणि तिस-या अध्यायाय अधिकाधिक गहन होत जाते. त्याचे सोपे स्पष्टीकरण देणे कठीण नाही पण त्यासाठी शब्दव्यापार खुप वाढवावा लागेल. शब्द कमी ठेवावे तर भाषा कठीण होते. त्यामुळे शब्द आणि भाषेचा पोत दोन्हीचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात लेख थोडे क्लिष्ट होणे स्वाभाविक आहे.***\nसम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्था��े कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला कर्माचे उद्दीष्ट्य जितके उद्दात्त तितका त्याचा परीणाम उन्नत…….\nया एकाच गोष्टीतून चौथ्या अध्यायाचे सार प्रकट होते. किंबहुना कर्म आणि ज्ञानकर्मसंन्यास या दोनही अध्यायांचा एकत्रित बोध या गोष्टीतून होतो.\nविहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो.\n‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ हा गीतेतील चौथा अध्याय आहे. या शब्दाची नीट फोड केल्यास संपुर्ण अध्यायाचा सारांश कळावा. फोड दोन प्रकारे करता येईल.\n१. संन्यस्त वृत्तीने कर्म करण्याचे ज्ञान\n२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्��ान प्राप्त करणे\nपहीली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी आहे. दुस-या आणि तिस-या अध्यायात सांगितलेले कर्मविचार या अध्यायात किंचीत विस्ताराने मांडले आहेत. साधारणपणे या अध्यायाचे चार प्रमुख भाग पडतात.\nपहील्या भागात कृष्ण आपल्या अवतारी कृष्णरुपावर भाष्य करतो आणि त्या अनुषंगाने कर्मयोग मांडतो. तोच कर्मयोग योगी आणि महात्मे कसे आचरणात आणतात हे तो दुस-या भागात सांगतो. तिसरा भाग हा प्रामुख्याने यज्ञ या विषयावर आहे तर चौथ्या भागात तो ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो.\nअध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण सांगतो की जे ज्ञान तो अर्जुनाला देतोय ते त्याने पुर्वी विवस्वानाला (सूर्य) दिले होते. अर्जुनाला याचे आश्चर्य वाटते. कारण अर्थातच अर्जुनापुढे उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणे शक्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो की माझे आणि तुझेही अनेक जन्म झाले आहेत. ते तूला आठवत नसले तरी मला आठवतात. मी जन्मरहीत आणि अविनाशी आहे. केवळ योगमायेने मी प्रकट होत असतो. कधी प्रकट होतो\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥\nजेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ येते तेव्हा मी प्रकट होतो.\nभगवंत जेव्हा सगुण साकार असा कृष्णावतार धारण करतो तेव्हा त्याही शरीराची सर्व विहीत कर्मे तो करतो परंतु त्या कर्माचे बंधन त्याला बाधत नाही. कारण त्याला कर्माच्या फलांची आसक्ती नाही. यामुळे जो कोणी परमात्म्याच्या अनासक्त कर्माचे तत्त्व जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो.\nन मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥\nम्हणूनच सृष्टीचे सर्जन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती असो भगवंत एकाच वेळी कर्ता आणि अकर्ता दोन्ही होतो.\nचातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥\nहे सर्व तो निर्माण करतो म्हणून कर्ता, परंतु यातून कोणत्याही फलाची आसक्ती त्याला नाही म्हणूनच अकर्ता.\nमुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणा-या तुझ्या पुर्वजांनीही माझे हे स्वरुप जाणले आणि त्याचे अनुकरण केले. म्हणूनच हे अर्जुना तू ही याच मार्गाचे अनुकरण असे कृष्ण सांगतो.\nअशाप्रकारे प्रत्यक्ष सृष्टीचा कर्ता, परमात्मा जसे निरपेक्�� कर्म करतो तसे कर्म करावे असे सांगून कृष्ण दुस-या भागाकडे वळतो.\nअसे ज्ञानयुक्त कर्म करायचे तर कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणणे आवश्यक आहे. कारण हा भेद जाणणाराच कर्माचे तात्विक स्वरुप समजु शकतो. ज्याला हे स्वरूप कळाले तो योगी कर्म करूनही अलिप्त राहतो.\nमग कर्म, अकर्म आणि विकर्म नावाची तीन वेगवेगळी कार्ये किंवा कृती आहेत का तर नाही. कृष्ण म्हणतो कर्मातच अकर्म किंवा विकर्म पाहता आले पाहीजे. म्हणजेच आपल्या कर्माकडे मनुष्य कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे आहे.\nशरीराचे कर्म जे कर्म आहे परंतु निस्पृहपणे आचरल्याने ते कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहते आणि आत्म्याला त्याचे बंधन लागत नाही. कर्म असूनही ते भासमान किंवा नसल्यासारखेच आहे म्हणून त्याला अकर्म म्हणता येईल. म्हणजे कर्म हे वास्तविक कर्म नसून केवळ भास आहे जो इंद्रियांमुळे घडतो. जो व्यक्ती नित्य आणि विहीत कर्माला अकर्म मानतो. म्हणजे विहीत कर्म करताना अहंकार बाजूला ठेवतो आणि ते कर्म जणु आपण केलेले नाहीच असे मानुन निस्पृहपणे करतो तो अकर्म जाणतो. तो ज्ञानी होय. येथे उदाहरणासाठी ज्ञानदेवांचा आधार घेऊ.\nजैसा जो जलापासिं उभा ठाके तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे तऱ्हीं निभ्रांत ओळखे म्हणे मीं वेगळा आहें॥\nजसे पाण्यांत दिसणारे प्रतिबिंब आपले असले तरी ते आपण नव्हे तर भास आहे हे आपण जाणतो. तसेच कर्म हा शरीराचा धर्म आहे, आत्मा त्यापासून वेगळा आहे हे जाणणे. व्यक्ती जेव्हा अशा अलिप्त किंवा निस्पृह वृत्तीने कर्म करते तेव्हा ते कर्म अकर्म होते कारण त्याचे शरीर कर्म करते पण आत्मा त्यापासून मुक्त राहतो.\nमग विकर्म म्हणजे काय विकर्म म्हणजे विशेष कर्म. अकर्माचे स्वरुप जाणणे किंवा आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजे विकर्म. विकर्म हे कर्म नसून केवल ज्ञान आहे. त्याची आसक्ती म्हणजेच मोक्षाची आसक्ती किंवा मुमुक्ष वृत्ती.\nम्हणूनच कृष्ण म्हणतो की जो व्यक्ती कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म (मुमुक्षुत्व) पाहतो तो योगी होय.\nकर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥\nअसा ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने कर्मबंधन नष्ट करतो आणि ज्ञानियांचाही ज्ञानी होतो. असा व्यक्ति कर्म करूनही बंधमुक्त राहतो. उपभोग घेऊनही भोगमुक्त राहतो. त्याच्या कर्माचा केवळ भास होतो अंतरी मात्र तो निष्कर्मी राहतो. त्यामुळे नित्यकर्म हे दृष्य कर्म असूनही त्याच्या लेखी ते अकर्म आहे. तर मोक्षप्राप्तिची साधना हे दृष्य कर्म नाही परंतु त्याच्यासाठी ते एकमेव कर्म आहे.\n जैसे न चलतां सूर्याचे चालणे तैसें नैष्कर्म्यत्वीं जाणे\nतो मनुष्यासारिखां त-हैं आवडे परि मनुष्यत्व तेयांसि न घडें परि मनुष्यत्व तेयांसि न घडेंजैसे जली जलामाजिं न बुडेजैसे जली जलामाजिं न बुडे\nसूर्य ज्याप्रमाणे उदय आणि अस्त झालेला दिसतो परंतू तो आपल्याला घडलेला भास असतो वास्तविक सूर्य अचल असतो. तसाच निष्कामता प्राप्त केलेला कर्मयोगी वरून माणसासारखा माणूस दिसतो परंतू अंतस्थ योगी असतो. सूर्यबिंब जसे पाण्यात बुडाल्याचा भास सायंकाळी होतो तसा त्याच्या कर्माचा आणि सामान्य माणूस असण्याचा केवळ भास असतो. वरून कृष्ण, राम वगैरे असतो पण अंतरी योगीराज असतो.\nअशा व्यक्तीच्या आयुष्याला यज्ञाची उपमा देत कृष्ण तिस-या भागाकडे वळतो.\nपुर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञभाव हा एक निरपेक्ष कर्माप्रमाणे आहे. मनुष्याने यज्ञभावनेने म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करावे असे तिस-या अध्यायात भगवंताने सांगितले होते. संन्यस्त कर्मही यज्ञच आहे असे कृष्ण म्हणतो. असा यज्ञ ज्यात आहुति देणारा (कर्मयोगी), हविभाग (यज्ञात अर्पण करायची वस्तु) (कर्म) आणि यज्ञ ज्याला समर्पित करायचा ते (परब्रह्म) सर्व ब्रह्मरुप आहेत. कारण यज्ञ करणारा भक्त, अग्नि आणि यज्ञ ज्याला अर्पण केला तो परमात्मा तिघेही अंतिमतः एकरुप होतात.\nनिरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून योगी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा यत्न करतात. हे सर्व यज्ञ म्हणजेच साधनेची जंत्रीच कृष्ण सादर करतो.\nश्रोत्र, वाचा इत्यादि इंद्रियांच्या क्रिया संयमित करणे, द्रव्यादि आसक्ती संयमित करणे, हिंसादि अतिचार संयमित करणे, आहारादि भोग नियमित करणे, प्राणायामादि योगातून शरीरक्रिया संयमित करणे अशा अनेक यज्ञांद्वारे योगी कर्मबंधनातून मुक्त होतात.\nज्ञानकर्मसंन्यास शब्दाची दुसरी फोड म्हणजे कर्म करता करता त्यात संन्यस्त वृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे हे आपण पाहीले.कर्म, संन्यस्त वृत्ती आणि आत्मज्ञान अशा मार्गाने जाण्याऐवजी आधी ज्ञानयुक्त होऊन मगच कर्म करणे म्हणजेच दुसरी फोड. ज्ञानप्राप्ती……..\nएवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥\nया सर्व दृष्य वस्तु किंवा इंद्रियस्वरूप यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून कृष्ण अंतिम भाग म्हणजेच ज्ञानाच्या महतीकडे वळतो.\nकर्म करताना ज्या मोहाचा त्याग करायचा, हे ज्ञान त्या मोहात तुला पडूच देणार नाही. जसे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसे हे ज्ञान तुझे कर्मबंधनच भस्मसात करेल. कर्मयोगी कालांतराने अंतकरण शुद्ध झाल्यावर हेच ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यामुळे असे ज्ञान तू साक्षात्कारी व्यक्तींकडून प्राप्त करून घे असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. हे ज्ञान कसे प्राप्त करावे याचा वस्तुपाठही तो पुढील श्लोकात देतो\nतद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥\nते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.\nकारण इंद्रिय संयमन करणा-या श्रद्धावान व्यक्तीलाच हे ज्ञान लाभते या ज्ञानासारखे पवित्र जगात दुसरे काही नाही. ते प्राप्त झालेल्या व्यक्तीला परम शांतीचा लाभ होतो.\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत \nन हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते \nचौथा अध्याय नसता तर भारतातल्या बहुतांश संस्थांना बोधवाक्यांसाठी वणवण भटकावे लागले असते\nकर्मयोगाच्या विस्तृत वर्णनानंतरही ज्ञानकर्मसंन्यास सांगण्याचे मुख्य कारण माणसाचा स्वभाव. कर्माची आसक्ती इतकी प्रबळ असते की ती मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनाही त्या मोहात अडकवून ठेवते. ते कर्म करण्याचा आनंदच त्यांना इतका भावतो की आपले ध्येय हे कर्म पार करून पुढे मिळणारे आत्मज्ञान आहे याचा त्यांना विसर पडतो विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे –\nएकवेळ मोहाचा त्याग करता येईल पण त्यागाचा मोह आवरता येणे कठीण.\nत्यागी, कर्मयोगी या शब्दांच्या मोहापायी त्या कर्माच्या आसक्तीत गुरफटलेले अनेक ‘भोंदु’ कर्मयोगी आपण आसपास पाहतोच मग सा���ान्य माणसाची काय कथा. न आवडणारे कर्म टाकता येते पण आवडणारे कर्मही टाकायचे आहे. कारण ते आवडते किंवा नावडते हे इंद्रियांनी निर्माण केलेले भास आहेत. ते खरे मानून चालायचे तर आत्मा बंधनात अडकेल आणि मग कर्मांची बरीवाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकेल. आपले ध्येय हे आत्मा बंधमुक्त करणे आहे मरणोत्तर पुतळा उभा रहावा म्हणून प्रयत्न करणे नव्हे. हे परिणाकारकरित्या पटवून देण्यासाठी कृष्ण ज्ञानकर्मसंन्यास उभा करतो. अर्जुनालाही हे पटले पाहीजे की केवळ युद्धोत्तर लोक आपल्याला चांगले म्हणतील म्हणून धर्माची बाजू घेणे हे तितकेच अयोग्य आहे जितके स्वार्थाने अधर्माची बाजू घेणे. कारण दोन्ही मध्ये कर्माच्या फलाची आसक्ती आहे. या ब-या आणि वाईट आसक्तीवर संन्यास शब्दाने आघात करून कृष्ण अर्जुनाला अंतिम ध्येयाच्या मार्गावर दृढ करतो.\nकुमारजींनी अमर केलेला कबीराचा दोहा इंद्रियसंयमावर आणि कर्मसंन्यास निराळ्या शब्दात व्यक्त करतो \nहिरना समझ बुझ बन चरना || एक बन चरना दूजे बन चरनातीजे बन पग नहीं धरना ||\nतीजे बन में पंछ पारधीउन के नजर नहीं पड़ना ||\nपांच हीरन पच्चीस हिरनीउन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावेउन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावे खलका करेंगे बिछोना ||\nकहे कबीर जो सुनो भाई साधोगुरु के चरन चित धरना||\nपाच पारधी म्हणजे पंचेंद्रिये जी आपापल्या मोहाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग आपली फरफट होते. या इंद्रियांचे वन म्हणजे तिसरे वन, यात पाऊलही न ठेवता दुस-या वनात चरायचे म्हणजेच निष्काम वृत्तीचे कर्मयोगी शरीर. याच शरीराने मग पुढे ज्ञान प्राप्त करून पहील्या वनातही चरायचे म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचे एक होणे. हे सगळं ‘समज बुझ’ आणि ‘गुरु के चरन चित’ धरून करायचे आहे. कारण अर्थातच ‘उन मे एक चतुर ना’, पाचही इंद्रिये चतुर नाहीत त्यांना बांधायचे काम हरणाचे म्हणजे अर्थातच आपले आहे. अन्यथा जसे त्या हरणाचे मांस विकले जाईल आणि चामडीचे आसन केले जाईल तसेच आपलेही जन्ममृत्यू आणि कर्म असे चर्मचक्र चालुच राहील\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ६\nगावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.\nतो – आज काय सुट्टी आहे का\nतो – मग कामावर का जात नाही \nतो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….\nते – बरं पुढे \nतो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….\nतो – मग काय, निवान्त बसता येईल ..\nते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की….. त्यासाठी इतकी वणवण करायची काय आवश्यकता आहे\nया गोष्टीतला विनोदाचा भाग सोडला तर त्या टोळक्याला पडलेला प्रश्न विचार करण्यासारखा आहे. निष्क्रियतेचे त्या टोळक्याने केलेले समर्थन नीट तपासले की कर्मयोग समजणे सोपे होईल.\nनिष्क्रियता…… निरनिराळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या परीघातून प्रत्येकासमोर उभी असणारी संभ्रमाची अवस्था.\nप्रत्येकाला या निष्क्रियतेचा अनुभव सतत कोणत्यातरी संदर्भात येत असतो, तसेच प्रत्येकजण स्वतःही अनेकदा निष्क्रियतेचा भाग असतो.\nराजकारणी आणि उद्य़ोजकांच्या पातळीवर निर्णय घेण्याबाबत निष्क्रियता, नोकरशाहीमध्ये निर्णय राबविण्याबाबत निष्क्रियता, सामाजिक पातळीवर सार्वजनिक हिताबाबत निष्क्रियता तर वैयक्तिक पातळीवर क्षमतेच्या पुरेशा वापराबाबत निष्क्रियता…\nमानवी जग आणि मानवी मन ज्या एका मजेदार कसोटीवर विलक्षण साम्य दाखवते ते म्हणजे निष्क्रियता दोघांचाही मुळ स्वभाव निष्क्रियतेकडे झुकतो. म्हणजे जोपर्यंत गरज अथवा संकट (दबाव किंवा आपत्ती) समोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत दोघेही निष्क्रिय राहणे पसंत करतात. म्हणजेच जर गरज किंवा संकट नसेल तर दोघे स्वतःहून कृती करतीलच असे नाही, जसे कट्ट्यावरील टोळके दोघांचाही मुळ स्वभाव निष्क्रियतेकडे झुकतो. म्हणजे जोपर्यंत गरज अथवा संकट (दबाव किंवा आपत्ती) समोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत दोघेही निष्क्रिय राहणे पसंत करतात. म्हणजेच जर गरज किंवा संकट नसेल तर दोघे स्वतःहून कृती करतीलच असे नाही, जसे कट्ट्यावरील टोळके गंमतीचा भाग असा की निष्क्रियतेबद्दल प्रत्येक जण वैयक्तीक आणि सामुहीक पातळीवर इतरांना दोष देत असतो पण जोडीने स्वतःच्या निष्क्रियतेकडे मात्र दुर्लक्ष करत असतो\nविश्वशांतीच्या किंवा पर्यावरणाच्या बाबतीत विकसित आणि विकसनशील देश एकमेकांना निष्क्रिय मानतात. धोरणांच्या बाबतीत जगभरातले (फक्त भारतीयच नव्हे) उद्योजक सरकारला निष्क्रिय मानतात. नोकरशाही एकमेकाला तर सामान्य माणूस स्वतः सोडून जवळपास सगळ्यांना निष्क्रिय मानतो. ‘कोणी काही करत नाही आम्ही एकटेच धडपडतोय’ हे भरतवाक्य संयुक्त राष्ट्रांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत आणि पंतप्रधानांपासून ते घरातल्या सूनेपर्यंत प्रत्येक जण ऐकवत असतो. प्रत्येक जण एकाच वेळी स्वतः निष्क्रिय असतो आणि इतरांना ते निष्क्रिय असल्याबद्दल दोषही देत असतो.\nया अशा अवस्थेमुळे माणूस व पर्यायाने समाज किंकर्तव्यमूढ होतो. संभ्रमामुळे त्याला काय करायचे हे ठरवता येत नाही. मग योग्य अयोग्य गोष्टी हातून घडत राहतात आणि संपूर्ण व्यवस्था बिघडते. याचाच अर्थ असा की कर्म करण्याची प्रेरणा आणि प्रत्यक्ष कर्म यात सुसंगती आणल्यास माणसाची व्यक्तीगत आणि सामाजिक गोंधळाची अवस्था संपुष्टात येईल आणि तो योग्य कर्म करून सुखी होईल.\nकर्मयोग………….निष्क्रियता आणि निष्कामता यातला फरक म्हणजे कर्मयोग. कर्मापासून फारकत न घेता उलट कर्म तन्मयतेने करणे परंतु त्याच्या बंधनात न पडता आत्मा मुक्त ठेवणे म्हणजे कर्मयोग.\nकर्ममार्ग पुरेसा न उमगल्याने अर्जुन गोंधळात पडतो आणि घोर कर्म टाळण्यासाठी निष्क्रियतेकडे झुकणारे मत मांडतो.\nज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥\nव्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥\nश्रीकृष्णा, जर तुला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग, मला हे युद्धासारखे भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहेस तेव्हा एक काहीतरी निश्चित सांग जेणेकरून मला योग्य तो मार्ग मिळेल\nमग कर्मयोगाच्या माध्यमातून कृष्ण अर्जुनाचा संभ्रम दुर करतो आणि केवळ युद्धच नव्हे तर संपुर्ण आयुष्य अर्थपूर्ण रीतीने जगण्याचा मार्ग सांगतो.\nवर चर्चा केलेला ऩिष्क्रियतेचा जो गोंधळ उभा राहतो तो केवळ विचारांचा आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. कारण तो पुढे हे स्पष्ट करतो की आत्मज्ञान किंवा परमात्म प्राप्ती हे उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी दोन मार्ग सांगितले आहेत. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा कर्ममार्ग…\nलोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्\nज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग स्वीकारणे हे सर्वस्वी व्यक्तीच्या जीवनशैली, विचारसरण��� आणि कुवतीवर अवलंबुन आहे.\nअर्जुनाचा वैचारीक गोंधळ होतो कारण त्याची जीवनशैली कर्मयोगास योग्य असून केवळ युद्धप्रसंगापुरता तो ज्ञानमार्गाचा विचार करतोय. सोयीप्रमाणे दोन्ही मार्गांचा एकाच वेळी अवलंब करण्याचा प्रयत्न हा गोंधळाला निमंत्रण देतो.\nज्ञानी किंवा योगी व्यक्ती हा ज्ञानप्राप्तीतून आलेली निष्कामता (निष्क्रियता नव्हे) स्वीकारतो आणि आत्मानंदी लीन होतो. समाधिस्थ अवस्थेतून अशी निष्कामता त्याला प्राप्त होते. तो निष्क्रिय नसतो. अशा व्यक्तीच्या गरजा अत्यंत सीमीत असतात म्हणूनच त्यांचे कर्मही. कर्मविचार आणि प्रत्यक्ष कर्म यांचे एकत्रित स्वरूप त्याला उमगलेले असते. त्यामुळे तो आळसाने कर्म टाळत नाही. कर्म आणि मनःसंयमाच्या मार्गातून तो निष्कामता प्राप्त करतो.\nपरंतु बहुसंख्य लोकांना या मार्गाने जाणे शक्य नसते. रोजचे कर्म करत आयुष्य जगणा-या बहुसंख्य समाजाला कर्ममार्ग जास्त सुलभ वाटणे सहाजिक आहे. कारण अर्थातच ते रोजच्या आयुष्यात आधीच कार्यमग्न असतात. स्वतःच्या, कुटुंबाच्या, व्यवसायाच्या, इच्छा, आकांक्षा आणि गरजांच्या पूर्तीमध्ये ते गुंतलेले असतात. कधी त्यांना करायचे म्हणून तर कधी त्यांना करावे लागते म्हणून तर कधी सगळे करतात म्हणून निरनिराळ्या कर्माचा ते भाग बनतात. अशाप्रकरे इच्छेने किंवा इच्छा नसूनही कर्माला बांधले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कर्मयोग आहे.\nन हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥\nकर्म करणे हा प्रकृतीचा स्वाभाविक धर्म आहे. मनुष्याला कर्म करणे भाग आहे. शरीराच्या किमान गरजा भागविण्यासाठी तरी कर्म करणे आलेच. आणि हेच कर्माचे मूळ आहे.\nआपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस बुद्धी, कुवत आणि परीस्थितीप्रमाणे निरनिराळे मार्ग निवडतो आणि त्यातून त्याच्या कर्माचा पसारा वाढत जातो. म्हणजे काय तर इतर अनेक घटक, व्यक्ती, परीस्थिती या कर्मावर परीणाम करू शकतात. यातूनच मग इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आणि अर्थातच सुख आणि दुःख निर्माण होते. हे आत्म्याला कर्मबंधनात टाकते.\nतेव्हा आता कर्म करायचे आणि आत्म्याचे बंधनही टाळायचे ही कसरत करायची, तर मग गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. यातूनच निष्क्रियता येते. म्हणून कर्मविचार आणि कृती यातील एकतानता समजून घेणे आणि तसे कर्म करणे हे आवश्यक आहे.कर्माचे बंधन लागणार नसल्याची खात्री पटलेला मनुष्य निष्क्रिय राहणार नाही. ते बंधन न लागता कर्म कसे करावे हे जाणणे म्हणजे कर्मयोग….\nफलाची अपेक्षा न करता कर्म केले तर त्या कर्माचे बंधन आत्म्याला बाधत नाही.ही अवस्था शारीरीक तितकीच मानसिकही आहे. मनुष्याची इंद्रिये त्याला निरनिराळ्या अपेक्षांच्या जाळ्यात ओढतात आणि कर्मासाठी प्रवृत्त करतात. तेव्हा शरीराने कर्म करायचे आणि मनाने त्याच्या फळाची अपेक्षाही न बाळगता रहायचे याला निष्कामता म्हणता येईल. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याचा गर्व न बाळगणे (सेल्फी पोस्ट न करणे) किंवा मदत झालेल्याने आपल्याविषयी कृतज्ञ असावे अशी अपेक्षा न ठेवणे हे निरपेक्ष कर्म होय.\nमाणसाची इंद्रिये त्याच्या मनात सतत कर्मफळाची आसक्ती निर्माण करत असतात. चांगले खायची आसक्ती, मग ते मिळवायचे कर्म, ते मिळेपर्यंतची अवस्था, मग ते मिळाले तर सुख नाही मिळाले तर दुःख, दुस-याला मिळाले तरी अधिक दुःख आणि आपल्याला मिळाले तर त्याला दुःख… हे सर्व मनाचे खेळ इंद्रियांच्या माध्यमातून सतत घडत असतात.\nकर्मयोगी तो असतो ज्याचे शरीर कर्म करते आणि मन इंद्रियांना फळाच्या आसक्तीपासून दूर ठेवते. वरवर पाहता कर्म करणारा पण मनातून त्याच्या फळाची लालसा बाळगणारा ढोंगी असतो. असे दुटप्पी वागणा-यांना तुकोबा भोंदु म्हणतात.\nऐसे कैसे झाले भोँदु कर्म करुनि म्हणति साधू कर्म करुनि म्हणति साधू अंगा लावुन राख डोळे झाकुनि करिति पाप\nकारण इंद्रिय संयमन हा कर्मयोगाचाच भाग आहे.\nमग कर्म कसे असावे…..\nकर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥\nइंद्रियांवर संयम राखून, निरपेक्ष बुद्धीने कर्मामध्ये जो लीन होतो तो अनासक्त कर्मयोगी होय.\nअनासक्त कर्म करण्याला श्रीकृष्ण यज्ञाची उपमा देतो. पुरातन काळापासून यज्ञ हे अत्यंत श्रेष्ठ कर्म मानलं गेलंय कारण ते निष्काम आणि अनासक्त आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे.\nआहुति देताना ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ असे म्हटले जाते. माणसानेही त्याचे विहीत कर्म करताना मी पणा टाकून ते कर्म केले तरच त्याचे बंधन त्याला लागणार नाही. क���्माला यज्ञ म्हणण्यामागे हा दृष्टीकोन आहे.\nतदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥\nविश्वकल्याणाच्या उदात्त तत्त्वावर यज्ञाची कल्पना उभी आहे. वेदकालीन समाजाच्या सुखाच्या कल्पना अनेक वैदिक प्रार्थनांमध्ये येतात. त्यातील प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ती प्रार्थना विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखासाठी आहे. वैयक्तीक सुख हे समाज, राष्ट्र आणि संपूर्ण विश्वाच्या व्यापक हिताचाच भाग आहे असा दृष्टीकोन बाळगल्यामुळे तत्कालिन समाजाला एक व्यवस्था आणि दिशा होती. समाजाचे हित साधले की त्यातील व्यक्तीचे हित आपसुकच साधले जाईल.\n‘सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः’ किंवा ‘सहनौ भुनक्तु’\nयासारख्या प्रार्थनांमध्ये सगळ्यांचा सुखाचा विचार केला आहे. त्यामुळेच सामुहीक आणि वैयक्तिक अशा दोनही पातळीवर कल्याण होते ही दृढ भावना त्या काळात होती. हाच विचार मांडताना श्रीकृष्ण म्हणतो की व्यक्तीने कर्म करताना व्यापक हिताचा दृष्टिकोन ठेवावा.\nकर्म मनुष्याला चुकणार नसल्याने ते करावेच लागणार. केवळ त्यामागचा दृष्टीकोन योग्य असल्यास आत्म्याला बंधनात न टाकता कर्म घडेल. कृष्ण पुढे सांगतो की मी स्वतःही जेव्हा अवतार घेतो तेव्हा मी त्या अवतारातील सर्व विहीत कर्मे करतो. कारण एक ते त्या देहाला स्वाभाविक आहे आणि दुसरे असे की समाज अशा व्यक्तींचे अनुकरण करतो. कर्मयोग्याने स्वतः निष्काम कर्म करत असताना त्यातून इतरांना कर्मयोगाचे दिशादर्शन करावे. यालाच लोकसंग्रह अशी संज्ञा तो वापरतो.\nन मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥\nहे पार्था मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो.\nअशाप्रकारे कर्मयोगाचे विवेचन करताना कर्माची अपरिहार्यता, अनासक्त कर्म, इंद्रियसंयम आणि लोकसंग्रह अशा क्रमाने श्रीकृष्ण संपुर्ण मानवजातीच्या वैचारीक गोंधळावर आणि कर्माच्या एकतानतेवर भाष्य करतो.\nमनुष्यसमाज मग तो राष्ट्र, राज्य, धर्म अशा कोणत्याही स्वरुपाचा असो त्याचे व्यापक हित आणि त्यातील माणसांचे वैयक्तीक हित हे सहसा भिन्न नसते. केवळ मनुष्य जेव्हा वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थाला प्राधान्य देतो तेव्हाच समा��हिताला अडथळा निर्माण होतो. तसेच जेव्हा प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थ साधण्याची धडपड करतो तेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण होते, कोणी काय करायचे आणि काय नाही करायचे याचा संभ्रम निर्माण होतो आणि समाजाव्यवस्था निष्क्रिय होते. आजची सर्वव्यापी वैचारिक गोंधळाची आणि निष्क्रियतेची स्थिती ही या कर्मयोगाच्या पुरेशा ज्ञानाच्या अभावी प्राप्त होते. हीच स्थिती अर्जुनाच्या काळात होती आजही आहे. त्यामुळे अर्जुनाची जी अवस्था होती तशीच आपल्यातील प्रत्येकाची होते.\nकेवळ अर्जुनच नव्हे तर त्याकाळातील संपूर्ण समाज हा युद्धाच्या मार्गाने विनाशापर्यंत येण्याचे कारण कर्मयोगाचे अज्ञान हेच होते. भीष्मादि ज्येष्ठांपासून ते दुर्योधनादि कनिष्ठांपर्यंत व्यक्तींनी इंद्रियसंयम, अनासक्त कर्म, लोकसंग्रह आणि व्यापक समाजहित हा कर्मयोगाचा सोपान न अवलंबल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि संपुर्ण समाजाचे हित धोक्यात आले. तेव्हा आणि आजही माणसाने निरपेक्ष वृत्तीने जर स्वतःचे वैयक्तिक कर्म केले तर त्याचे आणि संपुर्ण मानवजातीचे कल्याण होईल.\nइंद्रियांच्या आहारी न जाता योग्य ते कर्म व्यापक समाजहीत डोळ्यासमोर ठेऊन निष्काम वृत्तीने करणे म्हणज कर्मयोग……. गीतेतील तत्त्वज्ञान हे सार्वकालिक व आजही तितकेच सुसंगत नाही का\nभक्तीचे महत्व सांगताना कबीर कर्मयोगाचेच निकष मांडतात. भक्तीमध्ये भक्त जसे निरपेक्षपणे भगवंताचे नाव घेत राहतो. तसेच निष्काम वृत्तीने मानव कोणत्याही भ्रमात न राहता कर्म करत राहीला तर कर्मयोग आणि त्यायोगे मोक्ष साध्य होईल.\nऔर कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म \nन जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः \nअजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे २\nअविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् \nवासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि \nतथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही २\nनैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः \nन चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः २\nवीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २\nयततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः\nइन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२\nयदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः\nएषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति \nअंतरंग – भगवद्गीता – भाग ५\nमोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय. इतकं पुरे होईल\nमागेल ते देण्याची तयारी दाखवणा-या जगजेत्त्या राजाला तो तत्त्वज्ञ नक्की काय सांगतोय…. तेच जे कृष्ण अर्जुनाला सांगतोय.\nशरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.\nकसे आहे आत्म्याचे स्वरूप..\nसांख्ययोगाच्या १७ व्या श्लोकापासून पुढे आत्म्याच्या स्वरुपाचे वर्णन श्रीकृष्ण करतो.\nन जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः \nअजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे २\nहा (आत्मा) कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन(अनादी) आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.\nअविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् \nवासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि \nतथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही २\nनैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः \nन चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः २\nआत्मा हा अविनाशी, शाश्वत, आणि सर्वव्यापी आहे. (श्लोक १७) तो न�� जन्म घेतो ना नष्ट होतो. नष्ट होते ते शरीर. आत्मा नष्ट होत नाही, नष्ट करता येत नाही. शरीर नष्ट झाले की आत्मा दुस-या शरीरात प्रवेश करतो. जसे माणूस जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो.(श्लोक २२, २३)\nतात्पर्य काय तर अज, नित्य, शाश्वत, पुराण अशा विशेषणांनी युक्त आत्मा देहामध्ये वास करून राहतो. देह, मग तो कोणताही असो जन्म, वाढ, वृद्ध्त्व आणि मृत्यु अशा अवस्थातून जातो. परंतु आत्म्याच्या स्वरूपात असे बदल घडत नाहीत. तुटणे, झिजणे, जळणे, बुडणे अशा अनेक अवस्थातून शरीर जाते याला विकार म्हणतात आत्म्याला विकार नसतात. शरीर एक दिवस नष्टही होते, आत्मा नष्ट होत नाही. तो केवळ दुसरे शरीर धारण करतो.\nअशा प्रकारे मायावी सृष्टी आणि अविकारी आत्मा यांचे स्वरूप श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतो.\nपण मग शोक करायचा नाही हे जरी पटले तरी संहार करण्याच्या पापाचे काय भीष्म, काय किवा द्रोण काय यांची शरीरे नश्वर आहेत हे पटले तरी यापैकी कोणालाही मारणे हे पापच नाही का भीष्म, काय किवा द्रोण काय यांची शरीरे नश्वर आहेत हे पटले तरी यापैकी कोणालाही मारणे हे पापच नाही का\nश्लोक ३१ ते ३९ पर्यंत श्रीकृष्ण स्वधर्म पालनाचे महत्व सांगतो. धर्माची आणि सत्याची बाजू राखण्यासाठी युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्मच आहे. त्यासाठी करायला लागणा-या हानीत पाप नसते कारण ते धर्मपालनासाठीच असते. साधे उदाहरण घेउ यात. देशाच्या रक्षणासाठी शत्रुसैन्याशी सीमेवर लढणा-या जवानाला आपण पापी मानत नाही कारण देशाच्या, पर्यायाने समाजाच्या भल्यासाठी केलेले ते कर्तव्यपालन आहे, हत्याकांड नव्हे\nराज्याच्या हव्यासापोटी द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत अधःपतन झालेल्या राजकुळाला आणि हे घडू देणा-या समाजाला पुन्हा योग्य राज्यसंस्था देणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यासाठी युद्ध करणे हे पाप नाही. याउलट सर्व मार्ग संपल्यावरच जे युद्ध उभे राहीले आहे त्यापासून दुर जाणे हे पाप ठरेल. युद्धापासून पळ काढल्याने समाजात अवहेलना होईल आणि समाजामध्ये चुकीचे आदर्श उभे राहतील. समाजाला योग्य दिशा देणारे वर्तन करणे भावी शासकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रसंगी जर युदध करावे लागले तर ते कठोरपणे करणेच योग्य आहे. त्यावेळी क्षत्रियाने सामुहिक हिताऐवजी वैयक्तीक नातीगोती पाहून कमकुवत होणे हे पाप आहे. हे झाले अर्जुनाच्या दुस-या शंकेचे उत्तर.\nसृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचे स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म याच्या चर्चेतून श्रीकृष्ण अर्जुनाला हे पटवून देतो की – दुर्योधन, दुःशासन किंवा तो स्वतः या केवळ योग्य किंवा अयोग्य मनोवृत्ती आहेत. समाज कधी योग्य तर कधी अयोग्य मनोवृत्तींकडे झुकत असतो. कधीतरी अयोग्य बलवान असते आणि समाज त्यामागे धावतो. जसे आजही दुर्योधनाच्या मागे ११ अक्षैहीणी सैन्य आहे पुढे जेव्हा अर्जुन, पर्यायाने पांडव विजयी होतील तेव्हा ते योग्य मानून समाज त्याच्या मागे धावेल. जसे सृष्टीतील सुख, दुःख,स्पर्श, रस, गंध आणि शरीरही नाशवंत आहेत तसेच योग्य आणि अयोग्य वृत्तीही नाशवंत आहे. कारण त्या वृत्ती जपणारे माणसाचे मन चंचल असते. आज जे योग्य आणि हवेसे वाटते ते त्याला उद्या अयोग्य आणि नकोसे वाटू शकते. या मनाच्या चंचलतेवर विजय मिळविणे आवश्यक आहे. कारण एकदा मन स्थिर झाले की मग ते योग्य तेच पाहते आणि योग्य तेच करते. हे मनाचे स्थैर्य म्हणजे अर्जुनाच्या शंकेचा तिसरा भाग. कारण अर्जुनाचे मन स्थिर झाले की त्याला युद्ध योग्य की अयोग्य तेही कळेल आणि योग्य ते तो ठामपणे करूही शकेल. किंबहुना मन स्थिर झाले की सर्व प्रश्नच सुटतील आणि आत्मसुखही साध्य होईल हेच कृष्णाला पटवून द्यायचे आहे. तुकोबा म्हणतात तसे –\nमन करा रे प्रसन्न\nगायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संदर्भात एक कथा सांगतात. जंगलातून प्रवास करत असताना ते एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील…”\nसंन्यस्त आणि गृह्स्थ हे मनाचे खेळ आहेत. ज्याचे मन स्थिर असते तो गृहस्थ असूनही संन्यस्त असू शकतो ���णि ज्याचे मन स्थिर नाही तो संन्यस्त गृहस्थच राहतो.\nस्थितप्रज्ञ……… प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर/ठाम. ज्याची बुद्धी स्थिर असते तो स्थितप्रज्ञ. ज्याच्या विचार आणि कृतीमध्ये द्वैत नसते तो स्थितप्रज्ञ.\nदुस-या अध्यायाच्या ५४ व्या श्लोकापासून स्थितप्रज्ञाचे वर्णन येते. मनाची स्थिरता प्राप्त असणारा आणि बुद्धीयोगाने कर्म करणारा स्थितप्रज्ञ असतो कसा याचे कुतुहल अर्जुनाला असते. तो कृष्णाला विचारतो आणि कृष्ण त्याचे वर्णन करतो\nवीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २\nदुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.\nहे वाचायला जितके सोपे तितकेच आचरणात आणण्यास कठीण आहे. कारण\nयततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः\nइन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२\nदुःखाच्या प्रसंगी खेद न वाटता राहणे एकवेळ शक्य आहे परंतु सुखाची इच्छा न करणे अवघड नाही का माणसला दुःख टोचते म्हणून नको असते पण दुःखाबरोबर सुखही क्षणिक आहे म्हणून ते ही टोचावे आणि नको वाटावे अशा मनस्थिती प्राप्त करणे सोपे नाही. कारण अर्थातच बलवान अशी इंद्रिये माणसाच्या मनाला निरनिराळ्या मोहाच्या मार्गाने खेचत असतात.\nयदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः\nकासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो.\nम्हणूनच सर्वसामन्य माणसाला भूरळ पाडणारे मोह त्याला बाधत नाहीत. त्याचे मन आणि शरीर केवळ एकाच विचारात मग्न होते, ते म्हणजे शाश्वत आनंद जो क्षणिक सुख आणि दुःख यांच्याही पुढील पातळीवर असणारा मोक्ष आहे.\nपरंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.\nअशा स्थितीला श्रीकृष्ण ब्राह्मी स्थिती म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची स्थिती म्हणतो.\nएषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति \nस्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेचा अद्धितीय ठेवा आहे कारण गीतेशिवाय इतर कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेख येत नाही.\nगीतेच्या अंतरंगात डोकावल्यास असं लक्षात येतं की दुसरा अध्याय हा गीतेचा तत्���्वज्ञानातील पहीला अध्याय आहे आणि गीतेचे संपुर्ण सार सांगणारा अध्याय सुद्धा आहे. अर्जुनापुढे उभ्या असणा-या प्रश्नांचा रोख हा केवळ युदधाकडे नसतो तर अर्थातच शाश्वत आनंदाकडे असतो. या एका अध्यायातून श्रीकृष्ण त्या प्रश्नाचे समाधान उभे करतो.\nशाश्वत सुख हवे तर, या सृष्टीत शाश्वत आणि क्षणिक काय आहे ते जाणले पाहीजे. सांख्य मतानुसार दृष्य सृष्टी ही क्षणिक आहे तर आत्मा शाश्वत आहे.\nक्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत त्या क्षणिकातून बाहेर येत नाही तो पर्यंत शाश्वत सुख मिळणार नाही. क्षणिकातून बाहेर येणे म्हणजेच क्षणिकात गुंतवणारे सुख आणि दुःख यातून बाहेर येणे.\nसुख आणि दुःखातून बाहेर येणे म्हणजेच हर्ष आणि शोक दोन्हीकडे समभावाने पहाणे आणि त्याचा त्याग करणे. समभाव हवा तर इंद्रियांवर संयम हवा.\nइंद्रियांवर संयम हवा असेल तर मन ताब्यात हवे आणि मनावर ताबा मिळवणे म्हणजेच बुद्धीने मनावर विजय मिळविणे.\nही बुद्धी प्राप्त करणारा स्थितप्रज्ञ होतो.\nज्याची बुद्धी स्थिर असते तो सुखी होतो कारण ते सुख आपल्यात असते, बाह्य पदार्थात नसते हे त्याला उमगलेले असते. मग त्याच्या कर्माची फळे त्याला बाधत नाहीत. सुख आणि दुःख दोन्ही त्याला उपभोगता येतात आणि त्यांच्या पलिकडेही जाता येते.\nजसा भक्त आणि भगवंत एक होतो तसा ब्राह्मी स्थितीत गेलेला व्यक्ती परमानंदी लीन होतो.\nअसा मनोविजय मिळविणा-याचा आनंद पाडगांवकरांच्या एका कवितेतून तंतोतंत व्यक्त होतो.\nआज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो\nफुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग आज अवघे अंतरंग ओसंडले हो\nमिटूनही डोळे दिसू लागले आकाश आज सारा अवकाश देऊळ झाला हो\nकाही न बोलता आता सांगता ये सारे आतली प्रकाशाची दारे उघडली हो \nनासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् \nकिमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम्\nकार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः \nयच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌\nन त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् \nअंतरंग – भगवद्गीता – भाग ४\nनासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् \nकिमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥\nनासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण थोडं खोलात गेलं तर दोघांतली साम्यस्थळं दिसायला लागतात. दोघेही बुद्धीजीवी. दोघेही जण एकाच ध्येयाच्या वाटेवर असतात. शास्त्रज्ञ भौतिक प्रगतीच्या माध्यमातून शाश्वत सुखाचा शोध घेतो तर तत्त्वज्ञ अध्यात्मिक किंवा तात्त्विक प्रगतीच्या माध्यमातून…\nवर्षानुवर्षे होणारी शास्त्रीय प्रगती माणसाला अधिकाधीक सुखी बनवते पण शास्त्रज्ञाला अधिकच कोड्यात टाकते. इतकी भौतिक सुखाची साधने निर्माण करूनही मानव खरोखर सुखी होतोय का याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते खरोखर सुख साधनातच असते की त्याचा शोध दुसरीकडे कुठे घ्यावा\nअर्जुनही याच द्विधा मनस्थितीत पडतो. युद्ध जिंकल्यावर राज्य मिळणार, सुखाची सर्व साधने मिळणार पण स्वतःच्याच नातेवाईकांना मारण्याचे दुःख भोगावे लागणार. बरं युद्ध न करावे तर संहाराचे दुःख जाणार पण पळपुटेपणाची अवहेलना वाट्याला येणार. म्हणजे कोणतेच सुख पूर्णत्वाने वाट्याला येणार नाही त्याला दुःखाची किनार असणारच. त्यालाही असंच सुख हवंय जे कायम टिकेल आणि दुःखरहीत असेल. अर्जुन अतिशय गोंधळून जातो. त्याची विचारशक्ती कुंठीत होते आणि युद्ध करायलाच नको असा काहीसा अनिश्चित निर्णय घेऊन तो कृष्णाकडे वळतो.\nआता कृष्णापुढे काम आलं एका गोंधळलेल्या परंतु अभ्यासु विद्वानाला समजावण्याचं. हे काम निश्चित सोपं नाही. कारण जो विचार कृष्ण मांडणार आहे तो अर्जुनाला पटवून द्यायचा आहे. त्यासंदर्भात त्याला ज्या शंका असतील त्यांचं निरसन करायचं आहे. उगीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायला तो बाबांना खाऊ मागणारा लहान मुलगा नाहीये\nमोठ्या कौशल्याने कृष्ण अर्जुनाला युद्ध का करावे हे पटवून देतो. केवळ तेवढेच नव्हे तर शरीराचे आणि आत्म्याचे स्वरुप, कर्माचे महत्त्व, बुद्धीचे स्थैर्य आणि या सगळ्यांच्या ज्ञानाने येणारी स्थितप्रज्ञ वृत्ती असे विषय अनुक्रमे मांडून शाश्वत सुखाचा मार्ग त्याच्यापुढे उभा करतो.\nअसं मानतात की नासदीयसुक्तातच सांख्य तत्त्वाची बीजेही आढळतात. सांख्य….. तत्त्वज्ञानातील एक सिद्धांत… ऋग्वेदीय ऋषींपासून कपिल मुनींपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना भुरळ पाडणारा. बौद्ध, जैन अशा अनेक तत्त्वप्रणालीत स्थान मिळविणारा विचार.\nसांख्य तत्त्वाचा संदर्भ किंवा विवेचन ऋग्वेदासह श्वेताश्वतर, तैत्तिरीय, ऐतरेय, बृहदारण्यक अशी उपनिषदे, बौधायनाचे गृह्यसुत्र, पतंजलीचे योगसुत्र आणि चरकसंहीता इतकेच काय पण परमार्थाच्या१ चिनी भाषांतरातही आढळतात. एक वेगळा ग्रंथ लिहीता येईल इतकी सामग्री सांख्य या एका शब्दात आहे. पण तूर्तास आपण केवळ भगवद्गीतेच्या दुस-या अध्यायाच्या संदर्भात आलेला सांख्य विषयच पाहू यात.\nजसं संगणकाचं संपूर्ण विश्व हे बायनरी म्हणजे ० आणि १ एक या दोन तत्त्वांनी बनलंय तसंच सांख्य तत्त्वाच्या मते विश्व हे दोन तत्त्वांनी बनलंय. एक अविनाशी तत्व ‘पुरुष’आणि दुसरं विनाशी/विकारी तत्त्व ‘प्रकृती’. प्रकृती या तत्त्वात नश्वर अशा सर्व गोष्टी येतात तर पुरुष म्हणजे अविनाशी चैतन्य/आत्मा. या दोनहीच्या संयोगाने सृष्टीचे सर्जन होते. जेव्हा नश्वर शरीर विकाराच्या माध्यमातून नष्ट पावते तेव्हा आत्मा मुक्त होऊन प्रकृतीच्या दुस-या तत्त्वात सामावतो. असा सर्वसाधारण विचार सांख्य मांडतो.\nआता गीतेकडे पाहू.. अर्जुनाच्या प्रश्नांचे तीन भाग पाडून प्रत्येक भागाला सांख्य सिद्धांताच्या आधारे कृष्ण उत्तर देतो.\nपहीला भाग अर्थातच ‘नातेवाईकांच्या संहाराचा’. दुसरा भाग या कृतीतील ‘धर्म अधर्माचा’ आणि तिसरा भाग ‘मानसिक स्थैर्याचा’ कारण तेच ढळल्याने अर्जुन शस्त्र उचलणार नाहीये.\nएका कुशल समुपदेशकाप्रमाणे प्रथम गोंधळलेल्या अर्जुनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी कृष्ण त्याला रागावतो. ऐन युद्धाच्या वेळी हे असले नपुंसकासारखे, पुरुषार्थाला बाधा आणणारे वर्तन करणे वीर अर्जुनाला अशोभनीय आहे हे तो परखडपणे सांगतो. सैरभैर झालेल्या अर्जुनाच्या बोलण्यातील विसंगतीवर तो बोट ठेवतो. परखड टीका झाल्याने सहाजिकच आता अर्जुनाचे लक्ष कृष्णाच्या विवेचनाकडे केंद्रित झाले आहे.\nशरीर आणि आत्मा या दोन घटकांपासून जीवाचे अस्तीत्त्व बनते. यातील शरीर हे विकारी म्हणजेच नाश पावणारे आहे तर आत्मा हा अविकारी म्हणजे चिरंतन आहे. ज्या नातेवाईकांचे शरीर तू आपल्या बाणांनी विदीर्ण करणार आहेस ते शरीर नाश पावणारच आहे. तू नष्ट केलेस तरी आणि नाही केलेस तरी. याचा अर्थ काय तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा बरं, शोक करून ते टिकणार थोडेच आहेत. उद्या तेही जाणारच आहेत.जे जे जन्म घेते त्याचा मृत्यू अटळ आहे हा सृष्टीचा नियम आहे.\nन त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् २\nसर्व विनाशी तत्त्वांची उदाहरणे देऊन कृष्ण अर्जुनला समजावतो की गेलेल्याचे किंवा जाणा-याचे दुःख करणे अयोग्य आहेच वर ते जाणे आपल्या हातून घडतेय याचे वैषम्य वाटणेही गैर आहे.\nज्ञानेश्वर महाराजही दोनच ओव्यात अर्जुनाची अवस्थेचे मार्मिक वर्णन करत��त. त्यांच्या मते अर्जुनाची अवस्था ही जन्माने अंध असाण-या व्यक्ती सारखी आहे. नकळत दरवाजा समजून भिंतीवर डोके आपटावे तसे अर्जुनही नकळत चुकीच्या तत्त्वावर युक्तीवादाचे डोके आपटत आहे. त्याला स्वतःचे शरीर आणि आत्मा यांचे पुरेसे ज्ञान नाही आणि तो कौरवांचे शरीर नष्ट करण्याचा शोक करतोय.\n मग तैं सैरा धांवे जैसे\nप्रकृतीचे नश्वरत्वही ज्ञानदेव एका ओवीत सांगतात. जे जे जन्म घेते ते ते नाश पावते. ते ते काय तर अर्थातच बाह्य इंद्रियांचे विषय….\nहे उपजे आणि नाशे \nहा झाला सांख्ययोगाचा अर्धा भाग ज्यात प्रकृती तत्त्वाचे विनाशीत्व प्रकट होते. हे केवळ शरीराच्या बाबतच खरे नसून सृष्टीतील प्रत्येक तत्त्व जे बाह्य इंद्रियांच्या माध्यमातून जाणवते ते सर्वच नश्वर असते असेही कृष्ण सांगतो. बाह्य इंद्रिये कोणती तर डोळे, कान, नाक, त्वचा. म्हणजेच काय तर जे डोळ्यांना दिसते ते चांगले/वाईट दृष्य, कानाला ऐकू येणारे बरेवाईट आवाज/बोलणे, नाकाला येणारे विविध वास आणि शीतोष्ण स्पर्श सगळे काही नश्वर म्हणजे अल्पजीवी आहे. आत्ता असेल नंतर नसेल, उद्या असेल परवा नष्ट होईल. भाडेकरूला जसे घर बदलण्याचे दुःख करून चालत नाही तसेच प्रकृतीतील नश्वर तत्त्वांच्या गमावण्याचे दुःखही निरर्थकच आहे.\nएकुण काय तर नातेवाईकांचे किंवा कोणाचेही शरीर हे नश्वर आहे. आज ना उद्या ते नष्ट होणारच आहे. त्यामुळे युद्धप्रसंग उभा असताना अर्जुनाने ते नष्ट करण्यात अयोग्य असे काहीच नाही. हे झाले अर्जुनाच्या पहील्या शंकेचे उत्तर.\nपण मग जर प्रकृती नश्वर तत्त्व आहे आणि त्याचा ध्यास अयोग्य आहे तर शाश्वत काय आहे ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा\nशाश्वत सुख हवे तर शाश्वत तत्त्व काय हे जाणले पाहीजे आणि ते जाणायचे तर तशी मानसिकता हवी म्हणजेच काय तर प्रथम आत्मतत्त्वाची ओळख मग त्याचे स्वरूप जाणणा-या मानसिकतेची ओळख आणि मग ती जाणणा-या स्थितप्रज्ञाची ओळख…..\nही ओळखपरेड करुयात पुढच्या भागात……..\n१) परमार्थ – इ.स. ५ व्या शतकातील एक बौद्ध भिक्षु. इ.स. ४९९ मध्ये उज्जैनला जन्मलेल्या परमार्थाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर कंबोडीयासह दक्षिण चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. अनेक बौद्ध ग्रंथाच्या चीनी भाषांतराबद्दल त्याला ओळखण्यात येते. उदा. अभिधर्मकोष, सुवर्णप्रभाससुत्र. पंचशिखा आणि ईश्वरकृष्णाच्या सांख्य सिद्धांताचेही भाषांतर परमार्थाने केले. चीनमध्येच इ.स. ५६९ मध्ये त्याचा मृत्यु झाला.\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ३\nदृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग\nदृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन. एकाला इष्ट परीणाम साधण्यासाठी दुःखांत योग्य वाटला तर दुस-याला विनोद.\nअर्जुनविषाद. गीतेतील पहील्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.\nविवेक… योग्य आणि अयोग्य या दोनहीतील फरक जाणण्याची बुद्धी. विवेक…. कोणतेही पाउल टाकण्यापुर्वी ब-यावाईट परीणामांचा पुरेसा विचार करायला लावणारा संयम.\nविवेक…. अमानुष आणि विनाशी शक्ती बाळगणारे आणि युद्धासाठी उत्सुक असणारे इतर योद्धे आणि अर्जुन यांच्यातील फरक..\nमहाभारतीय युद्धातील अनेक महारथी योद्धे हे अपरिमित शक्ती आणि दिव्य अस्त्रांनी सज्ज होते. त्यातील बहुसंख्यांना त्या शक्तींच्या वापराची खुमखुमी होती. परंतु त्या शक्तीच्या आणि दिव्य अस्त्रांच्या वापराने होणा-या अपरीमित हानीची पुरेशी जाणीव कितीजणांकडे होती प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थाच्या किंवा सुडाच्या अग्निने पेटलेला होता. दृष्टीकोन……..\nसुड, शत्रुत्व, विजय हाच दृष्टीकोन म्हणून अभिव्यक्ती\nएक सैनिक म्हणजे एक परीवार. वास्तविक असे लक्षावधी परीवार उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य बाळगणा-या वीराचा विवेक कितीतरी जास्त पटीने जागा हवा ना या विवेकाचे, संयमाचे दर्शन घडवणारा अर्जुन, अर्ज���नविषादातून प्रकट होतो.\nयुद्धाची आणि संहाराची अपरीहार्यता पटल्याशिवाय तो शस्त्र उचलायला धजावत नाही. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नव्हे तर आपल्या संहारक क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास आहे म्हणून. संहाराच्या सर्वस्पर्शी विपरीत परीणामांची त्याला जाणीव आहे म्हणून.\nकेवळ शक्तिमान योद्धा म्हणूनच नव्हे तर एक परिपक्व, प्रगल्भ आणि विवेकी शासक म्हणून अर्जुन या अध्यायात उभा राहतो. आपण उद्याचे शासक झालो तर समाज आपलाच आदर्श समोर ठेवणार आहे, आपण जसे वागलो तसेच वागणार आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच युद्धाचे होणारे भयानक परीणाम तो निरनिराळ्या भुमिकांमधून ताडून पाहतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, मुल्यव्यवस्था अशा सर्व घटकांवरचे परीणाम.. दृष्टीकोन….\nहे सर्व जाणूनही युद्ध का करायचे याचे समाधानकारक उत्तर त्याला हवे आहे. कारण एक विवेकी व्यक्ती आणि भावी शासक म्हणून या युद्धाचे नैतिक उत्तरदायित्व तर त्याला घ्यावे लागणर आहेच वर पुढील पीढीला समजावूनही सांगावे लागणार आहे. म्हणूनच हे समाधान मिळाल्याशिवाय शस्त्र उचलण्याची त्याला भीती वाटते.\nयुद्धाची भीषणता, अर्जुनाची परिपक्वता याखेरीज अजूनही एक वैशिष्ट्य मांडता येईल. जे अर्जुनाच्या विवेचनातून पहील्या आणि पुढील जवळपास सर्व अध्यायात दिसुन येते.\nमहाभारतात एक कथा आहे. असं म्हणतात की कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविताना द्रोण एक युक्ती करत असत. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी भरून आणण्यासाठी ते एक एक पात्र देत असत. त्यातले अश्वत्थाम्याला दिलेले पात्र सर्वात जास्त रुंद तोंडाचे असल्याने तो सर्वात आधी पाणी भरून परत येत असे. मग इतर शिष्यवृंद येईपर्यंत द्रोणाचार्य त्याला काही खास गोष्टी शिकवत असत. फक्त अर्जुनाला ही मेख कळते. तोही अश्वत्थाम्याबरोबर पोहोचून या विशेष शिक्षणाचा लाभार्थी होतोच वर द्रोणाचार्यांचाही अधिक लाडका बनतो. ही गोष्ट किंवा पांडव भावंडात श्रीकृष्णाच्या अधिक जवळही अर्जुनच असणे. दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठीची तपश्चर्या आणि देशाटनही अर्जुनालाच करायला सांगीतले जाणे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की अर्जुन हा केवळ शक्तीमान योध्दा नव्हता तर एक जिज्ञासु अभ्यासकही होता. तसं नसतं तर केवळ “दादा सांगतोय ना” किंवा “मी सांगतोय ना” “मग कर युद्ध” असं कृष्णाने म्हटलं असतं तरी तो युद्धाला तयार झाला असता\nउलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.\nआणि हो अर्जुनविषादच नसता तर कृष्णाने गीता सांगीतली असती का आणि आपल्याला ती अनायासे प्राप्त झाली असती का\nत्यामुळे गीतेतील १७ अध्यायातील ज्ञान ही अर्जुनाची पर्यायाने अर्जुनविषादाची देणगी आहे.\nकाय आहे ही देणगी… सांख्ययोग….. पुढील भागात…\nनिमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे \nनिहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः \nRead in Marathi अंतरंग – भगवद्गीता – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mp-supriya-sule-says-dream-making-baramati-lok-sabha-constituency-number-one-country-297174", "date_download": "2020-12-02T19:09:39Z", "digest": "sha1:MY2A7JMYWIQDMY5XGQNXSD6UUWJQMSBF", "length": 15955, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "खासदारपदाच्या हॅटट्रिकच्या वर्षपूर्तीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी केलाय `हा` संकल्प - MP Supriya Sule says, dream of making Baramati Lok Sabha constituency 'number one' in the country | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nखासदारपदाच्या हॅटट्रिकच्या वर्षपूर्तीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी केलाय `हा` संकल्प\nखासदार पदाची हॅट्ट्रिक झाली. त्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेचे आभार मानले आहे.\nखडकवासला (पुणे) : आपल्या मतदारसंघाला देशात 'नंबर वन' करण्याचे स्वप्न आपण पाहिलेय. संसदेत जनतेचा आवाज ठामपणे मांडण्यासाठी जेवढं अधिक सक्रीय राहता येईल तेवढं राहण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते. मला सदैव आपुलकीची साथ मिळत असते. असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी मानले मतदार संघातील जनतेचे आभार मानले. खासदार पदाची हॅट्ट्रिक झाली त्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया��्या माध्यमातून जनतेचे आभार मानले आहे.\nचिंताजनक : सदाशिव पेठ ते कोथरुड कोरोना कनेक्शन वाढली चिंता\nत्या म्हणाल्या, `लोकसभेची निवडणूक झाली. त्याला बघता बघता एक वर्ष झालं देखील... आपण सर्वांनी माझ्यावर मोठ्या विश्वासाने पुन्हा एकदा म्हणजे सलग तिसऱ्यांदा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली, याबद्दल मी सदैव आपली आभारी आहे. संसदेत जनतेचा आवाज ठामपणे मांडण्यासाठी जेवढं अधिक सक्रीय राहता येईल तेवढं राहण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते. आपलीही त्यासाठी मला सदैव आपुलकीची साथ मिळत असते.\nपुणे विद्यापीठ दीड तासांची ५० गुणांची परीक्षा घेणार\nआपल्या मतदारसंघाला देशात 'नंबर वन' करण्याचे स्वप्न आपण पाहिलेय. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी मी काम करतेय. आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा, रोजगार अशा विविध क्षेत्रात आपल्याला देशात पहिला नंबर आणायचा आहे. हे तुम्हा सर्वांची समर्थ साथ आणि विश्वास असल्यावर शक्य देखील आहे.\nआपण सर्वजण माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव करीत आहात त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी अविरत प्रयत्न करतेय.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा\nकोरोनाच्या या कठिण काळातही आपण माझ्याशी संपर्क साधत आहात. प्रत्येकाच्या अडचणीची वैयक्तिक दखल घेण्याचा माझा प्रयत्न आहे. याशिवाय शासकीय व प्रशासकीय पातळीवर देखील जेवढं काही करता येणं शक्य आहे ते देखील करण्याचा माझा प्रांजळ प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांना यश देखील येत आहे. आपण सर्वजण या संकटाचा एकजुटीने सामना करीत आहोत, आपण नक्कीच हा लढा यशस्वी करुन दाखवू.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nपुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री\nपुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर...\nचारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्‍टर महिलेनं संपवल�� जीवन\nपुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिला डॉक्‍टरने भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केल्याचा...\nमराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली\nपुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या...\nकुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू\nपुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1573_brahmin-matrimony-brokers-in-bangalore.html", "date_download": "2020-12-02T18:51:11Z", "digest": "sha1:BS7BMWUMDJ2KBEVKY2C4DJ2YBGR46SIM", "length": 3624, "nlines": 58, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "brahmin matrimony brokers in bangalore", "raw_content": "\nवय: 22 वर्षे वजन : 55 किलो\nउंची : 5 फुट 6 इंच\nमोबाईल नंबर : 8551212***\nव्हाट्सअँप नंबर : 8531099***\nपत्ता: ************ सोसायटी वडाली रोड, श्रीगोंदा, महाराष्ट्र - 413701\nउच्च शिक्षण: बी. एड. (भुगोल)\nकॉलेज : महादाजी शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, श्रीगोंदा, महाराष्ट्र - 413701\nशाळा: श्रीगोंदा मध्यम विद्यालय, श्रीगोंदा, महाराष्ट्र - 413701\nमिळकतीचे साधन : खाजगी कंपनीत नोकरी\nफॅमिली स्टेटस: वर्किंग क्लास\nकौटुंबिक प्रकार: सेप्रेटेड फॅमिली\nवडील: स्वतःचा बिझनेस (हार्डवेअर शॉप)\nआई: स्वतःचे साड्यांचे शॉप\nबहीण: 1 बहीण अविवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू व��हिलर लायसन्स\nट्रॅव्हलिंग करणे बागकाम करणे\nइंग्लीश चित्रपट /कॉम्प्यूटर गेम्स/स्पोर्टस पाहणे.\nवय: 25 ते 27 वर्षे\nवैवाहिक स्थिती: कधीही विवाहित नाही\nवार्षिक उत्पन्न: 5 लाख ते 8 लाख\nवार्षिक उत्पन्न: प्रोफेसर/बिजनेस/गव्हर्नमेंट ऑफिसर\nधर्म / जात: हिंदु इतर जाती/हिंदू ब्राह्मण\nस्थायिक: महाराष्ट्रात राज्य/महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील/पुणे/मुंबई\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-awantipora-encounter-3-terrorists-killed-arms-and-ammunition-recovered-1822066.html", "date_download": "2020-12-02T19:09:27Z", "digest": "sha1:BXPNP27R4MVLEFZXM7XT3W43XJHAMN4X", "length": 25226, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Awantipora encounter 3 terrorists killed Arms and ammunition recovered, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा ��का युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nपुलवामात लष्कराला मोठे यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठ���्नान घालण्यात यश आले. पुलवामातील अवंतीपोरा परिसरात राजपुरा गावात झालेल्या या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवादी हे जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबधित असल्याचे बोलले जात आहेत. मृत तीन दहशतवाद्यांपैकी दोघे जण पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.\nनरेंद्र मोदींची भेट अनोखा अनुभव - अभिजित बॅनर्जी\nमिळालेल्या माहितीनुसार, लष्कराला मंगळवारी दुपारी पुलवामामधील अवंतीपोराजवळ दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर तात्काळ लष्काराच्या राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी आणि सीआरपीएफचे पथक घटनास्थळी गेले. परिसराला घेराव घातला गेला.\nचेंबूरमध्ये अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त; तुफान दगडफेक\nशोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी ते ठिकाण घेरले आणि जिथे दहशतवादी लपले होते, तिथे गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुमारे ४ तासांच्या ऑपरेशननंतर दहशतवादी मारले गेले.\nदहशतवाद्यांबरोबरील चकमकीदरम्यान तणावाची स्थिती रोखण्यासाठी मोठ्या संख्येत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान तिथे तैनात करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर परिसरात शोध मोहीमही राबवण्यात येत आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nपुलवामात लष्कराला मोठे यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजच��� राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/virat-kohli-to-lead-indias-t20i-and-odi-squads-against-west-indies-shami-bhuvneshwar-back-in-t20is/articleshow/72172075.cms", "date_download": "2020-12-02T18:30:35Z", "digest": "sha1:U6JWP5RE2B26YDWBPMVCE4S6C6AGB7BH", "length": 13136, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nवेस्ट इंडिजचे आव्हान; 'हा' आहे भारतीय संघ\nवेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची करण्यात आली असून या दोन्ही मालिकांमध्ये विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.\nनवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची करण्यात आली असून या दोन्ही मालिकांमध्ये विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.\nबांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देत संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. विंडीजविरुद्ध मालिकेत विराट पुन्हा भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून रोहित शर्माकडे उपकर्णधारपद असणार आहे. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा टी-२० आणि वन-डे संघात स्थान मिळवले आहे. दोन्ही संघांत फार बदल करण्यात आलेले नाहीत. केदार जाधवचा वन-डे टीममध्ये समावेश करण्यात आल��� आहे तर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरलाही वनडेत संधी देण्यात आली आहे.\nरोहित शर्माला विंडीजविरुद्ध मालिकेतून विश्रांती देण्यात येईल, असे सांगितले जात होते. न्यूझीलंड दौऱ्याआधी रोहितवरील ताण थोडा हलका करण्यासाठी संघ व्यवस्थापन हा निर्णय घेईल, असा तर्क लावला जात होता. मात्र तसं न करता विंडीजविरुद्ध मालिकेला तितकंच महत्त्व देत रोहितला संघात कायम ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जात असून त्याआधीची ही मालिका महत्त्वाची असणार आहे. विडींजविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे दुसरा टी-२० सामना तर ११ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे तिसरा टी-२० सामना होणार आहे. वनडे मालिका १५ डिसेंबरला सुरू होईल. पहिला वनडे सामना चेन्नईत, दुसरा सामना १८ डिसेंबरला विशाखापट्टणम् तर तिसरा वनडे सामना २२ डिसेंबर रोजी कटक येथे होईल.\nविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.\nविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nटी-२० सामन्याचे भवितव्य बंदोबस्तावर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\n आईने स्वत: च्याच मुलाला २८ वर्ष कोंडून ठेवले\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nसिनेन्यूजसनी देओल��ा करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nगुन्हेगारीरेखा जरे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/one-lakh-farmers-beed-district-will-get-compensation-untimely-rains-314890", "date_download": "2020-12-02T18:47:50Z", "digest": "sha1:EZER4XIFCQDHCIGXJHJPE4ZRH3WXIA5Q", "length": 17460, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "बीड जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी पावसाची भरपाई - One lakh farmers in Beed district will get compensation for untimely rains | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nबीड जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी पावसाची भरपाई\nअवकाळी पाऊस, ‘सकाळ’चा यशस्वी पाठपुरावा\nशासनाकडून ७१ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी\nमुख्यमंत्र्यांनी मात्र भरपाईचा शब्द पाळलाच नाही\nबीड - मागील ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीपासून वंचित असलेल्या एक लाख तीन हजार शेतकऱ्यांना अखेर भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भरपाई देण्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला ७१ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी सोमवारी (ता. २९) मंजूर झाला. शेतकऱ्यांचा हा प्रश्न ‘सकाळ’ने बातम्यांच्या माध्यमातून लावून धरला.\nदरम्यान, जिल्ह्यात आणि राज्यात या नुकसानीची पाहणी करून हेक्टरी ५० हजार रुपये भरपाईची घोषणा करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले. पण, त्यांचे आश्वासन त्यांनी पाळले नाही. जिल्ह्यात मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वादळ व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. मागच्या वर्षी अगोदरच पावसाने ओढा दिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यात या वादळामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला होता.\nहेही वाचा - रोहयोत ठाण मांडलेल्या सव्वाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या\nजिल्ह्यातील आठ लाख २४ हजार शेतकऱ्यांच्या सात लाख ५६ हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले हेाते. यात १५ हजार हेक्टरांवरील फळबागांचेही नुकसान झाले होते. यापूर्वी सात लाख २३ हजार शेतकऱ्यांना ५६० कोटी रुपयांचे वाटप झाले होते. मात्र, एक लाख तीन हजार शेतकरी मागील सात महिन्यांपासून या मदतीपासून वंचित होते. शेतकऱ्यांचा हा प्रश्न आणि मदतीची मागणी ‘सकाळ’ने लावून धरली होती. अखेर सोमवारी महसूल व वनविभागाच्या एका आदेशान्वये शासनाने या निधीचे वितरण केले. जिल्ह्यासाठी ७१ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला भेटला आहे.\nअवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट सुरू होती. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी जिरायती पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये, तर फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी आवश्यक होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी बीड जिल्ह्यातही पाहणी केली. सरकार आल्यानंतर हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देऊ, अशी घोषणा केली होती. योगायोगाने श्री. ठाकरे मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीवर बसले. मात्र, भरपाईची रक्कम ही राज्यपालांच्याच घोषणेनुसार भेटली. त्यासाठीही सात महिन्यांचा कालावधी लोटला. मुख्यमंत्र्यांची ५० हजारांची घोषणा मात्र हवेत विरली.\nहेही वाचा - बीड क्राईम - जेवण, दारूस नकार, तलवार कत्तीने हल्ला\nशेतकऱ्यांना तत्काळ रक्कम भेटावी : सुरेश धस\nअगोदरच भरपाई भेटायला सात महिने लागले. आष्टी तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे. सध्या शेतकरी चोहोबाजूने अडचणीत आला आहे. शासनाकडून निधी आला असला तरी शेतकऱ्यांच्या हाती लवकर पडावा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. प्रशासन व बँकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा शेतकऱ्यांची परवड होऊ नये, असेही धस म्हणाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुणे दाखल\nराजाप��र ( रत्नागिरी ) - अवकाळी पाऊस, चक्रीवादळ आणि त्यातून बदलेल्या वातावरणाचा फटका बसून दिवाळीतील थंडीच्या हंगामातील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन...\nअथांग भरलेल्या उजनी जलाशयाला प्रतीक्षा विदेशी फ्लेमिंगो पक्ष्याची \nकेत्तूर (सोलापूर) : पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या व अथांग भरलेल्या उजनी जलाशयावर देशी-विदेशी...\nबोरगावात दाऊनी, भुरीचा हल्ला; द्राक्षबागायतदार धास्तावले\nबोरंगाव : बदलेल्या हवामानामुळे हलक्‍या सरीमुळे बोरंगाव, निंबळक, राजापूर, लिंब, तुरची, आळते या भागातील शेतकरी दोन-तीन दिवसांच्या ढगाळ वातावरनामुळे...\n'आधी सोयाबीन सडला, कापूसही करपला; आता तुरीवरही अळ्यांचा प्रादुर्भाव, सांगा आम्ही जगायचं कसं\nआर्णी ( जि. यवतमाळ ) : शेतकऱ्यांवर एका पाठोपाठ एक संकट येतच आहे. आधी हातातील सोयाबीन पीक गेले, तर कपाशीवरही गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. हजारो...\nबोट मोडून काही सरकार बदलत नाही : पृथ्वीराज चव्हाण\nवाई (जि. सातारा) : पाच वर्षांच्या त्यांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली होती म्हणून आम्ही हे सरकार स्थापन केले आहे. चांगले काम करणारे हे...\nआणखी बोलून चंद्रकांत पाटील यांना त्रास नाही देणार; जयंत पाटलांची काेपरखळी\nसातारा : राज्याचा कारभार महाविकास आघाडीच्या माध्यमातून अतिशय उत्तम आणि पारदर्शक सुरू आहे. महाविकास आघाडीचे घटक असणाऱ्या सर्व पक्षांमध्ये समन्वय...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2020-12-02T18:18:13Z", "digest": "sha1:XH3QVIZNZP77CV7BGK6QCLYFWUG4X3UN", "length": 14217, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "साळजिणी : उत्कृष्ट शेतकर्‍यांचे गाव | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर साळजिणी : उत्कृष्ट शेतकर्‍यांचे गाव\nसाळजिणी : उत्कृष्ट शेतकर्‍यांचे गाव\nसांगे तालुक्यातील साळजिणी या दुर्गम गावाला लॉकडाऊन ही काही नवीन गोष्ट नाही. नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत भागात, समुद्रसपाटीपासून १४०० फूट उंचीवर वसलेल्या या गावात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे, येथे वस्तीला असणार्‍या २५ च्या आसपास आदिवासी कुटुंबांना पावसाळ्याचा बहुतांश काळ आपल्या घरातच व्यतीत करावा लागतो.\nअसे म्हटले जाते, प्रतिकूल परिस्थिती ही काहीजणांना हतबल बनविते, तर काहीजण त्याचा योग्य उपयोग करून यशाची नवीन शिखरे गाठतात. जागतिक महामारीमुळे जेव्हा संपूर्ण राज्याचा कारभार थंडावला होता, त्यावेळी साळजिणीतील शेतकरी मात्र आपल्या कष्टातून उभारलेल्या धान्याची कापणी करण्यात व्यस्त होते. जेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अनिश्चितता आली, तेव्हा साळजिणीजील लोकांनी सांगे तालुक्यातील लोकांना गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाच्या दालनांद्वारे नऊ टनांपेक्षाही अधिक ताजी व सेंद्रिय भाजीपाल्याचा पुरवठा केला व अजूनही करत आहेत.\n१/२ एकरपेक्षाही कमी असलेल्या जमिनीवर जिथे भात व बाजरीचे पीक घेतले जायचे, त्याठिकाणी कृषी खात्यातर्फे भाजीपाला लावण्यात आला. साळजिणी हे इतर गावांसारखे नाही. गेल्या चार वर्षांपासूनच्या निर्धार, अविरत प्रयस्न आणि समतोल वृत्तीच्या जोरावरच हे यश संपादन करता आले.\nवन्यजीव संवर्धन क्षेत्रात, जेथे ना धड रस्ता, ना धड संपर्काचे साधन, अशा ठिकाणी राहून उदरनिर्वाह करणे म्हणजे मोठे आव्हानच आहे. चार वर्षांपूर्वी कृषी खात्याने लक्ष घालेपर्यंत, पावसाळ्यात साळजिणी इतर जगापासून विलग असायचे, या काळात तेथे भात व बाजरी पिकविली जात असे. सुरूवातीला ग्रामस्थ तयार नव्हते. परंतु, आमच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले, त्यांचे समुपदेशन केले, त्यांच्यासोबत जेवण करून त्यांना ते आमच्यापैकीच एक असल्याची जाणीव करून दिली.\nकाही प्रशिक्षण सत्रांनंतर, भाताच्या पीकासाठी एसआरआय तंत्र लागू करण्यात आले. याबाबतीत त्यांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर, अधिकार्‍यांनी त्यांना स्वत: गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. आज, येथील प्रत्येक घरात आपल्या शेतात वापरण्यासाठी स्वत: गांडूळ खत तयार केले जाते. या यशस्वी प्रयोगानंतर, भाजी लागवड सुरू करण्यात आली, आणि त्यानंतर या गावाने मागे वळून पाहिले नाही. गेल्या चा�� महिन्यांत साळजिणीच्या शेतकर्‍यांनी भाजीविक्रीद्वारे रू. ४ लाखांची व काजूविक्रीद्वारे रू. ३ लाखांची कमाई केली आहे. भोपळा, विविध प्रकारचे भोपळे, भेंडे, टोमॅटो, कांदे यासारख्या भाज्यांसहित वांग्याची एक संवर्धित जात आणि नवलकोल (गड्डो/नाब) यांची लागवड करण्यात आली. तसेच, त्यांनी स्वत:च्या वापरासाठी १० टन भाताची लागवड केली आहे. याशिवाय, महिलावर्गाने पावसाळ्यासाठी कोकम, ओटंबाची फळे व स्थानिक लाल मिरच्या यांची बेगमी केली आहे.\nसध्या भात आणि स्थानिक बाजरी त्यांच्या यादीत आहेत. हवामान विचारात घेता, त्यांना बासमती बियाणे पुरवण्याची कृषी खात्याची योजना आहे.\nज्येष्ठ ग्रामस्थांपैकी एक, श्री. अशोक वेळीप यांनी आपल्या पूर्वजांच्या शिकवणीची आठवण करुन दिली. “आमच्या पूर्वजांनी सांगितलेले आहे की, एकूण उत्पादनांपैकी फक्त १/१० भागावर आमचा हक्क आहे. उर्वरित उत्पादन, आम्ही गरजू लोकांना दिले पाहिजे. निसर्गाने आपल्याला विपुलतेने सर्व काही दिले आहे. आमच्या सुंदर झरीवर, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि पक्षी नियमितपणे येत असतात; गवारेडे, साळिंदर, नाग, अस्वले, बिबटे, चित्ता यांचा संचार असतो. औषधी वनस्पती हेच आमचे डॉक्टर आहेत. या गावाची जैवविविधता, शांती आणि समृद्धी टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. आम्हाला माहिती देण्यासाठी विकास योजना, प्रशिक्षण उपक्रम याबाबत जनजागृती कार्यक्रम नियमितपणे घेण्यात येतात”, असेही वेळीप नम्रपणे पुढे म्हणाले.\nसाळजिणी येथील शेतकरी निश्चितच इतर शेतकरी बंधुवर्गासाठी प्रेरणा आहेत. ते आम्हालाही काम करण्यास प्रवृत्त करतात. त्यांच्या उत्साहाला, आदरातिथ्याला व चिकाटीला माझा सलाम. ते खरेच सांगे विभागाचे उत्कृष्ट शेतकरी (सूपर फार्मर्स) आहेत.\nलेखिका : श्रीमती गौरी प्रभुदेसाई, विभागीय कृषी अधिकारी, सांगे\n(जान्हवी सावईकर, आयए, डीआयपी द्वारे संपादित)\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन\nकळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;2 दलालांना अटक,3 युवतींची सुटका\nएमव्ही नुशी नलिनी बोटीपासून १ किमि अंतरावरून सुरक्षितपणे वाहतूक करा: नाविकांना स���चना\nभारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या (IWAI) नव्या पोर्टलचे उद्‌घाटन\nव्हीएमएसआयआयएचईच्या विद्यार्थ्यांनी घेतला पोर्तुगालमध्ये पाककलेचा अनुभव\nरेल्वेशी संबंधित डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nनवी दिल्ली येथून भारतीय रेल्वेच्या 3 विशेष गाड्या आज पुन्हा रुळावर...\n670 नव्या इलेक्ट्रिक बस आणि 241 चार्जिंग स्टेशनना ‘फेम’ योजनेंतर्गत मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/7-crores-loss-farm-1283", "date_download": "2020-12-02T18:19:02Z", "digest": "sha1:G2MTHU5VDQSJ4Z6VXIFWGAADOD63JBUI", "length": 8132, "nlines": 100, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "शेती नुकसानभरपाईसाठी ५ कोटींची तरतूद | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 3 डिसेंबर 2020 e-paper\nशेती नुकसानभरपाईसाठी ५ कोटींची तरतूद\nशेती नुकसानभरपाईसाठी ५ कोटींची तरतूद\nबुधवार, 5 फेब्रुवारी 2020\nशेती, फळे, भाजी लागवडीच्या नुकसान भरपाईसाठी ५ कोटींची तरतूद\nकृषीमंत्री बाबू कवळेकर यांची माहिती\nपणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतीचे व फळे-भाज्यांच्या उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आमदार सुदिन ढवळीकर व आमदार विल्फ्रेड डिसोझा यांनी शून्यतासावेळी विधानसभेत केली. सुमारे ५ कोटींची नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली असून लवकरच ही रक्कम दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली.\nशेतीचे नुकसान झाले तेव्हा सरकारने एका महिन्यात नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले होते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी सरकार १६.८ कोटी रुपये देणे आहे. वित्त खात्यात त्याची फाईल गेली व निधीच नसल्याने ती तेथेच पडून आहे. कृषी खात्याचे अधिकारी ही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून गंभीर नाहीत व ते आळशी बनले आहेत. ही नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी काय करावे शेतीच्या पिकाला आधारभूत किंमत देऊनही शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. काजू बी प्रति किलो दिडशे रुपये किलो तर काजूगर प्रति किलो हजार रुपये विकले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या शेतीचे व फळे-भाज्यांचे कीड लागून झालेली नुकसानभरपाई केव्हा देणार असा प्रश्‍न आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला.\nवेर्णा गावात फळे व शेतीच्या पिकांना कीड लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुवे मतदारसंघातील ५० टक्के शेतकरी हे शेतीवर अवलंबून असतात. मिरची, कलिंगड व हळसाणे उत्पन्नाचे पीक घेतात. त्यांचे हे पीक किडीमुळे नष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने त्यांना योग्य दर निश्‍चित करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आमदार विल्फ्रेड डिसोझा यांनी केली.\nउत्तरेसाठी ४०, तर दक्षिणेसाठी\n३० लाखांची नुकसान भरपाई\nवेर्णा, धुळापी, माजोर्डा, उतोर्डा तसेच मडकई भागात शेतीचे तसेच फळे-भाज्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत ७० लाख रुपये नुकसानभरपाईपोटी दिले गेले आहेत त्यामध्ये उत्तरेसाठी ४० लाख तर दक्षिणेसाठी ३० लाखांचा समावेश आहे. पेडणे व डिचोली येथे केळी बागायतींचे नुकसान झाले त्याच्या नुकसानभरपाईपोटी मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून ९० लाख दिले गेले आहेत. एकूण नुकसान भरपाई १६.८ कोटी रुपये नाही तर ६.५० कोटी आहे. सरकारने नुकसानभरपाईपोटी ५ कोटींची तरतूद केली असून ती लवकरच दिली जाईल असे उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी आश्‍वासन दिले.\nकृषी आमदार सरकार बागायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/bharatiy-communistanch-nemak-kay-chukalay/", "date_download": "2020-12-02T19:37:48Z", "digest": "sha1:R2SJW4A2EIIYBP2BGBRDMVFNN3IZYBV3", "length": 26926, "nlines": 102, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "भारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय ? - HUMAN LIBERTY", "raw_content": "\nभारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय \nभारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय \nभारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय कम्युनिस्ट पक्षांची होत असलेली वाताहत पाहता हे समजून घ्यावं लागणार आहे. कम्युनिस्टांचं योगदान आपणास नाकारता येणार नाही. पण तरी हे पहाण गरजेचं आहे की, भारतीय कम्युनिस्टांचंनेमकं काय चुकलंय कम्युनिस्ट पक्षांची होत असलेली वाताहत पाहता हे समजून घ्यावं लागणार आहे. कम्युनिस्टांचं योगदान आपणास नाकारता येणार नाही. पण तरी हे पहाण गरजेचं आहे की, भारतीय कम्युनिस्टांचंनेमकं काय चुकलंय \nभारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय \nमार्क्स म्हणतो ‘विचार जेंव्हा समाज मनाची पकड घेतात तेंव्हा ते भौति�� शक्ती बनतात. याचाच अर्थ असा की जेंव्हा समाजमनावर चांगल्या विचारांची पकड असते तेंव्हा चांगल्या विचारांची भौतिक शक्ती बनते. आणि वाईट विचारांची पकड असेल तर वाईट विचारांची भौतिक शक्ती बनेल. जेंव्हा समाजमनावर धर्मांध, जातीयवादी, दैववादी विचारांची पकड असते. तेंव्हा तशाच विचारांची भौतिक शक्ती बनली असल्याचे आपणास दिसून येईल. भारतात तेच झालय. आज जे हिंदू मुस्लीम, दलित सवर्ण असे दंगे दिसून येत आहेत. ते ह्या जातीयवादी आणि धर्मांध समाजमनाचेच प्रकट रूप आहेत. एव्हाना जे भोंदू बुवाबाबा आणि धर्मस्थळे यांचे जे स्तोम समाजात माजलेय. तसेच या देशात जिकडे तिकडे धर्मांध, दैववादी आणि जातीयवादी शक्तींचा प्रभाव सगळीकडे वाढलेला आहे. त्यांचीच राजकीय सत्ता देखील जिकडे तिकडे आहे. ती देखील या चुकीच्या विचारांचीच भौतिक शक्ती आहे असे आपणास म्हणता येईल.\nजर आपणास चांगल्या विचारांची भौतिक शक्ती हवी असेल तर. आपणास चांगल्या विचारांची पेरणी समाजमनावर करावी लागेल. आणि वाईट विचार समाजातून खोडून काढावे लागतील. तरच चांगल्या विचारांची भौतिक शक्ती निर्माण होईल. आणि हा देश सुजलाम सुफलाम बनू शकेल. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ‘कोणतीही राजकीय क्रांती होण्या आधी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती होणे आवश्यक आहे.’ फ्रांस क्रांतीचे दाखले देत बाबासाहेब सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे महत्व पटवून देतात. आणि धर्मामध्ये अमुलाग्र परिवर्तन हेच राजकीय क्रांतीचे मूळ आहे असे सुचवतात.\nभारतातील ८०% लोक हे हिंदू असून हिंदू धर्माने लोकांना जात, वर्णव्यवस्था, दैववाद, कर्मकांड, उच्चनीचता, अस्पृश्यता यामध्ये जखडून ठेवले आहे. आणि असा हा हिंदू धर्मामध्ये कोंडलेला समाज साम्यवादी क्रांतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे भारतात जर राजकीय क्रांती प्रस्थापित करायची असेल. तर साम्यवादास अनुरूप, साम्यवादामध्ये अडथळा ठरणार नाही. अशा बौद्ध धम्माची पकड जर या देशातील समाज मनावर असेल. तर या देशातील राजकीय परिवर्तन कोणीही टाळू शकत नाही. त्यासाठी जगभर जो बौद्ध धम्म पाळला जातो. त्याचा प्रदीर्घ अभ्यास करून त्यामधील चुकीच्या, अतार्किक आणि अवैज्ञानिक बाबी काढून टाकून नवयान स्वरूपाचा बुद्ध धम्म त्यांनी जगासमोर आणला.\nदुर्दैव असे की, आजही कम्युनिस्टाना, बाबासाहेब काय म्हणत होते, हेच कळत नाही. ते अजून मार्स्क म्हणतो ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ याच्यातच अडकून पडलेत. अरे या अफूच्या गोळीतूनच समाजाची सुटका करण्यासाठी बाबासाहेब बुद्ध धम्म परिवर्तन सांगत आहेत. हे अजून यांच्या लक्षातच येत नाही. काही कम्युनिस्ट तर मार्क्सकडे असलेले समाजमनाचे तोंड बाबासाहेबांनी बुद्धाकडे फिरवले. म्हणून बाबासाहेबानाच नावे ठेवत असताना दिसून येतात. आणि समाजाला बुद्धापासून दूर ठेवण्यातच ते धन्यता मानत आहेत. पण मनुस्मृतीकडे असलेले समाजमन बाबासाहेब बुद्धाकडे फिरवत आहेत. एक असा बुद्ध की जो साम्यवादाला सर्वात जवळचा आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत.\nमार्क्स म्हणतो, ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ बाबासाहेब कम्युनिस्टाना प्रश्न विचारतात की, जगातील कामगार एक होतील का’ बाबासाहेब कम्युनिस्टाना प्रश्न विचारतात की, जगातील कामगार एक होतील का उत्तर आहे नाही. कारण जर कामगारांमध्ये आपसात जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश, रंग, वंश इ.भेद असतील. आणि एक कामगार दुसऱ्या कामगाराचे या भेदांच्या आधारे शोषण करत असेल. तर कामगारांमध्ये असलेली ही विषमता जर दूर केली नाही. तर कामगारांच्या एकी मध्ये बेकी निर्माण होईल. आणि हे कामगार आपसातच भांडत बसतील. ते एकमेकांचेच शोषण करतील. अशा कामगारांमध्ये आपसात द्वेष आणि तेढ निर्माण होईल. की जी भारतात आधीपासूनच आहे. आणि जर एक कामगार दुसऱ्या कामगाराचे शोषण करण्यात सहभागी आहे. आणि दुसरा कामगार पहिल्या कामगाराच्या शोषणाचा बळी आहे. तर हे दोघे कधीही एक होणार नाहीत. आणि जर जगातील कामगार एक झाले नाहीत. तर मार्क्सला अभिप्रेत असलेली क्रांती होवू शकणार नाही. तसेच या जगावर कधी साम्यवादाची प्रस्थापनाही होवू शकणार नाही. आणि झाली तरी ती टिकू शकणार नाही.\nभारतामध्ये हजारो जाती आहेत. या जाती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या वर्णामध्ये विभागीत आहेत. तसेच प्रत्येक जात ही वर्गामध्येदेखील बंदिस्थ आहे. कारण प्रत्येक जातीचा स्वतंत्र असा व्यवसाय आहे. यामध्ये आपसात बेटीबंदी असून परस्पर विवाह होत नाहीत. जातीवरून उच्चनीच अशा समजूती समाजमनात खोलवर रुजलेल्या आहेत. त्याआधारे या देशात अस्पृश्यता आहे. बहिष्कार आहे. आणि या सर्वास धर्ममान्यताही आहे. वर्ग अंताच्या प्रक्रियेत जात आपोआप नष्ट होईल. या भाबडेपणाच्या समजुतीपा��ी कम्युनिस्टानी जातीअंताच्या गंभीर आणि महत्वपूर्ण बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. आणि असं करून त्यांनी खऱ्या अर्थाने क्रांतीशी द्रोहच केला. शेवटपर्यंत हा कामगार काही एक झाला नाही. उलट शिवसेना, भाजप, आर एस एस आणि तमाम जातीयवादी संघटनांनी या देशात जातीवरून कामगारांना आपसात लढवत ठेवलं. हाच स्वातंत्र्योत्तर इतिहास आहे. हिंदू मुस्लीम, दलित सवर्ण, मराठी अमराठी असे भेद करून कामगारांच्या संघटना फोडण्यात आल्या. आणि कम्युनिस्ट चळवळ संपवण्यात आली. वेळीच जर कम्युनिस्टानी बाबासाहेबांचे ऐकले असते तर\nजातीय बहिष्कार आणि अत्याचारास प्रतिबंध\nमागास जातींच्या सामाजीक, आर्थिक आणि राजकीय विकासाकडे विशेष लक्ष\nपण या सर्व बाबीकडे कम्युनिस्टानी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. उच्चवर्णीय कर्मठ ब्राह्मण जर पक्षप्रमुख असतील तर दुसरे काय होणार अजूनही या ब्राह्मण नेतृत्वास आव्हान देण्यास तिकडे कोणी नाही. जसजसे मागास लोकांच्या लक्षात येत गेले. तसतसे आता कम्युनिस्ट पक्षात कोणी फिरकत नाही. ही वाताहत अटळ होती. एव्हाना त्यासाठी हे उच्चवर्णीय कम्युनिस्ट आणि त्यांचे पाठीराखे जबाबदार आहेत. एव्हाना कम्युनिस्ट पक्षाची वाताहत करण्यासाठीच ब्राह्मणांनी ते स्थान बळकावले आहे. असे म्हटल्यास ते फारसे खोडून काढता येणार नाही. आपल्या लक्षात आले असेलच भारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय \nशेतकरी क्रांती करू शकतो काय\nमार्क्सने जगातील कामगाराना एक होण्यास सांगितले आहे. मार्क्सने जगातील शेतकऱ्यांनो एक व्हा असा संदेश का दिला नाही कारण कामगाराकडे उत्पनाचे कोणतेच साधन नाही. जीवन जगण्यासाठी भांडवलदारांकडे नोकरी करण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय नाही. आणि याच गोष्टीचा फायदा घेत भांडवलदार वर्ग हा कामगारांचे अधिकाधिक शोषण करत राहतो. नफ्यासाठी तो त्याला पिळवटून काढतो. त्यामुळे भांडवलदार वर्गाविरुद्धच्या लढ्यात तो पळ काढू शकत नाही.\nमात्र जो स्वत: शेतकरी आहे. आणि अधिक उत्पन्न मिळावे म्हणून जो नोकरी करत आहे. तो पूर्णत: नोकरीवर अवलंबून नाही. नोकरी गेली तर तो उपाशी मरत नाही. गावाकडे शेती आहे. आणि तिकडे तो निवांतपणे जगू शकतो अशी परिस्थिती आहे. असा जमीनदार घटकातील कामगार अटीतटीच्या लढ्यात कधीच साथ देवू शकत नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध��यमातून दलित वर्ग कामगारांची संघटना बांधली. त्याकडे देखील कम्युनिस्टानी दुर्लक्ष केले. आणि ही त्यांची चूक होती असे मी म्हणेन. कारण बाबासाहेबांनी संघटीत केलेला हा कामगार अटीतटीच्या लढाईत कच खाणारा नव्हता. त्याच्याकडे नोकरी शिवाय उत्पन्नाचे कोणतेच साधन नव्हते.\nमात्र गावातून कुणबी मराठा समाज जेंव्हा नोकरी साठी येतो. तेंव्हा आपले प्रश्न सोडवण्यासाठी लाल झेंड्याखाली जरूर संघटीत होतो. पण तो फक्त फॅक्टरी पुरताच संघटीत होतो. फॅक्टरीतून बाहेर आल्यावर तो स्वतंत्र असतो. आणि तो जातीवादी किंवा भांडवलवादी पक्षांसोबत काम करत असतो. फॅक्टरीच्या बाहेर तो कामगार नसून तो सरंजामी शेतकरी, जमीनदार असतो. त्याचे वागणे गावाकडे आल्यावर आश्चर्यकारक पणे बदलते. आजही तीच स्थिती आहे. त्यामुळे मागास जातीतील दलित, आदिवासी, भटका विमुक्त आणि ओबीसी (ज्यांचा परंपरागत व्यवसाय विस्थापित झाला आहे असा.) कामगारच लढ्यामध्ये साथ देवू शकतो. हे समजून घेण्यास कम्युनिस्ट कमी पडले.\nजी गत कामगार संघटनांची तीच गत शेतकरी संघटनांची देखील झाली. शेतकरी संघटनाच बांधायची होती तर शेतमजूर संघटना बांधायला हवी होती. इथेही दलित आदिवासी आणि भूमिहीन जातीमधील व्यक्ती या शेतमजूर म्हणून काम करतात. यांच्याकडे शेतमजुरी करण्याशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. आपण इथेही हेच लक्षात घ्यायला हवे की, अटीतटीच्या लढ्यामध्ये शेतमजूर जसे साथ देवू शकतात. तसे शेतकरी देवू शकत नाहीत.\nज्या ठिकाणी आदिवासींचे लढे कम्युनिस्टानी लढवले. त्या ठिकाणी आदिवासींनी लढ्याला संपूर्ण साथ दिली. प्रसंगी प्राणही गमावले पण मागे हटले नाहीत. कारण ते विस्थापित आणि भूमिहीन आहेत. इंग्रज आणि जमीनदारांनी त्यांचे अतोनात शोषण केले आहे. असे शेतकऱ्याच्या संघटनामध्ये का झाले नाही लढया पुरते, हक्क मिळवण्यापुरते कम्युनिस्टाबरोबर. लढा संपला की निवडणुकीला या शेतकऱ्यांचे वेगळे पक्ष. आपल्या लक्षात आले असेलच भारतीय कम्युनिस्टांचं\nशेतकरी शेतमजुरांचे वर्गसंघर्षाचे काय\nशेतकऱ्याकडून शेतमजुरावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणी काही बोलणार नाही. कारण मग इथे फुट पडते म्हणे. मग वर्गसंघर्षाची भाषा कशाला कामगार आणि शेतकऱ्यामध्ये दडलेल्या अन्य वर्गांचे निर्मुलन कोण करील कामगार आणि शेतकऱ्यामध्ये दडलेल्या अन्य वर्गांचे निर्मुलन कोण करील ते झाले नाही तर तो कसा संघटीत राहील ते झाले नाही तर तो कसा संघटीत राहील काय राजकीय योगदान देईल काय राजकीय योगदान देईल शेतकरी आणि कामगार यांची फुट पडू नये. म्हणून आहे रे आणि नाही रे वर्गांची मोट एकत्र बांधायला निघालेले कम्युनिस्ट मग क्रांतीद्रोही नाही का वाटत शेतकरी आणि कामगार यांची फुट पडू नये. म्हणून आहे रे आणि नाही रे वर्गांची मोट एकत्र बांधायला निघालेले कम्युनिस्ट मग क्रांतीद्रोही नाही का वाटत या ठिकाणीही बाबासाहेबच मला सच्चे कम्युनिस्ट आणि क्रांतिकारी वाटतात. तर स्वत:ला कम्युनिस्ट म्हणवणारे कॉम्रेड मला क्रांतीद्रोहीच वाटतात.\nमला इथे स्पष्ट पणे सांगायचे आहे की जमीनदार वर्गातून आणि सरंजामी जातीतून आलेला शेतकरी क्रांती करू शकत नाही. इतकेच नव्हे तर स्वमालकीचे कोणतेही उत्पन्नाचे साधन असणारा व्यावसायिक देखील क्रांती करू शकत नाही. त्यांनी विरोधकांच्या बाजूला जावू नये याची काळजी घ्यावी हवी तर. पण त्यांच्या कडून क्रांतीची अपेक्षा करणे चूक ठरेल. किमान आता तरी वेळ वाया घालवणे थांबवायला हवे. आता आपल्या लक्षात आले असेलच की भारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय \nभारतीय कम्युनिस्टांचं नेमकं काय चुकलंय \nरोहित वेमुलाने आत्महत्या करायला नको होती.\nडॉ नरेंद्र दाभोळकर – विवेकी विचारांचा कृतीशील ‘हिरा’\nकार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत\nबुद्ध : अत्यंत प्राचीन तरीही अत्याधुनिक क्रांतिकारक\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1338533", "date_download": "2020-12-02T19:45:26Z", "digest": "sha1:76QCQ2MBCAXT4ZYXBJ453RNLVEA4RFEU", "length": 4501, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मुंबई उपनगर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मुंबई उपनगर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमुंबई उपनगर जिल्हा (संपादन)\n२३:४६, २१ जून २०१५ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n२३:४५, २१ जून २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n२३:४६, २१ जून २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\nजिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुंफा, ��सेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.\nया जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात '''गिल्बर्ट हिल''' नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील '''डेव्हिल्स टॉवर''' सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते.▼\n* [http://mumbaisuburban.gov.in/ मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ]\n▲या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात '''गिल्बर्ट हिल''' नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील '''डेव्हिल्स टॉवर''' सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/category/current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:08:37Z", "digest": "sha1:I3QFN5FIMTPEKTSFJBGZNHX3LV57L52P", "length": 7447, "nlines": 127, "source_domain": "mahanmk.com", "title": "चालू घडामोडी | Current Affairs in Marathi 2018 - 2019 NMK", "raw_content": "\nमित्रांनो चालू घडामोडी ही कॅटेगरी खूप महत्वाची आहे आणि राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती २० ते २५ प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी अधिक चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन येत आहोत.\nकृपया या नवीन Current Affairs (क्लिक करा) च्या पेज ला भेट द्या आणि या नवीन चालू घडामोडींचा आनंद घ्या.\nएकूण १२३१ पोस्ट उपलब्ध\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ डिसेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ डिसेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० नोव्हेंबर २०२०\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ नोव्हेंबर २०२०\nअधिक चालू घडामोडी पुढील पेज वर...\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20-%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%20%E0%A5%A7/2020/04/03/53140-chapter.html", "date_download": "2020-12-02T19:11:40Z", "digest": "sha1:VSKMRNM6FGGFCGT6ALYVTOUEIKHI6KSH", "length": 5477, "nlines": 87, "source_domain": "santsahitya.org", "title": "सर्व धर्म मन विठोबाचें ना... | संत साहित्य सर्व धर्म मन विठोबाचें ना… | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसर्व धर्म मन विठोबाचें ना...\nसर्व धर्म मन विठोबाचें नाम आणिक तें वर्म नेणें कांहीं ॥१॥\nऐसा माझा देव आहे कोठें सांगा भक्ता अंगसंगा अहर्निशीं ॥२॥\nकाय जाणों संतां निरविलें देवें करिती या भावें कृपा मज ॥३॥\nतुका म्हणे माझा कोण अधिकार मज तो विचार कळों यावा ॥४॥\nसर्व माझें कुळ करिन विष्ण... »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/uttarakhand-bjp-mla-death-corona-virus/", "date_download": "2020-12-02T18:28:32Z", "digest": "sha1:YBJA2JUMLMPVA65D6W3XPAC6MVCF6Q5Y", "length": 9131, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nभाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू\nin ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय\nनवी दिल्ली : कोरोनामुळे दिग्गजांना जीव गमवावा लागले आहे. अनेक, आमदार, खासदार, राजकीय नेते, सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दरम्यान उत्तराखंडमधील भाजपा आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचे कोरोनामुळे निधन झाले. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर उपचार सुरू होते. सुरेंद्र सिंह हे अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट मतदारसंघातून प्रतिनिधित्त्व करत होते. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे ह्रदयविकाराने निधन झाले होते.\nआमदार सुरेंद्र सिंह यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालावत होती. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nसुरेंद्र सिंह हे 2006 मध्ये जीना कुमाऊं मंडळ विकास निगमच्या अध्यक्ष होते. 2007 मध्ये पहिल्यांदाच भिक्क्यासैंण या जागेवरून विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. 2012 रोजी पुन्हा सल्ट या विभागातून आमदार म्हणून निवडून आले. 2017 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवला होता. वयाच्या 50 व्या वर्षी सुरेंद्र सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले.\nशेअर मार्केटमध्ये घसरण; सेन्सेक्स कोसळले\nअर्थव्यवस्था सावरतेय: अर्थमंत्र्यांकडून आर्थिक पॅकेजची घोषणा\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nअर्थव्यवस्था सावरतेय: अर्थमंत्र्यांकडून आर्थिक पॅकेजची घोषणा\nBREAKING: केंद्र सरकारकडून १२ आर्थिक घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-pachora-sena-bjp-poltical-war-300424", "date_download": "2020-12-02T19:37:28Z", "digest": "sha1:3UH7KWM37DBP2NYDRA3UYD63VP2LCF6C", "length": 20210, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिवसेना- भाजपत कुरघोडी युद्ध रंगले - marathi news pachora sena bjp poltical war | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nशिवसेना- भाजपत कुरघोडी युद्ध रंगले\n��्रा. सी. एन. चौधरी\nअमोल शिंदे यांनी जिल्ह्यात ज्या- ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी तसेच जामनेर पालिकेत कर माफीसाठी आग्रह धरावा व माफी द्यावी. बाजार समितीतील सतीश शिंदे यांची सत्ता असल्याने आडते, व्यापाऱ्यांना मार्केट फी व गाळेधारकांना भाडे माफ करावे तसेच शिंदेंकडून चालविण्यात येत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक तसेच ‘सीबीएसई’च्या शाळांमधील विद्यार्थ्यांना फी माफी करावी, प्रवेश फी घेऊ नये\nपाचोरा ः पाचोरा व भडगाव तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना व विरोधी असलेल्या भारतीय जनता पक्षात कुरघोडीचे युद्ध चांगलेच रंगले आहे. या कुरघोडी युद्धात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही उडी घेतल्याने राजकीय गडगडाट चांगलाच वाढला आहे.\nसध्या कोरोनामुळे लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात उपाययोजना म्हणून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे प्रशासनातर्फे विविधांगी धोरणांची अंमलबजावणी करीत आहेत. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपचे अमोल शिंदे करीत आहेत. आमदार किशोर पाटील यांनी लॉकडाउनच्या काळात मतदारसंघात घरपोच भोजन वाटपाचा कार्यक्रम राबवला. त्यानंतर स्वस्त धान्य मिळत नसलेल्यांना किराणा साहित्याचे वाटप केले. आमदार निधीतून ‘पीपीई किट’सह इतर उपयुक्त साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवले. पाचोरा व भडगाव तालुक्‍यातील लोकांना ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी गोळ्या घरपोच वाटप केल्या. कापूस खरेदीस विलंब होत असल्याने कापूस खरेदी केंद्र वाढवावीत या मागणीसाठी बैठकांचे आयोजन केले. आमदार किशोर पाटलांच्या या सर्व उपक्रमांना अमोल शिंदे यांनी तोडीस तोड उत्तर देत अन्नपदार्थांच्या पाकिटांचे वाटप, किराणा साहित्याचे वाटप, आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आमदार महाजनांच्या मदतीने ‘पीपीई किट’चे केलेले वाटप, होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप, तसेच आपले काका सतीश शिंदे हे बाजार समितीचे सभापती असल्याने जिनिंग मालकांची बैठक घेऊन जास्तीच्या खरेदी केंद्रासंदर्भात केलेल्या हालचाली व वरिष्ठांकडे पाठवलेला अहवाल आमदारांना आव्हानात्मक ठरला आहे. विशेष म्हणजे पालिकेत आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहे. सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह सर्वच आर्थिक विवंचनेत असल्याने पालिकेने मालमत्ता कर व गाळ्यांचे भाडे माफ करावे, अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. हा प्रकार शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने नगराध्यक्ष संजय गोहिल व उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी माध्यमांसमोर येऊन अमोल शिंदे यांना खुले आव्हान केले, की मालमत्ता कर व गाळे भाडे माफी संदर्भात पालिकेने ठराव करून तो मंजूर होऊन माफी मिळाल्यास आम्हालाही आनंद होईल. परंतु अमोल शिंदे यांनी जिल्ह्यात ज्या- ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी तसेच जामनेर पालिकेत कर माफीसाठी आग्रह धरावा व माफी द्यावी. बाजार समितीतील सतीश शिंदे यांची सत्ता असल्याने आडते, व्यापाऱ्यांना मार्केट फी व गाळेधारकांना भाडे माफ करावे तसेच शिंदेंकडून चालविण्यात येत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक तसेच ‘सीबीएसई’च्या शाळांमधील विद्यार्थ्यांना फी माफी करावी, प्रवेश फी घेऊ नये, अशी मागणी केली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर देवरे यांनी बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरूडे यांना निवेदन देऊन बाजार समितीत मार्केट फी माफ करावी तसेच समितीच्या गाळेधारकांचे भाडेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माफ करावे व त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. या वादात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही उडी घेऊन ‘जोर का झटका धीरे से लगे’ची प्रचिती आणून दिली आहे. दिलीप वाघ\nयांनी जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादीचे संजय वाघ, नितीन तावडे, खलील देशमुख, सतीश चौधरी, रणजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता योगेश देसले यांच्यामार्फत सहकार व पणन मंत्र्यांशी संपर्क साधून कापूस खरेदीचा प्रश्न मंत्र्यांकडे\nमांडला. त्याआधारे मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून भडगाव व नगरदेवळा येथील जिनिंगमध्ये त्वरित ग्रेडर नियुक्ती करून कापूस खरेदी सुरू करावी असे आदेश दिले. शिवसेना-भाजपच्या कुरघोडीच्या युद्धात राष्ट्रवादीने टाकलेला हा बॉम्ब राजकीय गडगडाट वाढविणारा ठरला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली\nचाळीसगाव : ताल���क्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी...\nनांदेड : सरसकट पीकविम्यासाठी महाजण आंदोलन उभारणार- प्रा. शिवाजी मोरे\nनांदेड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शेतकरी संघटना व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मंगळवारी (lता. एक) पार पडली. या बैठकीत...\nनवीन लाल कांद्याचा शेतकऱ्यांना दिलासा; क्विंटल तीन ते साडेतीन हजारांपर्यंत भाव\nनाशिक : कांद्याच्या भावातील घसरण सुरू असताना आज उन्हाळसोबत नवीन लाल कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. लासलगाव आणि पिंपळगावमध्ये...\n वडिलांच्या अस्थींचे केले झाडांच्या बुडामध्ये विसर्जन\nटेंभुर्णी (सोलापूर) : पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी पोचू नये म्हणून मृत वडिलांवर अग्निसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची रक्षा व...\nशिवसेनेत प्रत्येकाला न्याय फक्त एकजुटीने कामे करा \nपारोळा : तालुक्यात शिवसेनेकडे असलेल्या संस्थेत नेहमीच सभासदांचे हित जोपासले गेले आहे. संस्थेच्या संचालकांनी देखील लोकांचा विश्वास संपादन करीत न्यायिक...\nमहापालिकेची समिती पोहचली जिल्हा कारागृहात; आणि केली याची पाहणी\nजळगाव ः येथील महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली. बैठकीत जिल्हा कारागृह प्रशासनावर अनधिकृत वृक्ष तोडल्याप्रकरणी तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/world-hockey-league-indian-womens-team-stands-on-seventh-137254/", "date_download": "2020-12-02T18:23:11Z", "digest": "sha1:P346RZINIRIDEENMKJJPTI4A4MZ57MUO", "length": 10955, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जागतिक हॉकी लीग: भारतीय महिला सातव्या स्थानावर चिलीवर २-१ने विजय | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकट���ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nजागतिक हॉकी लीग: भारतीय महिला सातव्या स्थानावर चिलीवर २-१ने विजय\nजागतिक हॉकी लीग: भारतीय महिला सातव्या स्थानावर चिलीवर २-१ने विजय\nभारतीय महिलांनी जागतिक हॉकी लीगमधील शेवटच्या स्थानाची नामुष्की टाळली. त्यांनी चिली संघावर २-१ असा विजय नोंदवत सातवे स्थान पटकाविले. चिलीविरुद्ध विजय मिळविण्यासाठी भारताला झगडावे लागले.\nभारतीय महिलांनी जागतिक हॉकी लीगमधील शेवटच्या स्थानाची नामुष्की टाळली. त्यांनी चिली संघावर २-१ असा विजय नोंदवत सातवे स्थान पटकाविले.\nचिलीविरुद्ध विजय मिळविण्यासाठी भारताला झगडावे लागले. ४४व्या मिनिटाला कॅमिला कॅरोमने पेनल्टी-कॉर्नरद्वारा गोल करत चिलीला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानंतर तीन मिनिटांनी भारताच्या रितुशा राणी आर्य हिने लिलिमा मिंझ हिच्या पासवर गोल करत बरोबरी साधली. तिने सुरेख फटका मारून चिलीची गोलरक्षक क्लाऊडिया शुलर हिला चकविले. चंचना देवी थोकचोमने ५६व्या मिनिटाला भारताचा विजयी गोल केला.\nपुरुष गटात भारतापुढे आज स्पेनचे आव्हान\nआगामी विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला पुरुष गटात रविवारी स्पेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत पाचव्या स्थानी झेप घेईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी प��लकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 कोण होणार हिरवळीचा राजा\n2 चॅम्पियन्स करंडकः भारताचा इंग्लंडवर पाच धावांनी विजय\n3 सचिनच्या मालकीचा ‘मुंबई मास्टर्स’ संघ इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49694", "date_download": "2020-12-02T19:32:35Z", "digest": "sha1:S64VOSUGR2T25Q7GMBBP7GQOUW6S35C7", "length": 45750, "nlines": 237, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय क्र. १ - मोदी जिंकले, पुढे काय? \"अच्छे दिन\" (!/?) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विषय क्र. १ - मोदी जिंकले, पुढे काय \"अच्छे दिन\" (\nविषय क्र. १ - मोदी जिंकले, पुढे काय \"अच्छे दिन\" (\n२६ मे २०१४, या ऐतिहासीक दिनी नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचे १५ वे प्रधानमंत्री म्हणुन शपथ ग्रहण केली. आता पुढे काय \"अच्छे दिन\" की \"बुरे दिन\" \"अच्छे दिन\" की \"बुरे दिन\" पंतप्रधानपद ग्रहण केल्यापासुन मोदी झटुन कामाला लागले आहेत. \"अच्छे दिन\" चे स्वप्न आता प्रत्यकक्षात कसे उतरावयाचे ह्याचे नियोजनही सुरु झाले असावे, असे संकेत मिळत आहेत. आणि सोबतच \"बुरे दिन\" येतील की काय अशी शंका यावी, अश्या घटनापण घडलेल्या आहेत. काय विचारताय, कोणते आहेत ते संकेत आणि घटना पंतप्रधानपद ग्रहण केल्यापासुन मोदी झटुन कामाला लागले आहेत. \"अच्छे दिन\" चे स्वप्न आता प्रत्यकक्षात कसे उतरावयाचे ह्याचे नियोजनही सुरु झाले असावे, असे संकेत मिळत आहेत. आणि सोबतच \"बुरे दिन\" येतील की काय अशी शंका यावी, अश्या घटनापण घडलेल्या आहेत. काय विचारताय, कोणते आहेत ते संकेत आणि घटना चला तर पाहुयात मग आणि विचार करुयात पुढे काय होवु शकेल ह्याचा.\nसर्वात प्रथम विचार करुयात \"अच्छे दिन\" म्हणजे काय याचा मोदींना मिळाले���े बहुमत हे काही भारतास हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी आणि त्याच्या विस्तारासाठी नक्कीच मिळालेले नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत काही लोकांनी याचा उच्चार केला तेंव्हा स्वतः मोदींनी त्यांना गप्प केले होते. त्यामुळे \"अच्छे दिन\" चा हा अर्थ मोदींना अभिप्रेत नसावा. सर्वसामान्यांनासुद्धा हा अर्थ अभिप्रेत नाहीच. लोकं त्यांच्यामागे उभी राहिलेली आहेत ते यु.पी.ए. २ च्या कारभाराला कंटाळल्यामुळे आणि त्याचबरोबर लोकांना काय हवे आहे ते ओळखून मोंदीनी त्यांना दाखवलेल्या विकासाच्या स्वप्नामुळे. सर्वसामान्यांनी मोदींच्या आश्वासनावर भरभरभरुन विश्वास ठेवला त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे मोदींचा गुजरात-विकासाचा दावा आणि अशाच विकासाची देशभरात पुनरावृत्ती करण्याची त्यांनी दाखवलेली मनीषा. लोकांनी मोदी आणि त्यांचा गुजरात-विकासाचा दावा, ह्या दोन्हींवरही विश्वास ठेवलेला आहे. म्हणुच अच्छे दिन\" चा अर्थ देशाचा अनेक क्षेत्रातील विकास आणि पर्यायाने होणारा सर्वसामान्यांचा विकास असाच अर्थ घ्यायला हरकत नसावी.\n\"अच्छे दिन\" साठी अनेक गोष्टी जरुरी आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गरज आहे ती म्हणजे भारतीय उपखंडात शांतता नांदणे. शपथविधीसाठी सार्क नेत्यांना बोलावुन त्यादिशेने पहिले पाउल तर न.मो. नी उचललेच आहे. त्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद, भुतानसारख्या मित्र देशाची प्रधानमंत्री म्हणुन केलेली प्रथम यात्रा, या गोष्टी त्यांच्याकडुन याविषयी असणार्‍या अपेक्षा अधिक उंचावणार्‍या आहेत. अर्थातच, अजित डोवाल सारख्या माजी गुप्तहेरास, ज्यास न केवळ उत्तम रणनीती आखता येते पण ती प्रत्यकक्षात उतरवताही येते अश्या व्यक्तीस आपला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणुन नेमुण, मोदी क्षेत्रीय शांततेसाठी असे अधिकाधिक प्रयत्न होत राहतील याकडेच संकेत करतात. शांततेसाठी अत्याधुनीक शस्त्रांनी सुस़ज्ज अशी संरक्षण दले असणे अनिवार्य असतात. अर्थ खात्याचे आक्षेप आणि ते दुर करु शकणार्‍या किंवा प्रसंगी डावलु शकणार्‍या मजबूत पंतप्रधानांच्या अभावी संरक्षण दलांची बरीच हेळसांड झालेली आहे. ह्याचाच विचार करुन अरुण जेटली सारख्या सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेल्या व्यक्तीस अर्थ आणि संरक्षण खात्याची जवाबदारी देवुन ही हेळसांड थांबवण्याचे संकेत न.मो. देत आहेत. येणार्‍या काळात, जेटली ह्या दोन्ही खात्याची जटिलता आणि आवाका सांभाळु शकतील का, ह्याकडे न.मो. आणि त्यांच्या कार्यालयातील सहकार्यांना नक्कीच लक्ष द्यावे लागेल. आजच्या घडीस तरी संरक्षण दलांची परीस्थीती सुधारु शकेल अशी आशा न. मों. नी जागवलेली आहे. शस्त्रास्त्र उत्पादन क्षेत्रात १००% विदेशी गुंतवणूकीस परवानगी, दुसर्‍या देशांना शस्त्रास्त्र विक्रिस उत्तेजन यांसारखे स्वागतार्ह निर्णय मोदी सरकार घेते आहे. यात बरेच विदेशी चलन वाचवण्याच्या संधी सोबत ते कमवण्याची संधी सुध्धा आहे. शस्त्रास्त्र विक्रीचे आणखी फायदे म्हणजे यातुन शस्त्रास्त्र उत्पादनक्षेत्रात नवीन तंत्रज्ञानचा विकास आणि रोजगार निर्मिती होवु शकेल. तसेच आपणास जागतीक राजकारणात आणखी मित्र जोडता येतील. परस्परावर अवलंबुन असणारी मैत्री तुलनेने अधिक टिकावु तर असतेच पण गरजेच्यावेळी उपयोगी पडणारी असते. भारतास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या स्थायी समितीत स्थान हवे असेल तर अधिकाधिक मित्र जोडने फायद्याचेच आहे. सीमेवरच्या शांततेसोबतच अंतर्गत शांतताही तितकीच आवश्यक आहे. भारतासारख्या प्रचंड विवीधतता असणार्‍या देशात सर्वांना सोबत घेउन चालणारा, अनेक विषयांची गुंतागुत समजु शकणारा ग्रहमंत्री हवा. राजनाथ सिंह सारख्या मुरब्बी नेत्यास, ज्यांनी वेळपाहून योग्य ती लवचीकता दाखवलेली आहे, अशास ग्रहमंत्री करुन मोदींनी सुरुवातीलाच अर्धी बाजी मारलेली आहे. अर्थात नक्षलवादापासुन ते काश्मीर आणि उत्तरपुर्वेतील विभक्ततावादापर्यंत, धार्मिक उन्मादवादापासुन ते स्त्रियांवरचे अत्याचार यांसारखे देशांतर्गत आव्हांने अनेक आहेत. त्याला मोदी सरकार कसे तोंड देईल, ते येणार्‍या काळात कळेलच. एकुणच सुबत्ततेसाठी शांतता आणि शांततेसाठी मजबुत संरक्षण दले ही मोदी सरकारच्या \"अच्छे दिन\"ची दिशा असु शकेल/असावी.\n\"अच्छे दिन\" साठी पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या नाजुक अवस्थतेत असलेल्या अर्थव्यवस्थतेत आवश्यक त्या सुधारणा करुन ती पुन्हा सबळ करणे. देशाच्या अर्थव्यवस्थतेत ढोबळमानाने उत्पन्न तीन क्षेत्रातील मोजतात. १. शेती २. उत्पादन आणि ३. सेवा. प्रथम विचार करुयात शेती क्षेत्राचा. २०१३ च्या एकुण सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीक्षेत्राचा वाटा अंदाजे १७.४% इतकाच होता. ह्या क्षेत्रात, देशात���ल एकुण उपलब्ध असलेल्या श्रमशक्ती पैकी जवळ जवळ ६०% ह्या क्षेत्रावर अवलंबुन आहे. यातुन दोन गोष्ठि स्पष्ट होतात. पहिली म्हणजे शेतीक्षेत्रात उत्पादन वाढीस प्रचंड संधी आहे कारण ह्या क्षेत्रासाठी इतका मोठा कामगारवर्ग (श्रमशक्ती) आपणास विनासायास उपलब्ध आहे आणि ते साध्य झाल्यास देशाच्या सर्वात मोठ्या वंचीत वर्गापर्यंत विकासाची फ्ळे पोहोचवता येतील आणि त्यांना \"अच्छे दिन\" दिसतील. दुर्दैवाने आत्तापर्यंतचे देशाचे नेत्रुत्व याच्या अगदी उलट मत मांडत आले आहे. शेतीत उत्पादन वाढीस काहिच संधी नाही, तेंव्हा लोकांनी दुसर्या क्षेत्रात रोजगार शोधावा यापासुन ते शेतकर्यांच्या आत्महत्तेच्या दिलेल्या खोट्या कारणांपर्यंतची निर्लज्जपणे केलेली विधाने याचीच साक्ष देतात. अर्थात केवळ पाश्चीमात्यांच्या विकासाचे सुत्र जसेच्या तसे ह्या देशात लागु करण्याच्या मानसिकतेत अशा विधांनाची मुळे आहेत. पाश्चीमात्यांकडे इतके लोकसंख्याबळच ह्या क्षेत्रात नाही त्यामुळे त्यांचे विकासाचे सुत्र त्यांच्यासाठी योग्यच आहे. मोदी सरकारने हे ओळखुन त्याप्रमाणे विकासाचे भारतीय सुत्र निर्माण करणे आवश्यक आहे. सुदैवाने मोदींच्या भाषणात याचे उल्लेख वारंवार येत आहेत. शेतीक्षेत्रातील उत्पन्नवाढीसाठी उत्तम सिंचन व्यवस्था, कमी पाण्यात जास्त उत्पादन देणार्‍या व उत्तम रोगप्रतिकारक क्षमता असणार्‍या बि-बियाण्यांचा विकास आणि त्यांची भेसळमुक्त उपलब्धतता, स्वस्त व उत्तमप्रतीची सेंद्रीय व रासायनीक खते, चांगली औषधे, मालाला उत्तम हमी भाव, स्वस्त कर्ज आणि विमा संरक्षण, विश्वसनीय आणि स्थानिक पातळीवरचा हवामानाचा अंदाज अशा अनेक गोष्टींची आवश्यता आहे. नदी जोड प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे मोंदीचे सुतोवाच म्हणुनच उत्साहवर्धक आहे. शेतीक्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक अशा इतर गोष्टींकडेही ते लक्ष देतील तर शेतकरर्‍यांच्या उत्पन्न वाढीसोबतच शेतीवर अवलंबुन असणार्‍या उद्योंगासाठीही ते वरदान ठरेल. एकुणच भारताच्या विकासासाठी स्थानीक गरजांनुरुप देशी सुत्र निर्माण करणे आणि त्याची आमंलबजावणी करणे, अशी दिशा मोदी सरकारची असावी. त्यातील आव्हांनाना ते कसे सामोरे जातात, हे पहाणे रोचक ठरेल.\nआता वळूयात उत्पादन क्षेत्राकडे. न.मो. बर्याच वेळेला चीनचे उदाहरण देत असतात. उत्��ादन क्षेत्रात त्यांनी गुजरात मध्ये केलेले कामही सर्वक्ष्रुत आहे. तिथे त्यांनी चीन सारखेच उत्पादन क्षेत्रास उत्तेजन देण्याचे धोरण अवंलबवले होते. तेच आता बर्‍याच मोठ्याप्रमाणावर होणे अपेक्षीत आहे. जगातल्या बर्‍याच कंपन्या सध्या नवीन चीनच्या शोधत आहेत. त्याचा अचुक फायदा आपल्याला उचलता आला पाहिजे. अर्थात चीन सारखी पर्यावरणाची हानी न करता, हे करणे नक्कीच आव्हानात्मक असेल. ह्याच कडीत पुढे सार्क देशांशी होणारा व्यापार वाढवणे हे क्षेत्रीय शांतता आणि आपली अर्थव्यवस्था या दोन्हीसाठी फायदेशीर आहे. त्यादिशेने अधिक प्रयत्न होणे अपेक्षीत आहे. महागाई कमी करणे, कर रचनेत बदल करणे व कर आकारणी अधिक सोपी आणि सुटसुटीत बनवणे, त्यासाठीत आवश्यक ते नियम बदलवणे व त्यातुन कर संकलन वाढवणे आणि वित्तीय तुट कमी करणे ही आणि अशी बरीच आव्हाने न. मो. नां अर्थव्यवस्था सबळ करण्यासाठी पेलावी लागतील. वित्तीय तुट कमी करण्याविषयीची उपाय योजना करण्याचे विधान नुकतेच अरुण जेटलींनी दिले आहे. उत्पादन क्षेत्रास उत्तेजन देतानाच वीज निर्मितीत असणारी तुट त्यास घातक ठरु शकते. त्यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुवीधा उभारणे हे ही असेच जटील अव्हान आहे. ह्या क्षेत्रात त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामाचा अनुभव मोदींना निश्चीतच उपयोगी पडेल. नितीन गडकरींसारख्या रस्तेवाहतुक विषयातील अनुभव असणार्‍या व्यक्तीस वाहतूक मंत्री करुन मोदी यांनी या क्षेत्रातील मरगळ घालवण्याचे ठरवलेले दिसत आहे. ह्या सरकारची प्रती दिनी २५ कि.मी. चे राजमार्ग बनवण्याची महत्वाकांक्षा आहे, असे संकेत मिळत आहे. असे असेल तर उत्तम रस्त्यांमुळे वेगवान वाहतुक आणि रस्ते बांधणी व्यवसायाचा थेट फायदा होवुन वाहतुक, सिमेंट आणि स्टिल उद्योगात अधिक रोजगार निर्मिती असा दुहेरी फायदा होवु शकतो.\nभारताचे सेवाक्षेत्र जगात सर्वत्र नावाजले जाते. भारतासही ते सर्वात जास्त महत्वपुर्ण आहे. याचे साधे कारण म्हणजे देशातील एकुण उपलब्ध असलेल्या श्रमशक्तीपैकी केवळ १/३ श्रमशक्ती यात वापरली जाते परंतु सर्वात जास्त, म्हणजे एकुण उत्पन्नाच्या ६०% उत्पन्न देशासाठी ते निर्माण करतात आणि म्हणुनच देशातील सर्व सरकारांनी ह्या क्षेत्रास सुरुवाती पासुनच आवश्यक ते सर्व सहकार्य केलेले आहे. मोदी सरकारही याला अपवाद नसेल.\nएक��णच गेल्या एक महिन्यामध्ये मोदींनी अनेक चांगले संकेत दिले आहेत. सर्व सचीवांची बैठक घेवुन त्यांनी त्यांचे प्रशासन गतिमान करण्याकडे लक्ष दिले आहे, त्यामुळेच मनमोहन सरकार () प्रमाणे त्यांच्यावर लालफीतशाहीचे आरोप अजुनतरी कोणी करु धजणार नाही. त्यांच्यापुढे आव्हांनेही अनेक आहेत. ह्या अव्हांनाना त्यांनी हळुहळू भिडायला नुसती सुरुवात जरी केली तरी थेट विदेशी व स्वदेशी गुंतवणूक आपोआप वाढेल आणि देशात अधिक पैसा आणि त्यातुन सुबत्ता वाढण्यास, सर्वसामान्यांना दाखवलेले \"अच्छे दिन\" चे स्वप्न हळु हळु साकार होण्यास सुरुवात होइल.\nपण असे न होता \"बुरे दिन\" येतील काय मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात. मग विचार करुयात, बुरे दिन\" कशामुळे येवू शकतील. अशा कोणत्या घटना घडल्या आहेत, म्हणुन असे विचार मनी यावेत मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात. मग विचार करुयात, बुरे दिन\" कशामुळे येवू शकतील. अशा कोणत्या घटना घडल्या आहेत, म्हणुन असे विचार मनी यावेत पुण्यात कथीतरीत्या हिंदुत्ववाद्यांनी केलेली मोहसीन शेखची हत्या यासारख्या घटना वाढत्याप्रमाणात घडल्यास त्याचा समाजीक एकात्मतेवर खुप घातक परीणाम होवु शकतो. अर्थात मोदींचा नावलौकीक उत्तम प्रशासक असा आहे. पुण्यातल्या घटणे सारख्या घटनांचे लोण ते पसरु देणार नाहीत असा विश्वास वाटतो. २००२ नंतरची त्यांची कारकीर्द तेच सुचवते. पण जर मोदींना मिळालेले पाशवी बहुमत त्यांच्या डोक्यात गेले तर पुण्यात कथीतरीत्या हिंदुत्ववाद्यांनी केलेली मोहसीन शेखची हत्या यासारख्या घटना वाढत्याप्रमाणात घडल्यास त्याचा समाजीक एकात्मतेवर खुप घातक परीणाम होवु शकतो. अर्थात मोदींचा नावलौकीक उत्तम प्रशासक असा आहे. पुण्यातल्या घटणे सारख्या घटनांचे लोण ते पसरु देणार नाहीत असा विश्वास वाटतो. २००२ नंतरची त्यांची कारकीर्द तेच सुचवते. पण जर मोदींना मिळालेले पाशवी बहुमत त्यांच्या डोक्यात गेले तर त्यातुन ते मनमानीपणे निरंकुश सत्ता चालवू लागले तर त्यातुन ते मनमानीपणे निरंकुश सत्ता चालवू लागले तर लोकसभेत तर असेही विरोधीपक्षांचे बळ तोळामासाच आहे. समान नागरी कायदा, राम जन्मभुमी, ३७० कलम यांसारख्या विवादीत विषयात सबुरीने, सर्वमान्य तोडगा न काढता आतातायीपणाने निर्णय घेतल्यास समाजमनावर त्याचे खुप खोल आणि बराच काळ टिकणारे घाव निर��माण होतील. विकासाचा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा बाजुला पडुन तथाकथीत स्युडो-धर्मनिरपेक्षतावाद मुद्दा पुन्हा डोके वर काढेल. आजपर्यंत पिढी दर पिढी चालत आलेले, अल्पसंख्यकांना बहुसंख्यांची भीती घालण्याचे घाणेरडे राजकारण आणि अश्या राजकरणामुळे लोकांना ग्रुहित धरण्याचे, त्यांच्या मताची पर्वा न करता स्वत:च्या तुंबड्या भरायचे उद्योग पुन्हा सुरु होतील. ह्या गोष्टी भारतासाठी \"बुरे दिन\" आणायला कारक ठरु शकतात. हे एकुणच भारतीय लोकशाहीस हानीकारक ठरु शकते. मन असे घडण्याची शक्यता जवळ जवळ शुन्य आहे असेच सांगत आहे. पण एडवर्ड अबेचे \"Power is always dangerous. Power attracts the worst and corrupts the best\" हे वाक्य आणि मोदींकडे असणारी सरकार आणि भा.ज.पा. मध्ये जवळ जवळ निरंकुश सत्ता, त्यातुन सोबतीला त्यांची अंबानी, अदानीं सारख्यांशी असणारी कथीत जवळीक आणि कथीतरीत्या मोदींच्या प्रचारासाठी त्यांनी केलेला खर्च, अशा सर्व गोष्टिंमुंळे शंकेची पाल मनात चुकचुकते. उद्योग आणि त्यातुन निर्माण झालेली औद्योगीक घराणी देशाच्या विकासासाठी आवश्यक आहेतच. उद्योग नफ्यासाठीच चालवला जातो. त्यातुन निर्माण होणारा रोजगार आणि संपत्तीचा उपयोग शेवटी देशालाच पर्यायाने सर्वसामान्यांनाच होत असतो. हे सगळे मान्य आहे पण...राजकारणी आणि औद्योगीक घराण्याच्या मैत्रीचे गेल्या अनेक वर्षातील घातक उद्योग अजुन विस्मरणात गेलेले नाहीत. असल्या मैत्रीच्या दुष्परीमाणस्वरुप झालेली देशाची अभुतपुर्व लुट भारतीयांनी नुकतीच पाहिलेली आहे. म्हणुन \"बुरे दिन\" ची शक्यता अगदी शुन्य आहे, असे छातीठोकपणे म्हणवत नाही.\nन. मों. ना मिळालेला कौल हा भारतीयांनी विकासासाठी दिलेला कौल आहे. इतके शक्तीशाली बहुमत, इंदीरांजी नंतर गेल्या ३० वर्षात कुणालाही मिळालेले नाही. मोदी उत्तम प्रशासक म्हणुन प्रसिद्ध आहेतच, पण त्यांच्यापुढे देशाला \"अच्छे दिन\" दाखवण्याची दूरदृष्टी असलेला लोकनेता म्हणुन इतिहासात नोंद करण्याची संधी आहे. ही संधी न.मो. आणि भा.ज.पा. ने जर वाया घालावली तर आज जे भारतीय मतदार मोदी आणि भा.ज.पा. यांच्या देशनिष्ठेविषयी कधीही शंका घेत नाहीत, त्यांचा विश्वास तर उडेलच पण आजचा युवक, जो विकासाच्या राजकारणाच्या आशेने अबकी बारचे नारे देत आहे, तो राजकारणापासुन दुरावेल. त्याचा मोहभंग होईल आणि भारताला विकासाची अशी संधी पुन्हा मिळायला, त्याल�� त्याचा ली कुआन यीव मिळायला किमान अजुन एक, दोन पिढ्या तरी नक्कीच वाट पहावी लागेल आणि तितक्याच पिढ्या 'भारत एक विकसनशील देश आहे', हेच वाक्य त्यांच्या पाठ्यपुस्तकात शिकत राहतील.\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि बर्यापैकी बॅलन्स्ड लिहिलाय असे वाटले. सुरुवात, शेवट, मुद्देसूद परिच्छेद आणि संदर्भसूची देणे वगैरे पर्फेक्ट \nखूपच अभ्यासपूर्ण, संतुलित लेख\nखूपच अभ्यासपूर्ण, संतुलित लेख - अतिशय आवडला ....\nत्रयस्थ आणि संतुलित लेख.\nत्रयस्थ आणि संतुलित लेख. नेमक्या अपेक्षांवर बोट ठेवले आहे. आणि 'बुरे दिन' चे दाखवुन दिलेले धोकेदेखिल चिंतनीय.\nछान लेख, आवडला पटला. नुसते\nछान लेख, आवडला पटला. नुसते मुद्देच नाही तर भावनाही उतरल्यात.\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि बर्यापैकी बॅलन्स्ड लिहिलाय असे वाटले. >>++\nधन्यवाद शशांक, गजानन, सडेतोड,\nधन्यवाद शशांक, गजानन, सडेतोड, अभिषेक आणि सावली.\nखुपच छान आणि संतुलीत लेख.\nखुपच छान आणि संतुलीत लेख. मैत्रेयी आणि सडेतोड यांना अनुमोदन.\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि बर्यापैकी बॅलन्स्ड लिहिलाय असे वाटले. >>++११\nरान्चो, हा लेख माझ्या आवडत्या\nरान्चो, हा लेख माझ्या आवडत्या दहात. (स्व-संपादित)\nधन्यवाद चिरमुरा. आपल्या प्रतिसादाला उशीरा उत्तर दिल्याबद्दल दिलगिर आहे.\nसरकार कोणाचही असो जनसहभाग\nसरकार कोणाचही असो जनसहभाग नसला तर यश मिळत नाही.जनसहभाग वाढावा यासाठी नुकतच सुरु झालेल संकेतस्थळ http://mygov.nic.in/index मी सदस्य झालोय आपणही व्हा. या संकेतस्थळा विषयी http://abdashabda.blogspot.in/2014/07/blog-post_30.html हा ब्लॉग वाचनीय आहे.\nमाझ्या लेखात वरती 'शस्त्रास्त्र उत्पादन क्षेत्रात १००% विदेशी गुंतवणूकीस परवानगी' असे आले आहे. जे आता चुकीचे आहे. या बाबत अधिक स्पष्टीकरण खालील प्रमाणे :-\nसरकारचा शपथविधी झाल्याबरोबर व्यापार मंत्री निर्मला सीताराम यांनी आपले सरकार असे १०० टक्के गुंतवणुकीची अनुमती देईल असे जाहीर केले होते. परंतु या निर्णयाला संघ परिवाराने पहिला खोडा घातला. नंतर गृह मंत्रालयाने हरकत घेतली. मग अर्थतज्ज्ञांत चर्चा झाली. शेवटी मंत्रिमंडळाने १०० टक्क्यांच्या ऐवजी ४९ टक्क्यालाच मान्यता दिली.\nऑन रेकॉर्ड योग्य माहिती असावी म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच.\nरांचो.....अतिशय अभ्यासू आणि मनःपूर्वक लिहिलेल्या लेखाला प्रथम क्रमांक मिळाल्याची वार्ता वाचली. श्री.संजय आवटे यानी तुमच्या लेखावर केलेले उचित भाष्यच तुमच्या या विषयाच्या अभ्यासाविषयी सारे सांगून जात आहे. मला लेखातील सर्वात आवडलेली तुमची भावना म्हणजे....\"..न. मों. ना मिळालेला कौल हा भारतीयांनी विकासासाठी दिलेला कौल आहे....\" ~ ही मतदाराने मनी ठेवलेली अपेक्षा होय....ती पुरी करण्याचे कार्य श्री.मोदी पक्षीयपातळीबाहेर जाऊन करतील अशी आशा या निकालाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा व्यक्त करतो.\nलेखनक्षेत्रात आपल्या यशाची कमान अशीच झळाळो.\nअनेकानेक धन्यवाद आशिका, विशाल\nअनेकानेक धन्यवाद आशिका, विशाल कुलकर्णी, अशोकमामा, शोभनाताई आणि kamini8.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-vikhe-patil-responsible-defeat-bjp-ahamadnagar-9028", "date_download": "2020-12-02T19:04:35Z", "digest": "sha1:QFLHFORJ32SULIQMXCVS5XI4T4FSFIG3", "length": 8738, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | \"नगरमधील भाजपच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार\" | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | \"नगरमधील भाजपच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार\"\nVIDEO | \"नगरमधील भाजपच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार\"\nशनिवार, 28 डिसेंबर 2019\nभाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय. राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद शिगेला पोहचलाय.\nभाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय. राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद शिगेला पोहचलाय.\nविधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपत अंतर्गत गटबाजीला ऊत आलाय. नगर जिल्ह्यात राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे-पाटील वाद शिगेला पोहचलाय. विखेंमुळे नगर जिल्ह्यात भाजपचा पराभव झाला असा आरोप राम शिंदेंनी केला. त्यानंतर विखे-शिंदे वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणुकांनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एकमेकांसमोर आले होते.\nविधानसभा ��िवडणुकीपूर्वीच विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपकडून मंत्रीपदाची संधी मिळाली होती. तर मुलगा सुजय विखेच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून भाजपला केवळ तीनच जागा जिंकता आल्या. 2014 मध्ये भाजपने नगरमधून 5 जागांवर विजय मिळवला होता.\nभाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांनीच भाजपला नगरमधील सर्व 12 जागा जिंकून देऊ अशी घोषणा केली होती. मात्र मतदारांनी विखेंच्या मनसुब्यावर पाणी फेरले. राम शिंदेंनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यातूनच विखे-शिंदे वादाची ठिणगी उडाली. सत्तास्थापनेची भाजपची स्वप्नं आधीच धुळीस मिळाली आहेत. त्यातच आता पक्षांतर्गत गटबाजी शमवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.\nभाजप राम शिंदे राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil नगर राधाकृष्ण विखे-पाटील पराभव defeat विजय victory सामना face bjp\nVIDEO | शिवसेनेचं ऑपरेशन लोटस; काय आहे ऑपरेशन लोटस \nमुंबई : मावळत्या विधानसभेची मुदत संपायला अवघे २४ तास शिल्लक राहिलेत. नव्या...\nVIDEO | शिवसेना घेणार अजानची स्पर्धा, मुस्लिम मतांवर शिवसेनेचा डोळा\nदक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन केल्यामुळे, नवा वाद निर्माण झालाय....\nCAA | धर्म, नागरिकता आणि राजकारण...\nदेशात आज काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आझादी.. आझादी....च्या घोषणा ऐकू याऊ...\nसत्तेवर येताच ठाकरेंचा फडणवीसांना दे धक्का, अनेक प्रकल्पांना लावला...\nठाकरे सरकारनं सत्तेवर येताच भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एकमागून...\n मराठवाड्याच्या वाट्याला काय आलं\nराज्यात विकासाच्या प्रक्रियेत सर्वाधिक मागे राहिला विभाग म्हणजे मराठवाडा. ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bhaktiathavale.blogspot.com/", "date_download": "2020-12-02T19:30:27Z", "digest": "sha1:UCYMAN2E4NV47VIA7OC5HNLE57BSS4CM", "length": 36500, "nlines": 120, "source_domain": "bhaktiathavale.blogspot.com", "title": "काय बाई सांगू ?", "raw_content": "\nसाध्या साध्या गोष्टी एकाच वेळी मनात अनेक विचार पेरून जातात आणि तेव्हा प्रश्न पडतो \"काय बाई सांगू \" काही बहरलेल्या विचारांची हि छोटीशी बाग तुमच्यासमोर आहे...तुमच्या विचारांचं खत घालून माझ्या विचारांना आणखी बहरायला मदत करून ह्या छोट्या बागे���ं नंदनवन केलंत तर आनंदच आहे \" काही बहरलेल्या विचारांची हि छोटीशी बाग तुमच्यासमोर आहे...तुमच्या विचारांचं खत घालून माझ्या विचारांना आणखी बहरायला मदत करून ह्या छोट्या बागेचं नंदनवन केलंत तर आनंदच आहे \nछायाचित्र सौजन्य : www.tinybuddha.com\n'गुरुपौर्णिमे'च्या दिवशी आपले किती गुरु आहेत आणि किती म्हणून आयुष्यात शिकायचं बाकी आहे हे जरा अधिकच प्रकर्षाने मनात अधोरेखित होतं. 'ज्ञानापुढे' आपण खूप लहान असल्याचं जाणवतं. आज सहजच 'गुरु' ही संकल्पना माझ्या मनात कशी घडत गेली याविषयी थोडा विचार केला. त्याविषयी...\nसुविचार १ : 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो'\nशाळेत फळ्यावर सगळ्यात वरती सुवाच्च्य अक्षरात रंगीत खडूने रोज एक नवीन सुविचार लिहिलेला असायचा. आता विचार करताना आठवतंय की अक्षर सुवाच्च्य असो किंवा नसो, हे सुविचार नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचे. पण तो सुविचार वाचायचा आणि स्वतःच्या मनाला समजवायचं की 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हं ' यापुढे काही त्या शालेय जीवनातल्या विचारांची उडी जायची नाही. आता वयाचं तिसरं दशक almost संपत आलेलं असताना, आपलं कुटुंब, आपले मित्र-मैत्रिणी, आपले छंद, आपलं शहर, देश यांच्या परे कवेत मावणार नाही इतकं ज्ञान आजमवायचं राहिलंय अजून हे प्रत्येक गाणं ऐकताना, पुस्तक वाचताना, फिल्म पाहताना, नवनव्या लोकांना, जागांना भेटी देताना लक्षात येतं, तेव्हा पटतं की ही 'विद्यार्थीदशा' never ending आहे आणि ती आनंददायक आहे \nपुन्हा एकदा शाळेचा reference देते. अगदी पहिली ते तिसरीचा. तीन विषय असायचे - भाषा, गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञानापुढे मी कायमच आदरपूर्वक शरणागती पत्करली आहे ती आजतागायत. त्यामुळे मी त्यांना 'buddies' zone मध्ये कधी येऊच दिलं नाही आणि 'भाषा' मात्र पहिल्यापासूनच bff त्यातही नुसते धडे वाचून नाही, पण त्या धड्यांवर कधीतरी माझी मैत्रिणींशी किंवा स्वतःशी नकळत चर्चा झाली की धडा खऱ्या अर्थाने 'शिकल्याचं' समाधान मिळायचं त्यातही नुसते धडे वाचून नाही, पण त्या धड्यांवर कधीतरी माझी मैत्रिणींशी किंवा स्वतःशी नकळत चर्चा झाली की धडा खऱ्या अर्थाने 'शिकल्याचं' समाधान मिळायचं तेव्हा चर्चेसाठी conscious efforts घेता येऊ शकतात हे मला कळलं असल्याचं स्मरत नाही तेव्हा चर्चेसाठी conscious efforts घेता येऊ शकतात हे मला कळलं असल्याचं स्मरत नाही Organically घडतील तेवढ्याच चर्चा व्हायच्या Organically घडतील तेवढ्याच चर्चा व्हायच्या 'वाचणं' - 'शिकणं' आणि 'शिक्षक' - 'गुरु' यात फरक आहे हे नंतर उमगलेलं ज्ञान \nसुविचार ३ : प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं \nहळुहळू कळत गेलं की शिकण्यासाठी प्रत्यक्ष गुरु समोर असायला हवा असं नाही. समोर असण्यासाठी प्रत्येक गुरु मूर्त रूपात असेलच असंही नाही. प्रत्येक गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठाच असेल असंही नाही. त्या व्यक्तीला/गोष्टीला आपण त्याला/तिला गुरु मानलंय हे माहिती असेल असंही नाही आणि अमुक एका व्यक्तीकडून/गोष्टीतून/घटनेतून/परिस्थितीतून आपण काहीतरी शिकल्याचं आपल्या प्रत्येक वेळी लक्षात येईल असंही नाही. या सगळ्या माझ्या 'गुरु'विषयी संकल्पनांतून 'Heal the world' म्हणणारा Micheal Jackson ही माझा गुरु होतो. संगीताविषयी सहजतेने बोलणारे अजय चक्रवर्तीही माझे गुरु होतात. एखादं विचार करायला लावणारं आणि त्यातून एखादा विचार मनात रुजवून जाणारं पेंटिंगसुद्धा गुरुस्थानी असू शकतं. निर्व्याज गोष्टी आपल्याला देणारा 'निसर्ग' तर all-time favourite गुरु आहेच आणि इतकंच कशाला, जिथे धड बसायला बाकही नाहीत, अशा शाळेत जेव्हा मी भेट द्यायला जाते, तेव्हा एखादं तिसरी-चौथीतलं मूलही एखादं असं वाक्य बोलून जातं की त्या निरागसतेतूनही बरंच काही शिकता येतं \nसुविचार ४ : अहं ब्रह्माsस्मि\nबऱ्याच लोकांना वाटतं की हे वाक्य हे over confidence चं लक्षण आहे किंवा 'स्वतःला काय समजते / समजतो' ही त्यावरची default रिऍक्शन असू शकते किंवा काही लोक त्याला हिंदुत्ववादाचा किंवा धार्मिक touch वगैरे सुद्धा देऊ शकतात किंवा मग स्वतःला किती संस्कृत येतं हे दाखवायचंय, असा एक उथळ विचार सुद्धा यामागे असू शकतो. असो. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना l माझ्यासाठी हे वाक्य self-confidence देणारं वाक्य आहे.\nरुईया कॉलेजमध्ये शिकत असताना संस्कृत विषय होता अभ्यासाला पाचही वर्ष. त्यातल्या कुठल्या वर्षी या वाक्याशी ओळख झाली ते नेमकं आठवत नाही. पण ओळख झाल्यापासून या वाक्याने हाच आशय माझ्यापुढे कायम अधोरेखित केला. शब्दश: बघायला गेलं तर या वाक्याचा अर्थ होतो, 'मी ब्रह्म आहे'. आता यापैकी 'ब्रह्म' हा शब्द ते वर सगळे म्हटलं ते अर्थ उपस्थित करतो. पण मला असं वाटतं 'ब्रह्म' म्हणजे 'जग' किंवा 'आयुष्य'. प्रत्येकाचं ब्रह्म वेगळं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा आणि जगाचा कर्ता पण वेगळा. ती व्यक्ती स्वतः. आपण बाहेरच्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी खूपदा बघतो. पण आपल्या आतल्या space ला तितका वेळ देत नाही, महत्त्व देत नाही. आपल्याकडची बुद्धी, विचारशक्ती, समज वेगवेगळ्या प्रमाणात माणसाला मिळालेली असते. पण इतक्या वर्षांच्या काळात बाहेरून आलेली माहिती आपण आपल्या आत प्रयत्नपूर्वक process करतो, cultivate करतो. त्यामुळे या आपल्या आत असलेल्या शक्तीला-जाणिवेलासुद्धा आजच्या दिवशी योग्य ते महत्त्व दिलं गेलं पाहिजे, तिचं योग्य तितकं कौतुक केलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं.\nबाह्यजगातून अंतरंगात ज्ञान पोहोचवणाऱ्या प्रत्येक घटकाला आणि जाणिवेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार.\nकोरोना, चक्रीवादळ हे सगळं वाईट चाललंय, अस्वस्थ करतंय. पण आज जास्त अस्वस्थ केलं आहे ते केरळच्या हत्तीणीच्या बातमीने. कारण कोरोना, चक्रीवादळ ही सगळी कुठे ना कुठे आपल्या कर्माची मिळालेली फळं आहेत. पण त्या बिचाऱ्या हत्तीणीचा आणि पूर्ण वाढही न झालेल्या त्या पिल्लाचा काय दोष होता भारतात सगळ्यात जास्त 'literacy rate' असलेल्या राज्यात झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की शिक्षित लोकांच्या मनावर माणुसकीचा शिडकावा झालेला असेलच याची खात्री नाही. भारतीय संस्कृतीत गणपतीचं स्थान फार मानाचं आहे. अशा राज्यात अशी घटना घडावी याहून दुर्दैव ते काय भारतात सगळ्यात जास्त 'literacy rate' असलेल्या राज्यात झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की शिक्षित लोकांच्या मनावर माणुसकीचा शिडकावा झालेला असेलच याची खात्री नाही. भारतीय संस्कृतीत गणपतीचं स्थान फार मानाचं आहे. अशा राज्यात अशी घटना घडावी याहून दुर्दैव ते काय कितीही अंगारे-धुपारे करा, नवस बोला, मंत्रोच्चार करा, अभिषेक करा, सोन्याने मढवा देवांना. काय उपयोग मनातल्या दगडाला माणुसकीचा पाझर फुटत नसेल तर कितीही अंगारे-धुपारे करा, नवस बोला, मंत्रोच्चार करा, अभिषेक करा, सोन्याने मढवा देवांना. काय उपयोग मनातल्या दगडाला माणुसकीचा पाझर फुटत नसेल तर माणसाची लायकी नाही राहिली माणूस म्हणवून घ्यायची. माणूस कसा इतका भावनाशून्य होऊ शकतो माणसाची लायकी नाही राहिली माणूस म्हणवून घ्यायची. माणूस कसा इतका भावनाशून्य होऊ शकतो मला नेहमीच वाटत आलंय की माणसाला थोडी बुद्धी जास्त मिळालीये. फुलं, झाडं, पानं, पक्षी, कीटक, प्���ाणी यांना आपण खूप ग्रांटेड घेतो. कुठलंही पान, फुल, झाड मनात येईल तेव्हा तोडतो, त्यांचे फोटो काढतो. पक्षी, कीटक, प्राणी यांना मारतो. पशु-पक्ष्यांना आपला 'शौक' म्हणून, चार इतर दगडी मनांच्या लोकांमध्ये 'awww आमचं मन कसं sensitive आहे' असा बढेजाव मिरवण्यासाठी आपल्या चॉईसप्रमाणे त्यांच्या जन्मदात्यांपासून वेगळं करतो. का मला नेहमीच वाटत आलंय की माणसाला थोडी बुद्धी जास्त मिळालीये. फुलं, झाडं, पानं, पक्षी, कीटक, प्राणी यांना आपण खूप ग्रांटेड घेतो. कुठलंही पान, फुल, झाड मनात येईल तेव्हा तोडतो, त्यांचे फोटो काढतो. पक्षी, कीटक, प्राणी यांना मारतो. पशु-पक्ष्यांना आपला 'शौक' म्हणून, चार इतर दगडी मनांच्या लोकांमध्ये 'awww आमचं मन कसं sensitive आहे' असा बढेजाव मिरवण्यासाठी आपल्या चॉईसप्रमाणे त्यांच्या जन्मदात्यांपासून वेगळं करतो. का केवळ त्यांच्या इतक्या नाजूक भावना ते आपल्यासारखं शब्दांद्वारे व्यक्त करू शकत नाहीत म्हणून केवळ त्यांच्या इतक्या नाजूक भावना ते आपल्यासारखं शब्दांद्वारे व्यक्त करू शकत नाहीत म्हणून असा विचार करून माणूस जर एखाद्या प्राण्यावर कुठल्याही पद्धतीने अधिकार गाजवत असेल तर त्या माणसांनी लक्षात घ्यावं कि हे प्राणी स्वतःला व्यक्त करण्यात कमी पडत नाहीयेत तर आपण अपयशी ठरलोय. कारण त्यांच्या निःशब्द भावना समजून समजून घेण्याइतका आपला so called 'emotional quotient' develop झालेला नाही. इतक्या जीवघेण्या त्रासातून जात असताना जेव्हा एक गरोदर हत्तीण कोणाही मानवरूपी पशूचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता, ३ दिवस कळा सोसून नदीत जाऊन आपला प्राणत्याग करायचं ठरवते, तेव्हा ती जिंकलेली असते, माणूस नाही. ही बातमी वाचून जर आपण अस्वस्थ झालो नसू, तर आपण मेलोय असं जाहीर करायला हरकत नाहीये. Sorry असा विचार करून माणूस जर एखाद्या प्राण्यावर कुठल्याही पद्धतीने अधिकार गाजवत असेल तर त्या माणसांनी लक्षात घ्यावं कि हे प्राणी स्वतःला व्यक्त करण्यात कमी पडत नाहीयेत तर आपण अपयशी ठरलोय. कारण त्यांच्या निःशब्द भावना समजून समजून घेण्याइतका आपला so called 'emotional quotient' develop झालेला नाही. इतक्या जीवघेण्या त्रासातून जात असताना जेव्हा एक गरोदर हत्तीण कोणाही मानवरूपी पशूचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता, ३ दिवस कळा सोसून नदीत जाऊन आपला प्राणत्याग करायचं ठरवते, तेव्हा ती जिंकलेली असते, माणूस नाही. ही बातमी वाचून जर आपण अस्वस्थ झालो नसू, तर आपण मेलोय असं जाहीर करायला हरकत नाहीये. Sorry तुझी आणि तुझ्या बाळाची मनापासून माफी मागते.\nसध्या आपण घरांमध्ये अडकून राहिलो असलो तरी वेगवेगळ्या जगात डोकावून पाहिलं जातंय ते फिल्म्सद्वारे. फिल्मच्या शेवटी हाती फक्त झगमगाट आणि चार सुंदर मुलं आणि मुली पाहून झाले हा विचार देणाऱ्या फिल्म्सपासून ते एखादा विचार नकळतपणे मनावर कोरून जाणाऱ्या फिल्म्सपर्यंत किंवा 'The Blue Umbrella' सारख्या लहान मुलांच्या फिल्मपासून गुप्तहेर खात्याच्या रंजक कथा समोर आणणाऱ्या फिल्म्सपर्यंत सगळं पाहत्ये सध्या. परवा कुठली फिल्म पाहूया म्हणून surfing करत होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या कंफर्ट झोनच्या बाहेर जाता येतंय का बघूया म्हटलं आणि 'Parasite' ही ब्लॅक कॉमेडी थ्रिलर फिल्म बघायचं ठरवलं. गेल्यावर्षी Cannes Film Festival मध्ये या फिल्मचा प्रीमियर झाला आणि ही या फेस्टिवलमधली पहिली साऊथ कोरियन अवॉर्ड विनिंग फिल्म ठरली. कोरियन भाषा ही अगदीच वेगळी असल्याने इंग्लिश सबटायटल्सचा आधार घेण्यावाचून पर्याय नव्हता. सिनेमाचं कथानक तसं खूप छोटं आणि साधं आहे. पण फिल्म पूर्ण झाल्यानंतर मनात आलेला पहिला विचार हा होता की सगळीकडची माणसं सारखीच असतात. हातात 'सत्ता' असण्याचं माणसाला प्रचंड आकर्षण आहे. कुणासाठी 'सत्ता' हा शब्द फक्त आर्थिक गणितांपुरता मर्यादित असतो तर कुणाला एखाद्या गोष्टीवर, ठिकाणावर, माणसांवर आपलं वर्चस्व निर्माण करून सत्ताधारी असल्याचा आनंद मिळतो.या सिनेमात सब-वे खाली राहणाऱ्या एका गरीब चौकोनी कुटुंबाची गोष्ट आहे. योगायोगाने या कुटुंबातल्या मुलाला एका श्रीमंत घरातल्या तरुण मुलीला इंग्रजी शिकवायची संधी मिळते. त्यानंतर एक-एक करत या गरीब कुटुंबातली चारही माणसं या श्रीमंत कुटुंबात वेगवेगळ्या कामांद्वारे प्रवेश मिळवतात आणि मग पुढे ही फिल्म अतिशय अनपेक्षित वळण घेते. 'मर्यादेयं विराजते' किंवा 'अति तिथे माती' अशा म्हणी फक्त आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या नसून त्या मानवी विचारांच्या आणि परिस्थितीच्या घर्षणातून जन्माला येऊन त्या त्या संस्कृतीचा वेश परिधान करून जगभर वावरत आहेत, असं वाटतं आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात इच्छेची जागा हावेने घेतली कि त्याचा अंत हा विनाशकारीच होतो हे पटतं. असे चांगले सिनेमे घरात राहूनसुद्धा आपल्या मनातल्या बंद असलेल्या विचारांच्या खिडक्यांवर ठोठावतात आणि आपलाच आपल्याशी संवाद सुरु करतात. जागरूक करतात. प्रगल्भ करतात.. आणि हे सगळं होतं कारण Lockdown बाहेर आहे, आत नाही \n'Lockdown' ही निरोगी माणसांनी रोग झालेल्या माणसांच्या संपर्कात येऊ नये म्हणून तयार केलेली परिस्थिती आहे आणि 'Quarantine' म्हणजे एखादा रोग 'झालेल्या' माणसाला इतर निरोगी लोकांपासून वेगळं ठेवणे.\nफरक आहे अर्थाच्या शेडमध्ये. त्यामुळे निरोगी व्यक्तींनी आपापल्या घरी वेळ घालवण्यासाठी निवडलेले मार्ग जगाला दाखवत असताना सर्रास #quarantinediaries वगैरे हॅशटॅग वापरणं is not cool Slowdown होऊया. जवाबदरीने वागूया. थोडं अधिक sensitive होऊया आपल्या कृतींबाबतीत. सगळ्याच बाबतीत. हीच ती वेळ आहे आणि आपल्यात ठरवून काही चांगले बदल करण्यासाठी सध्या वेळही आहे.\nLockdown च्या काळात आपण केलेली प्रत्येक गोष्ट जगाला दाखवता आलीच पाहिजे आणि दाखवलीच पाहिजे असं नाहीये या अशा काही फोटो टाकून दाखवता न येणाऱ्या गोष्टी जगात व्हायची गरज जास्त आहे येणाऱ्या पुढच्या काळात \n 'निसर्ग' ही कोणी एक व्यक्ती असती आणि आपल्याला त्याला follow करता आलं असतं...सोशल मीडियावर. 'Nature_official'....simply wow \nया quarantine period मध्ये केवढं active असतं निसर्गाचं account\nकेवढे followers वाढवता आले असते त्याला\nआणि Live गेला असता तर मग संपलंच वेबसाईट crash च झाली असती बहुतेक \nपण याला ना कळतंच नाही. स्वतःचा उदोउदो करून घेणं त्याच्या मनातसुद्धा येत नाही\nकी याने स्वतःचं talent discover च केलं नाहीये Social Influencer आहे अरे हा\nअरे हा किती मागे पडतोय जगाच्या \nआपण सगळे आहोत आजुबाजूला. तरी fomo याला शिवतसुद्धा नाही \nआपापलं काम करत असतो उसन्या प्रसिद्धीच्या मार्गी न जाता \nउलट त्याच्याकडे जे काही आहे, ते सढळ हस्ते देत सुटलाय जगाला...without any professional charges\nत्याच्या साधेपणात किती सौंदर्य आहे\nअं...म्हणूनच कदाचित followers वाढवण्यासाठी त्याला agency appoint करावी लागली नसावी. किती contentful yet नि:स्वार्थी \nकिती निरपेक्ष आणि सुंदर \n 'निसर्ग' ही कोणी एक व्यक्ती असती आणि आपल्याला त्याला follow करता आलं असतं...खऱ्याखुऱ्या आयुष्यात\nसध्या लोकांकडे बराच वेळ आहे. त्यामुळे कित्येक लोक स्वयंपाकाशी संबंधित आपल्या सगळ्या हौशीमौजी भागवण्यात गुंतले आहेत. कोणी काही नवीन पदार्थ शिकतंय, तर कोणी ज्यावर हात बसलाय असे पदार्थ आपल्या घरच्यांना करून खाऊ घालतंय. एकंदरीतच काय तर सध्या सोशल मिडियावरच्या प��स्ट आणि स्टोरीज चमचमीत पदार्थांपासून ते dalgona coffee पर्यंत सगळ्या पदार्थांनी भरलेल्या आहेत.\nमित्रांनो, मला लोकांच्या उत्साहाचा पूर्ण आदर आहे. खरं पाहता प्रत्येक जण आपापल्या घरी स्वकष्टांनी सगळं करून खातोय. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार नाही. पण सद्य परिस्थितीत आपण सगळे एकत्र आहोत असं आपण सारखं ऐकतो, वाचतो आणि मानतोही. त्यामुळे याच आपुलकीच्या अधिकाराने एक विचार मनात आला तो शेअर करते.\nमित्रांनो, आपल्याला जी सक्तीची सुट्टी मिळालीये ती मजा करण्यासाठी नव्हे. आपल्या हौसेचा पूर्ण आदर राखत एक विनंती करावीशी वाटते, की सध्या जिभेची ईच्छा पूर्ण करण्यापेक्षा आपण कमीत कमी अन्नघटकांमध्ये पोटाची भूक भागवली जाईल, असे पदार्थ करण्याकडे भर देऊया. साग्रसंगीत पिझ्झा, पास्ता, पावभाजी किंवा तत्सम इतर कुठलेही चमचमीत पदार्थ ही आपली सध्याची गरज नसावी. त्यापेक्षा आमटी, पिठलं, भात, खिचडी, पुलाव, पोळ्या, भाकऱ्या, साध्या भाज्या अशा पदार्थांना प्राधान्य दिलं पाहिजे.इतर वेळी अर्धा लिटर दुधामध्ये सगळ्यांचा दोन वेळचा चहा होत असेल तर केवळ पोस्ट टाकण्यासाठी एकाच वेळी अर्धा लिटर दूध संपावणाऱ्या dalgona coffee चा अट्टाहास सध्या नको. कारण जितके जास्त पदार्थ आपण एका वेळी वापरू, तितके लवकर घरातले पदार्थ संपतील आणि तितक्यांदा आपल्याला सारखं बाहेर पडावं लागेल किंवा घरी सामान मागवावं लागेल. यापैकी कुठलाही ऑप्शन हा कोरोनाचा संसर्ग वाढवण्याला हातभार लावू शकतो. इतर वेळी आपण जिभेचे आणि मनाचे लाड पुरवतोच की त्यामुळे चंगळ थांबवून गरज भागवण्याकडे आत्ता भर दिला पाहिजे आणि घरात आहे ते सामान जास्तीत जास्त दिवस कसं पुरवता येईल याची मॅनेजमेंट आत्तापासून केली पाहिजे. बाजारातल्या गोष्टीसंपून परिस्थिती बिकट होण्याआधीच.\nकाही जण म्हणतील की आमच्यासाठी cooking ही पॉझिटिव्हिटी निर्माण करणारी गोष्ट आहे किंवा passion, मेडिटेशन आहे वगैरे. अशा लोकांचाही मनापासून आदर आहे. पण सध्याच्या परिस्थितीत एखाद वेळेला exclusive पदार्थ करून तिथे थांबायचं की रोज स्वतःला कमीत कमी पदार्थांत जास्तीत जास्त चविष्ट अन्न तयार करण्याचं challenge देऊन आनंद साजरा करायचा, हे ज्याचं त्या ने ठरवावं.\nआतापर्यंतची कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता लॉकडाऊन पिरेड हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. असं किती दिवस, आठवडे, महिने सुरू राहील माहिती नाही. असं न होवो अशी मनापासून इच्छा आपण सगळेच करत असलो तरी संकट आलंच तर त्याचा सामना करायची तयारीही एकीकडे करायला हवी आणि जितकी आपली तयारी आपण दाखवू, तितकं संकट कमी होत जाणार आहे. त्यामुळे तुमच्या सोसायटीने, नगरसेवकांनी किंवा इतर सामाजिक संस्थांनी काही गरजेच्या वस्तू आणून द्यायची सोय केली तर त्याचा गैरफायदा कोणी घेता काम नये. 'गरज' आणि 'चैन' यातला फरक लक्षात घेऊन वागुया.\nहा विचार मांडत असताना कोणावर टीका करायचा हेतू नाहीये. कारण प्रत्येक घरात केलेली अन्नाची साठवण, माणसांची संख्या आणि त्यानुसार एका वेळच्या अन्नाची लागणारी गरज ही वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे आपापल्या घरातल्या एकूण परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाने 'गरजेचा' मापदंड ठरवण्याची ही वेळ आहे.\nजर आपण एकीची भावना निर्माण व्हावी म्हणून खिडक्या-दारांमध्ये येऊन थाळीनाद करू शकतो आणि दिवे लावू शकतो, तर त्याच एकीच्या भावनेने आपापल्या स्वयंपाकघरात रोजच्या जेवणाची मॅनेजमेंट करून एकमेकांची मदत आणि सुरक्षा नक्कीच करू शकतो. बघा पटलं तर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/leopard-spotted-in-pathardis-residential-area-local-body-issued-alert/articleshow/78879476.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-12-02T19:24:50Z", "digest": "sha1:SYOOX5C2SGCYO4DAWLQ7QE7343RCYDNS", "length": 13028, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "pathardi leopard news: बिबट्याने उडवली 'या' शहराची झोप; नागरिकांना रात्रीची 'संचारबंदी'\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिबट्याने उडवली 'या' शहराची झोप; नागरिकांना रात्रीची 'संचारबंदी'\nपाथर्डीमध्ये नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. भरवस्तीत या बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने सगळेच हादरले आहेत. पाथर्डी शहरात तर रात्रीच्यावेळी घरातच थांबण्याचे आवाहन नगरपरिषदेला करावे लागले आहे. एकप्रकारे बिबट्यामुळे रात्रीची संचारबंदीच येथे लागली आहे.\nनगर:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहर परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये अशा सूचनाच पाथर्डी नगर परिषदेने जारी केली आहे. याबाबतचे पत्रकच नगर परिषदेने काढले आहे. दरम्यान, बिबट्या��ुळे घराबाहेर न पडण्याची सूचना देण्याची या भागातील ही पहिलीच वेळ असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.\nवाचा: आठ वर्षांचा चिमुरडा आजोबांच्या कुशीत झोपला होता, बिबट्या आला अन्\nपाथर्डी तालुक्यात बिबट्यांचा वावर आणि उपद्रवही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अंगणात आजोबांसोबत जेवण करणाऱ्या चिमुकलीला बिबट्याने फरफटत नेले होते. तर, पाथर्डी शहरापासून जवळच असणाऱ्या केळवंडी शिवारात देखील आठ वर्षाच्या मुलाला बिबट्याने रात्रीच्या वेळी उचलून नेल्याचा प्रकार दसऱ्याच्या दिवशीच घडला आहे. दसऱ्याच्या दिवशी आजोबांच्या कुशीतून उचलून नेलेल्या सक्षम गणेश आठरे (वय ८) याला बिबट्याने ठार केले. सकाळी त्याचा मृतदेह घराजवळच शेतात अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील बिबट्या दिसला होता. मात्र, त्याला पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लवकरात लवकर बिबट्याला पकडण्याची मागणी करण्यात येत आहे.\nवाचा: 'PM किसान सन्मान'बाबत धक्कादायक बातमी; 'त्या' शेतकऱ्यांचा शोध सुरू\nबिबट्याचा वावर हा पाथर्डी शहराच्या परिसरात असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. वनविभागाच्या सूचनेनंतर पाथर्डी नगर परिषदेने तर पाथर्डी शहराच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनच केले आहे. याशिवाय पहाटेच्या वेळी फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असेही नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता येथील नागरिक देखील अधिकच सतर्क झाले असून नगर परिषदेने काढलेले पत्रक वेगाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येऊ लागले आहे.\nवाचा: गोल्डमॅन सनी गोत्यात; पिंपरीत दाखल झाला 'हा' गंभीर गुन्हा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'खडसेंना भाजपमध्ये पश्चाताप झाल्याने ते राष्ट्रवादीत आले' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची आज बैठक\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nजळगाव'बीएचआर घोटाळ्यात गिरीश महाजन लाभार्थी; ढिगभर पुरावे पोलिसांना दिले'\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T20:00:16Z", "digest": "sha1:DHPGRAOUXS3MM2GDQ4RNYRFM4NFUVTK7", "length": 15841, "nlines": 337, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "ड्रेस्डेन फायली - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nजिम बुचरच्या ड्रेस्डेन फायली मालिका अधिकृतपणे परवानाकृत दागिने\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nरुबीसह हॅरी ड्रेस्डेनची पेंटॅकल हार\nहॅरी ड्रेस्डेन च्या पेंटॅकल हार - रौप्य\nहॅरी ड्रेस्डेनचा पेंटॅकल हार - पांढरा कांस्य\nहॅरी ड्रेस्डेन च्या पेंटॅकल कफलिंक्स\nइलेन मॅलोरीची पेंटॅकल हार\nहॅरी ड्रेस्डेन च्या पेंटॅकल कानातले\nहॅरी ड्रेस्डेन च्या पेंटॅकल आकर्षण\nहॅरी ड्रेस्डेनची ब्रेडेड फोर्स रिंग\nहॅरी ड्रेस्डेनच्या शील्ड ब्रेसलेट\nपियर्सलेस विंटर नाइटची आईस ओपल कानातले\nविंटर नाइटची आईस ओपल कानातले\nअँडुरीएलचे ब्लॅकनेड डेनारियस कफलिंक्स\nअँडुरीएलचे ब्लॅकनेड डेनारियस हार\nलस्झीलचे ब्लॅकनेड डेनारियस हार\nलस्झीलचे ब्लॅकनेड डेनारियस कफलिंक्स\nहिवाळ्यातील लेडीचे आईस ओपल पेंटॅकल - बाहेर विक्री\nगोल्ड हॅरी ड्रेस्डेनची ब्रेडेड फोर्स रिंग\nगोल्ड बॉब द स्कल\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/298152", "date_download": "2020-12-02T19:14:07Z", "digest": "sha1:P6PZDEUFOUTQWEHXK76KSFIN7FMWXYTE", "length": 2129, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:५९, १९ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: lt:800 m.\n१४:३८, २१ जून २००८ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vls:800)\n२१:५९, १९ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lt:800 m.)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2020-12-02T19:44:01Z", "digest": "sha1:6B7VV55QTPC2W7GDZTP6AGDKHDY7UEJB", "length": 9617, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तोतया परीक्षार्थीविरुद्ध अखेर गुन्हा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nतोतया परीक्षार्थीविरुद्ध अखेर गुन्हा\nभुस���वळात तलाठी परीक्षेला बसला डमी परीक्षार्थी : गतवर्षी घडली होती घटना\nin ठळक बातम्या, खान्देश, भुसावळ\nभुसावळ : गतवर्षी तलाठी पदासाठी शासनाने घेतलेल्या परीक्षेत बनावट हॉल तिकीट बनवून तोतया परीक्षार्थी बसवण्यात आल्याची घटना श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली होती. या प्रकरणी चौकशीअंती शहर पोलिसात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परीक्षेतील गैरप्रकार समोर आला असून तब्बल 17 महिन्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजिल्हा प्रकल्प व्यवस्थापक राहुलकुमार रतीलाल जाधव (31, रा.खोटे नगर, जळगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्याने आरोपी विजयसिंग महसिंग सुंदरडे, मदन मानसिंग गुसिंगे (राजेवाडी, पोस्ट शेळगाव, ता.बदनापूर, जि.जालना) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात भादंवि 420, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 जुलै 2019 रोजी शासनातर्फे तलाठी प्रवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती. भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आरोपी विजयसिंग सुंदरडे हा परीक्षार्थी असताना त्याने आरोपी मदन गुसिंग याच्याशी संगनमत करीत त्याच्या नावाचे बनावट हॉल तिकीट तयार करून परीक्षा देत शासनाची फसवणूक केली होती. शासनाच्या चौकशीत ही बाब निदर्शनास आल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव पेठकर करीत आहेत.\nजिल्ह्यातील दोन पीआयसह तीन एपीआयच्या बदल्या\nभुसावळच्या भाजपा बैठकीत खडसे समर्थकांची पाठ\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nभुसावळच्या भाजपा बैठकीत खडसे समर्थकांची पाठ\nउर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून होणार आमदार; मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/eknath-khadse", "date_download": "2020-12-02T18:07:57Z", "digest": "sha1:NGTQP53SW2GP3NIYXXMW4ECDMBF5SMCP", "length": 32171, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "Eknath Khadse | eSakal", "raw_content": "\nएकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते मुक्ताईनगरचे माजी आमदार व राज्याचे माजी महसूल मंत्री आहेत. २०१० पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधीपक्ष नेता होते. १९९७-१९९९ या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर खडसे महसूल मंत्री बनले, तसेच कृषी मंत्री, अल्पसंख्याक विकास मंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारत त्यांच्या मुलीला रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते.\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त असताना जबरदस्तीने मुंबई येथे सेवा बजाविण्यासाठी पाठविल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे....\nशेतकऱयांसाठी चांगली बातमी; रब्बीसाठी तीन आवर्तने सोडले जाणार\nपारोळा : यंदा रब्बी हंगामासाठी दोनऐवजी तीन आवर्तने दिली जाणार आहेत, तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे एक आवर्तन, असे चार आवर्तन तालुक्याला दिले जाणार असल्याने शेतकरी व नागरिक पाण्यापासून वंचित राहणार...\nभाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी ‘सरकार पडणार’ असे म्हणावे लागतेय- एकनाथ खडसे\nजळगाव : भाजपला त्यांचे १०५ आमदार सांभाळणे मुश्कील झाले असून तीन पक्षाचे हे महाविकास आघाडी ‘सरकार पडणार’ असे मजबूरीने म्हणावे लागत असल्याचे सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी आज लगावला आहे....\nसर्वांचीच चौकशी करा, सत्य जनतेसमोर आणा; प्रवीण दरेकर यांचे आव्हान\nमुंबई ः एकनाथ खडसे यांना सध्या काही काम नाही आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपावर आरोप करत आहोत असे चित्र त्यांना निर्माण करायचे आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच घोटाळेबाज जिल्हा बँक, अर्बन बँक किंवा पतपेढ्या यांच्या चौकशा करा व सत्य जनतेसमोर आणा असे...\nनिवडणुकीपूर्वीच राजकारण आले रंगात झंवर, बोरांमुळे नाशिकमध्ये गिरीश महाजन पुन्हा चर्चेत\nनाशिक : बीएचआर पतसंस्थेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव येथील उद्योजक सुनील झंवर यांच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यामुळे झंवर यांचे नाशिकमधील बोरा नामक व्यक्ती व नाशिकचे ��ाजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी...\nबीएचआर प्रकरणात बड्या व्यक्‍तीचे नाव : खडसे; गिरीश महाजनांच्या लेटरपॅडबद्दल खुलासा\nजळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी २०१८ पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्‍यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्‍य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असून ज्‍याचा...\nखडसे आज काय करणार पोलखोल; पत्रकार परिषदेकडे लक्ष\nजळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही प्रमुख पुरावे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्‍यात घेतले आहेत. आता या प्रकरणात नेमके कोण अडकते याकडे लक्ष असताना ज्येष्ठ...\nफडणवीस सरकारने दडपले ते महाविकास आघाडीने काढले : खडसे\nजळगाव : ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू...\nबहूजनांचे राजकारण संपविण्याचा भाजपचा डाव : जयसिंगराव गायकवाड यांची टिका\nऔरंगाबाद : भाजपमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. तेथे प्रत्येकाला प्रत्येकाची भीती वाटते. ‘युज अॅन्ड थ्रो’ हा त्यांचा विचार आहे. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, एकनाथ खडसे स्पर्धक होते म्हणुन त्यांना डावलले. मी कसलाच दावेदार नव्हतो तरी माझी...\nभुसावळ तालूक्यातील निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार\nवरणगाव : राज्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कांग्रेस शिवसेना या तीन पक्षांची महा विकास आघाडी असून भुसावळ तालुक्यातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील महा विकास आघाडी असणार आहे या निवडणुकीमध्ये वरणगाव भुसावळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा...\nपुन्हा सत्ता न आल्यामुळे फडणवीस अस्वस्थ - ॲड. यशोमती ठाकूर\nजळगाव : राज्यात आपली पुन्हा सत्ता येईल, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाटत होते; परंतु त्यांना ती संधी मिळाली नसल्यामुळे त्यांना ते सहन होत नाही. त्यामुळे ते सरकारवर टीका करीत असून, हे सरकार पडेल, असे सारखे म्हणत...\nपालकमंत्री पाटील यांनी भाज���चे माजी आमदार पुत्राला दिला ‘कानमंत्र’\nजळगाव : यावल तालुक्यातीलच बोरावल येथे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांनी हजेरी लावली. या अराजकीय कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी अमोल यांना काही कानमंत्र दिल्याची...\nराज्यपालांनी खडसेंना दिल्या यशाच्या सदिच्छा\nजळगाव : राज्य सरकारने विधान परिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस करून पाठविलेल्या एकनाथ खडसे यांसह अन्य नावांच्या यादीला राज्यपाल मंजुरी देता की नाही, याबाबत साशंकता असताना राज्यपालांनी खडसे यांच्या विधानसभेतील योगदान व समाजसेवेबद्दल कौतुक करत यशाच्या...\n\"आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी\" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत \nमुंबई : उत्तर महाराष्ट्रातील हेवी वेट नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आज पुन्हा एका भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश पार पडला. भाजपचे बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज अधिकृतरीत्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय. महाविकास आघाडी...\nभुसावळला वीजबिलांची होळी; आमदारांसह नगराध्यक्षांची गैरहजेरी\nभुसावळ (जळगाव) : येथील भाजपच्या शहर शाखेतर्फे सोमवारी (ता. २३) आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाजवळ वीजबिलांची होळी करण्यात आली. मात्र, या आंदोलनात आमदार संजय सावकारे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे आणि खडसे समर्थक नगरसेवकांची गैरहजेरी दिसून आली....\nBREAKING एकनाथ खडसेंचे मुंबईला कोरोनाचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह\nजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्‍यांना उपचारासाठी लागलीच मुंबई येथील बॉम्‍बे हॉस्‍पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे घेतलेले दोन्ही...\nभाजप आमदार प्रसाद लाड कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती\nमुंबईः भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. प्रसाद लाड यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रसाद लाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं की,...\nकेंद्र सरकारने हिस्सा कमी केला म्हणून पीक विम्याला अडचण - मंत्री दादा भुसे\nजळगाव : केळी पि��� विम्यासाठी केंद्र सरकारकडून निधीचा पन्नास टक्के हिस्सा उपलब्ध होत होता, मात्र त्यांनी तो कमी केल्यामुळे विम्याची रक्कम देण्यात अडचण निर्माण झाली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी जळगाव येथे पत्रकारांशी...\nएकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका; 24 तारखेला होणार सुनावणी\nमुंबई, ता. 19 : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उमेदवारी दिलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी अशा आठ जणांच्या नावाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक...\nडीसीपीएस स्लिप वेबसाईट प्रसिध्द करण्यात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल\nजळगाव : जिल्हा परिषद शिक्षकांसाठी 2005 नंतर जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती सन 2019 ते 2020 पासून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या डीसीपीएस स्लीप महाराष्ट्रात प्रसिद्ध...\nकेळी पीक विम्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल\nरावेर: केळी पीक विम्याचा तिढा सोडवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकेचा पाठपुरावा केल्याशिवाय मार्ग निघणार नसल्याचा निष्कर्ष शिरपूर ( जि धुळे ) येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत काढण्यात आला. माजी मंत्री अमरीश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केळी...\nएकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह, उपचारासाठी मुंबईला जाणार\nजळगाव ः पाच दिवसापूर्वी एकनाथ खडसेंची मुलगी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे या कोरोनाची बाधीत झाल्या होत्या. त्यामुळे एकनाथ खडसे क्वांरटाईन होते. आज मुक्ताईनगर वरून जळगावी दुपारी आल्यावर त्यांचा कोरोना चाचणीचा...\nजयसिंगराव गायकवाडांच्या राजीनाम्याने वाढणार भाजपची डोकेदुखी, करताहेत सतीश चव्हाणांचा प्रचार\nऔरंगाबाद : भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता.१७) तडकाफडकी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. पक्ष कुठलीच जबाबदारी देत नसल्याने या पक्षात राहून काय करू असा प्रश्‍न उपस्थित करत गायकवाडांनी भाजपला...\nभाजपच्या खासदार रक्षा खडसे- चंद्रकांत पाटील यांच्यात स्‍टेजवरच जुंपली\nभुसावळ (जळगाव) : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार ��क्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ...\n पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत\nकेनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...\nबारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत\nकंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...\nपुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; तिघे ठार तर सातजण जखमी\nधायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nलडाख भागात असे काय आहे, ज्यामुळे चीन भारतासोबत घेतोय टक्कर\nबिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...\nस्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का \nपुणे : \"आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...\nनिजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा\nहैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nधक्कादायक ; घरात घुसून लुबाडले सासू-सुनेचे दागिने\nमुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंट���\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-home-minister-anil-deshmukh-fadanvis-target-298918", "date_download": "2020-12-02T18:55:58Z", "digest": "sha1:S5ZPYVSNLDRQF7IVUD4FN5G4UFYW7O7S", "length": 16538, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "फडणवीस मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत : गृहमंत्री अनिल देशमुख - marathi news jalgaon home minister anil deshmukh fadanvis target | Marathi News - eSakal", "raw_content": "\nफडणवीस मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत : गृहमंत्री अनिल देशमुख\nराज्यातील \"कोरोना'ची परिस्थिती राज्य सरकार चांगल्या पद्धतीने हाताळत आहे. राज्यात टेस्टिंगची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढली. मात्र मुंबई पुण्याहून मजूर परतत असल्यामुळे ग्रामीण भागातही संख्या वाढली आहे.\nजळगाव : राज्यात \"कोरोना'ची गंभीर परिस्थिती आहे, अशा काळात सरकारच्या हातात हात घालून विरोधी पक्षाने काम करण्याची गरज आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते मात्र सरकारला अडचणीत आणण्याचे काम करून \"मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहत आहेत. असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.\nजळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील उपस्थित होते. गृहमंत्री देशमुख म्हणाले, की राज्यातील \"कोरोना'ची परिस्थिती राज्य सरकार चांगल्या पद्धतीने हाताळत आहे. राज्यात टेस्टिंगची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढली. मात्र मुंबई पुण्याहून मजूर परतत असल्यामुळे ग्रामीण भागातही संख्या वाढली आहे. सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ती निश्‍चित नियंत्रणात येईल असा विश्‍वासही आहे.\nआजची परिस्थिती गंभीर असल्यामुळे सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून देशमुख म्हणाले, विरोधक मात्र राजकारण करीत आहेत. ह��� अत्यंत दुर्दैवी आहे.\nराज्यातील \"कोरोना'ची गंभीर स्थिती असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी हे राज्य शासनाची अनुकूल भूमिका घेत आहेत. त्यामुळे आपण त्यांचे अभिनंदन करतो. मात्र गेली पाच वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आज विरोधी पक्ष नेते सरकारला अडचणीत आणून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत. या नेत्यांनी गडकरी यांच्याकडून अडचणीच्या काळात सरकारशी कसे वागावे हे शिकले पाहिजे. असा टोलाही फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.\nगोयलांकडून फजिती करण्याचा प्रयत्न\nकेंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावरही मंत्री देशमुख यांनी टीका केली, ते म्हणाले, केंद्रीय मंत्री गोयल हे सुद्धा राजकारण करीत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये वादळ आल्यामुळे तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे गाड्या सोडू नये अशी विनंती केली. अशा स्थितीत गोयल यांनी एका रात्री तब्बल 41 रेल्वे गाड्या सोडण्याचे शेड्यूल राज्य शासनाला दिले. म्हणजे राज्य शासनाची फजिती करण्याचाच प्रयत्न गोयल करीत असल्याचे दिसून येत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजळगाव जिल्ह्यात रब्बिचे ६५ हजार हेक्टरवर पेरण्या\nजळगाव : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या सुरवातीला थंडी जोरदार होती. मात्र दिवाळीनंतर थंडी बेपत्ता झाली आहे. रब्बीच्या पेरण्यांनी वेग घेतला असून,...\nभाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी ‘सरकार पडणार’ असे म्हणावे लागतेय- एकनाथ खडसे\nजळगाव : भाजपला त्यांचे १०५ आमदार सांभाळणे मुश्कील झाले असून तीन पक्षाचे हे महाविकास आघाडी ‘सरकार पडणार’ असे मजबूरीने...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nसोलापूर एसटी विभाग उत्पन्नामध्ये राज्यात पाचव्या क्रमांकावर\nसोलापूरः एसटीच्या सोलापूर विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नामध्ये राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, कोरोना सुरक्षा व...\nसोमवारपासून शाळांची घंटा वाजणार ; ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करणार\nजळगाव : कोरोना संसर्गापास���न बचाव करीत येत्या ८ डिसेंबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी आदेश काढले आहेत. शिक्षण...\nनिशाणे जवळ दोन मोटार सायकलला अज्ञात वाहनाची धडक; तीन ठार तीन जखमी\nधरणगाव : येथून जवळच असलेल्या निशाने फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर दोघांचा जळगावामधून येत असताना रस्त्यात मृत्यू...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2014/02/blog-post_8.html", "date_download": "2020-12-02T19:23:28Z", "digest": "sha1:LN3OQTSXHN4KHYJFOSHSBXEPODOGCTFN", "length": 4161, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जि.प.च्या नुतन मुख्यकार्यकारी रावत यांचे संपादक संघाच्या वतीने स्वागत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजजि.प.च्या नुतन मुख्यकार्यकारी रावत यांचे संपादक संघाच्या वतीने स्वागत\nजि.प.च्या नुतन मुख्यकार्यकारी रावत यांचे संपादक संघाच्या वतीने स्वागत\nउस्मानाबाद जिल्हापरिषदेला नव्याने नियुक्त झालेल्या सीई.ओ.कुमारी सुमन रावत यांच्या नियुक्तीचे स्थानिक संपादक संघाच्या वतीने पुष्प गुच्छ देउन स्वागत करण्यात आले.यावेळी संपादक शिला उंबरे.दिपक लोंढे.बिभीषन लोकरे.श्रीराम क्षीरसागर आदिची उपस्थिती होती.विशे\nष म्हणजे उस्मानाबाद जि.प.च्या सीई.ओ.पदी पहील्यावेळीच महीलाची नियुक्ती आ​हे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीम���डळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2020-12-02T17:57:19Z", "digest": "sha1:L5NOBHQKEHHXRBT6TBCOLOR2HDQZJ6J4", "length": 10373, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनीषा साठे - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, कथक\nमहाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, २००६\nमनीषा साठे (जन्म : २६ मे १९५३) या कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू आहेत.\n३ शैक्षणिक क्षेत्रात योगदान\nमनीषा साठे यांनी कथक नृत्याचे शिक्षण लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले. पुढे त्यांनी पं. गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबई येथे शिक्षण सुरू ठेवले.[१]\nआपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, लखनौ नृत्य महोत्सव, गोहत्ती येथील कामाख्या महोत्सव, मुंबईमधील नेहरू सेंटर आणि टाटा थिएटर अशा भारतातील विविध ठिकाणी कथक नृत्य सादर केले आहे. तसेच भारताबाहेर अमेरिका, चीन, बहरैन, स्वित्झर्लंड, स्वीडन, इ. देशांत त्यांनी कार्यक्रम केले आहेत. कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्व संगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जपानी संगीताबरोबरही कथक सादर केले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक फ्युजन मैफली सादर केल्या आहेत.\nत्या पुणे विद्यापीठातील ललित कलाकेंद्र, पुण्यातील भारती विद्यापीठ व अहमदनगर येथील व्हीडिओकॉन अकादमी येथे अभ्यागत प्राध्यापिका म्हणून शिकवतात. पुणे विद्यापीठात पी.एच.डी.साठीच्या मार्गदर्शक अहेत. त्यांची कन्या आणि शिष्या शांभवी दांडेकर हीही कथक नृत्यांगना आहे. त्यांची स्नुषा तेजस्विनी साठे ही मनीषा साठे यांचा वारसा चालवत आहे.\nमनीषा साठे यांनी सरकारनामा आणि वारसा लक्ष्मीचा यांसह अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहोळ्यात त्यांना सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.\nसाठे ह्या मनीषा नृत्यालय ट्रस्ट या नावाची कथक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृती मिळाली आहे.\nमहाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार २००६\nगानवर्धनचा विजया भालेराव पुरस्कार\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री.गोळवलकर गुरुजी पुरस्कार\nअजित सोमण स्मृती पुरस्कार\nपुणे महापालिकेचा पं.रोहिणी भाटे पुरस्कार, , २०१७ [३]\n^ \"कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद | ऐसीअक्षरे\". aisiakshare.com. 2020-04-05 रोजी पाहिले.\n^ \"मनीषा साठे यांना सारंग सन्मान प्रदान\". Maharashtra Times. 2020-04-05 रोजी पाहिले.\n^ \"'रोहिणीताईंमुळेच नृत्याला ऊर्जितावस्था' | eSakal\". www.esakal.com. 2020-04-05 रोजी पाहिले.\nइ.स. १९५३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%97", "date_download": "2020-12-02T19:48:24Z", "digest": "sha1:WORGIRRZFD3XEBUW2L2U7NQHQK2TJA23", "length": 14469, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:अविन्याविकासजग - विकिपीडिया", "raw_content": "\n• प्रताधिकार सजागता संदेशमालिका दुवा • ताजा संदेश • विधी अथवा कायदा विषयक बाबींमध्ये उत्तरदायकत्वास नकार\nहा संदेश मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय, सर्वसाधारण सजगता संदेश आहे, फारतर केवळ सर्वसाधारण सजगता स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, किंवा विकिपीडियाच�� कोणतेही सदस्य विकिपीडियाच्या माध्यमातून कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया कायदेविषयक मते अथवा सल्ला देत नाही.\nविकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. राज्यघटनेतील आणि विवीध कायद्यातील तरतुदी कायदे मंडळांच्या, न्यायपालिकांच्या निर्णयांनी सातत्याने उत्क्रांत (इव्हॉल्व) होत जातात आणि त्यांचा आवाकाही बराच मोठा आणि विकिपीडियावर लिहिणाऱ्या हौशी सदस्यांना तेवढी माहिती असेल किंवा तशी लिहिण्याची त्यांना सवड होईलच असे नाही, त्या शिवाय येथील लेखनात विवीध कारणास्तवर त्रुटीही राहून जाऊ शकतात. म्हणून विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया, विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nआपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.\nविकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावेश होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.\nविकिपीडिया, लेख प्रकल्प आणि कुठे सर्वसाधारण सजगता संदेश असल्यास त्यातील माहितीत कायद्यांची किंवा कायद्यांचे मसुद्यांची उधृते अचूक अथवा पूर्ण अथवा सुयोग्य अनुवादीत असतील याची कोणतीही खात्री देणे शक्य नाही. येथील कोणत्याही कायदेविषयक अनुवादांना कोणतीही न्यायिक अथवा शासकीय मान्यता नाही.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nवाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)\nहे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१�� रोजी १६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2020-12-02T19:02:50Z", "digest": "sha1:T4V2KDMOX6QIY4S4MYXYIM5KNNKNDJAU", "length": 13105, "nlines": 127, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात धर्माची बाजू घेऊन हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा: चारुदत्त पिंगळे | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात धर्माची बाजू घेऊन हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा: ...\nवैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात धर्माची बाजू घेऊन हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा: चारुदत्त पिंगळे\nनवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला ऑनलाइन प्रारंभ \nगोवा खबर: कोरोना महामारी असो कि भविष्यात उभे ठाकलेले तिसरे विश्‍वयुद्ध असो, कालमहिम्यानुसार येणारा काळ हा हिंदुत्वनिष्ठांना अनुकूल असा काळ असणार आहे. त्यासाठी आपल्याला हिंदु राष्ट्राची मागणी सातत्याने करत रहायला हवी. कोरोना महामारीच्या काळात तबलिगी जमातने ‘कोरोना वाहका’ची भूमिका निभावली, तर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘कोरोना योद्ध्यां’ची भूमिका निभावली. सध्याच्या काळात राजकारण, शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, कलाक्षेत्र आदी सर्वच क्षेत्रांत ‘देशभक्त आणि धर्मप्रेमी’ विरुद्ध ‘देशद्रोही आणि धर्मविरोधी’ असे ध्रुवीकरण होत आहे. या वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात धर्माची बाजू घेत हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते नवव्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.\nहे अधिवेशन 30 जुलै ते 2 ऑगस्ट आणि 6 ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत ‘ऑनलाईन’ होत आहे. या अधिवेशनात देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती आदी मोठ्या संख्येने ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.\nसमितीच्या ‘यू ट्यूब’ चॅनल आणि फेसबूकद्वारे हे अधिवेशन 67 हजारांहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिले, तर 3 लाख 17 हजारांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला. हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या समर्थनार्थ अनेकांनी ट्वीट केले आहे. #We_Want_Hindu_Rashtra हा हॅशटॅग भारतात पहिल्या पाचमध्ये ट्रेंडींगमध्ये होता. या अधिवेशनाचे समितीच्या HinduJagruti या यु ट्यूब चॅनेलद्वारे, तसेच HinduAdhiveshan या फेसबूक पेजवर लाईव्ह प्रसारण होत आहे.\nअधिवेशनाचा प्रारंभ हा शंखनाद, वेदमंत्रांचे पठण आणि चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. जयंत आठवले यांच्या आशीर्वादरूपी संदेशाचे वाचन सनातनचे सत्यवान कदम यांनी केले. अधिवेशनाचा उद्देश सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी या वेळी सांगितला, तर सूत्रसंचालन सुमित सागवेकर यांनी केले.\n‘निधर्मी आणि विदेशी लोकांच्या कुदृष्टीमुळे नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सध्याचे नेपाळ सरकार हे हिंदुद्रोही आहे. नेपाळ आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे ‘हिंदु राष्ट्र’ होण्यासाठी विश्‍वभरातील हिंदूंनी संघटित होऊन आपले योगदान द्यावे. छोटे, सांप्रदायिक स्वार्थ सोडून व्यापक हिंदुत्वाचा आग्रह धरला पाहिजे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय धर्मसभा, नेपाळचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई यांनी केले.\nबाली (इंडोनेशिया) येथून ऑनलाइन माध्यमातून जोडलेले आणि ‘इंटरनॅशनल डिवाइन लव्ह सोसायटी’चे अध्यक्ष, तसेच ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे उपाध्यक्ष धर्मयेशाजी म्हणाले, ‘परिवारातील लोकांचे जसे आपण रक्षण करतो, तसेच आपण धर्माचे रक्षण केले पाहिजे. धर्म हा मोक्षदायी आहे. त्यामुळे एका सेवकाप्रमाणे धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करील.’ कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले, ‘कोरोनासारख्या अजून काही विषाणूंचे संकट आपल्यासमोर आहे, ते म्हणजे हिंदुविरोधी नि हिंदुद्रोही सर्व राष्ट्रविघातक शक्तींना उत्तर म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ हेच होय.’\nPrevious articleकाबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव : गिरीेश चोडणकर यांचा आरोप\nNext article2G मुक्त भारतासाठी सरकारने त्वरित धोरणात्मक पाऊले उचलावीत :मुकेश अंबानी\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nदेहरादून मध्ये होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाचे नेतृत्व पंतप्रधान करणार\nबोटी व लहान होड्या प्लास्टीकने झाकून ठेवा\nउपमुख्यमंत्र्याकडू बार्से येथील विकास कार्याचा आढावा\nखासदारनिधीचा वापर शैक्षणिक कामांसाठी करण्यास प्राधान्य:श्रीपाद नाईक\nटपाल विभागाकडून हवाई वाहतुकीच्या माध्यमातून पार्सल सेवा\nबालपणीचा मित्र हरपल्याने दुःखी:मुख्यमंत्री\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nटाळेबंदी शिथीलकरणानंतर रेल्वे मालवाहतुकीमध्ये प्रचंड वाढ\nसोपटेंचे पुनर्वसन;जीटीडीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/11/blog-post_11.html", "date_download": "2020-12-02T19:37:22Z", "digest": "sha1:PCCTMNEBXDTV772JCJWP6ZJIRZ7IIOUO", "length": 3140, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - जश्न | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ९:५६ AM 0 comment\nलोक हिशोब लाऊ लागले\nडोक्यात टेंशन घेऊ लागले\nत्यांच्या मनात जश्न आहे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/marathi-news/c/sakal/5/", "date_download": "2020-12-02T18:59:19Z", "digest": "sha1:NFAY7VA732Q2VNAXIIKY4WEESHTW5QSH", "length": 11705, "nlines": 203, "source_domain": "mahanmk.com", "title": "सकाळ Marathi News | MahaNMK", "raw_content": "\nदि. २५ फेब्रुवारी २०२०\nयवतमाळ जिल्ह्यातील शेतक-याने का बनवला डोनाल्ड ट्रम्प यांच���या मुलीचा पुतळा \nसत्ता गेल्यानंतर \"यांचे' पहिलेच आंदोलन ( 9 months ago ) 43\nकर्जमाफीची दुसरी यादी शुक्रवारी... ( 9 months ago ) 56\n\"बस करा आता..खरचं नाही सहन होत..\" चार महिन्यांच्या गर्भवतीची आर्त हाक ( 9 months ago ) 40\nआणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब.. ( 9 months ago ) 38\nदिल्लीबाबत मुख्यमंत्री केजरीवाल यांची मागणी; म्हणाले... ( 9 months ago ) 39\nमाजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे निधन... ( 9 months ago ) 61\n‘प्री-वेडिंग शूट’ची वाढती क्रेझ ( 9 months ago ) 36\nविषय संपला... इंदोरीकरांचा तो व्हिडिअोच डिलीट, कारवाईबाबत पीसीपीएनडीटी काय म्हणते ( 9 months ago ) 42\nजन्मदात्याचे चांगलेच फेडले पांग...प्रॅापर्टीसाठी केला अमानुषपणाचा कहर ( 9 months ago ) 33\n#TuesdayMotivation : शेतीपासून दूर नको गं बाई\nसरपंच निवड ग्रामपंचायतीतून, विधेयक मंजूर... ( 9 months ago ) 53\n'ती' त्यांच्यासमोर आली आणि गळयावर वार करून गेली... ( 9 months ago ) 40\nजगाचा निरोप घेऊ म्हटल्यावर एकटाच पळाला... ( 9 months ago ) 63\nपाकिस्तानात लग्नाला हजेरी लावल्यानंतर शत्रुघ्न सिन्हांचे ट्विट; जोडप्याला आशीर्वाद; सोशल मीडियावर वाद ( 9 months ago ) 61\nदूध संकलन केंद्रांवर छापे, आष्टीत भेसळयुक्त दूधाचा गोरखधंदा ( 9 months ago ) 48\nVIDEO : केंद्र सरकारविरोधात कॉंग्रेस.. तर राज्य सरकारविरोधात भाजप रस्त्यावर ( 9 months ago ) 35\nधनंजय मुंडेंची 'बाप' कामगिरी; रुळावर सापडलेल्या मुलीचे स्वीकारले पालकत्व ( 9 months ago ) 37\n...म्हणूून भोंदूबाबाने केला पाच बहिणीवर लैंगिक अत्याचार ( 9 months ago ) 39\nVideo: दोघे जण माझ्या मागे बसले आहेत... ( 9 months ago ) 40\nअधिक जाहिराती खालील पेजवर:\nपुढारी माझा पेपर सामना ABP माझा\nझी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>\nमहत्वाच्या जाहिराती / Popular News\nकाँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा डाव; 'या' नेत्याचा दावा\nby महाराष्ट्र टाईम्स ( 2 weeks ago ) 31\nSBI चे ग्राहक आहात\nCOVID19 : पंढरपूरमध्ये कर्फ्यूची घोषणा\nनामनियुक्‍तीसाठी सरकारकडून राज्यपालांना पंधरा दिवसांचा अवधी, एकनाथ खडसे किंवा राजू शेट्टी यापैकी एका नावावर फुली\nप्रेमाला नकार दिला म्हणून तरुणानं केलं धडकी भरवणारं कृत्य\nby महाराष्ट्र टाईम्स ( 2 weeks ago ) 18\nवीज बिलांमध्ये फेरफार; ३१ लाख ८३ हजारांची फसवणूक\nby महाराष्ट्र टाईम्स ( a week ago ) 16\nजम्मू: पाकिस्तानी हल्ल्यात कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण\nby महाराष्ट्र टाईम्स ( 2 weeks ago ) 15\nएजाज- पवित्रच्या किसिंग सीनवर वाद, करणी सेनेने केले गंभीर आरोप\nby महाराष्ट्र टाईम्स ( 2 weeks ago ) 15\nविवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्यानंतर केली आत्महत्या\nभारतीय संघातील एक सदस्य झाला 'गायब' करोनाच्या चुकीच्या रिपोर्टमुळे झाला घोळ...\nby महाराष्ट्र टाईम्स ( 6 days ago ) 15\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2020-12-02T19:50:03Z", "digest": "sha1:EOHOERE77BUDDYVV5N5XVXMRHGR5MJ22", "length": 4280, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रँडन ग्लोवर - विकिपीडिया", "raw_content": "\nब्रॅंडन ग्लोवर (३ एप्रिल, १९९७:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - झिम्बाब्वेविरुद्ध विरुद्ध २१ जून २०१९ रोजी डेवेन्टर येथे.\nआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - झिम्बाब्वेविरूद्ध विरुद्ध २३ जून २०१९ रोजी रॉटरडॅम येथे.\nनेदरलँड्सचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९९७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२० रोजी ०१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आप�� याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/06/blog-post_8.html", "date_download": "2020-12-02T18:06:25Z", "digest": "sha1:KZR4XAUVL6ACWD44VZ2OEY7FQYV6UUHY", "length": 13674, "nlines": 53, "source_domain": "www.berkya.com", "title": "'रंगीला'चा पोपट झाला रे!", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या'रंगीला'चा पोपट झाला रे\n'रंगीला'चा पोपट झाला रे\n'रंगीला आैरंगाबादी'ची खबर आलीय मंडळी रंगीला म्हणजे जबरदस्त प्रयोग'शील' व्यक्तिमत्त्व. रात्रीचे त्यांचे एकेक प्रयोग म्हणजे भन्नाटच रंगीला म्हणजे जबरदस्त प्रयोग'शील' व्यक्तिमत्त्व. रात्रीचे त्यांचे एकेक प्रयोग म्हणजे भन्नाटच भाजपाने 16 मे रोजी दिल्ली जिंकली तेव्हा 'रंगीला'ला प्रयोगाची व काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची झिंग चढली. दिवसभर एका खासगी आर्टिस्टच्या अपार्टमेंटचे जिने चढ-उतरुन, पदरचे 25-30 हजार खर्चून 'नमों'चे फुल, ब्रॉडशीट, 8 कॉलम स्केच बनवून घेतले. स्केचवर फिगर, पॉईंटर्स सुपरइम्पोज करुन 'दिव्य'ला लाजवेल असे फ्रंट पेज जॅकेट तयार केल्याची घोषणा 'रंगीला'ने केली. ऑल एडिशनला ते घ्यावे म्हणून मुख्यालयी पाठविले. मात्र, महालक्ष्मी जणू कोपली. 'साहेबां'नी ते जॅकेट नाकारले. 'साहेब' फक्त नको बोलले; पण निरोप पुढे जाता-जाता 'पर्वती'मार्गे गेला- \"छे भाजपाने 16 मे रोजी दिल्ली जिंकली तेव्हा 'रंगीला'ला प्रयोगाची व काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची झिंग चढली. दिवसभर एका खासगी आर्टिस्टच्या अपार्टमेंटचे जिने चढ-उतरुन, पदरचे 25-30 हजार खर्चून 'नमों'चे फुल, ब्रॉडशीट, 8 कॉलम स्केच बनवून घेतले. स्केचवर फिगर, पॉईंटर्स सुपरइम्पोज करुन 'दिव्य'ला लाजवेल असे फ्रंट पेज जॅकेट तयार केल्याची घोषणा 'रंगीला'ने केली. ऑल एडिशनला ते घ्यावे म्हणून मुख्यालयी पाठविले. मात्र, महालक्ष्मी जणू कोपली. 'साहेबां'नी ते जॅकेट नाकारले. 'साहेब' फक्त नको बोलले; पण निरोप पुढे जाता-जाता 'पर्वती'मार्गे गेला- \"छे काय हा फालतूपणा फेका ते, 'दादां'ना तिथे छान बनवून देताहेत म्हणे. ते नक्कीच 'सारस' ठरेल तेच वापरा सगळीकडे\" याला म्हणतात कोल्हापुरी धोबीपछाड अन् जोडीला सोलापुरी चटणीचा तडका तेच वापरा सगळीकडे\" याला म्हणतात कोल्हापुरी धोबीपछाड अन् जोडीला सोलापुरी चटणीचा तडका कुठे प्रयोगशीलता दाखवा���चे याचे भान न राहिल्याने 'रंगीला'चे हसे झाले. त्यापेक्षा आपले 'शील'चे प्रयोगच बरे, असे रंगीला म्हणत असेल\nरंगिला औरंगाबादीची अशीही चाल...\nमागच्या आठवड्यात आम्ही रंगिला औरंगाबादीने राजीनामा दिल्याचे वृत्त दिले होते.हे वृत्त खोटे असल्याचे मेसेस आम्हाला येत आहेत...त्याबद्दल बेरक्या दिलगिर आहे...\nमंडळी त्याचे काय झाले, रंगिला औरंगाबादीला सध्या पद्श्री विचारत नाहीत.संपादक असूनही त्याला उपसंपादकाचे काम करावे लागते.दर्डा शेठच्या दारात चकरा मारूनही दर्डा शेठ पुसायला तयार नाहीत...मग रंगिलाने स्वत:च्या फायद्यासाठी उल्लू बनविले..त्याने त्याच्या जळगावमधील एका जुन्या सहकाऱ्यांला मी राजीनामा दिल्याचा मेसेस पाठविला.मग पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या एका मित्राने ही खबर आम्हाला पाठविली.आम्ही विश्वास ठेवायला तयार नव्हतो...मग आम्ही त्यांच्या कार्यालयात झेंडे लावणाऱ्यास विचारणा केली तर हो खरे आहे म्हणून पुष्टी दिली...म्हणून आम्ही ती बातमी दिली...\nआता कळले की,ती बातमी चुकीची आहे...रंगिलाच हा डबल गेम होता...\n1.पद्श्रीने आपल्याकडे विचारणा करावी,जावू नको म्हणून आग्रह करावा\n2. दर्डा शेठने परत बोलवावे...\nअसो त्याची बातमी चुकली,त्याबद्दल जाहीर दिलगिरी... रंगिला औंरगाबादी विधानसभा आहे तिथेच काम करणार असून निवडणुका होईपर्यंत उपसंपादकाचेच काम करणार आहे...त्याला शुभेच्छा...आम्हाला उल्लूत काढले त्याबद्दल त्याचे अभिनंदन...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाब�� अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49269?page=2", "date_download": "2020-12-02T19:35:01Z", "digest": "sha1:YX3TLQOSPDRZVAWFFPNA6IDAAHBI4ASA", "length": 4389, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखनस्पर्धा - २०१४ | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखनस्पर्धा - २०१४\nविषय क्र.१ - ''मोदी जिंकले पुढे काय\nविषय क्र. २) कलाकार रिक्षावाले नाना लेखनाचा धागा\nJul 24 2014 - 3:41pm जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nविषय क्रमांक २ - 'राव आजोबा ' लेखनाचा धागा\nविषय क्रमांक - २ - 'स्वामी उर्फ अवधुतानंद उर्फ धुम्रानंद' लेखनाचा धागा\nविषय क्रमांक २ - केइजी ताकाहाशी लेखनाचा धागा\nविषय क्रमांक २ : माझा पहिला मित्र लेखनाचा धागा\nविषय क्रमांक २ : अदब लेखनाचा धागा\nविषय क्रमांक २: ढवळ्याची गोष्ट लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2020-12-02T18:13:51Z", "digest": "sha1:QOM3VD3I4NZWROPSLI2YNSISSLXP4Q6L", "length": 27475, "nlines": 276, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "FAQ - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nदागदागिने परिमाण मिलीमीटर (26 मिमी = 1 इंच) मध्ये सूचीबद्ध आहेत आणि सर्व हस्तनिर्मित प्रक्रिया लहान भिन्नतेच्या अधीन आहेत.\nआपल्या कॉम्प्यूटर मॉनिटरवर अवलंबून, उत्पादनांच्या वास्तविक रंगांपेक्षा रंग भिन्न असू शकतात.\nकानातले वायर्स वैकल्पिक धातूंमध्ये उपलब्ध आहेत; आपल्याकडे धातूची gyलर्जी असल्यास आमच्याशी संपर्क अधिक माहितीसाठी (बॅडलीजेलाइट @बादलीजेझेल.कॉम).\nIngs & ¾ आकारात रिंग ऑर्डर करण्यासाठी: आपल्या रिंग आकाराच्या सर्वात नजीकचे एक आकार निवडा. चेकआउटवर, विशेष सूचना क्षेत्रात, आवश्यक रिंग आकार टाइप करा.\nआपण सानुकूल खोदकाम करता का\nनाही, आम्ही सध्या सानुकूल खोदकाम करत नाही. आपल्या स्थानिक ज्वेलर किंवा ट्रॉफी खोदकाम शॉपचा सल्ला घ्या आणि आपण खोदकाम करण्यापूर्वी त्यांना कोरीव कामांचे दागिने अनुभवले आहेत की नाही याची तपासणी करा.\nमी माझ्या बोटावर गोलमटीएम गोल्ड वन रिंगटीएम घालू शकतो\nआम्ही ते सुचवत नाही. अंगठी ब्राँझमध्ये टाकली जाते जी आपल्या बोटाच्या सतत संपर्कात आणि आपल्या हातातून घामासह ऑक्सिडाईझ होऊ शकते आणि हिरव्या होऊ शकते. या अंगठ्या बोटातल्या अंगठीसारखे नव्हे तर हार पेंडंट म्हणून घालायच्या आहेत. ते केवळ एका आकारात उपलब्ध आहेत.\nमी विकत घेतलेल्या चांदीच्या अंगठीने माझे बोट हिरवे किंवा काळे झाले आहे, का\nघाबरू नका, अंगठी ही स्टर्लिंग चांदी (92.5% चांदी) आहे. स्टर्लिंग चांदीच्या मिश्रणाने प्रतिक्रिया दिल्यामुळे (त्वचेच्या घामात) आंबटपणामुळे 1 पैकी 70 लोकांना \"ग्रीन फिंगर इफेक्ट\" प्राप्त होते. बहुतेकदा मोठ्या प्रमाणात उत्पादित चांदीचे दागिने औद्योगिक रोटेड सोडियम (प्लॅटिनमसारखेच धातूंचे फॅमिली) असतात. हाताने रचलेल्या चांदीच्या कड्या सामान्यत: रोडियम प्लेटेड नसतात.\nआपल्यास ही प्रतिक्रिया येत असल्यास, आम्ही गोंधळासह आपली रिंग विनामूल्य प्ले करण्यास आनंदित आहोत. आपल्या विक्रीच्या पावतीची एक प्रत आणि आपल्यास रिंग सोडियम प्लेटची आवश्यकता आहे याची एक रिंग पाठवा. टीपः आम्ही रिंगच्या मूल्यासाठी पॅकेजचा विमा उतरविण्यास सुचवितो. आपल्याकडून आपल्याकडील पाठवतान�� आम्ही मेलमध्ये हरवलेल्या किंवा चोरीलेल्या रिंग्ज पुनर्स्थित करणार नाही किंवा पैसे परत करणार नाही.\nदुसरा उपाय म्हणजे चांदीच्या पॉलिशिंग कपड्याने दररोज रिंग साफ करणे. ते स्थानिक दागिन्यांची स्टोअर किंवा डिपार्टमेंट स्टोअर ज्वेलरी काउंटरवर आढळू शकतात. सुमारे एक आठवडा नंतर, प्रतिक्रिया येणे थांबेल.\nवेबसाइटवर ऑफर करण्यापेक्षा मी वेगवेगळ्या रत्नांसह वस्तू मागवू शकतो\nहोय, कृपया किंमती आणि उपलब्धतेसाठी आमच्याशी संपर्क साधा. हे स्पेशल ऑर्डर आयटम मानले जातात आणि परत करण्यायोग्य किंवा परता येण्यायोग्य नाहीत. जोपर्यंत दगड योग्य परिमाण नाहीत तोपर्यंत आम्ही आपल्या दागिन्यांमध्ये आपले स्वत: चे दगड देखील सेट करू शकतो.\nमी डिझाइन केलेले सानुकूल दागिने आपण करता\nभविष्यातील प्रकल्पाबद्दल आपल्याशी बोलण्यास आम्हाला आनंद झाला आहे आणि किंमत व टाइमलाइन अंदाजासाठी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आपल्याला आमंत्रित केले आहे. आम्हाला कल्पना आहे की आपण दागदागिन्यांचा परिपूर्ण तुकडा आणण्यास आम्हाला आवडते, परंतु सध्या आम्ही 12 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा यादी अनुभवत आहोत.\nमला माझी ऑर्डर कधी मिळेल\nआपण ऑर्डर केल्याच्या तारखेपासून उत्पादन वेळ सरासरी 5 ते 10 व्यवसाय दिवस. आम्ही प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी कास्ट करतो. कास्टिंग तारखेनंतर ऑर्डर पाच ते सात दिवसांनंतर पाठविली जातात. अनेकदा प्रतीक्षा करण्याचा छोटा वेळ असतो. आपल्या ऑर्डरसाठी अंदाजित उत्पादन वेळेसाठी आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.\nशॉपिंग कार्ट वापरुन मला ऑनलाइन ऑर्डर द्यावी लागेल का\nआपण याद्वारे ऑर्डर देऊ शकता:\nफोन आम्हाला 1-800-788-1888 वर टोल फ्री कॉल करून आपल्या क्रेडिट कार्ड किंवा पेपल खात्यासह\nमेल धनादेश किंवा मनी ऑर्डरसह येथे क्लिक करा मुद्रण करण्यायोग्य ऑर्डर फॉर्मसाठी. अमेरिकेच्या बाहेरील ऑर्डर आंतरराष्ट्रीय मनी ऑर्डर किंवा यूएस फंडांमध्ये बँक चेकसह मेल ऑर्डरद्वारे करता येतात. कृपया रोख पाठवू नका. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nमाझ्याकडे क्रेडिट कार्ड नाही, मी ऑर्डर कशी देऊ शकतो\nआम्ही धनादेश, मनी ऑर्डर, आंतरराष्ट्रीय मनी ऑर्डर आणि यूएस बाहेरील ऑर्डरसाठी यूएस फंडात बँक चेक स्वीकारतो. कृपया रोख पाठवू नका. येथे क्लिक करा मुद्रण करण्यायोग्य ऑर्डर फॉर्मसाठी.\nमी माझी ऑर्डर कशी बदलू\nआपण आधीपासून आपल्या ऑर्डरमध्ये पाठविला असल्यास किंवा आपली ऑर्डर ऑनलाइन पूर्ण केली असल्यास कृपया दूरध्वनीद्वारे (800-788-1888 / 801-773-1801) किंवा ईमेलद्वारे (बॅडलीजेलॅरिअॅडबॅडलिजेझेल.कॉम) संपर्क साधा.\nजर आपण आपली मागणी पूर्ण केली नसेल तर वरच्या उजव्या कोपर्‍यातील कार्ट पहा. हे आपल्या खरेदी सूचीत आपल्या बास्केट बास्केटकडे निर्देश करेल जिथे आपण आपल्या शॉपिंग कार्टमध्ये जोडलेले आयटम काढू किंवा संपादित करू शकता.\nमी चुकीच्या आकारास ऑर्डर केल्यास मी अंगठी बदलू शकतो\nहोय, आकार बदलण्यासाठी आणि परतीच्या यूएस शिपिंगसाठी चांदीची अंगठी 20.00 डॉलर आहे. अमेरिकन शिपिंगचा आकार बदलण्यासाठी आणि परत करण्यासाठी सोन्याची अंगठी $ 50 आहे. (अतिरिक्त शिपिंग शुल्क अमेरिकेबाहेर लागू होते; ई-मेल [बॅडलीजेलाइट @बादलीजेझेल.कॉम] लागू शुल्कासाठी आम्हाला). आकारात परत येण्याच्या सूचना:\nआपल्या रिंगसह समाविष्ट करा: खरेदीचा पुरावा, अचूक रिंग आकार, आपले नाव, परतावा शिपिंग पत्ता आणि आकार बदलण्यासाठी देय (बदाली दागिन्यांना देय)\nरिंगला चांगल्या-पॅड मेलर किंवा बॉक्समध्ये पुन्हा मेल करा आणि आपण वापरत असलेल्या शिपिंग पद्धतीद्वारे पॅकेजचा विमा घ्या. आकारात परत आल्यावर आम्ही मेलमध्ये हरवलेले किंवा चोरीस गेलेले दागिने बदलू किंवा परतावत नाही.\nला मेल करा: बीजेएस, इंक., 320 डब्ल्यू. 1550 एन. सूट ई, लेटोन, यूटी, 84041, यूएसए.\nआपल्या परताव्याबद्दल धोरण काय आहे\nवस्तू शिपिंगच्या तारखेच्या 20 दिवसांच्या आत परताव्यासाठी परत केल्या जाऊ शकतात. तेथे 15% रीस्टॉकिंग फी आहे आणि शिपिंग परत मिळणार नाही. सामान्य पोशाख किंवा परत आलेल्या वस्तूच्या अयोग्य पॅकेजिंगमुळे काही लहान नुकसान झाले असल्यास, अतिरिक्त $ 20.00 शुल्काचे मूल्यांकन केले जाईल. गंभीरपणे खराब झालेल्या वस्तू परत केल्या जाणार नाहीत. सानुकूल ऑर्डर, प्लॅटिनमचे दागिने, गुलाब सोने किंवा पॅलेडियम पांढर्‍या सोन्याच्या वस्तू परत करण्यायोग्य किंवा परताव्यायोग्य नाहीत.\nएकदा खरेदीच्या पुराव्यासह वस्तू त्याच्या मूळ स्थितीत परत केल्यावर 85% परतावा दिला जाईल. ऑर्डर दिल्यावर मूळ स्वरुपात मिळालेल्या त्याच प्रकारच्या देयकाद्वारे परतावा दिले जाईल. वस्तू संरक्षणात्मक आणि विमा उतरवलेल्या पॅकेजिंगमध्ये परत केल्या पाहिजेत. वितरणात ह��वलेल्या किंवा चोरी झालेल्या वस्तूंसाठी आम्ही जबाबदार नाही.\nमला शॉपिंग कार्ट चेक आउटमध्ये माझा देश सापडत नाही. का\nदागिने, मौल्यवान धातू किंवा रत्ने आयात करण्यास बंदी असलेल्या सीमाशुल्क नियमांमुळे आम्ही पत्ते पाठवू शकत नाही. आपल्या पत्त्यावर आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा कारण आपल्या पत्त्याच्या ठिकाणी अपवाद असू शकतात. आम्ही कधीही सेवा देत असलेल्या देशांना काढण्याचा किंवा जोडण्याचा हक्क आमच्याकडे आहे. आयात शुल्क आणि / किंवा सीमाशुल्क कर शिपिंग शुल्कासह समाविष्ट नाहीत. हे शुल्क डिलिव्हरीच्या वेळी प्राप्तकर्त्याची जबाबदारी असते. वितरणाच्या वेळी नाकारलेल्या पॅकेजेस परत मिळणार नाहीत. आपल्याकडे लागू असलेल्या शुल्कावर किंवा शुल्कामध्ये आमच्याकडे प्रवेश नाही. त्या माहितीसाठी आम्ही आपल्या स्थानिक पोस्ट ऑफिस किंवा कस्टमच्या अधिका official्याशी संपर्क साधण्याचा सल्ला देतो.\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/search?updated-max=2020-04-11T15:36:00%2B05:30&max-results=6", "date_download": "2020-12-02T17:58:04Z", "digest": "sha1:A7KY3GB3GJR53KCNLTDH5XNHCUEV26OA", "length": 15887, "nlines": 244, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nबृहन्मुंबई महानगर पालिकेत कक्ष परिचर पदाच्या 114 जागा\nबृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विविध विभागांमध्ये कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध रुग्णालयामध्ये रिक्त असलेली 'कक्ष परिचर' हि पदे आर्ज मागवून भरण्यात जाहिरात देण्यात येत आहे.\nपदाचे नाव:- कक्ष परिचर\nप्रश्न मंजुषा- 61 (सामान्य ज्ञान)\n1. खालीलपैकी कोणत्या संघटनेला शांतात कार्यासाठी तीन वेळा नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे\nA. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती\nB. जागतिक व्यापार संघटना\nC. वल्ड हेल्थ ओर्गानैझेषण\nबरोबर उत्तर आहे- A. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती.\n2. ___________ सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते.\nA. पी/ टी. उषा\nबरोबर उत्तर आहे- D. कविता राऊत\n3. कोणता देश भारत व चीन यांच्यातील 'बफर राष्ट्र' म्हणून ओळखला जातो\nLabels: प्रश्न मंजुषा, सामान्य ज्ञान\nप्रश्न मंजुषा- 60 (चालु घडामोडी)\n1. 27 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर कोणता दिवस म्हणून ओळखला जातो\nA. जागतिक रंगमंच दिवस\nB. जागतिक हरितउर्जा दिवस\nC. जागतिक बाल दिवस\nD. जागतिक कामगार दिवस\nबरोबर उत्तर आहे- A. जागतिक रंगमंच दिवस.\n2. 25 मार्च 1898 रोजी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक कुणी काढला.\nD. गोपाल गणेश आगरकर\nबरोबर उत्तर आहे- A. शिवराम परांजपे\n3. सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\nएमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- 217 पदे\nएमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० (२१7 रिक्त)\n(सदर जाहिरात सविस्तर बघण्याकरिता खाली दिलेल्या 'पुढे वाचा' वर क्लिक करा.)\nबारावीत दोनदा नापास झालेला वैभव नवले PSI च्या परीक्षेत राज्यात पहिला\nबारावीच्या परिक्षेत दोनदा नापास तर राज्य लोकसेवा आयोगाच्या दुसऱ्याच परिक्षेच्या प्रयत्नात बाजी मारत करमाळ्याच्या वैभव अशोक नवलेने महाराष्ट्र पहिला येत पोलिस उपनिरिक्षक पदावर विराजमान होण्याची संधी मिळवली आहे. विशेष म्हणजे वैभव मागील परिक्षेत पहिलाच प्रयत्न असतानाही अवघ्या एका मार्काने अपयशी ठरला होता तर तालुक्यातुन आठ जण परिक्षा उत्तीर्ण झाले होते. पण यंदा मागील अपयश धुऊन लावत वैभवने परिवारासह तालुक्याचे नाव महाराष्ट्रात कमावले आहे.\nLabels: मुलाखत, सामान्य ज्ञान\nIIM Nagpur येथे विविध पदाच्या जागा\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधि���ारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/03-march-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T18:39:41Z", "digest": "sha1:BBAGHN3XGUMFHWFWMIQCS75ZKKLG5RWK", "length": 9180, "nlines": 247, "source_domain": "mahanmk.com", "title": "03 March 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n03 Mar च्या चालू घडामोडी\n२७ फेब्रुवारी: राष्ट्रीय प्रथिन दिन\n२७ फेब्रुवारी: राष्ट्रीय प्रथिन दिन राष्ट्रीय प्रथिन दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करतात वेचक मुद्दे प्रथिन अधिकाराचा पुढाकार भारतातील पहिला पुरस्कृत कार्यक्रम\nस्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, २०२०: जाधव पेंग\nस्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, २०२०: जाधव पेंग जाधव पेंग यांना २०२० सालचा स्वामी ���िवेकानंद कर्मयोगी पुरस्कार प्राप्त ठिकाण नवी दिल्ली आयोजन मा\nइंद्र धनुष: भारत-यूके संयुक्त वायूसेना सराव, २०२०\nइंद्र धनुष: भारत-यूके संयुक्त वायूसेना सराव, २०२० भारत-यूके संयुक्त वायूसेना सराव २०२० इंद्र धनुष ठिकाण एअरफोर्स स्टेशन, हिंडन आवृत्ती ५\nबँकिंग सुलभता वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून EASE ३.० चे अनावरण\nबँकिंग सुलभता वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून EASE ३.० चे अनावरण अर्थमंत्र्यांकडून EASE ३.० चे बँकिंग सुलभता वाढविण्यासाठी अनावरण अनावरण अर्थमंत्री निर्मला सितारामन\n१ मार्च: शून्य भेदभाव दिन\n१ मार्च: शून्य भेदभाव दिन शून्य भेदभाव दिन दरवर्षी १ मार्च रोजी साजरा करतात वेचक मुद्दे १ मार्च २०२० रोजी शून्य भेदभाव दिन जागतिक स्तरावर साजरा महिला व मुलींना भ\n३ मार्च: जागतिक वन्यजीव दिन\n३ मार्च: जागतिक वन्यजीव दिन जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी ३ मार्च रोजी साजरा करतात वेचक मुद्दे २०२० साल यापूर्वी 'जैवविविधता सुपर वर्ष (Bio-Diversity Super Year)&#\nराष्ट्रीय चंबळ अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित\nराष्ट्रीय चंबळ अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून राष्ट्रीय चंबळ अभयारण्याची घोषणा घोषणा भारत सरकार वेचक मुद्दे राष्ट्\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/mt-online-top-10-morning-headlines-for-24-october-2020/videoshow/78840465.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-12-02T18:25:25Z", "digest": "sha1:5NXUSNFT33GQJYFB3I2PEFVSRMP2ZXVH", "length": 4658, "nlines": 70, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स\nआजच्या महत्वाच्या घडामोडी, पाहा दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ : न्यूज\nसामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या...\nलॉकडाउनमध्ये 7 स्टार रेस्टॉरंटच्या शेफने गमावली नोकरी, ...\n१ डिसेंबरपासून होणार 'हे' नवे बदल...\nलिफ्टमध्ये मुलांना एकटं सोडताय पालकांनो, काळजी घ्या \nन्यूझीलंडच्या संसदेत घेतली संस्कृतमध्ये शपथ...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/governor-bhagat-singh-koshyari-dr-lahane/", "date_download": "2020-12-02T18:47:37Z", "digest": "sha1:YONSNEO664Q3QGHKD7SEGX432CVELKKF", "length": 24151, "nlines": 170, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "मुंबईतल्या या चार रूग्णालयातील कोविड योद्ध्यांचा राज्यपालांनी केला सत्कार – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशे���कऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nमुंबईतल्या या चार रूग्णालयातील कोविड योद्ध्यांचा राज्यपालांनी केला सत्कार कोरोनामु��े होणारे मृत्यू शून्यावर आणण्याची डॉ. लहाने यांची ग्वाही\nशासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.\nकोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) रूग्णालय आणि जे.जे. रूग्णालयातील कोविड वॉरियर्सचा राजभवन येथे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनंदनपर भाषणात राज्यपाल कोश्यारी बोलत होते.\nमाता-पिता-गुरू आणि देव यांचे आयुष्यातील स्थान महत्वाचे आहे. यामध्ये आपण देवाला पाहिले नाही परंतु, जेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा आपल्याला डॉक्टरच आठवतात आणि हेच आपल्यासाठी देव आहेत. कोरोनाच्या रूग्णांना अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. राजभवन येथील अनेक कर्मचा-यांना कोरोनाने ग्रासले होते, मात्र आज सर्व ठणठणीत आहेत. अशाचप्रकारे आर्थिकदृष्ट्या गरिब रूग्णही पूर्णत: स्वस्थ होणे गरजेचे आहे आणि तेच आपले कर्तव्य असून, पुढेही आपल्याकडून असेच कार्य सुरू रहावे. या कालावधीत कार्यरत असणाऱ्या ज्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांना सुदृढ आरोग्य लाभावे, ही भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nवैद्यकीय शिक्षण आणि संशोधनचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेट्रन), स्वच्छता निरीक्षक आदींसोबत वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी उत्तम काम केले आहे. सुरुवातीला कोविड-१९ संदर्भात अधिक माहिती नसल्याने अनेक अडचणींना आणि रूग्णांच्या मृत्युला सामोरे जावे लागत होते. मात्र, या परिस्थितीतही सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत. सुरुवातीला तीनच लॅब होत्या मात्र आज १५४ लॅब, १४९० व्हेंटीलेटर, १६५० आयसीयु बेड, तीन लाख सात हजार बेड, १८ मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत. सुरुवातीला मृत्युदर ५० टक्के होता. आज २.६ टक्के आहे आणि हाच मृत्युदर शुन्य टक्क्यावर नेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गतही काम सुरू असून, शुन्य टक्के मृत्युदरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य लवकरच पुर्ण करू.\nकार्यक्रमात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांनी अनुभव कथन केले. जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर, राज्याच्या कोवीड लॅबरॉटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर आदींसह ३३ कोविड वॉरियर्सना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.\nPrevious बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही\nNext सरकारचा मोठा निर्णय : अखेर त्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या- मुख्यमंत्र्यांचे आदेश\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ ५ हजार ६०० नवे बाधित, ५ हजार २७ बरे झाले तर १११ मृतकांची संख्या\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ ४ हजार ९३० नवे बाधित, ६ हजार २९० बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट ३ हजार ८३७ नवे बाधित, ४ हजार १९६ बरे झाले तर ८० जणांची नोंद\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल ५ हजार ५४४ नवे बाधित, ४ हजार ३६२ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद\nकोरोना लस सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत पण जुलैमध्ये… सिरमचे इन्स्टीट्युटचे प्रमुख पुनावाला यांची माहिती\nकोरोना : तपासण्या ७० हजाराहून अधिक मात्र बाधितांची संख्या नियंत्रणातच ५ हजार ९६५ नवे बाधित, ३ हजार ९३७ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद\nकोरोना : ३ऱ्या दिवशीही बाधित- बरे होणाऱ्यांची प्रमाण तेच मात्र मृतकांमध्ये वाढ ६ हजार १८५ नवे बाधित, ४ हजार ८९ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद\nकोरोना : बाधित आढळण्याच्या दरात २ टक्क्याने घट मात्र दैंनदिन संख्येत वाढ ६ हजार ४०६ नवे बाधित, ४ हजार ८१५ बरे झाले तर ६५ मृतकांची नोंद\nकोरोना : मृतकांच्या संख्येत घट होवूनही मृत्यू दर फरक नाही ५ हजार ४३९ नवे बाधित, ४ हजार ०८६ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद\nकोरोना : कालच्या तुलनेत बाधितांमध्ये हजाराने घट मात्र घरी जाणाऱ्यांपेक्षा जास्त ४ हजार १५३ नवे बाधित तर ३ हजार ७२९ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद\nकोरोना : ३ दिवसानंतर पुन्हा एकदा बाधितांची संख्या ८० हजारापार ५ हजार ७५३ नवे बाधित, ४ हजार ६० बरे झाले तर ५० मृतकांची नोंद\nकोरोना : घरी जाणाऱ्या रूग्णांपेक्षा बाधितांची संख्या जास्त ५ हजार ७६० नवे बाधित, ४ हजार ८८ बरे झाले तर ६२ मृतकांची नोंद\nकोरोना : १ कोटी तपासण्या पूर्ण; बाधितांच्या संख्येत वाढ होवूनही घरी जाणारे जास्तच ५ हजार ६४० नवे बाधित, ६ हजार ९४५ बरे झाले तर १५५ मृतकांची नोंद\nकोरोना : ८ महिन्यात १ कोटीच्या जवळपास तपासण्या तर पुन्हा मृतकांमध्ये वाढ ५ हजार ५३५ नवे बाधित, ५ हजार ८६० बरे झाले तर १५४ मृतकांची नोंद\nकोरोना : दिवाळीचा परिणाम तीन दिवसानंतर बाधित आणि मृतकांच्या संख्येत वाढ ५ हजार ११ नवे बाधित, ६ हजार ६०८ बरे झाले तर १०० मृतकांची नोंद\nकोरोना : सलग ३ ऱ्या दिवशी ३ हजाराच्या आत बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट २ हजार ८४० नवे बाधित, ५ हजार १२३ बरे झाले तर ६८ मृतकांची नोंद\nकोरोना: मुंबईत ५०० च्या आत रूग्णसंख्या तर राज्यातही चांगलीच घट २ हजार ५३५ नवे बाधित, ३ हजार १ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद\nकोरोनाची दुसरी लाट येणार राज्य सरकारने दिले जिल्हा प्रशासनाला हे आदेश आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य व्यवस्थापनाला दिली नियमावली\nकोरोना : ऐन दिवाळीत नव्या बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट २ हजार ५४४ नवे बाधित, ३ हजार ६५ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद\nमुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीनंतर पुढील १५ दिवस काळजीचे असतील …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/man-changed-his-food-stall-name-after-sonu-sood-actor-gives-funny-reply-a583/", "date_download": "2020-12-02T19:32:17Z", "digest": "sha1:N3LQG6UIOI7IQWNQYAPUHMVZ5ZIESRVC", "length": 35946, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया... - Marathi News | Man changed his food stall name after Sonu Sood actor gives funny reply | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\n'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला\n\"बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणं विनोदच\"; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल\n\"उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही\"\n'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; योगी आदित्यनाथांवर मनसेचे 'ठग'वॉर\nरिक्षात मिनरल वॉटर, अन् मिनी टीव्ही; विनोद अभंग यांची आधुनिक रिक्षा\n'काम नसेल तर माझ्या शेतात मजूरीला ये', 'त्या' पंजाबी आजीने कंगनाला सुनावले खडे बोल\n'लागिरं झालं जी'नंतर शिवानी बावकर आणि नितीश चव्हाणची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nहर्षने पत्नी भारतीसोबतचा रोमॅंटिक फोटो केला शेअर, टोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...\nसुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च\nप्रियंका चोप्रा नवरा निक जोनसच्या या सवयीला म्हणते 'विचित्र', सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये करतो हे काम\nदेवदूत बनले पोलीस ; मृत्यूच्या जबड्यातून तरुणाला ओढले | Nagpur | Maharashtra Police\nलाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण\nहा शिवसैनिक उर्मिला मातोंडकरांचा राजकीय अभिनय\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\n...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान\n'कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना योद्ध्यांनाच लस प्रथम देणार'; आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट\nकोरोना संसर्गापासून बचावासाठी 'हा' नियम पाळावाच लागणार; नव्या संशोधनातून माहिती समोर\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\nमध्यरात्री मंगळुरुच्या समुद्रात मच्छीमारांची बोट उलटली. १६ जणांना वाचविले. एकाचा मृतदेह सापडला. तीन जणांचा शोध सुरु.\nशाहिद आफ्रिदीला लंका प्रीमिअर लीगमध्ये किती रक्कम मिळाली माहित्येय; यापेक्षा जास्त IPLमध्ये युवा खेळाडू कमावतात\nVideo: ५०, १०० नाही ६००० भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर लोटला\nशिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी; लिलावती रुग्णालयात दाखल होणार\nIndia vs Australia : ११ वर्षांत प्रथमच विराट कोहलीवर ओढावली नामुष्की; टीम इंडियाला मोठा धक्का\n'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला\nऑस्ट्रेलियाला मोठी विकेट, विराट कोहली ( ६३) बाद; भारताचा निम्मा संघ १५२ धावांत माघारी\nदिल्लीच्या चिल्ला सीमेवर शेतकरी आंदोलक एकवटले. छोटे छोटे रस्तेही केले बंद.\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाची जगभरातून दखल घेतली जात आहे. शेतकऱ्यांची मागणी असेल तर कृषी कायदे रद्द करावेत; तृणमूलच्या खासदाराची मागणी\nविराट कोहलीचे मालिकेत सलग दुसरे अर्धशतक, आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील ६०वे अर्धशतक\n कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट\nश्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( १९) झेलबाद झाला.\nसोलापूर : महावितरणची सुरू असलेली भरती रोखण्याच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाचे सोलापुरात आंदोलन\nकुर्ल्यामध्ये ब्रिजवर एका व्यक्तीवर जखमी किंवा मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला. व्हिडीओत कैद.\nदेशभरात गेल्या २४ तासांत 43,062 रुग्णांना डिस्चार्ज. अॅक्टिव्ह केसेस 4,28,644\nमध्यरात्री मंगळुरुच्या समुद्रात मच्छीमारांची बोट उलटली. १६ जणांना वाचविले. एकाचा मृतदेह सापडला. तीन जणांचा शोध सुरु.\nशाहिद आफ्रिदीला लंका प्रीमिअर लीगमध्ये किती रक्कम मिळाली माहित्येय; यापेक्षा जास्त IPLमध्ये युवा खेळाडू कमावतात\nVideo: ५०, १०० नाही ६००० भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर लोटला\nशिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी; लिलावती रुग्णालयात दाखल होणार\nIndia vs Australia : ११ वर्षांत प्रथमच विराट कोहलीवर ओढावली नामुष्की; टीम इंडियाला मोठा धक्का\n'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला\nऑस्ट्रेलियाला मोठी विकेट, विराट कोहली ( ६३) बाद; भारताचा निम्मा संघ १५२ धावांत माघारी\nदिल्लीच्या चिल्ला सीमेवर शेतकरी आंदोलक एकवटले. छोटे छोटे रस्ते��ी केले बंद.\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाची जगभरातून दखल घेतली जात आहे. शेतकऱ्यांची मागणी असेल तर कृषी कायदे रद्द करावेत; तृणमूलच्या खासदाराची मागणी\nविराट कोहलीचे मालिकेत सलग दुसरे अर्धशतक, आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील ६०वे अर्धशतक\n कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट\nश्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( १९) झेलबाद झाला.\nसोलापूर : महावितरणची सुरू असलेली भरती रोखण्याच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाचे सोलापुरात आंदोलन\nकुर्ल्यामध्ये ब्रिजवर एका व्यक्तीवर जखमी किंवा मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला. व्हिडीओत कैद.\nदेशभरात गेल्या २४ तासांत 43,062 रुग्णांना डिस्चार्ज. अॅक्टिव्ह केसेस 4,28,644\nAll post in लाइव न्यूज़\nहैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया...\nएका दुकानदाराने त्याच्या दुकानाला सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनू सूदनेही मजेदार रिअ‍ॅक्शन दिलीय. हैद्राबादमधील एका फूड स्टॉलवाल्याने त्याच्या दुकानाच्या नावातून चायनीज नाव हटवून सोनू सूदचं नाव दिलं.\nहैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया...\nअभिनेता सोनू सूद कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊन काळात रिअल हिरो ठरला आहे. त्याने प्रवासी मजुरांची करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या कामाबाबत त्याचं सोशल मीडियातून भरभरून कौतुक केलं जातंय. अनेकांसाठी तो देवदूत ठरला. अशात एका दुकानदाराने त्याच्या दुकानाला सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनू सूदनेही मजेदार रिअ‍ॅक्शन दिलीय.\nहैदराबादमधील एका फूड स्टॉलवाल्याने त्याच्या दुकानाच्या नावातून चायनीज नाव हटवून सोनू सूदचं नाव दिलं. ट्विटर यूजरने लिहिले की, 'हैदराबाद, बेगमपेटच्या अनिल कुमारला भेटा. त्यांनी दुकानाचं चायनीज नाव हटवून सोनू सूद सरांचं नाव आणि फोटो लावलाय. त्यांनी मला सांगितले की, मी कधी देव पाहिला नाही. एक खरा देव पाहिला तो आहे सोनू सूद'. यावर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले की, 'काय मला इथे ट्रीट मिळेल\nदरम्यान, सोनू सूदच्या कामाची दखल यूएनने सुद्धा घेतली. त्याला नुकतेच यूनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामकडून एसडीजी स्पेशल ह्युमॅनिटेरियन अॅक्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २९ सप्टेंबरला एका व्हर्चुअल सेरेमनीमध्ये त्याला हा पुरस्कार देण्यात आला. याबाबत सोनू सूद म्हणाला की, हा एक मोठा सन्मान आहे. यूएनकडून सन्मान मिळणं खास आहे.\nदरम्यान, इलाज इंडिया मोहिमेच्या माध्यमातून देशातील लहानग्यांना जीवदान देण्यासाठी सोनू पुढे आला आहे. सोनूने अनेकांना मदत केली आहे. कित्येकांना मोफत उपचार करत जीवदान दिले आहे. सोनूचे हे काम आता एक चळवळ बनत आहे. त्यातूनच सोनूने इलाज इंडिया नावाने नवीन मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या लहानग्यांच्या हार्ट सर्जरीची जबाबदारी सोनू सूद घेणार आहे.\nमेरी एक नई कोशिश\nअब बच्चों की हार्ट सर्जरी के लिए मेरा सहयोग\nपीडियाट्र्रीक हार्ट सर्जरीसाठी इलाज इंडिया नावाने नवीन काम हाती घेतलं आहे. देशातील गरजूंना या सुविधेचा लाभ सरजरित्या मिळावा, यासाठी सोनूने टोल फ्री नंबरही जारी केला आहे. या सेवा योजनेला सोनूने इलाज इंडिया... समर्थ भारत, स्वस्थ भारत हे नाव दिले आहे. या महिन्यातील हे सोनूने लाँच केलेले तिसरे महत्त्वाचे काम ठरले आहे. यापूर्वी सोनूने आई सरोज सूद यांच्या नावाने स्कॉलरशीप सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर, तीन दिवसांपूर्वीच सोनूने स्कॉलिफाई नावाने अॅप लाँच केले असून त्याद्वारे युजर्संना 100 पेक्षा जास्त स्कॉलरशीप जिंकता येणार आहेत. आता, ह्रदयरोगाशी संबंधित हार्ट सर्जरीची जबाबदारी सोनू सूदने घेतली आहे.\nसोनूने ह्रदयरोगाशी संबंधित पीडियाट्रीक हार्ट सर्जरीसाठी गरजवंतांना पुढील टोल क्रमांक - 02067083686 शेअर केला असून याद्वारे आपणास मदत मिळणार आहे. या कामी रोटरीची मदत सोनूला होणार आहे. सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन या नव्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nहैद्राबादच्या फूडमॉलला Actor Sonu Soodचं नाव | Lokmat CNX Filmy\nनोरा फतेहीच्या फॅन्ससाठी खूशखबर, इंडियाज बेस्ट डान्सरच्या मेकर्सने दिला संकेत....\nअनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली -\nनोरा फतेहीच्या बोल्ड नाही तर 'या' फोटोंवर फिदा आहेत फॅन्स, तुम्हीही म्हणाल - क्या अदा क्या जलवे तेरे नोरा....\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल\n...म्हणून नोरा फतेहीला सोडावा लागला इंडियाज् बेस्ट डान्सर शो, गीता कपूर झाली भावूक\nप्रियंका चोप्रा नवरा निक जोनसच्या या सवयीला म्हणते 'विचित्र', सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये करतो हे काम\nसुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च\nUrmila Matondkar ने शिवसेनेत येताच Kangana Ranaut वर साधला निशाणा\nVIDEO: आदित्य नारायण घेऊन जात होता नवरी, सिग्नलवर किन्नरांच्या टोळीने कारला घेरलं आणि....\n'काम नसेल तर माझ्या शेतात मजूरीला ये', 'त्या' पंजाबी आजीने कंगनाला सुनावले खडे बोल\nप्रेग्नंसीच्या ७ व्या महिन्यात अशी झाली बेबो करिना कपूरची अवस्था, फोटो पाहून सगळेच झाले हैराण\nLudo Movie Review: चार कथांना सहज बांधून ठेवणारा 'लूडो'12 November 2020\n'Aashram 2 'मध्ये सुटतो पहिल्या भागाचा गुंता \nLaxmii Movie Review: 2020 मधील अक्षय कुमारचा सर्वात ‘बकवास’ सिनेमा09 November 2020\nकेंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करण्यात येत आहे, हा शरद पवार यांचा आरोप योग्य वाटतो का\nदेवदूत बनले पोलीस ; मृत्यूच्या जबड्यातून तरुणाला ओढले | Nagpur | Maharashtra Police\nपरमेश्वर अनंत रूपे अनंत वेषे पाहा\nपरमेश्वराला पाहण्यासाठी तिसरा डोळा म्हणजेच ज्ञान\nलाचखोरीत भारत नंबर १, जबाबदार कोण\nहा शिवसैनिक उर्मिला मातोंडकरांचा राजकीय अभिनय\nपुण्यातील वस्त्यांमध्ये रंगतेय 'स्क्रीनशिवाय शिक्षण' | Offline Sudy In Pune | Maharashtra News\nलग्नासाठी लेहेंगा निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी | How To Choose Best Lehenga For Wedding\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\nहॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी\n कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट\nIndia vs Australia : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात भारी विक्रम, जगात ठरला अव्वल\nPHOTOS: हिना खान मालदीवमध्ये करतेय एन्जॉय, समुद्र किनारी दिसली रोमाँटिक मूडमध्ये\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nPHOTOS: ��ौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\nIndia vs Australia : तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात तीन बदल दिसणार; पाहा कोणाला संधी मिळणार\nशाहिद आफ्रिदीला लंका प्रीमिअर लीगमध्ये किती रक्कम मिळाली माहित्येय; यापेक्षा जास्त IPLमध्ये युवा खेळाडू कमावतात\nVideo: ५०, १०० नाही ६००० भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर लोटला\nदाऊदच्या मालमत्तेचा लिलाव; खेड मधील ग्रामस्थाने १.१० कोटींना विकत घेतली जागा\nप्रियंका चोप्रा नवरा निक जोनसच्या या सवयीला म्हणते 'विचित्र', सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये करतो हे काम\nहॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी\nदाऊदच्या मालमत्तेचा लिलाव; खेड मधील ग्रामस्थाने १.१० कोटींना विकत घेतली जागा\nशेतकरी आंदोलन : रेल्वेनं रद्द केल्या अनेक रेल्वेगाड्या, काहींचा मार्ग बदलला, येथे पाहा संपूर्ण यादी\nशेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा\n\"बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणं विनोदच\"; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल\n'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला\n कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Relieve-coronaries-by-distributing-medicines-essentials_20.html", "date_download": "2020-12-02T19:29:26Z", "digest": "sha1:ID3JB4VIMUI6MTZCSXLW6OXBFBXIGBI7", "length": 9781, "nlines": 52, "source_domain": "www.sthairya.com", "title": "औषधे, जीवनावश्यक वस्तुचे वाटप करुन कोरोनाग्रस्तांना दिलासा", "raw_content": "\nHomeआरोग्य विषयकऔषधे, जीवनावश्यक वस्तुचे वाटप करुन कोरोनाग्रस्तांना दिलासा\nऔषधे, जीवनावश्यक वस्तुचे वाटप करुन कोरोनाग्रस्तांना दिलासा\nआरोग्य सेविका वनिता भुजबळ व ग्रामस्थांच्याकडे आरोग्य साहित्य प्रदान करताना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, खटाव तालुका सोशल फौंडेशनचे संस्थापक धनंजय क्षिरसागर व मान्यवर.(छाया :समीर तांबोळी )\nस्थैर्य, कातरखटाव, दि.२०: कोरोना संसर्गजन्य आजाराने आपले भयानक परिणाम दाखवण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत शहरी भागात असणारा आजार ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहचला आहे. मानवतेच्या भावनेतून एकमेकांनासहकार्य करून या संकटावर मात करू असे ठोस प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.\nघार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला ११ ऑक्सिजन मशीन प्रदान करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरांगे, तहसीलदार डॉ अर्चना पाटील, डॉ बी जे काटकर, प्रा. अर्जुनराव खाडे, सी एम पाटील, अशोकराव गोडसे, नंदकुमार गोडसे, बाजार समिती सभापती शशिकांत देशमुख, तुकाराम यादव, सुनील गोडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगराध्यक्ष शोभा माळी, प्रीती घार्गे, प्रिया घार्गे, आप्पासाहेबगोडसे, जयवंत पाटील, डॉ प्रशांत गोडसे, विपुल गोडसे, राजेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.\nघार्गे म्हणाले आजपर्यंत जनतेने दुष्काळी पाणी टंचाई ,भूकंप, वादळ, पूरस्थिती, आदी समस्या पहिल्या. याप्रसंगी चाराछावणी , टँकरने पाणी पुरवठा करून आपण वेगवेगळ्या अडचणींवर मात केली. यापेक्षा कोरोना महामारी अतिशय भयानक आहे. आजार संसर्गजन्य असल्यामुळे माणसे एकमेकांपासून दुरावली जात आहेत. असे न करता प्रत्येकाने एकमेकांना धीर देण्याचे काम केले पाहिजे. कोरोना संदर्भात केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक, तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपआपल्या परीने सहयोग द्यावा. या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा किशोरीताई पाटील, डॉ अशोकराव माने, नगरसेविका सुनीता कुंभार, सुवर्णा चव्हाण, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, संदीप गोडसे, अमोल वाघमारे, जयवंत गोडसे, ईश्वर जाधव, यशवंत घाडगे, नवनाथ वलेकर, डॉ शिवाजी कुंभार, डॉ संतोष मोरे, डॉ सम्राट भादुले आदी सह मान्यवर उपस्थित होते.\nवडूज कोवीड केंद्रासाठीही खारीचा वाटा\nविजय शिंदे मित्र मंडळातर्फे वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात होणार्‍या कोवीड केअर सेंटर, कातरखटाव प्रा. आ. केंद्राच्या आरोग्य कर्मचार्‍यांना साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चव्हाण यांनी मदतीचा धनादेश स्विकारला. यावेळी सुनिल गोडसे, किशोरी पाटील, सचिन माळी, ���ाजेंद्र चव्हाण, राजू कुंभार, दिपक बोडरे आदी उपस्थित होते. या खारीच्या वाट्याने मित्र मंडळाने पहिली देणगी देवून शुभारंभ केल्याबद्दल मुख्याधिकारी खांडेकर यांनी धन्यवाद दिले.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2020-12-02T18:29:38Z", "digest": "sha1:5T4EAWQ5E6BK2DQ2WYXXOUCS4GQQWH2Z", "length": 16582, "nlines": 317, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "मिल्कफेड क्रिमिनल - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन स���डरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nफारच दुर नसलेल्या भविष्यकाळात, ज्या स्त्रिया पितृपुत्राच्या भावी कल्पना आहेत की ती कोण असाव्यात, त्यांचे स्वरूप कसे असावे आणि त्यांनी काय करावे या विचारात संरेखित करणे अयशस्वी ठरले आहे. बिच प्लॅनेटच्या जगात, एनसी - नॉन-कॉम्प्लीयंट - चिन्ह हा आपल्या पितृसत्ताच्या अधिपत्याचा अपमान करणार्‍या कोणालाही अपमानित करण्यासाठी आणि वेगळे करण्यासाठी वापरला जातो. तथापि, सामर्थ्यवान आणि शूर लोक हे गर्विष्ठ योद्धाचा लढाईचा स्कार म्हणून पाहतात, जे स्त्रियांमधील सामर्थ्याचे प्रतीक आहे.\nमिल्कफेड क्रिमिनल मास्टरमाइंडसह अधिकृतपणे परवानाकृत दागदागिने बिच प्लॅनेट केली स्यू डीकॉनिक आणि व्हॅलेंटाईन डेलांड्रो यांनी तयार केलेले.\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nसुंदर प्राणघातक लेदर कफ ब्रेसलेट आणि चोकर\nगैर-अनुरूप लेदर कफ ब्रेसलेट\nगर्वाची नॉन-कॉंपिलियंट लटकन किंवा ब्रेसलेट - चांदी\nगर्वाचे नॉन-कॉम्पलेंट लटकन किंवा ब्रेसलेट - कांस्य\nगैर-अनुपालन करणारा बूट टॅग\nनियमित किंमत $ 50.00 विक्री किंमत$ 40.00 $ 10.00 जतन करा\nजन्म मोठा लटकन - कांस्य / पितळ\nजन्मलेला मोठा लटकन - स्टर्लिंग सिल्वर\nइलेनोरियन ओठ लटकन - चांदी\nएनीमेल्ड नॉन-कॉम्प्लायंट लटकन आणि ब्रेसलेट\nगर्वाची नॉन-कॉंप्लिंट लटकन किंवा ब्रेसलेट - ओंब्रे मुलामा चढवणे\nएनमेल केलेले नॉन-कंपाईलियंट रिंग\nगैर-अनुपालन लटकन - चांदी\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप ��रा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/satara-twenty-seven-villages-should-not-be-excluded-western-ghats-sensitive-area-300803", "date_download": "2020-12-02T18:51:21Z", "digest": "sha1:KATISIQOGB2RPPEST3FGYZXDAE46KIXG", "length": 22488, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील 'ही' गावे वगळू नका; काेणी केली सरकारला मागणी, पर्यावरणप्रेमींनी नक्की वाचा - Satara Twenty Seven Villages Should Not Be Excluded From Western Ghats Sensitive Area | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील 'ही' गावे वगळू नका; काेणी केली सरकारला मागणी, पर्यावरणप्रेमींनी नक्की वाचा\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांतील 55 गावांचा समावेश होतो. त्या बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील 84 गावे समाविष्ट आहेत. त्यातील 11 गावांचा शासनाने केंद्राकडे दिलेल्या 388 गावे वगळण्याच्या प्रस्तावात समावेश आहे.\nकऱ्हाड ः राज्य शासनाने पश्‍चिम घाट क्षेत्रातून 388 गावे वगळावीत, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव पाठवताना राज्य शासनाने पश्‍चिम घाटाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या वन्यजीव विभागाचा कोणताही अभिप्राय घेतला नाही. त्यामुळे वन्यजीव विभागाने त्या प्रस्तावावर हरकत घेतली आहे. राज्य शासनाने गावे वगळण्यापूर्वी तो अभिप्राय नोंदवणे गरजेचे होते. तो अभिप्राय न घेतल्याने केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव वाघ, हत्तींच्या जंगलातील भ्रमण मार्गात अडथळे निर्माण करणारा ठरतो आहे, असे पर्यावरण रक्षकांसह वन्यजीव विभागाचे म्हणणे आहे.\nताज्या बातम्यांसाठी क्लिक करा\nराज्य शासनाच्या प्रस्तावाचा परिणाम कर्नाटकातील दांडेली राष्ट्रीय उद्यानासह गोव्यासह कर्नाटकातील जंगलामधून राज्याच्या जंगलाकडे भ्रमंती करणाऱ्या वाघांसह हत्तींच्या भ्रमंतीवर त्याचा परिणाम होणार आहे. वाघांची भ्रमंती कर्नाटकाच्या जंगलातून वाघ तिलारी, राधानगरी, चांदोली व कोयना अभयारण्यापर्यंत भ्रमण करतात, असे मत डेहराडूनच्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने नोंदवले आहे. तर कर्नाटकातून महाराष्ट्राच्या तिलारी, दोडामार्ग परिसरात हत्ती त्यात प्रामुख्याने भ्रमण करतात. मात्र, गावे वगळण्याचा प्रस्ताव हत्ती, वाघांसह अन्य वन्यजिवांच्या भ्रमणावर परिणाम करणारा आहे. त्यामुळे त्या प्रस्तावाचा राज्य शासनाला फेरविचार करावा लागणार आहे.\nपश्‍चिम घाट क्षेत्रात महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर, ठाणे अशा 13 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 13 जिल्ह्यांमध्ये शासनाच्या वन्यजीव विभागाकडे फार मोठे क्षेत्र आहे. त्यात राधानगरी अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य, तामिनी अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगएश्वर अभयारण्य यांचा समावेश आहे. शासनाने पश्‍चिम घाट क्षेत्रातील 388 गावे वगळण्यापूर्वी वन्यजीव विभागाचा अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे होते. त्यांचा अभिप्राय न घेता 388 गावे वगळण्याचा प्रस्ताव केल्यामुळे व्याघ्र भ्रमण मार्गात अडथळे निर्माण करणारा आहे. कर्नाटकातील दांडेली राष्ट्रीय उद्यान, गोव्यातील जंगलामधून महाराष्ट्राच्या जंगलाकडे वाघांसह वन्यजिवांचे भ्रमण होत असते. त्यात प्रामुख्याने कर्नाटकातून महाराष्ट्राच्या तिलारी, दोडामार्ग परिसरात हत्ती भ्रमण करतात तर कर्नाटकाच्या जंगलातून वाघ तिलारी, राधानगरी, चांदोली व कोयना अभयारण्यापर्यंत भ्रमण करतात. त्याची नोंद डेहराडूनच्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने अभ्यासली आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे गावे वगळण्याची यादी दिल्यानंतर वन्यजीव विभाग जागा झाला आहे. काही गावे वगळू नयेत, यासाठी प्रयत्न होत आहे. ती बाब महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशी नाही. शासनाचे एक अंग अथवा विभाग काही गावे वगळू नयेत, असे म्हणणे म्हणजे त्यांच्याकडे पश्‍चिम घाट क्षेत्रातील 70 टक्के भागाचे व्यवस्थापन आहे, त्यांचे मत जाणून न घेता वगळण्याची यादी तयार केली आहे, हेच स्पष्ट करणारे आहे. सह्याद्री प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाला इको सेन्सिटिव्ह क्षेत्रमधून कोणती गावे वगळू नयेत, यासाठी यादी पाठवणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण विषय केंद्रीय पातळीवर मांडून व्याघ्र भ्रमण मार्ग तसेच हत्तींचा भ्रमण मार्ग सुरक्षित राहील.\n'ताे\" विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत\n27 गावे वगळू नये : वन्यजीवचा शासनाला प्रस्ताव\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांतील 55 गावांचा समावेश होतो. त्या बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील 84 गावे समाविष्ट आहेत. त्यातील 11 गावांचा शासनाने केंद्राकडे दिलेल्या 388 गावे वगळण्याच्या प्रस्तावात समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी ते राधानगरी येथे वाघ व हत्तींच्या भ्रमण मार्गातील 16 महत्त्वाच्या गावांचा त्याच गावे वगळण्याच्या यादीत समावेश आहे. मात्र, तीच 27 गावे पश्‍चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नयेत, अशी विनंती वन्यजीव विभागामार्फत राज्य शासनाला केली आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांनी दिली.\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्याच्या गाभा व बफर क्षेत्रात येणारी 11 गावे पश्‍चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळली गेली तरच त्यांचा अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांतर्गत संवदेनशील क्षेत्राचा दर्जा अबाधित ठेवता येणार आहे.\nकाेराेनाबराेबरच सातारा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे थैमान\nमुंबईतील पोलिस कर्मचारी दुचाकीवरुन मूळगावी आले;15 दिवसानंतर काेराेना बाधित\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकऱ्हाड ते साताऱ्याचा प्रवास हाेणार सुखकर; महामार्गाची दुरुस्ती सुरु\nकाशीळ (ता. सातारा) : राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालक व प्रवाशांना दिलासा मिळू लागला आहे. कऱ्हाडपासून...\nवनवासमाचीत रात्रीत चाेरट्यांनी फोडली पाच घरे; ग्रामस्थांत घबराट\nकऱ्हाड : सदाशिवगडनजीकच्या वनवासमाचीत धुमाकूळ घालत चोरट्यांनी पाच घरे फोडली. एकाच घरातील तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले....\n कऱ्हाड पाेलिसांनी चाेरांसह पकडले साडे चार लाखांचे साेने\nकऱ्हाड (सातारा) : शहर व परिसरात सोन साखळी स्नॅचिंग करणार्‍या तालुक्यातील दुशेरे येथील दोन चेन स्नॅचर यांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण...\nक-हाडकरांनी कसली कंबर, काेल्हापूरकर जाेमात, पुण्यात सर्वाधिक कमी मतदान\nसातारा : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज (मंगळवार) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून दुपारी 12...\nसातारा जिल्ह्यात 24 तासांत पाच बाधितांच�� मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात आज 78 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. गत चाेवीस तासांत उपचारादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती...\nपदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी सातारा शहरात 23 मतदान केंद्रे\nसातारा : शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी सातारा शहरात 23 मतदान केंद्रे निश्‍चित...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/diwali-festival", "date_download": "2020-12-02T19:29:54Z", "digest": "sha1:JXOUPB32XZ6RHTD5GGL32HTI4QKXT3AG", "length": 31540, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "Diwali Festival | eSakal", "raw_content": "\nदिवाळी हा एक हिंदूचा प्रमुख सण आहे. दीवाळी ही भारतात सर्वत्र साजरी केली जाते. दिवाळी सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बहुतांश ठिकाणी सुटी असते.\nजळगाव जिल्ह्यात रब्बिचे ६५ हजार हेक्टरवर पेरण्या\nजळगाव : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या सुरवातीला थंडी जोरदार होती. मात्र दिवाळीनंतर थंडी बेपत्ता झाली आहे. रब्बीच्या पेरण्यांनी वेग घेतला असून, आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर पेरण्या (३४ टक्के) पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा असणार आहे....\nमुंबईत सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या होणार\nमुंबई: मुंबईत कोविड चाचणी मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या करण्याचा पालिकेचा निर्णय आहे. जलदगतीने संपर्क ट्रेसिंगच्या प्रयत्नामुळे मुंबई महानगरपालिका मुंबईत फुड डिलीव्हरी करणाऱ्या...\n...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर\nपिंपरी, ता. 1 : महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) हे नॉन कोविड रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. नॉन कोविड रुग्णांसाठी हे रुग्णालय गेल्या एक महिन्यांपासून खुले झाले आहे. तत्पूर्वी नॉन कोविड उपचारासाठी लोकांवर इतर दवाखान्यांत हेलपाटे...\nआज जिल्हा परिषदेच्या आरक्षण याचिकेवर सुनावणी, लक्ष सर्वाेच्च न्यायलयाच्या निकालाकडे\nअकोला : जिल्हा परिषद-पंचायत समितीमधील राजकीय आरक्षणाच्या याचिकेवरील सुनावणी दिवाळीच्या सुटीनिमित्त १७ नोव्हेंबररोजी होऊ शकली नव्हती. त्यामुळे आता सदर सुनावणी बुधवारी (ता. २ डिसेंबर) सर्वाेच्च न्यायालयात हाेणार आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०२०...\nॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली ६०० वर\nअकोला ः दिवाळी संपाताच कोरोना विषाणूग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा वाढली असून सध्या जिल्ह्यात ६४२ कोरोनाबाधित रुग्णालयात उपचार असल्याची माहिती आहे. याव्यतिरीक्त रविवारी (ता. ३०)...\nजळगावमध्ये रुग्ण कमी तरी पॉझिटिव्हीटी रेट वाढता\nजळगाव : कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचे चित्र असले तरी, चाचण्या कमी झाल्याने रुग्ण समोर येत नसल्याचे मानले जात आहे. मंगळवारी (ता. १) नवे २८ रुग्ण समोर आले, मात्र ते केवळ साडेपाचशे चाचण्यांमधून. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट सुमारे पाच टक्के आहे....\nउपाशी आदिवासींसाठी लाहेरी पोलिस आले धावून; लांब अंतरावरून आलेल्या नागरिकांसाठी केली जेवणाची सोय\nभामरागड (जि. गडचिरोली) : अतिदुर्गम अशा लाहेरी परिसरातील नागरिक तब्बल 30 ते 40 किमी अंतर पायी पार करून येथे बॅंकेच्या कामासाठी येत असतात. पण, त्यांचा मुक्‍काम पडला की, जेवणाची अडचण निर्माण होते. मात्र, त्यांच्या या अडचणीलाही लाहेरी पोलिस ठाण्याने दूर...\nदहा वर्षांनंतर एकत्र आला वर्ग, आठवणींची साठवण करून एकमेकांस सहाय्य करण्याची घेतली शपथ\nहिवरखेड (जि.अकोला) : अडगांव बु. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय शाळा येथील २००९-२०१० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी दिवाळीचे औचित्य साधून एकत्र येऊन एकमेकांना साहाय्य करण्याची शपथ घेतली. दहा वर्षापूर्वीचे वर्ग मित्र दिपक रेळे...\nमुदत संपली तरीही आरटीई प्रवेशाचे भिजत घोंगडे कायम, 122 शाळांमध्ये 1347 जागा राखीव\nवर्धा : बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळामध्ये प्रवेश देण्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया ऑनलाइन होत असते. मात्र, आता त्यालाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे....\nसोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला हमीदरापेक्षा कमी भाव\nअमरावती : पावसाने वाताहत केल्यानंतर हाती लागलेल्या सोयाबीनला दिवाळीनंतर बाजारात मागणी वाढली आहे. कमी उत्पन्नामुळे मागणी वाढल्याने भावही थोडे वधारले आहेत. अल्प आवक असलेल्या उच्च दर्जाच्या सोयाबीनला अमरावतीच्या बाजार समितीत हमीदरापेक्षा अधिक भाव मिळू...\n शिक्षक मतदार संघाचे उमेदवार चक्क बनियानवर पोहचले मतदानाला\nमानोरा (जि.वाशीम) : वीना अनुदानित शिक्षक उमेदवार उपेंद्र पाटील मानोरा येथील मतदान केंद्रावर चक्क बनियानवर पोहचले असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत...\n मागील 24 तासांत कोरोना रुग्णवाढीत घट\nनवी दिल्ली: देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. प्रतिदिन रुग्ण 40 ते 50 हजारांच्या दरम्यान वाढत होते. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 31 हजार 118 रुग्णांचं निदान झालं असून 482 रुग्णांचा...\nजळगाव शहरातील संसर्ग वाढताच; जिल्ह्यात ३६ नवे रुग्ण\nजळगाव : जिल्ह्यातील रुग्णसंख्या मर्यादित असताना जळगाव शहरात मात्र कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) आढळलेल्या ३६ नव्या बाधितांमध्ये जळगाव शहरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. २४ तासांत दोघांचा मृत्यू झाला, तर ४८ रुग्ण बरे झाले....\nमेळघाट नव्हे 'मृत्यूघाट'; १९९३ पासून बाल-मातामृत्यू थांबेना, स्थलांतरही वाढले\nअचलपूर ( जि. अमरावती ) : बालमृत्यू, मातामृत्यूची आकडेवारी पाहता मेळघाटला मेळघाट नव्हे, 'मृत्यूघाट' म्हणण्याची वेळ आली आहे. मेळघाट हे दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. एक व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा म्हणजे कुपोषणामुळे होणारे मृत्यू. मेळघाटच्या...\nबावाफन उरूस रद्द : त्रिपुरारी पौर्णिमेला मालगावात शुकशुकाट\nमालगाव (जि. सांगली) : शेकडो वर्षांपासून दिवाळीनंतरच्या त्रिपुरारी पौर्णिमेला ���ेथील बावाफन दर्ग्याच्या उरुसास होणारी गर्दी यावर्षी कोरोनामुळे मालगावकरांना प्रथमच दिसली नाही. कोरोनामुळे उरुसावर यावर्षी पोलिस प्रशासनाने बंदी घातल्याने प्रत्येक वर्षी...\nहेल्दी रेसिपी : हिवाळा आणि सातूचे पीठ...\nहेमंत व शिशिर ऋतू अर्थात हिवाळा. आल्हाददायक, विलोभनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा ऋतू. हिवाळी पदार्थांच्या मेजवानीची बात तर काही औरच या ऋतूत भाजीपाला, फळे यांची अक्षरशः लयलूट असते. पूर्वी हिवाळा आला म्हणजे ट्रंकेत ठेवलेले उबदार कपडे जसे टुणकन उडी...\nऔरंगाबादेत आठ दिवसांत सर्वाधिक ८६० तरुणांसह ज्येष्ठांना कोरोनाची लागण\nऔरंगाबाद : दिवाळीच्या आधी कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता, मात्र दिवाळीच्या उत्साहात लोक घराबाहेर पडले. आता दिवाळीचा फेस्टिव्हल माहोल सरल्यानंतर कोरोनाबाधितांचे आकडे बाहेर यत आहेत. दिवाळीनंतर रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसात...\nAPMC बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान, कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा\nमुंबईः वाढत्या कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता नवी मुंबई मनपाने संपूर्ण शहरात सध्या विनामास्क आणि सामाजिक अंतर न ठेवणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. तर दुसरीकडे एपीएमसी मार्केटबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांनी मांडलेल्या बस्तानाकडे तुर्भे...\nमागील लेखामध्ये आपण वाचलेच असेल दिवाळीच्या खाण्यामुळे आणि काहींच्या लॉकडाऊन मुळे वजन वाढले आहे ते आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज मी काही पौष्टिक पदार्थ आणि त्याचा हेल्थ बेनेफिट काय आहे ते सांगणार आहे. त्यासाठी नाचणी हा सर्वात मोठा घटक...\nकोरोनाशी ध्यैर्याने लढताहेत मुंबईकर, नोव्हेंबरमध्ये मृतांच्या संख्येत घट\nमुंबई: मुंबईत कोरोना आजाराचे प्रमाण कमी होण्याबरोबरच मृतांची संख्याही नोंदली कमी गेली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मृतांच्या संख्येत 61 टक्क्यांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार असे स्पष्ट होते की, मुंबईकर कोरोनाबरोबर ध्यैर्याने लढत आहेत....\nदिवाळीचे साखरवाटप अद्यापही सुरूच सहा लाख प्राधान्य कुटुंबाला होणार लाभ\nयेवला (नाशिक) : दिवाळीच्या तोंडावर प्राधान्य कुटुंबातील तसेच एपीएल (केशरी) शेतकरी लाभार्थ्यांच्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने साखर वाटपाचा निर्णय घेतला खरा; मात्र वे���ेचे तारतम्य न पाळल्याने दिवाळी होऊनही अद्याप साखरवाटप सुरूच आहे. या...\nअभ्यासक्रमाच्या कपातीवरून शिक्षकांचा गोंधळ\nअकोला ः राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अभ्यासक्रम कमी करताना...\nहिंगोली : सेनगावात अन्न सुरक्षा योजनेत सावळा गोंधळ, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष\nसेनगाव (जिल्हा हिंगोली) : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून धान्याचा काळाबाजार सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु संबंधित पुरवठा विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना पहायला मिळत आहे. वरिष्ठानी या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन...\nसांगली जिल्ह्यातील वीज थकबाकी 1535 कोटींवर; लाखो ग्राहकांना वीज बिलमाफीची प्रतीक्षा\nसांगली : लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ केली जातील या आशेवर लाखो ग्राहक प्रतीक्षेत आहेत. परंतु बिल माफीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. या सर्व परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांची थकबाकी 1535 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कर्जमाफीच्या...\nविश्‍वासात घेत केला विवाह अन्‌ तलाठी महिलेचा घात\nपाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...\n पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत\nकेनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...\nबारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत\nकंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nलडाख भागात असे काय आहे, ज्यामुळे चीन भारतासोबत घेतोय टक्कर\nबिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...\nस्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का \nपुणे : \"आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...\nनिजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा\nहैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या...\nधक्कादायक ; घरात घुसून लुबाडले सासू-सुनेचे दागिने\nमुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/farmers-bill-bjp-keshav-upadhye/", "date_download": "2020-12-02T18:19:22Z", "digest": "sha1:FKZZM6Z4YD6SWKR2JTRFDPGB3HBW64JJ", "length": 22170, "nlines": 171, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "काँग्रेसका हाथ किसानोंके खिलाफ – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकाँग्रेसका हाथ किसानोंके खिलाफ भाजपाची टीका\nनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली असून कृषी सुधारणा विधेयकाना विरोध करीत ‘काँग्रेसका हाथ, दलालोके साथ, किसानोंके खिलाफ’ असल्याचे सिध्द केले आहे. ‘खंडीभर पिकवून टीचभर पैसा’ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची सुटका या विधेयकामुळे होणार असून विधेयकाविरोधातील अपप्रचाराविरोधात शेतकरी उभा राहिल असा विश्वास भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला.\nभारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nगेले अनेक वर्षे शेतकरी हा बाजारसमितीतील दलालांच्या तावडीत सापडला असून शेतकऱ्यांच शोषण सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या पायातील बेडी तोडून त्याला उत्तम किंमत मिळेल तिथे आपला माल विकण्याची संधी प्राप्त होणार आहे. या विधेयका विरोधातील विरोधकांचा प्रचार मतलबी आहे, शेतकरी विरोधी असल्याचे ते पुढे म्हणाले.\nशेतकऱ्यांना आता आपला शेतीमाल कोठेही विकता येणार आहे. यापुढील काळात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गावपातळीवर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाजारातील परिस्थिती पाहून विक्रीसाठी आणता येणार आहे. कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची असून याबाबतचे वाद सोडविताना शेतकऱ्यांचे हित जपण्याला विधेयकात प्राधान्य देण्यात आल्याचे ते म्हणाले.\nकाँग्रेसपक्षाला आपला जाहिरनामा व आपल्या कालात दिलेल्या परवानग्या सुध्दा आठवत नाहीत हे दुर्दैवी आहे. काँग्रेसची हरियाणात सत्ता असताना २००७ मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात शेतमाल विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. हाच काँग्रेस पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करीत आहे. शेतकऱ्यांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या ४ वर्षांत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ७७ हजार कोटींची भरपाई मिळाली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. युपीए सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने या ३ विधेयकांच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत\nNext आरक्षण अंतरिम स्थगिती विरोधात सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी कुलाब्यातील माजी आमदारांसह अन्य आमदारांचा समावेश\nशेतकऱ्यांच्या लोकचळवळीची चौकशी करणारे निर्लज्ज सरकार आरे कारशेडप्रमाणेच यातही सत्यच बाहेर येईल : केशव उपाध्ये\nफडणवीसांच्या अडचणीत वाढ जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती जाहीर सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश\nराज्य सरकारकडून या आदेशास स्थगिती देत थांबवली वसुली सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा\nकेंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला\nधर्माचा चष्मा लावणाऱ्यानों, गीता पठण स्पर्धेतही मुस्लिम मुलगी प्रथम आलेली होती देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही-नवाब मलिक\nमुख्यमंत्री ठाकरेंना विसर पडतोय महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा अण्णाभाऊ साठेंनंतर महात्मा फुलेंचा विसर\nकेवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका\nमराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका\nया ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनाकडून आदेश जारी\nराऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार\nमुख्यमंत्री ठाकरेंची वक्तव्ये प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाहीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा टोला\nठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका\nकंगनाला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्री ठाकरेंच्या खिशातून द्या आ. अतुल भातखळकर यांची मागणी\nबोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरीचा फायदा उचलणाऱ्यांना चाप लावणार नवीन नियमावली आणणार क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची माहिती\nED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा\nमुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2020-12-02T19:04:46Z", "digest": "sha1:TKLPRTW2TO5LWXKTOYRIZ37Q2Z2BA2HX", "length": 13721, "nlines": 281, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "वेक ऑफ वल्चर - बदालीचे दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nलीला बोवेनचे अधिकृतपणे परवानाकृत दागिने गिधाडांचा वेक आणि रेवेन्सची षड्यंत्रपासून पुस्तके छाया मालिका.\n\"वेक ऑफ गिधाड\", \"रेवेन्सची षड्यंत्र\", आणि त्यातील पात्र, वस्तू आणि त्यातील जागा, बदाली ज्वेलरीच्या परवान्याअंतर्गत डिलाला एस डॉसन यांच्या कॉपीराइट आहेत. सर्व हक्क राखीव आहेत.\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53526/members", "date_download": "2020-12-02T19:04:48Z", "digest": "sha1:NBVUUDYRB64FVSLL2USS2YBMMHOL6SYI", "length": 3614, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ /BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ members\nBMM 2015 बृहन्महारा���्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/06/blog-post_78.html", "date_download": "2020-12-02T18:45:38Z", "digest": "sha1:VCV3ZXM3MVH45XIB74CGAB4Z4Z2CHCTM", "length": 7863, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "आमदार बसवराज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीसाठी विधानसभेत मांडला प्रश्न:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठलातूरआमदार बसवराज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीसाठी विधानसभेत मांडला प्रश्न:\nआमदार बसवराज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीसाठी विधानसभेत मांडला प्रश्न:\nरिपोर्टर: जि.लातुर औसा तालुक्यातुन जाणाऱ्या रत्नागिरी ते नागपुर(वारंगा फाटा) या राष्ट्रीय महामार्गात प्रकल्प संचालकानी जमिनी संपादनावेळी नोंदनी मुद्रांक शुल्क विभाग यांचे कोष्टक १६ (अ) नुसार मावेजा देण्याचे कबुल केले,ठरल्यानुसार जमीन संपादन आणि मालमत्ता मुल्यांकनाचे काम शासन नियुक्त यंत्रणेमार्फत पुर्ण करुन जमिनी संपादनाची प्रक्रीया सुरु करणे,ते मान्य झाल्याने संबधीत शेतकऱ्यानी त्यांच्या जमिनी संपादित करु दिलेल्या आहेत ,ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या त्यांचा मावेजा देण्यासाठी उपविभागीय कार्यालयाने मावेजाचा आकडा / एकुन रक्कम शासनास कळविली व तो मंजुर होऊन २०० कोटी रुपये रक्कम रस्ते प्राधीकरणाने उप विभागीय कार्यालयास दिले,मावेजा आल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित केलेल्या जमिनी व त्यावरील मालमत्ता यासह नोटीस देऊन मावेजाची रक्कम ही नमुद करण्यात येते,असे होऊन ही प्रत्यक्ष वाटपात दिरंगाई होते त्यासंबधीचे वृत्त वर्तमान पत्रात येताच, उप विभागीय कार्यालयाने काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली पण हे करत असताना शेतकऱ्यांच्या हायवेत जाणाऱ्या जमिनीच्या मावेजा पैकी फक्त २० टक्केच रक्कम जमा करण्यात आली ज्या वेळेस जमिन संपादित केली जे त्या जमिनीचे मुल्यांकन करुन रक्कम निश्चित करण्यात आली होती तो कोष्टकच वाटपावेळी बदलुन २९(ब) नुसार मावेजाच्या वाटण्याची भुमिका घेण्यात आली यात शेतरऱ्यांची सरळ सरळ फसवणुक झाली एक तर शेतकऱ्यांना फक्त २० टक्केच रक्कम जमा केली त्या वेळेस संपुर्ण रक्कम जमा न झाल्याने त्यांना व्याजाला मुकावे लागले आत्ता मावेजाचे कोष्टक बदलविणाऱ्या संबंधिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात यावा नोंदविण्याची संतप्त मागणी शेतकऱ्याकडुन मागणी करण्यात येत आहे तरी शासनाने या विषयी तातडीने कार्यवाही करावी व शेतकऱ्यांचा मावेजा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी आ.बसवराज पाटील यांनी सभागृहात केली\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/the-fascination-of-the-new-india/articleshow/69497441.cms", "date_download": "2020-12-02T18:56:13Z", "digest": "sha1:TNO56QTX4WHINXKMA6MC4KPZQKJ7JNP2", "length": 32856, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोदी-वादी आणि मोदी-विरोधी असं निवडणुकीचं स्वरुप झाल्याने इतर सर्व विषय पिछाडीवर गेले. मोदींच्या विरोधात आघाडी करणारे दर आठवड्याला पंतप्रधान बदलतील, तुम्हाला मजबूर सरकार हवं की मजबूत सरकार, असा प्रश्न प्रचारात ऐरणीवर आणण्यात आला. नव्या भारताची कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक नेता व भक्कम संघटना भाजपने उभारली.\nमोदी-वादी आणि मोदी-विरोधी असं निवडणुकीचं स्वरुप झाल्याने इतर सर्व विषय पिछाडीवर गेले. मोदींच्या विरोधात आघाडी करणारे दर आठवड्याला पंतप्रधान बदलतील, तुम्हाला मजबूर सरकार हवं की मजबूत सरकार, असा प्रश्न प्रचारात ऐरणीवर आणण्यात आला. नव्या भारताची कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक नेता व भक्कम संघटना भाजपने उभारली.\nदेश हा नेहमी कल्पनेत असतो. कारण देशातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना ओळखत नसतात. मात्र एका कल्पनेशी आपण जोडलेलो आहोत, म्हणून आपण एक आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये असते. जे इंग्लिश भाषा बोलत नाहीत ते इंग्लिश नाहीत. जे फ्रेंच भाषा बोलतात ते फ्रान्सचे नागरिक. स्पॅनिश भाषा बोलणारे स्पेनचे नागरिक. जर्मन भाषा बोलणारे जर्मनीचे नागरिक. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांची राष्ट्र-राज्याची कल्पना अशी आहे.\nभारत कोणाचं राष्ट्र आहे\nहिंदुंचं, मुसलमानांचं, मराठी, बंगाली, तमिळ, गुजराथी, तुळू, मल्याळी, हिंदी, पंजाबी... कोणाचं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य स्थिरावल्यावर हा प्रश्न निर्माण झाला. भारतीय उपखंडात (म्यानमार आणि श्रीलंका वगळून) जे लोक राहतात- त्यांचा धर्म, जाती, वंश, भाषा कोणत्याही असतो, त्यांचं हे राष्ट्र आहे. समाजातील तळाच्या माणसाच्या विकासाची हमी, सामाजिक समता आणि दलित-आदिवासी व अल्पसंख्य यांना विकासाची हमी, हे उत्तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालं आणि भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंबित झालं. ही राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केली.\nनवस्वतंत्र राष्ट्रांमध्ये लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार करणारा आणि सत्तर वर्षं ही राज्यपद्धती चालवणारा एकमेव देश भारत आहे. लोकशाही राष्ट्रं श्रीमंत आणि भांडवलशाहीवादी होती. युद्धखोर आणि साम्राज्यवादी होती. भारत हा एकमेव अपवाद. हा जुना भारत होता. काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारधारेच्या प्रभावाखालील बिगर-काँग्रेस सरकारांचा हा काळ सुमारे ७० वर्षांचा होता.\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व विजयानंतर नव्या भारताचे पडघम देशभर वाजू लागले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली नव्हती. मुसलमानांची आम्हाला गरज नाही, असा हा संदेश प्रत्येक भारतीय मतदाराने जाणला होता. लोकसभेत केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात, नरेंद्र मोदी यांनी १२०० वर्षांच्या गुलाम��िरीचा उल्लेख केला. तोपावेतो भारतीय नेते १५० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा उल्लेख करत असत. आधुनिक राष्ट्र-राज्याची जडण-घडण त्या काळात सुरू झाली. सिंधू आणि गंगा खोऱ्यातील मुसलमान राज्यकर्त्यांपासून नव्या भारताचा इतिहास सुरू होतो, ही बाब नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने संसदेच्या पटलावर आणली.\n२०१४ सालीही भारतीय जनता पक्षाला निर्णायक बहुमत होतं. मित्र पक्षांची त्यांना गरज नव्हती. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांना स्थान देण्यात आलं. जुन्या भारतातली काँग्रेस, राज्यशास्त्राच्या व्याखेनुसार एक राजकीय पक्ष नव्हता. कारण विविध विचारधारा, नेते आणि कार्यक्रम या पक्षामध्ये होते. काँग्रेसची रचना एखाद्या आघाडीसारखी होती. त्यामुळे सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधींना आव्हान देऊ शकले. मात्र इंदिरा गांधींच्या युगात काँग्रेस पक्षाची बांधणी नेहरू-गांधी घराण्याभोवती करण्यात आली. त्यातून काँग्रेसचं आघाडीचं स्वरूप नष्ट झालं. अनेक नवे प्रादेशिक पक्ष उदयाला आले.\nभारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली. आजवरच्या आघाड्यांपेक्षा या आघाडीचं स्वरूप वेगळं होतं आणि आहे. सूर्याभोवती फिरणारे नवग्रह अशी रालोआची रचना आहे. त्यामध्ये भाजप हा सूर्य तर अन्य पक्ष ग्रह, उपग्रह. त्यामुळे ही आघाडी अन्य कोणत्याही आघाड्यांपेक्षा स्थिर होती व आहे. रालोआमध्ये आपल्या विरोधी विचाराच्या राजकीय पक्षांनाही भाजपने स्थान दिलं. उदाहरणार्थ, जनता दल (संयुक्त). मात्र ग्रहमालेच्या केंद्रस्थानी आपणच असू अशी दक्षता घेतली. त्यासाठी अयोध्येतील राममंदिर, काश्मीर संबंधीचं ३७० कलम आणि समान नागरिक कायदा हे विषय सरकारच्या विषयपत्रिकेवरून दूर केले. नव्या भारताची मांडणी करताना पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र असेल आणि मुसलमान व अल्पसंख्य यांनी हिंदुंच्या उपकाराखाली आपलं धार्मिक स्वातंत्र्य जोपासावं, ही भूमिका जनमानसात रुजवण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध जनसंघटना, उदाहरणार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना, सनातन धर्म, अभिनव भारत, हिंदू महासभा यांचा खुबीने वापर केला.\nमात्र निवडणुकीच्या राजकारणात विविध प्रादेशिक पक्षांना सोबत घेतलं. तामिळनाडूपासून काश्मीर आणि कच्छपासू�� नागालँण्डपर्यंत सुमारे ४१ विविध राजकीय पक्षांना रालोआमध्ये सामावून घेण्यात आलं. त्यापैकी काही पक्ष आघाडीतून बाहेर पडले, तर काही पक्ष पुन्हा आघाडीत आले. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये भाजपची सत्ता १० राज्यांमध्ये होती, गोवा आणि महाराष्ट्रातील सत्तेत भाजपची भूमिका थोरल्या भावाची आहे, तर बिहार, तमिळनाडू, मेघालय, नागालँण्ड आणि मिझोराममधील सत्तेत भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रदीर्घकाळ भाजपची सत्ता होती. पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, पुद्दूचेरी, ओडीशा या राज्यांमध्ये मित्रपक्षांद्वारे भाजप सत्तेत होता. नव्या भारताची कल्पना भाजपने देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवली होती. या पार्श्वभूमीवर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांची आखणी भाजप करत होता.\nनरेंद्र मोदी हाच ब्रँण्ड व कार्यक्रम. पाकिस्तानला धडा शिकवणे, देशाच्या सुरक्षिततेबाबत झिरो टॉलरन्स वा संपूर्ण असहिष्णुता आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्याची हमी हा संदेश, अशी व्यूहरचना भाजपने आखली. निवडणूक आयोग, न्यायसंस्था, रिझर्व बँक, प्रसारमाध्यमं आणि जाहिराती यांच्यामार्फत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी सर्व यंत्रणा पक्षाने सज्ज केल्या. विविध राज्यांमध्ये पडतं घेऊन मित्र पक्षांशी युती वा आघाडी करण्याला प्राधान्य देण्यात आलं. ज्या राज्यात आपला पाया भक्कम आहे, तिथे पक्षसंघटना भक्कम करणं, सोशल मीडिया वा सामाजिक माध्यमांपेक्षा अधिक भर मतदारांपर्यंत पोहोचण्यावर देण्यात आला. मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी, त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीनुसार निवडणुक प्रचाराच्या भूमिकेत व व्यूहरचनेत बदल करण्यासाठी अनेक छोटे-मोठे नेते, व्यावसायिक संस्था यांची कुमक, थोडक्यात शिस्तबद्ध पक्षसंघटना हा भाजपच्या कार्यपद्धतीचा गाभा होता.\nमोदी-वादी आणि मोदी-विरोधी असं निवडणुकीचं स्वरुप झाल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, जीएसटी, नोटाबंदी इत्यादी सर्व विषय पिछाडीवर गेले. मोदींच्या विरोधात आघाडी करणारे दर आठवड्याला पंतप्रधान बदलतील, तुम्हाला मजबूर सरकार हवं की मजबूत सरकार, असा प्रश्न प्रचारात ऐरणीवर आणण्यात आला. जिथे गरज आहे तिथे घराण्यांना, जातींच्या समीकरणाला स्थान दिलं, पण पक्षहिताला प्राधान्य देऊन. विरो���कांची जाती व धर्माच्या बेरीज-वजाबाकीची गणितं त्यामुळे उधळली गेली. कारण त्यांची भिस्त संघटनेवर नव्हती.\nउत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांत भाजपने अद्ययावत पक्ष कार्यालयं उभारली. सर्व जिल्ह्यांतील पक्षसंघटना एका केंद्रीय यंत्रणेने जोडली गेली. प्रत्येक मतदारसंघातील जाती, पोटजाती व धार्मिक समुदायांची खडान् खडा माहिती संग्रहित होऊ लागली. त्यानुसार मतदारसंघनिहाय व्यूहरचना निश्चित होऊ लागली. मुरब्बी राजकारणी, स्थानिक नेते, व्यावसायिक संस्था यांचा त्यामध्ये सहभाग होता. भाजपला स्वबळावर लोकसभेत ३०० चा आकडा पार करायचा आहे, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. त्यानुसार प्रत्येक राज्यात व मतदारसंघात व्यूहरचना केली जाऊ लागली. उत्तर प्रदेशात सर्व यादव, सर्व जाटव वा सर्व जाट वा सर्व मुस्लीम मतं विविक्षित राजकीय पक्षांकडे नसतात, याची पक्की खूणगाठ बांधण्यात आली. ठाकूर आणि ब्राह्मण यांच्यातला अंतराय दूर करण्यासाठी पावलं उचलण्यात आली. उच्चवर्णींयांची भक्कम युती करून, यादवांच्या वर्चस्वाला कंटाळलेले अन्य मागासवर्गीय, जाटवांच्या नेतृत्वाने भेदरलेले दलित, काँग्रेसकडे वळणारे मुसलमान मतदार यांची मतदारसंघनिहाय मोट बांधण्यात आली. समाजवादी पार्टी असो की बहुजन समाज पार्टी कोणीही अशी व्यावसायिक पक्षसंघटना उभारली नव्हती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांची अद्ययावत कार्यालयं नव्हती. त्यांची भिस्त स्थानिक नेते, कार्यकर्त्यांवर त्यांच्या जनसंपर्कावर होती. स्थानिक नेत्यांचे राग-लोभ, मानापमान होतेच. मायावती पंतप्रधान होण्यासाठी, यादव व मुसलमान अर्थात समाजवादी पार्टी मदत करते आहे, यासाठी जाटव व अन्य दलित भरभरुन मतं पारड्यात टाकतील, मतांची विभागणी टळली की आपण विजयी होऊ, अशा दिवास्वप्नात सपा-बसपा-राजदचे नेते-कार्यकर्ते मश्गूल होते.\nबंगालमध्ये मुसलमानांची संख्या २८ टक्के आहे. तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये ही मतं विभागली जातात. तृणमूल काँग्रेसच्या सरकारने उर्दू भाषेला प्रोत्साहन दिलं, मुसलमानांचा अनुनय केला ह्याचा राग हिंदूंमध्ये होता. बंगाली अस्मितेवर कुरघोडी करण्यासाठी हिंदू अस्मितेला आवाहन करण्याची रणनीती भाजपने अवलंबिली. पक्षाच्या मिरवणुका आणि प्रचारात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्���ा. देव-देवतांच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला. निवडणूक आयोगाने डोळ्यांवर काळी पट्टी ओढून घेतली होती. त्याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्यांची कुमक भाजपच्या तंबूत दाखल झाली. कारण एकच, ममता बॅनर्जी यांना धडा शिकवायचा. ही व्यूहरचना यशस्वी झाली. एकेकाळच्या लाल राज्यात भगव्याचा प्रवेश झाला.\n१७५७ साली प्लासीची लढाई झाली. या लढाईत बंगालचा नबाब सिराज उद्दौलाकडे पन्नास हजारांची फौज होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे केवळ ३००० सैनिक होते. नबाबाचा वजीर, मीर जाफर, मुर्शिदाबादचा नगरशेठ, जगत शेठ इत्यादिंनी ब्रिटिश ईस्ट कंपनीशी संधान बांधलं होतं. युद्धाच्या वेळी मीर जाफरचं सैन्य तटस्थ राह्यलं. नबाबाच्या फौजेची दाणादाण उडवली कंपनीच्या कवायती फौजेने. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये नेमकं हेच घडलं. भाजप विरोधकांची मदार सरंजामशहांवर होती. या बाजारबुणग्यांचा धुव्वा भाजपच्या शिस्तबद्ध संघटनेने उडवला. अनेक मीर जाफर आणि जगत सेठ भाजपच्या गोटात दाखल झाले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राज्यकारभाराचा वेगळा विचार घेऊन आली होती. तिची संघटनात्मक रचना आणि रणनीतीही वेगळी होती (मराठी लोकांना पानिपतच्या पराभवाचं दुःख आजही होतं. पानिपतची लढाई प्लासीच्या पाडावानंतर झाली. मुघल साम्राज्यातील सुपीक प्रांत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला होता, हे त्यांच्या गावीही नव्हतं).\nभारताची कल्पना संरजामदारांच्या हाती होती. त्यामुळे ती जुनी ठरली. नव्या भारताची कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक नेता व भक्कम संघटना भाजपने उभारली. मतदारांपुढे दोनच पर्याय होते- सिराजउद्दोलाला पाठिंबा द्यायचा की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पाठीशी उभं राह्यचं मतदारांनी दुसरा पर्याय निवडला. त्या भानगडीत भारताचा आत्मा हरवला आहे, पण इतिहास कधीच एका निश्चित दिशेने घडत नसतो. वा समाज एका सरळ रेषेत वाटचाल करत नसतो\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर द���ल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nअर्थवृत्तसोने महागले ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा भाव\nक्रिकेट न्यूजIND vs AUS: भारताने अखेर लाज राखली, तिसऱ्या वनडेमध्ये मिळवला धमाकेदार विजय\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\n आईने स्वत: च्याच मुलाला २८ वर्ष कोंडून ठेवले\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nअहमदनगरपुजाऱ्यांना अर्धनग्न म्हटल्याने साई मंदिरातील ड्रेसकोड वादाला नवं वळण\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/29/rbi-lakshmi-vilas-bank-npa-shareholders-disapproved-seven-of-the-board-members/", "date_download": "2020-12-02T19:48:30Z", "digest": "sha1:GTO4NRRDX6L75IPA4ZW7W7CF3HTGSFXW", "length": 6418, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "94 वर्ष जुन्या बँकेवर मोठे संकट, आरबीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय - Majha Paper", "raw_content": "\n94 वर्ष जुन्या बँकेवर मोठे संकट, आरबीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय\nजवळपास 94 वर्ष जुन्या खाजगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या मॅनेजमेंटमध्ये अलबेल नसल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) यात दखल देण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या दैनंदिन कामकाजावर नजर ठेवण्यासाठी तीन सदस्यीय संचालक समिती स्थापन करण्यास आरबीआयने मंजूरी दिली आहे.\nही समिती अंतरिम व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विवेकाधिकार शक्तींचा वापर करेल. यात तीन स्वतंत्र संचालक मीता माखन, शक्ती सिन्हा आणि सतीश कुमारारा कालरा यांचा समावेश आहे. समितीचे अध्यक्ष मीता माखन या आहेत. समभागधारकांनी बँकेच्या सातही संचालकांना बरखास्त केल्यानंतर आरबीआयने ही मंजुरी दिली आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरधारकांनी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओसह सातही संचालक व ऑडिटर्सला बरखास्त केले.\nदुसरीकडे, नवीन बोर्डाने गुंतवणूकदारांना बँकेची रोख स्थिती समाधानकारक असल्याचे आश्वासन दिले आहे. सोबतच ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. बँकेनुसार, गुंतवणूक, ग्राहक, बाँडधारक आणि कर्जदात्यांनी पुर्णपणे निश्चिर रहावे. बँक कायद्यानुसार आवश्यक असलेली सर्व माहिती सार्वजनिकपणे जाहीर करेल.\nबँकेने लघु आणि मध्यम उद्योगांऐवजी मोठ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केल्यानंतर समस्या सुरू झाली. फार्मा कंपनी रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्या एकायुनिटला बँकेने 720 कोटी रुपयांचे कर्ज दिले. 2016 मध्ये दिलेल्या कर्जापासूनच सर्व समस्या सुरू झाली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/i-would-love-to-go-in-bigg-boss-marathi-2-house-again-once-i-am-fit-says-shivani-surve/videoshow/69870629.cms", "date_download": "2020-12-02T19:05:32Z", "digest": "sha1:EIM3TWWHXOA5ACYOY4IZVGXONNC7MJYH", "length": 5214, "nlines": 70, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवानी सुर्वेला पुन्हा जायचंय बिग बॉसच्या घरात\nबिग बॉसच्या मराठीच्या दुसऱ्या पर्वात सर्वाधिक चर्चा रंगली ती शिवानी सुर्वेची. मागच्या आठवड्यात शिवानीनं बिग बॉसचं घर सोडलं.मात्र, आता तीला पुन्हा बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा आहे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ : मनोरंजन\nमराठी अभिनेत्याने मुलासोबतचा शेअर केला मजेशीर व्हिडिओ, ...\nसुशांत तुझ्यासाठी... अंकितानं शेअर केला 'हा' डान्स व्हि...\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकारांचा 'बिगीनी शू...\nमराठीत बोलत श्रीराम नेने यांनी माधुरी दीक्षितसमोरच खाल्...\nअंकिता लोखंडेनं बॉयफ्रेंड विकी जैन सोबत केला भन्नाट डान...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/jalna-farmer/", "date_download": "2020-12-02T19:14:57Z", "digest": "sha1:YDUVMS675FCGVTN67UEJGM76DT7YHWVR", "length": 4397, "nlines": 85, "source_domain": "ainnews.tv", "title": "jalna farmer Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nअपुऱ्या पावसामुळे काही दिवसापूर्वी दुबार पेरनी केलेली पिकेही धोक्यात…\nपावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही एकही चांगला पाऊस पडला नाही. जेमतेम पडलेल्या हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केल्याली पिके आता कोमेजून जात आहेत. अंकूरलेल्या कपाशी बियांनाचे कोम बाहेर पडुन अंकुर फुलण्याअगोदर दुष्काळाच्या चटक्यात…\nVideo: निराश झालेल्या शेतकऱ्याने कोबीचे गड्डे चक्क फावड्याने फोडले\nयोग्य दर मिळत नसल्याने जालन्यातील एका शेतकऱ्याने निराश होऊन आपल्या शेतातील कोबीचे गड्डे चक्क फावड्याने फोडले. तसेच टोमॅटोदेखील फेकून दिले. प्रेमसिंग चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे आणि जालन्याच्या पाहेगावात त्यांची शेती आहे. शेतकऱ्यांनी…\nअभय हंचनाळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘मसिआ’ची अर्धवार्षिक सर्व साधारण सभा\nनितीन राऊतांचा शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच केला गेम : बबनराव लोणीकर\nबीडमध्ये भीषण अपघात, ‘वंचित’च्या लातूर जिल्हाध्यक्षांसह…\n‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’ खासदार सुप्रिया सुळेंची…\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/love-at-first-sight-rohanpreet-singh-opens-up-about-neha-kakkar-dcp-98-ssj-93-2324998/", "date_download": "2020-12-02T18:48:15Z", "digest": "sha1:76P6JQMKINJWQOQ33ZXRKVXETQP2W3XD", "length": 12430, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "love at first sight rohanpreet singh opens up about neha kakkar dcp 98 ssj 93 | ‘…आणि तिने होकार दिला’; नेहा-रोहनप्रीतची प्यारवाली लव्हस्टोरी | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\n‘…आणि तिने होकार दिला’; नेहा-रोहनप्रीतची प्यारवाली लव्हस्टोरी\n‘…आणि तिने होकार दिला’; नेहा-रोहनप्रीतची प्यारवाली लव्हस्टोरी\nपाहा, नेहा- रोहनप्रीतची भन्नाट लव्हस्टोरी\nबॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांचं लग्न होऊन बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे नेहाच्या लग्नातील प्रत्येक सोहळा विशेष गाजला. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये नेहा-रोहनची चर्चा सुरुच आहे. यामध्येच सगळ्यांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी होती. या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्यामुळेच अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत नेहा- रोहनने त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी सांगितली आहे.\n“आमच्या प्रेमाची सुरुवात झाली ती नेहा दा व्याह या गाण्याच्या शूटपासून. सेटवर बऱ्याच वेळा मी त्याचं निरीक्षण केलं, तो प्रत्येकाशी आदराने आणि नीट वागत-बोलत होता. त्यामुळे मी आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या मुलांमध्ये मला तो जास्त क्यूट वाटत होता. त्याला पाहिलं की मला कायम असं वाटायचं हा फक्त माझा आहे”, असं नेहा म्हणाली. विशेष म्हणजे नेहाप्रमाणेच रोहनप्रीतनेदेखील त्याच्या प्रेमाची कबुली दिल्याचं त्याने सांगितलं.\nआणखी वाचा- नेहा कक्करचा रोका झाला, समोर आला व्हिडीओ\n“मला ती सगळ्या मुलींच्या तुलनेत वेगळी वाटली. त्यामुळे एक दिवस हिंमत करुन मी तिच्या समोर गेलो आणि तिला प्रपोज केलं. विशेष म्हणजे तिनेदेखील मला होकार दिला”, असं रोहनप्रीत म्हणाला.\n नेहाच्या लग्नातील काही खास क्षण\nदरम्यान, नेहा आणि रोहनप्रीत यांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली. यंदा २०२० मधील कलाविश्वातील सर्वात गाजलेला विवाहसोहळा म्हणून या दोघांच्या लग्नाकडे पाहिलं जातं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 Photo : ‘रश्मी रॉकेट’मधील तापसीचा फर्स्ट लूक; साकारतेय अ‍ॅथलिटची भूमिका\n2 जर अभिषेक “बच्चन” नसता…, अभिषेकने केले ट्रोलरलाच ट्रोल\n3 मोनालिसाचा ‘करंट’ देणारा अंदाज पाहिलात का\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/competitive-exams-and-social-media/", "date_download": "2020-12-02T18:53:33Z", "digest": "sha1:LBGBPJCMLVCE4EZ2DBXD7JPITLUQ5WKJ", "length": 17276, "nlines": 168, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा वापर कसा करावा ? | Mission MPSC", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा वापर कसा करावा \nआज मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयाचा वापर वाढलेला आहे. बदलत्या परिस्थतीशी जुळवुन घेण्यासाठी त्याची सध्याच्या स्पर्धेच्या युगात गरज निर्माण झाली आहे. परंतु त्याचा मर्यादीत आणि विधायक कामासाठी वापर होणे गरजेचे आहे.\nआज विविध प्रशासकीय कामांमध्ये व्यवसायिक कामांमध्ये सोशल मिडीयाचा वापर वाढलेला आहे. स्पर्धा परीक्षा पण यातुन सुटलेले नाही. परंतु याचा वापर योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. त्याचा वापर आपल्या कामापुरता मर्यादीत करावा त्याला सर्वस्व बनवायला नको. स्पर्धेच्या युगात focused असणे खुप गरजेचे आहे. जे उमेदवार focused study करतात त्यांना हमखास यश मिळते. त्यामुळे सोशल मिडीयातून काय घ्यावे आणि काय घेऊ नये\nहे माहितीचे युग आहे. परंतु भरपुर माहिती असणाऱ्यापेक्षा योग्य आणि authentic माहिती असणारा आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करणारा यशस्वी होते. उदा.’Project tiger‘ बद्दल Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Project_Tiger) वर पण माहिती उपलब्ध आहे. परंतु पर्यावरण मंत्रालयाच्या Project Tiger (http://projecttiger.nic.in/)या वेबसाईट वरील माहिती ही authentic मानले जाते त्यामुळे सोशल मेडियावर येणारी माहितीची सत्यता पडताळणे गरजेचे ठरते त्यामुळे Facebook, WhatsApp यावर येणाऱ्या माहितीची सत्यता पडताळा अथवा कोणता source वापरायचे ते ठरवा.\nसध्या मोठ्या प्रमाणवर Facebook आणि WhatsApp वर स्पर्धा परीक्षा study group सक्रिय आहेत. या ग्रुपवर जरूर join करा परंतु खालील बाबी तपासून पहा-\n१. या ग्रुप वर परीक्षेच्य़ा स्वरुपानुसार मार्गदर्शन मिळते का \n२. जे प्रश्न या ग्रुपवर टाकलेले असतात त्या स्वरूपाचे प्रश्न सद्याच्या परीक्षेत विचारले जातात का \n३. या ग्रुपवर अभ्यासाव्यतिरीक्त इतर गोष्टी जशा की, जोक्स शेअर करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज, काही वादाचे विषय (अमिरखान प्रकरणासारखे) आणि त्यावरील चर्चा काही सामाजिक संघटनंचे जाहीरनामे आणि न संपणाऱ्याफालतु विषयावरील चर्चा तर होत नाहीत ना हे पहावे.\n४. आपण ज्या प्रमाणावर ज्या ग्रुपवर वेळ घालवटो त्यातून मिळणार output पुरेसे आहे का \n५. नकारात्मक विचार प्रवृत्तीचा उमेदवाराच group तर नाही ना \n६. अशा ठिकाणी नवख्या उमेदवाराला study बद्दल योग्य मार्गदर्शन मिळते का \nवरील बाबीची उत्तरे तपासून या group वर चे सदस्य व्हा.\nस्पर्धा परीक्षेची तयारी करताना मनोहर भोळे सरांनी त्यांच्या ‘अभ्यास ते अधिकारी’ पुस्तकात ‘ON’आणि ‘OFF’ ची अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे. ‘ सोशल मिडिया आणि अभ्यास’ यामध्ये ती तांतोतंत लागु पडते.\nFacebook वर ‘Likes’ आणि ‘Comments’ करण्यात वेळ वाया घालवू नका. स्पर्धा परीक्षेत ���रा तुमचा कस लागतो एक-एक सेकंद महत्वाचा आहे आणि जो या वेळेचे महत्व समजेल, तोच या स्पर्धा परीक्षा मध्ये पुढे जाईल. ज्या वेळेस आपण likes अथवा comments करत असतो त्यावेळेस आपण ज्यावर आपण Likes आणि Comments करतो नकळत आपण त्यामध्ये Invole होतो आणि आपले लक्ष study मध्ये लागत नाही.तुम्हीच ठरवा तुम्हाला कुठे जायचे आहे\nसाधारणत: या परीक्षेत २१ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संख्या जास्त आहे. या वर्गामध्ये सोशल मिडियाचे आकर्षण आणि वापरही जास्त असतो. परंतु हा काळ पण त्यांना स्वतःचे करिअर घडविण्यासाठीचा उमेदीचा काळ असतो आपल्या व्यक्तिमत्वाला परिवक्वता आणण्याची ही योग्य वेळ असते आणि या वयात आपण चुकीच्या मार्गाकडे वळतो. ज्याचा परिणाम आपल्या करिअर वर होतो आपण वेगवेगळ्या विचार सरणीकडे झुकलो जातो आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होतो या विचारसरणी सोशल मिडियाव्दारे आपल्याला प्रभावित करत असतात तुम्ही ठरवायचे आहे की, अभ्यास करून करिअर घडवायचे कि, कोणत्या तरी विचारसरणीचा भाग होऊन स्वतःला अधोगतीकडे घेऊन जायचे. माझे ऐका या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या नवीन उमेदवारांनी सोशल मिडिया पासून दूर रहावे.\nसोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर हा मुलाखतीच्या काळात होतो. यामध्ये Facebook आणि WhatsApp वर ग्रुप तयार करता येऊ शकतात. ज्यामध्ये झालेल्या मुलाखतीचे शेअरिंग, चर्चा, विविध विषयावर माहितीची देवाण-घेवाण, मुलाखतीची तंत्रे, त्याचबरोबर एखाद्या प्रश्नावरील विविध कोनातील उत्तरे याबाबतीत चर्चा, चांगल्या संदर्भसुचीची देवाणघेवाण केली जाऊ शकते. याचा फायदा मला माझ्या मुलाखतीच्या वेळी खुप चांगल्या प्रकारे झाला.\nपरीक्षेचे स्वरूप ज्या प्रकारचे आहे त्या पध्दतीने अभ्यास करायलया हवा. पूर्व आणि मुख्य परीक्षा या Objective Type च्या आहेत. त्यामुळे अभ्यासाबरोबर जास्तीत जास्त प्रश्न सोड़वण्यावर भर असावा आणि WhatsApp वर आणि facebook वर टाकलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून बाजारातून चांगले प्रश्नपत्रिकेचे पुस्तक खरेदी करा तर मुलाखत ही बोलण्याची परिक्षा आहे तर वाचनाबरोबर बोलण्याचा सराव महत्वाचा आहे. काही group तशा प्रकारे कार्ययत आहेत. मिशन एमपीएससीच्या व्हाॅटसअॅप ग्रुपविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nआपण तयार केलेल्या नोटस् इतरांना द्यावयाचा नाहीत, असी एक भुमिका काही उमेदवारांमध्ये दिसून येते त्यामुळे त्यांचे स्पर्धा विश्व हे मर्यादीत स्वरूपाचे बनते आणि ही वृत्ती त्याच्या प्रगतीच्या आड येते. परंतु WhatsApp च्या व्दारे जर अभ्यास वाटून केला तर तुम्हाला ‘ GIVE & TAKE’ या सुत्रानुसार जर शेअर केला तर त्याचा नक्कीच फायदा होतो. उदा. जर प्रत्येकांनी ‘INDIA YEAR BOOK’ मधील विषय वाटून घेतले आणि त्यावर short मध्ये notes आणि त्या शेअर तर अभ्यास सोपा होईल आनंदमय होईल आणि कमी वेळात अभ्यास पूर्ण करु शकाल.\nसोशल मिडिया एक साधन आहे. साध्य नाही याचे भान सतत ठेवायला हवे. माझ्या मते साधारणतः दररोज 1 तासापेक्षा जास्त वेळ यासाठी नका ठराविक दिवसातील काही वेळ यासाठी राखून ठेवा. जास्तीत जास्त वेळ हा पुस्तकांचे चांगल्या प्रकारे वाचन आणि त्याचे चिंतन आणि प्रश्नपत्रिकाचा सराव यावर करायला हवे.\nखुप अभ्यास करा. कधीही नाउमेद होऊ नका. जीवनात आपले चांगलेच होणार आहे ही भावना सतत मनात असु दया. जोपर्यत यश मिळत नाही तोपर्यत सातत्यपूर्ण १०० टक्के प्रयत्न करा.सोशल मिडियाचा चांगला वापर करा पण त्याच्या आहारी जाऊ नका.आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसु पाहण्यासाठी लढा. – अजित प्रकाश थोरबोले\n(लेखक अजित थोरबोले हे नांदेड येथे परि.उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असून सरांच्या Ajit’s MPSC Tips या ब्लॉगच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. सरांच्या इतर पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nविद्यार्थी मित्रांनो यानंतर हि तुमचे काही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सद्वारे विचारू शकतात. लेख आवडल्यास सोशल मिडियावर नक्की शेअर करा. नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC\nराज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०१६ - १०९ जागा\nविक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप - १\nएमपीएससी : सामान्य अध्ययन पेपर १ ची तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.apg29.nu/mr/viktig-bakgrundsfakta-till-det-kristna-julbudskapet", "date_download": "2020-12-02T19:06:02Z", "digest": "sha1:SGNQNMWFP4GTG2R2462F45JPYH3I6T2X", "length": 6517, "nlines": 77, "source_domain": "www.apg29.nu", "title": "| Apg29", "raw_content": "\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: कर���ात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2020-12-02T18:24:58Z", "digest": "sha1:CSU42FVU66SADX7ZWYAAQ6FRNDF5J4Y4", "length": 8868, "nlines": 117, "source_domain": "navprabha.com", "title": "पार – उसगाव येथे अपघातात एक ठार | Navprabha", "raw_content": "\nपार – उसगाव येथे अपघातात एक ठार\n>> सलग दुसर्‍या दिवशी रस्ता अपघातात बळी\nपार – उसगाव येथील नेस्ले कंपनीजवळ काल गुरूवारी संध्याकाळी चारचाकी वाहन आणि मोटरसायकल यांच्या झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार विठ्ठल बाबू फोंडे (३२ वर्षे, बोळकर्णे – साकोर्डा ) यांचे निधन झाले.\nउसगाव येथे बुधवारी झालेल्या एका वाहन अपघातात एक युवक व एका युवतीचे निधन झाले होते. तर गुरूवारी पार उसगाव येथे झालेल्या वाहन अपघातात एकाचे निधन झाले. या अपघातात मोटरसायकलस्वार विठ्ठल फोंडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना इस्पितळात नेत असताना वाटेत त्य���ंचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.\nदरम्यान, सलग दुसर्‍या दिवशीही उसगाव येथे रस्ता अपघातात आणखी एकाचा नाहक बळी गेल्याने वाहनचालक धास्तावले आहेत. सुसाट वाहने चालवणार्‍यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nगोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची...\nकोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा\n>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...\nनोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...\nआंदोलक शेतकर्‍यांनी फेटाळला अमित शहांचा चर्चेचा प्रस्ताव\nकेंद्रीय कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि ह���याणातील शेतकर्‍यांचे काल चौथ्या दिवशीही दिल्ली सीमेवर आंदोलन सुरू होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nashik-local-news/nylon-kittens-should-be-banned/articleshow/73236972.cms", "date_download": "2020-12-02T19:13:13Z", "digest": "sha1:J5UESNO4PAO2G5E5DGI6U36R63VICDL4", "length": 8062, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनायलॉन मांज्यावर सक्तीची बंदी करायला हवी\nनायलॉन मांज्यामुळे लोकांसह पशु पक्षांनाही दुखापत होती असे अनेक प्रकार दरवर्षी घडतात,जादातर पक्षणांचे मोठ्या प्रमाणात बळी जातात,यामुळे नायलॉन मांज्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे व त्याच बरोबर ऑनलाईन मांज्याची विक्री ही जोरदार चालु आहे आहे त्यांवर सुद्धा कारवाई करायला हवी.जेणेकरून होणाऱ्या घटना टळतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनायलॉन मांजा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची आज बैठक\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nदेशब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटास��बत अनलिमिटेड कॉलिंग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-12-02T19:40:21Z", "digest": "sha1:XLOMNT6JJGMSWRKRONTJMQ572T5FHQTO", "length": 3495, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बाळा नांदगावकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबाळा नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अधिकारी आहेत\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १७ ऑक्टोबर २०२०, at १३:०४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०२० रोजी १३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-12-02T19:16:05Z", "digest": "sha1:KELTU3LGX3ARCOT5BUOLPOOAHHSZVBZE", "length": 2748, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८०४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १८०४ मधील जन्म\n\"इ.स. १८०४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०७:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affair-03-november-2018/", "date_download": "2020-12-02T18:44:39Z", "digest": "sha1:LMPHMLV6KZM7HJBI4EFBKX3Z7CNEZLM4", "length": 9696, "nlines": 152, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affair 03 November 2018 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nसहा उल्का पृथ्वीजवळून जाणार\nदरवर्षी किमान दहा ते बारा उल्का पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात. आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे १५० उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत. अजूनही काही उल्का पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यापैकी काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात. सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीजवळून सुमारे १०७ उल्का जात असून त्यातील सहा उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत.\nरविवार, चार नोव्हेंबरला ‘अ‍ॅस्टेरॉईड अ‍ॅटेन २०१४ यूव्ही-१’, ‘अ‍ॅटेन २००२ व्हीई-६८’, सहा नोव्हेंबरला ‘अपोलो टीएफ-३’, सात नोव्हेंबरला ‘अ‍ॅटेन २०१० व्हीओ’, नऊ नोव्हेंबरला ‘अपोलो २०१५ टीएल-१७५’, १२ नोव्हेंबरला ‘अपोलो २०१८ क्यूएन-१’ या उल्का पृथ्वी जवळून जाणाऱ्या आहेत. या सर्व उल्का ६१ ते १५० फूट व्यासांच्या असून त्या (०.०१० ते ०.०५० खगोलीय एकक) चंद्राच्या कक्षेजवळून लांबून जात आहेत.\nया उल्का धोकादायक श्रेणीत नाहीत. तरी चंद्र किंवा इतर ग्रहांच्या गुरुत्वामुळे दिशा बदलल्यास धोक्याच्या ठरू शकतात. अवकाशातील बहुतेक उल्का ह्य लघुग्रहांच्या पट्टय़ातच आहेत. त्यात एक किलोमीटर आकाराच्या १९ लाख उल्कांचा समावेश आहे.\nअखेर अमेरिकेकडून भारतासह आठ देशांना\nइराणचे तेल घेण्याची सवलत\nइराणकडून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेने घातलेले निर्बंध येत्या पाच नोव्हेंबरपासून लागू होत असताना अमेरिकेने भारतासह अन्य सात देशांना या निर्बंधातून सवलत दिली आहे. जपान, भारत, दक्षिण कोरिया आणि अन्य काही देशांना इराणकडून तेल विकत घेण्यास अमेरिकने अनुमती दिली आहे. इराणची आर्थिक कोंडी करण्याचे ट्रम्प प्रशासनाचे लक्ष्य आहे. अमेरिकेने परवानगी दिली असली तरी भारतासह अन्य देशांना मुबलक प्रमाणात इराणकडून तेल विकत घेता येणार नाही.\nभारत���कडून इराणी तेल आयातीत ३0% कपात\nदरम्यान, भारताने इराणच्या तेलाची आयात तब्बल ३0 टक्क्यांनी कमी केली आहे. इराणचे तेल आयात करण्यात अमेरिकेकडून सवलत मिळावी, यासाठी ही कपात करण्यात आली. त्याच आधारावर अमेरिकेने भारताला निर्बंधांतून सवलत दिली आहे. रिलायन्ससारख्या काही कंपन्यांनी इराणचे तेल खरेदी करणे आधीच थांबविले आहे. एस्सार-नायरा ही खाजगी कंपनी मात्र स्पॉट मार्केटमधून अजून इराणी तेल उचलत आहे.\nरिझर्व्ह बँक, भारत सरकारच्या वादावर नाणेनिधीची नजर\nभारतसरकार आणि रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया यांच्यात सुरू असलेल्या वादविवादाकडे आमचे बारकाईने लक्ष असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. जगातील कुठल्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोड करण्याच्या हालचालींना आपला विरोध असल्याचेही नाणेनिधीने म्हटले आहे.\nकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेवर टीका केली होती. २00८ ते २0१४ या काळातील बेछूट कर्ज वाटपावर नियंत्रण ठेवण्यास रिझर्व्ह बँक अपयशी ठरली असून, त्याचा परिणाम म्हणून देशातील आजची अनुत्पादक भांडवलाचे संकट निर्माण झाले आहे, असे जेटली यांनी म्हटले होते. रिझर्व्ह बँकेवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.\nनियमित अपडेट मिळवण्यासाठी ‘मिशन एमपीएससी’ला फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.\nस्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटना\nफौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=420&Itemid=610&limitstart=4&fontstyle=f-smaller", "date_download": "2020-12-02T18:29:15Z", "digest": "sha1:JYVY2RK2KOMLKLBEWJZUFO5MO5Y7EFUC", "length": 2586, "nlines": 64, "source_domain": "saneguruji.net", "title": "पत्री", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 02, 2020\nमजला तुझ्यावीण जगी नाही कोणी\nमजला तुझ्यावीण जगी नाही कोणी\nसदा दीन या लोचनी येई पाणी\nमम कार्य जगी काय\nन कळे मला हाय\nस्थिती तात ही होत केविलवाणी\nजणू देई पाठीवरी कोणी गोणी\nघेऊन जा ठेवि निज पूज्य चरणी\nतव अल्प हातून होई न सेवा\nतव अल्प हातून होई न सेवा\nहुरहूर वाटे अहोरात्र जीवा\nमानी नित्य बोले असे फक्त देवा\nपरि काही ये ना करायास देवा\nझटती, मला वाटतो नित्य हेवा\nउतरे न हातात करु काय देवा\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2015/11/30.html", "date_download": "2020-12-02T19:21:41Z", "digest": "sha1:3RRVOIBBFXBMNBRSACAVTVCUK2WAFJB2", "length": 4803, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "30 नोव्हेंबरच्या आत कोल्हापूर टोलमुक्त होणार – चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युज30 नोव्हेंबरच्या आत कोल्हापूर टोलमुक्त होणार – चंद्रकांत पाटील\n30 नोव्हेंबरच्या आत कोल्हापूर टोलमुक्त होणार – चंद्रकांत पाटील\nटोलमुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या महिन्याभरात कोल्हापूर टोलमुक्त करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.\n30 नोव्हेंबरपूर्वी कोल्हापुरातले सर्व टोल बंद होणार, असल्याची माहिती पाटील यांनी दिली. येत्या 30 तारखेच्या आत नगर विकास विभाग यासंदर्भातली अधिसूचना जाहीर करेल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.\nदरम्यान टोलनाके बंद झाल्यानंतर आयआरबीला किती आणि कशी रक्कम द्यायची यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. सरकारच्या अधिसुचनेला न्यायालयात स्थगिती मिळू नये यासाठी सर्व बाबी सरकार तपासून पाहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे .रिपोर्टर\nफोटो गॅलरी महाराष्ट्र न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-12-02T18:40:46Z", "digest": "sha1:UXPS7MS4MAGMOFIP6A6R6SUVK56YRHXG", "length": 15986, "nlines": 337, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "किंगकिलर क्रॉनिकल ज्वेलरी - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खं��ित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपॅट्रिक रोथफस 'किंगकिलर क्रॉनिकल लायसन्स ज्वेलरी.\nपॅट्रिक रोथफस या लाइनसाठी किंगकिलर दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यांच्या डिझाइन प्रक्रियेत सक्रियपणे भाग घेते.\nगोल्ड किंगकिलर ज्वेलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nतेहलुची लोखंडी चाके हार\nइओलियन टॅलेंट पाईप मोहिनी किंगकिल्लर दागिने\nइओलियन टॅलेंट पाईप कानातले\nइओलियन टॅलेंट पाईप्स कफलिंक्स\nइओलियन टॅलेंट पाईप्स हार, कॉर्नर हँगिंग\nइओलियन टॅलेंट पाईप्स पिन, लॅपल शैली\nऑरीची ब्राझिन गियर मोहिनी\nऑरीची ब्राझिन गियर कानातले\nऑरीचा ब्राझिन गियर पिन\nवक्तृत्व आणि तर्कशास्त्र आकर्षण\nवक्तृत्व आणि तर्कशास्त्रातील कानातले\nकस्टम विंटीश कोर्टाची रिंग\nकोवोठे कोर्टाचे नाव रिंग सेट\nइओलियन टॅलेंट पाईप्स हार, बॅक हँगिंग\nइओलियन टॅलेंट पाईप्स पिन, ब्रोच स्टाईल\nइओलियन टॅलेंट पाईप्स पिन, टाय टॅक स्टाईल\nइओलियन टॅलेंट पाईप्स टाय क्लिप\nकोवोटे यांचे शीतल लटकन\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/02/93.html", "date_download": "2020-12-02T20:03:43Z", "digest": "sha1:VQEY4R2KA7AMTYKICWUVQBHVWQOFKEGG", "length": 8312, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद जिल्हयात जुगार अडयावर छापे 93 हाजाराचा चा माल जप्त: आठजनावर गुन्हा नोंद:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषउस्मानाबाद जिल्हयात जुगार अडयावर छापे 93 हाजाराचा चा माल जप्त: आठजनावर गुन्हा नोंद:\nउस्मानाबाद जिल्हयात जुगार अडयावर छापे 93 हाजाराचा चा माल जप्त: आठजनावर गुन्हा नोंद:\nरिपोर्टर: उस्मानाबाद येथिल आनंद नगर भागात आबासाहेब गोपाळराव रायबाण आनंदनगर याने बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त्‍ पैशाचे आमीष दाखवुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आला त्याचे कब्जात कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 2,140 रु.,1 मोबाईल 1,000/- असा एकुण 3,140 रूपयाचा माल पकडण्यात आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 25.02.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई विशेष पोलीस पथक, उस्मानाबाद यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.\nपोलीस स्टेशन भुम :- 1) प्रविण मुरलीधर पंडीत 2) वासुदेव गाढवे दोघे रा. भुम यांनी कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 18,000 हाजार रूपये 1 मोबाईल 2,000/- असा एकुण 20,000 रूपयाचा चा माल मिळुल आला आला आसुन त्यांचे विरुध्द दिनांक 25.02.19 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन भुम यांनी केली असुन प्रवीण मुरलीधर पंडीत यास अटक करण्यात आली आहे.\nपोलीस स्टेशन वाशी :- दहिफळ शिवारातील शेत गट नं 101 ब मध्ये चिंचेच्या झाडाखाली 1) रमेश आश्रुबा बोचरे 2) विकास त्रिंबळ शिंगोटे 3) सुदाम बाबासाहेब सातपुते तिघे रा. दहिफळ 4) आयुब अमर पठाण रा. पारगाव व इतर दोन हे बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी तिरट नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले त्यांचे कब्जात तिरट जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 2,980/- रु. ,3 मोबाईल . 7,000/- रु. 2 मोटारसायकल 60,000/- रु. असा एकुण 69,980/-रु. चा माल मिळुल आला. म्हणुन त्यांचे विरुध्द दिनांक 25.02.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन वाशी यांनी केली आहे.\nपोलीस स्टेशन आंबी :- कुक्कडगाव मधुन खंडेश्वर वाडी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत लिंबाच्या झाडाखाली सुभाष बळीराम जाधव रा. आंबी याने बेकायदेशीर जुगार खेळत व खेळवित असताना मिळुन आला त्याचे कब्जात कल्याण जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 360/- एकुण 365/-रु. चा माल मिळुल आला. म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 26.02.19 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे मजुका चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन आंबी यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2020-12-02T19:40:50Z", "digest": "sha1:VIUCXI4PCOZ7OPTUEAMHBL2MP6BHLCK3", "length": 58526, "nlines": 162, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हवामान बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्तमान किंवा अलीकडील आवश्यक नसलेल्या विस्तारित कालावधीसाठी हवामान नमुन्यांच्या सांख्यिकीय वितरणात बदल\nमहासाग���ाचे प्रवाह उबदार उष्णकटिबंधीय प्रदेशांमधून थंड ध्रुवीय प्रदेशात बरीच उर्जा वाहतूक करतात. शेवटच्या बर्फयुगाच्या आसपास होणारे बदल (तांत्रिक भाषेत सांगायचे तर शेवटचे हिमनदी) हे दाखवते की उत्तर अटलांटिक या भागात अचानक आणि मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. हवामान प्रणालीत येणा-या एकूण उर्जाचे प्रमाण जरी झाले नाही ” टी जास्त बदलू नका.\nजेव्हा हवामानातील बदल घडतात तेव्हा पृथ्वीच्या हवामान प्रणालीतील बदलांमुळे नवीन हवामान पद्धतींचा परिणाम होत असतो. हा काळानुसार वाढत राहतो. ही काळाचा कालावधी काही दशकांपासून ते कोट्यावधी वर्षे इतकी लहान असू शकतो. शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या भौगोलिक इतिहासादरम्यान हवामानातील बदलांचे अनेक भाग ओळखले आहेत.अलीकडेच, औद्योगिक क्रांतीनंतर ग्लोबल वार्मिंग चालविणार्‍या मानवी क्रियांचा हवामानाचा परिणाम वाढत्या प्रमाणात झाला आहे, [१] आणि त्या संदर्भात सामान्यत: या शब्दांचा वापर बदलला जाऊ शकतो.\nहवामान प्रणाली सूर्यापासून आपल्या जवळजवळ सर्व ऊर्जा प्राप्त करते. हवामान प्रणाली बाह्य जागेला उर्जा देखील देते. पृथ्वीवर येणारी आणि जाणारे उर्जा संतुलन आणि हवामान प्रणालीद्वारे उर्जा जाणे पृथ्वीचे ऊर्जा बजेट ठरवते. जेव्हा येणारी उर्जा जाणा-या उर्जापेक्षा जास्त असते, तेव्हा पृथ्वीचे उर्जा बजेट सकारात्मक असते आणि हवामान प्रणाली गरम होते. जर जास्त ऊर्जा गेली तर उर्जा बजेट नकारात्मक आहे आणि पृथ्वीला थंडपणाचा अनुभव आहे.\nपृथ्वीवरील हवामान प्रणाली माध्यमातून हलवून ऊर्जा अभिव्यक्ती पोहोचला आहे. हवामान भौगोलिक घटक आणि वेळ यानुसार आकर्षित करते. एखाद्या प्रदेशातील दीर्घकालीन सरासरी आणि हवामानातील बदल यामुळे प्रदेशाचे हवामान ठरते . हवामान बदल हा हवामानातील बदलाचा दीर्घकालीन आणि टिकाव आहे. जेव्हा हवामान प्रणालीच्या विविध भागांमध्ये जन्मजात नैसर्गिक प्रक्रिया उर्जा वितरणात बदल करतात.तेव्हा असे बदल अंतर्गत परिवर्तनशीलता चे परिणाम असू शकतात. उदाहरणांमध्ये पॅसिफिक डिकॅडल ओसीलेशन आणि अटलांटिक मल्टीडेकेडल दोलन सारख्या समुद्राच्या खो-यांमधील परिवर्तनशीलता समाविष्ट आहे. हवामानातील बदलांचा परिणाम बाह्य सक्तीने देखील होऊ शकतो, जेव्हा हवामानातील घटकांच्या बाहेरील घटनांनी प्रणालीत बदल घडवून आणला. सौर आउटपु�� आणि ज्वालामुखीय बदलामधील उदाहरणांचा समावेश आहे.\nहवामान बदलाचे समुद्री पातळीवरील बदल, वनस्पतींचे जीवन आणि मोठ्या प्रमाणात विलुप्त होण्याचे विविध परिणाम आहेत; त्याचा मानवी समाजांवरही परिणाम होतो.\n२.२ बाह्य हवामान सक्ती\nहवामान बदलांची सर्वात सामान्य व्याख्या म्हणजे सांख्यिकीय गुणधर्म (मुख्यतः त्याचा अर्थ आणि प्रसार )इ. चा [२] हवामानशास्त्रीय बदलांच्या [३] मध्ये बदल केला जातो. कारण,कोणत्याही कारणाशिवाय. [४] त्यानुसार अल निनोसारख्या काही दशकांपेक्षा कमी कालावधीत चढउतार हवामान बदलाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत.\n\"हवामान बदल\" हा शब्द बहुधा मानववंश हवामान बदलाला ( ग्लोबल वार्मिंग म्हणूनही ओळखला जातो) विशेषतः वापरला जातो. मानवी कृतीमुळे मानववंशातील हवामानातील बदल घडतात, पृथ्वीच्या नैसर्गिक प्रक्रियेचा एक परिणाम म्हणून हवामानातील बदलांच्या विरूद्ध. [५] या अर्थाने, विशेषत: पर्यावरणविषयक धोरणाच्या संदर्भात हवामान बदल हा शब्द मानववंश ग्लोबल वार्मिंगचा पर्याय बनला आहे. वैज्ञानिक जर्नल्समध्ये ग्लोबल वार्मिंगचा अर्थ पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होण्याचा संदर्भ असतो तर हवामान बदलामध्ये ग्लोबल वार्मिंगचा समावेश असतो आणि ग्रीनहाऊस गॅसच्या वाढत्या पातळीवर परिणाम होतो. [६]\nजागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) ने 1966 मध्ये 10 वर्षापेक्षा जास्त काळ कालावधीत सर्व प्रकारचे हवामान बदल करण्याच्या हेतूने संबंधित हवामानविषयक बदल प्रस्तावित केला होता.1970 च्या दशकात, हवामान बदलांच्या शब्दाने हवामान बदलांची जागा मानववंशीय कारणांवर केंद्रित करण्यासाठी बदलली आहे. कारण हे स्पष्ट झाले की मानवी क्रियाकलापांमध्ये हवामान बदलण्याची क्षमता आहे. हवामान बदलांची आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) आणि यूएन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) या titleात हवामान बदलाचा समावेश होता. हवामान बदल आता प्रक्रियेचे तांत्रिक वर्णन तसेच समस्येचे वर्णन करण्यासाठी वापरलेले एक संज्ञा म्हणून वापरले जाते. [७]\nव्यापक स्तरावर, सूर्याकडून ज्या दराने ऊर्जा प्राप्त होते आणि ज्या भागावर ते हरवते त्यास दर संतुलन तापमान आणि पृथ्वीचे हवामान निर्धारित करते. ही ऊर्जा जगभरात वारे, समुद्री प्रवाह, [८] [९] आणि वेगवेगळ्या प्रदेशांच्या हवामानावर परिणाम करण्यासाठी इतर यंत्रणेद्वारे वितरीत केली जाते. [१०]\nहवामानास आकार देणारे घटक हवामानविषयक परिणाम करणारे किंवा \"सक्ती करणारी यंत्रणा\" असे म्हणतात. या विविधतांमध्ये सौर विकिरण, पृथ्वीच्या कक्षेत बदल, अल्बेडोमध्ये बदल किंवा खंडांचे प्रतिबिंब, वातावरण आणि महासागर, पर्वत-इमारत आणि खंड खंड आणि हरितगृह वायू एकाग्रतेतील बदल यासारख्या प्रक्रिया समाविष्ट आहेत. हवामान बदलांच्या विविध फीडबॅक आहेत जे प्रारंभिक सक्तीने वाढवणे किंवा कमी करू शकतात. हवामान प्रणालीतील काही भाग जसे की महासागर आणि बर्फाच्या टोप्या हवामानातील काटेकोरपणास हळू हळू प्रतिसाद देतात, तर इतर अधिक जलद प्रतिसाद देतात. जलद बदल तयार करताना काही मुख्य उंबरठे देखील मात केली जाऊ शकतात.\nहवामान बदल एकतर बाह्य सक्तीने किंवा अंतर्गत प्रक्रियेमुळे उद्भवू शकतात. अंतर्गत असमर्थित प्रक्रियांमध्ये बहुतेक वेळा समुद्रामध्ये आणि वातावरणामध्ये उर्जा वितरणामध्ये बदल होतो. उदाहरणार्थ थर्मोहेलाइन अभिसरणात बदल. बाह्य सक्तीची यंत्रणा एकतर अँथ्रोपोजेनिक (उदा. ग्रीनहाऊस वायू आणि धूळ यांचे उत्सर्जन वाढवणे) किंवा नैसर्गिक (उदा. सौर आउटपुटमधील बदल, पृथ्वीची कक्षा, ज्वालामुखीचा उद्रेक) असू शकतात. [११]\nहवामानास भाग घेणार्‍या हवामान व्यवस्थेचा प्रतिसाद जलद असू शकतो (उदा. सूर्य प्रकाशाने प्रतिबिंबित होणार्‍या हवाबंद ज्वालामुखी राखमुळे अचानक थंड होणे), मंद (उदा. तापमानवाढ महासागरातील पाण्याचे थर्मल विस्तार ) किंवा संयोजन (उदा. अल्बेडोचा अचानक नुकसान आर्कटिक महासागर जसे समुद्रावरील बर्फ वितळतो, त्यानंतर पाण्याचे अधिक हळूहळू थर्मल विस्तार होते). म्हणूनच, हवामान प्रणाली अचानक प्रतिसाद देऊ शकते, परंतु सक्ती करणार्‍या यंत्रणेस संपूर्ण प्रतिसाद शतकानुशतके किंवा त्याहून अधिक काळपर्यंत पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही.\n1925 ते 2010 पर्यंत पॅसिफिक दशकीय दोलन\nशास्त्रज्ञ साधारणपणे पृथ्वीच्या हवामान व्यवस्थेच्या पाच घटकांची व्याख्या करण्यासाठी वातावरण, हायड्रोस्फीअर, क्रायोस्फीयर, लिथोस्फीयर (पृष्ठभागावरील माती, खडक आणि गाळासाठी मर्यादित) आणि जैवमंडळाचा समावेश करतात . [१२] हवामान प्रणालीतील नैसर्गिक बदलांचा परिणाम अंतर्गत \"हवामानातील बदल\" होतो. [१३] प्रजातींचा प्रकार आणि वितरण आणि महासागराच्या वातावरणाच्या अभिसरणात होणार्‍या बदलांची उदाहरणे.\nअंतर्गत बदलांमुळे हवामानातील बदल कधीकधी चक्र किंवा दोलनमध्ये आढळतात, उदाहरणार्थ प्रत्येक 100 किंवा 2000 वर्षानंतर. इतर प्रकारच्या नैसर्गिक हवामान बदलासाठी, ते केव्हा होईल हे आपण सांगू शकत नाही; यास बदल यादृच्छिक असे म्हणतात. [१४] हवामानाच्या दृष्टीकोनातून हवामान यादृच्छिक मानले जाऊ शकते. [१५] विशिष्ट वर्षात थोडे ढग असल्यास, ऊर्जा असंतुलन असते आणि महासागराद्वारे अतिरिक्त उष्णता शोषली जाऊ शकते. हवामान जडपणामुळे, हा संकेत महासागरात 'साठवून' ठेवला जाऊ शकतो आणि मूळ हवामानातील अडथळ्यापेक्षा जास्त काळ मोजमापांवर बदल म्हणून दर्शविला जाऊ शकतो. [१६] जर हवामानाचा त्रास पूर्णपणे यादृच्छिक असेल तर पांढरा आवाज म्हणून उद्भवल्यास, हिमनद किंवा महासागराची जडत्व हे हवामान बदलांमध्ये रूपांतरित करू शकते जिथे दीर्घ-काळातील दोलन देखील मोठे दोलन आहे, ज्याला लाल आवाज म्हणतात. [१४] बर्‍याच हवामान बदलांमध्ये यादृच्छिक पैलू आणि चक्रीय पैलू असतात. हे वर्तन स्टबॅस्टिक अनुनाद म्हणून डब केले जाते. [१४]\nएकाच वेळी वर्षानुवर्षे अनेक दशके टिकू शकणारी आंतरिक हवामान परिवर्तनशीलता उत्स्फूर्तपणे निर्माण करण्यासाठी समुद्र आणि वातावरण एकत्र काम करू शकतात. [१७] [१८] या प्रकारच्या बदलांच्या उदाहरणांमध्ये एल निनो – साउदर्न ऑसीलेशन, पॅसिफिक डिकॅडल दोलन आणि अटलांटिक मल्टीडेकेडल दोलन समाविष्ट आहे . खोल समुद्र आणि वातावरणामधील उष्णतेचे पुनर्वितरण करून [१९] [२०] आणि / किंवा ढग / जल वाष्प / समुद्रातील बर्फ वितरणाद्वारे हे बदल जागतिक स्तरावरील सरासरी तपमानावर परिणाम करतात ज्यामुळे पृथ्वीच्या एकूण उर्जा बजेटवर परिणाम होऊ शकतो. [२१] [२२]\nआधुनिक थर्मोहेलाईन रक्ताभिसरण एक योजनाबद्ध. कोट्यावधी वर्षांपूर्वी कॉन्टिनेंटल-प्लेट चळवळीने अंटार्क्टिकाच्या भोवती जमीन-मुक्त अंतर तयार केले, ज्यामुळे एसीसी तयार होऊ शकले, ज्यामुळे अंटार्क्टिकापासून कोमट पाणी दूर राहते.\nकार्बन आणि जलच्या चक्रात असलेल्या भूमिकेद्वारे आणि अल्बेडो, बाष्पीभवन, ढग तयार होणे आणि हवामान यासारख्या यंत्रणेद्वारे जीवनाचा परिणाम हवामानावर होतो. [२३] [२४] [२५] मागील हवामानात जीवनावर कसा परिणाम झाला असेल याची उदाहरणे पुढीलप्रमाणेः\n2.3 अब्ज वर्ष��ंपूर्वी ग्लेशिएशन ऑक्सिजनिक प्रकाश संश्लेषणाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरला. त्यामुळे ग्रीनहाऊस गॅसमुळे वातावरनातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी झाले आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढले.[२६][२७]\n300 दशलक्ष वर्षांपूर्वी आणखी एक हिमनगामुळे जमीनवरील -रोपांचे विघटन-प्रतिरोधक ड्रिटरस (कार्बन सिंक तयार करुन कोळसा तयार करणे)[२८][२९] दीर्घकाळ दफन करून ठेवले गेले.\nसमुद्री फाइटोप्लॅक्टनमध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊन पॅलेओसीन – ईओसिन थर्मल जास्तीत जास्त 55 दशलक्ष वर्षांपूर्वी नाश झाला.[३०][३१]\n49 दशलक्ष वर्षांपूर्वी ग्लोबल वार्मिंगचे 800,000 वर्षांपूर्वीचे आर्टिक अ‍ॅझोला फुलण्याद्वारे उलट परिस्थती होती.[३२][३३]\nगेल्या 40 दशलक्ष वर्षात जागतिक पातळीवर थंड होण्याच्या प्रक्रियेमुळे गवत-ग्रॅझर इकोसिस्टमच्या विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.[३४][३५]\nबाह्य हवामान सक्तीसंपादन करा\nवातावरणीय CO वाढ CO
CO पातळी\nजीवावरणाद्वारे सोडल्या जाणार्‍या ग्रीनहाऊस वायूंना बहुतेकदा अभिप्राय किंवा अंतर्गत हवामान प्रक्रियेच्या रूपात पाहिले जाते. हवामानशास्त्रज्ञांद्वारे सामान्यत: ज्वालामुखीतून उत्सर्जित ग्रीनहाऊस वायू बाह्य म्हणून वर्गीकृत केल्या जातात. [३६] ग्रीनहाऊस वायूंमध्ये कार्बनडायऑकसाइङ (CO2), मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड, इन्फ्रारेड प्रकाशाला अडकवून हवामान प्रणालीला गरम करतात.\nहवामान बदलांवर वैज्ञानिक एकमत म्हणजे \"हवामान बदलत आहे आणि हे बदल मानवी क्रियाप्रक्रियामुळे मोठ्या प्रमाणात होत आहेत\", [३७] आणि ते \"मोठ्या प्रमाणात अपरिवर्तनीय आहे\". [३८] मानवी क्रियाप्रक्रियाचा जागतिक तापमानवाढीवर कसा परिणाम करतात आणि असे सतत करत राहतात याचे अनेक प्रभाव आहेत. [३९]\nमानवी मुख्य प्रभावा पासून जीवाश्म इंधनच्या ज्वलन, अरोसोल्स (वातावरणातील विशेष बाब), आणि सिमेंट उत्पादणामुळे बाहेर पडणारा CO2 . [४०] भूमीचा वापर, ओझोनची कमी, पशुसंवर्धन ( गुरेढोरे गुरेपालन सारख्या प्राण्यामुळे मिथेन [४१] ) आणि जंगलतोड यासह इतर घटक देखील यात भूमिका निभावतात. [४२]\nज्वालामुखी हा देखील विस्तारित कार्बन चक्राचा एक भाग आहेत. भूगर्भशास्त्रीय (कालविभागाच्या) जास्त कालावधीत ते पृथ्वीच्या कवच आणि आवरणातून कार्बन डाय ऑक्साईड सोडतात आणि तलछट खडक आणि इतर भूशास्त्रीय कार्बन डाय ऑक्साईड विह��र द्वाराच्या प्रतिक्रियेचा प्रतिकार करतात. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण सर्वेक्षणानुसार ज्वालामुखी उत्सर्जन सध्याच्या मानवी क्रियाकलापांच्या प्रभावापेक्षा खूपच कमी पातळीवर आहेजे ज्वालामुखींमधून उत्सर्जित कार्बन डाय ऑक्साईडच्या प्रमाणात 100 ते 1000 पट तयार करते. [४३] मानवी क्रियाकलापांद्वारे जाहीर केलेली वार्षिक रक्कम आत्महत्येने सोडल्या गेलेल्या रकमेपेक्षा जास्त असू शकते, त्यातील सर्वात अलिकडील म्हणजे 74,000 वर्षांपूर्वी इंडोनेशियातील तोबाचा स्फोट . [४४]\nपृथ्वीच्या हालचालीत थोड्याफार प्रमाणात बदल पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणार्‍या सूर्यप्रकाशाच्या हंगामी वितरणात आणि ते जगभर कसे वितरीत केले जातात त्यामधील बदलांचे कारण ठरते. क्षेत्राच्या सरासरी वार्षिक सरासरी उन्हात फारच कमी बदल होत आहेत; परंतु भौगोलिक आणि हंगामी वितरणात भरीव बदल होऊ शकतात. तीन प्रकारचे गतिमान बदल म्हणजे पृथ्वीच्या विलक्षणपणामधील बदल , पृथ्वीच्या अक्षाच्या फिरण्याच्या कोनाच्या तिरपे कोनात बदल आणि पृथ्वीच्या अक्षाची पूर्वस्थिती . एकत्रितपणे, हे मिलानकोविच चक्र तयार करतात जे हवामानावर परिणाम करतात आणि हिमनदी आणि आंतरजातीय काळाशी संबंधित असलेल्या संबंधात उल्लेखनीय आहेत, [४५] सहाराच्या आगाऊ आणि माघार घेण्याशी त्यांचा संबंध आणि आणि स्ट्रॅटग्राफिक रेकॉर्डमध्ये दिसण्यासाठी . [४६] [४७]\nहिमवादळ चक्र दरम्यान CO2 एकाग्रता आणि तापमान एक उच्च संबंध आहे. सुरुवातीच्या अभ्यासानुसार CO2 एकाग्रता तापमान कमी होते, परंतु हे नेहमीच असे नसते हे स्पष्ट झाले आहे. [४८] जेव्हा समुद्री पाण्याचे तापमान वाढते तेव्हा CO2 विद्रव्यता असते CO2 कमी होते जेणेकरून ते महासागरातून मुक्त होते. CO2 ची देवाणघेवाण CO2 हवामानातील बदलाच्या पुढील पैलूंद्वारे हवा आणि समुद्रादरम्यानही CO2परिणाम होऊ शकतो. या आणि इतर स्वयं-मजबुतीकरण प्रक्रियेमुळे पृथ्वीच्या हालचालीत होणारे छोटे बदल हवामानावर शक्यतो मोठा प्रभाव पडू देतात.\nसनस्पॉट्स आणि बेरेलियम समस्थानिकेच्या निरीक्षणाच्या आधारे गेल्या कित्येक शतकांमध्ये सौर कार्यात बदल. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात विलक्षण काही सूर्यप्रकाशाचा कालावधी मौंदर किमान होता .\nसूर्य हा पृथ्वीच्या हवामान प्रणालीतील उर्जा इनपुटचा प्रबल स्रोत आहे. इतर ��्त्रोतांमध्ये पृथ्वीच्या कोरपासून भू-तापीय ऊर्जा, चंद्रापासून भरतीसंबंधी उर्जा आणि किरणोत्सर्गी संयुगांचे क्षय होणारी उष्णता यांचा समावेश आहे. सौर तीव्रतेमध्ये दोन्ही दीर्घकालीन फरक जागतिक हवामानावर परिणाम म्हणून ओळखले जातात. [४९] ११ वर्षांच्या सौर चक्र [५०] आणि दीर्घकालीन मॉड्यूल्ससह, सौर उत्पादन कमी वेळ मोजमापांवर बदलते . [५१] सनस्पॉट्स आणि हवामान आणि सर्वात चांगले ट्यूर्यसमधील सहसंबंध. [४९]\nतीन ते चार अब्ज वर्षापूर्वी, सूर्याने आज जितके सामर्थ्य निर्माण केले त्याद्वारे केवळ 75% उत्सर्जन केले गेले. जर वातावरणीय रचना आजच्या सारखीच असते तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर द्रव पाणी अस्तित्वात नव्हते. तथापि, प्रारंभिक पृथ्वीवर हडियन [५२] [५३] [५४] आणि आर्केन [५५] इन्स मध्ये पाण्याचे अस्तित्व असल्याचा पुरावा आहे, ज्यामुळे ते दुर्बल तरुण सूर्य विरोधाभास म्हणून ओळखले जाते. [५६] या विरोधाभासांच्या हायपोथेसिज्ड सोल्यूशन्समध्ये सध्या अस्तित्त्वात असलेल्या ग्रीनहाऊस वायूंचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे, बरेच वेगळे वातावरण आहे. [५७] पुढील अंदाजे 4 अब्ज वर्षांमध्ये सूर्याच्या उर्जा उत्पादनाची वाढ झाली. पुढील पाच अब्ज वर्षांमध्ये, सूर्याचा शेवटचा मृत्यू लाल धोका झाला आणि त्यानंतर पांढर्‍या भागाचा हवामानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल, लाल धोक्याच्या अवस्थेपर्यंत पृथ्वीवरील कोणतेही जीवन शक्यतो संपेल. [५८]\n1979 ते 2010 पर्यंत वातावरणातील तापमान, निर्धारित मध्ये MSU नासा उपग्रह, प्रभाव दिसून येते . प्रमुख ज्वालामुखीचा पुरळणे (जाहीर एल आणि ). एल निनो ही एक वेगळी घटना आहे, समुद्राच्या बदलण्यापासून.\nपृथ्वीवरील हवामानावर 1 वर्षापेक्षा जास्त प्रमाणात परिणाम होण्यास पुरेसे मोठे मानले जाणारे उद्रेक स्ट्रेटोस्फीयरमध्ये 100,000 टन एसओ 2 पेक्षा जास्त इंजेक्ट करतात. [५९] हे एसओ 2 आणि सल्फेट एरोसल्सच्या ऑप्टिकल गुणधर्मांमुळे आहे, जे सौर विकिरण जोरदारपणे शोषून घेते किंवा स्कॅटर करते, गंधकयुक्त अँसिडच्या धुकेचा एक जागतिक स्तर तयार करते. [६०] सरासरी, अशा विस्फोट दर शतकात बर्‍याच वेळा उद्भवतात आणि कूलिंग (पृथ्वीच्या पृष्ठभागावर सौर किरणे प्रसारित करण्यास अंशतः रोखून) कित्येक वर्षांच्या कालावधीसाठी कारणीभूत असतात. ज्वालामुखी तांत्��िकदृष्ट्या लिथोस्फीयरचा भाग असून तो स्वतः हवामान व्यवस्थेचा भाग आहे, आयपीसीसी स्पष्टपणे ज्वालामुखीची बाह्य सक्ती करणारा एजंट म्हणून परिभाषित करतो.\n1999 च्या माउंट पिनाटुबोचा उद्रेक म्हणून ऐतिहासिक नोंदींमधील उल्लेखनीय विस्फोट म्हणजे जागतिक तापमानाला अंदाजे 0.5 °C (0.9 °F) ने कमी केले. तीन वर्षापर्यंत, [६१] [६२] आणि 1815 तंबोरा पर्वताचा उद्रेक यामुळे उन्हाळ्याशिवाय वर्ष होते . [६३]\nमोठ्या प्रमाणावर हा दर 50 दशलक्ष ते 100 दशलक्ष वर्षांत काही वेळा - मोठ्या आग्नेय प्रांतांचा उद्रेक होणे आवरण आणि लिथोस्फीयरमधून मोठ्या प्रमाणात आग्नेय खडक पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणते. नंतर खडकातील कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडले जाते. [६४] [६५] ०.१ पेक्षा कमी इंजेक्शनसह लहान स्फोट तापमानात बदल नैसर्गिक परिवर्तनाशी तुलना करता येणा-या स्ट्रॅटोस्फीयरमध्ये मेट्रिक सल्फर डाय ऑक्साईड वातावरणास सूक्ष्मपणे प्रभावित करते. तथापि, लहान स्फोट बर्‍याच जास्त वारंवारतेवर होत असल्यामुळे ते पृथ्वीच्या वातावरणावरही महत्त्वपूर्ण परिणाम करतात. [५९] [६६]\nलाखो वर्षांच्या कालावधीत, टेक्टोनिक प्लेट्सची गती वैश्विक भूमी आणि समुद्राच्या भागांची पुनर्रचना करते आणि भूगोल निर्माण करते. याचा परिणाम हवामान आणि वातावरण-समुद्र अभिसरणांच्या जागतिक आणि स्थानिक दोन्ही पद्धतींवर होऊ शकतो. [६७]\nLast edited on २७ नोव्हेंबर २०२०, at १३:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०२० रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/", "date_download": "2020-12-02T18:42:38Z", "digest": "sha1:6L7JXMK5FC7HLFTSKL4CPUNBGWOPLIHT", "length": 14503, "nlines": 207, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Janshakti Newspaper | जनशक्ति | Latest Marathi News", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nआर्थिक गुन्हे शाखेचे जळगावात छापे; दिग्गजांचे धाबे दणाणले\nधनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना फोन\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nनक्षलवाद्यांकडून भूसुरुंग स्फोट; वाहन उडविले\nBREAKING: उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश\nअखेर दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेला बोलविले\nदिल्लीच्या सीमेवर शेतकरी आक्रमकच: अमित शहांसोबतच्या बैठकीत समाधानी नाही\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nबीएचआर : ‘खाबुगिरी’चा गोतावळा\nबीएचआर : ‘खाबुगिरी’चा गोतावळा\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nजळगाव: माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत महिन्याभरापूर्वी...\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्��ा खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nपंकजा मुंडे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण…\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nदिल्लीच्या सीमेवर शेतकरी आक्रमकच: अमित शहांसोबतच्या बैठकीत समाधानी नाही\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nवस्त्यांना जातीची नव्हे तर महापुरुषांची नावे द्यावीत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - धनंजय मुंडे मुंबई: सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या...\nपंकजा मुंडे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण…\nधनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना फोन\nBREAKING: उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश\nपदवीधर, शिक्षक निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल: फडणवीसांचा दावा\nदिल्लीच्या सीमेवर शेतकरी आक्रमकच: अमित शहांसोबतच्या बैठकीत समाधानी नाही\nनवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि पंजाबच्या शेतकरी संघटनांनी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी...\nनक्षलवाद्यांकडून भूसुरुंग स्फोट; वाहन उडविले\nअखेर दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेला बोलविले\nउर्मिला मातोंडकरांचा उद्या शिवसेनेत प्रवेश\nदिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन कायम\nकंडारी येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nभोलाणे येथे भाऊबीजेच्या दिवशी बहिण-भावाचे विषप्राशन ; बहिणीचा मृत्यू\nनेरी जवळील अपघातात पिता-पुत्र ठार\nपत्नीचा विष प्राशनामुळे मृत्यू ; पतीनेही फेसबुक लाईव्ह करत रेल्वेखाली केली आत्महत्या\nभुसावळात एकास ठार मारण्याचा प्रयत्न : आरोपीला अटक\nपदवीधर, शिक्षक निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल: फडणवीसांचा दावा\nअखेर ठरले: उद्या उर्मिला मातोंडकर शिवबंधनात अडकणार\nईडीकडून तीनदा समन्स, तरीही सेना आमदार सरनाईक गैरहजर\nउर्मिला मातोंडकरांचा उद्या शिवसेनेत प्रवेश\nअन् साधन सामग्री नसतांना राष्ट्रवादीला खडसेंची गरज भासली\nरथोत���सवाची परंपरा कायम : फैजपूरात पांडुरंगाचा जयघोष\nराष्ट्रवादी महानगर… ओसाड गावाचे वतनदार\nया चार राज्यातून जिल्ह्यात दाखल होणार्‍यांना कोरोना चाचणी बंधनकारक\nजिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसेंची कोरोनावर मात\nचिमुकलीचा महिनाभरापूर्वीच झाला होता वाढदिवस साजरा…\nरेणुकाताईंमुळे अतिदुर्गम भागात अखंडितपणे पोहोचला पोषण आहार\nVIDEO: धुळे-नंदुरबार महामार्गावर भीषण अपघात: तीन ठार\nतोरणमाळच्या खाईतील बनावट दारूचा कारखाना उद्धवस्त\nजळगावात तिसऱ्या दिवशी तरुणाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur-paschim-maharashtra/msedcl-should-blacklist-contractors-300491", "date_download": "2020-12-02T19:34:10Z", "digest": "sha1:2254WUR7ELLLZ3MUI6P76GWZZJIRR2SO", "length": 14981, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "...तर महावितरणने कंत्राटदारांना टाकावे काळ्या यादीत - ... MSEDCL should blacklist contractors | Solapur Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\n...तर महावितरणने कंत्राटदारांना टाकावे काळ्या यादीत\nएक गाव-एक दिवस उपक्रम राज्यात राबवा\nमहावितरणच्या बारामती परिमंडळाच्यावतीने एक गाव-एक दिवस उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे कौतुक करुन तो राज्यभर राबविण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या. त्याचबरोबर ग्राहकांना वीजपुरवठ्याबाबतची माहिती एसएमएसद्वारे मिळालीच पाहिजे. देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याची पूर्वसूचना असेल किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची ग्राहकांना पूर्वसूचना न मिळाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसोलापूर ः सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्यभरात कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांकडून तत्परतेने किंवा आवश्‍यकतेनुसार समाधानकारक कामे होत नसल्यास किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी वाढत असल्यास अशा कंत्राटदारांविरुद्ध ताबडतोब कारवाई करुन त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा. थकबाकी वसुलीसाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.\nपुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री राऊत यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे उपस्थित होते. उन्हाळ्यामुळे अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधीत जबाबदार व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. वेळ पडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. या कॉन्फरन्समध्ये महावितरणचे संचालक गोविंद बोडके, दिनेशचंद्र साबू, भालचंद्र खंडाईत, पी. के. गंजू, स्वाती व्यवहारे, अंकुश नाळे, सुनील पावडे, सचिन तालेवार, अंकुर कावळे उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\n सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट\nसोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात...\nOsmanabad Corona Update: उस्मानाबाद जिल्ह्यात २६ जणांना कोरोनाची लागण\nउस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) २६ जणांना कोरोनाची लागण झाली असुन एकाचा मृत्यु झाला आहे. बुधवारी ३८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील...\nउमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी...\nपंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियाला दणका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त\nपंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा...\nसकाळ माध्यम समूह आण�� उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_58.html", "date_download": "2020-12-02T19:36:51Z", "digest": "sha1:QOIR7OHV7JE22PRZJGRSKT42EE4X7W5X", "length": 9613, "nlines": 85, "source_domain": "www.impt.in", "title": "अंधेर नगरी | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- मतीन तारिक बागपती\nया पॉकेट साईझ पुस्तिकेत लहान मुलांसाठी गोष्टींचा संग्रह आला आहे. या गोष्टींद्वारा मुलांना सुबोध होऊन विचार करण्यास प्रेरणा सुद्धा मिळते.\nया पुस्तिकेत अंधेर नगरी चौपट राजा, कोंबडीचे वाटप, सदाचाराचा बदला, स्वकर्म महाकर्म, सदाचारी कोळी, तीन भाऊ, बाबरचे मानवता प्रेम आणि काम चुकारपणा वाईट आहे इ. गोष्टी आल्या आहेत.\nआयएमपीटी अ.क्र. 123 -पृष्ठे - 12 मूल्य - 10 आवृत्ती - 2 (2012)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/23/reliance-jio-android-smartphone-may-cost-around-4000-rupees-in-india/", "date_download": "2020-12-02T18:57:39Z", "digest": "sha1:XB6BGHWXYPKQDAH3NO6VGB42ZI5MGMNE", "length": 5647, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "फोन मार्केटवरही दबदबा निर्माण करणार जिओ, स्वस्तातल्या स्मार्टफोनची 'एवढी' असेल किंमत! - Majha Paper", "raw_content": "\nफोन मार्केटवरही दबदबा निर्माण करणार जिओ, स्वस्तातल्या स्मार्टफोनची ‘एवढी’ असेल किंमत\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / रिलायन्स जिओ, स्मार्टफोन / September 23, 2020 September 29, 2020\nमागील अनेक दिवसांपासून रिलायन्स जिओच्या स्वस्तातील स्मार्टफोनची चर्चा सुरू आहे. अगदी कमी किंमतीतील स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी रिलायन्स जिओ स्थानिक कंपन्यांशी भागीदारी देखील केल्याचे सांगितले जाते. आता रिलायन्सच्या या स्वस्त स्मार्टफोनचा खुलासा झाला आहे. कंपनीने स्थानिक पुरवठादारांना फोनचे उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. जेणेकरून, कंपनी 2 वर्षात 20 कोटी स्मार्टफोन यूनिट्स तयार करू शकेल.\nकंपनीचा नवीन फोन जिओ फोनचेच एक व्हर्जन असू शकते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, गुगलच्या अँड्राईड आधारित जिओच्या या फोनची किंमत जवळपास 54 डॉलर्स (जवळपास 4 हजार रुपये) असू शकते. हा स्मार्टफोन रिलायन्स जिओच्या स्वस्त प्लॅनसोबत येईल.\nरिलायन्सची योजना पुढील 2 वर्षात 15 ते 20 कोटी स्मार्टफोनची विक्री करण्याची आहे. इंडिया सेल्यूलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनुसार, मागील आर्थिक वर्षात भारतात अंदाजे 16.5 कोटी स्मार्टफोन आणि जवळपास एवढेच बेसिक फोन असेंबल करण्यात आले. रिलायन्स जिओचा स्वस्त स्मार्टफोन चीनी कंपन्यांना टक्कर देईल.\nदरम्यान, केवळ रिलायन्स जिओच नाही तर भारती एअरटेल देखील 4जी स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://es.slideshare.net/NeelimaChaudharyChunkhare/ss-45451359", "date_download": "2020-12-02T19:39:45Z", "digest": "sha1:3JCLWCTNPO45ACUVLM5UZ2OWZ3HTHOO4", "length": 33923, "nlines": 165, "source_domain": "es.slideshare.net", "title": "सुदृढ गर्भारपण", "raw_content": "\n2. गर्भारपण सुदृढ आणण सुजभण बभळभची चभहूल सुदृढ, सशक्त व हुशभर मुले ही ज्यभप्रमभणे आई वडिलभांचभ तसेच समभजभलभ आधभर असतभत, त्यभचप्रमभणे देशभची खरी सांपत्ती असतभत अशी मुले ही घिवभवी लभगतभत. त्यभांची योग्य ती शभरररीक व मभनससक घिण घिववण्यभसभठी आई-वडिलभांच्यभ प्रेमभचे व आधभरभचे छत्र अत्यांत जरुरी असते त्यभचबरोबर प्रभथसमक वैद्यकीय ज्ञभनसुद्धभ अत्यांत उपयोगी पिते. मुलभलभ जन्म देण्यभच्यभ पद्धतीत स्त्त्री ही चभर अवस्त्थेतून जभते. १)पूवागर्भावस्त्थभ. २)गर्भावस्त्थभ. ३)प्रसूती अवस्त्थभ. ४)सुततकभवस्त्थभ.\n3. पूर्ागर्भार्स्थभ लग्नभनांतरचभ परांतु गर्भावस्त्थेच्यभ आधीचभ कभळ म्हणजे पूवागर्भावस्त्थभ ही एक महत्त्वभची स्स्त्थती आहे. ह्यभ स्स्त्थतीकिे स्त्त्रीची शभरीररक व मभनससक तयभरी के ली जभते. कभही शभरीररक रोग ( हृदयरोग , मधुमेह, क्षय, रक्तक्षय ) तसेच मभनससक रोगभांसभठी स्त्त्रीची तपभसणी के ली जभते. अशभपैकी कु ठलभही रोग आढळून आल्यभस त्यभचभ शक्यतोवर इलभज के लभ जभतो कभही शभरीररक रोगभत ककां वभ मभनससक रोगभमध्ये जर रोग परभकभष्ठेलभ पोहचलभ असतभ तर अशभ स्स्त्थतीत गर्ावतीलभ शभरररीक व मभनससक ववकभरभांचभ धोकभ असतो.\n4. ३.फॉलिक अॅलसड (१२ लि. ग्रॅि दररोज) - हे जीवनसत्व तुम्हभलभ गर्ा रभहण्यभच्यभ तनदभन १२ आठविे आधी पभसून आवश्यक असते. तसेच पहहल्यभ त्रैमभससकभत महत्वभचे असते. बभळभच्यभ मदू तसेच मज्जभरज्जू वभढीसभठी आवश्यक असते. ह्यभच्यभ कमतरतेमुळे सुध्दभ 'anemia' होऊ शकतो. बीटरूट, धभन्ये व िभळी सभलीसहहत बटभटे पभलक, वभटभणे, बीटरूट, र्िी, धभन्ये व िभळी सोयभबीन व त्यभचे पदभथा बदभम, कभजू, आक्रोि, तीळ\n5. गर्भार्स्थभ गर्ाधभरणेपभसून ते प्रसूतीपयंतचभ कभळ असतो, त्यभलभ गर्भावस्त्थभ म्हणतभत. सभमभन्यपणे गर्भावस्त्थेची मुदत ९ महहने व ७ हदवस एवढी असते. ककां वभ सभधभरण २८० हदवस एवढी असते. गर्भावस्त्थभ ही स्स्त्थती िॉक्टर आणण गर्भारीण यभ दोघभांच्यभ दृष्टीने अत्यांत महत्त्वभची स्स्त्थती आहे. प्रसुतीमध्ये उद्र्वणभऱ्यभ बऱ्यभच अिचणीांचभ आढभवभ गर्भावस्त्थेत घेतभ येतो व त्यभचभ योग्य तो इलभज करूनशक्य तो अिचणी टभळतभ येतभत ककां वभ त्यभसभठी योग्य ती पूवा तयभरी करतभ येते.\n6. प्रसूतीपूर्ा तपभसणी स्त्त्रीस जेव्हभ प्रथम गर्भार होणभची जभणीव होते. त्यभवेळेस लगेच िॉक्टरभांकिून तपभसणी करून घेणे योग्य असते. कभरण गर्भावस्त्थेमध्ये ठरभववक कभळभच्यभ अांतरभने स्स्त्त्रची तपभसणी होते . ततच्यभ गर्भाची वभदतसेच गर्भास्त्थेमध्ये आढळू येणभरे रोग यभांचभ बभरकभईने अभ्यभस के लभ जभतो. अर्ाकभची वभढ, गर्भाशयभची वभढ, प्रसूती मभगभाचभ तपभस व रक्तगट, रक्तदभब, मधुमेह तसांच प्रसूती मभगभात असणभरे अिथळे वगेरे गोष्टीांचभ अांदभज िॉक्टरभांनभ येतो.\n8. गर्ार्तीच्यभ जबभबदभऱ्यभ : आहभर गर्भावस्त्थेत आहभरभचे महत्त्व अधधक आहे. कभही तज्ञभांनी गर्ावती स्त्त्री व मूल ह्यभांच्यभ आहभरभववषयी परस्त्परभांशी सांबांध पभरखतभनभ मुलभलभ आईचां बभांिगुळ म्हणून सांबोधले आहे ही कल्पनभ जरी बऱ्यभ आयभांनभ अस्जबभत रुचणभरी नसती तरीसुद्धभ यभचभ अथा एवढभच आहे की, मूल हे आईवर सगळ्यभच दृष्टीने तनर्ाररत असते व त्यभमुळे आई व मूल ह्यभ दोघभांच्यभ आरोग्यभसभठी आवश्यक तो आहभर घेण्यभत जबभबदभरी आईवर असते. सभधभरणररत्यभ गर्ावस्त्थेत स्त्त्रीच्यभ आहभरभची गरज वीस टक्क्यभांनी वभढते. आहभर हभ एकभवेळी थोि असभवभ, परांतु थोड्यभ थोड्यभ अांतरभने घ्यभवभ. आहभर हभ पौस्ष्टक व पचण्यभस हलकभ असभवभ. खूप ततखट, तळलेले पदभथा, उघड्यभवरील पदभथा शक्यतोवर टभळभवेत रोज सभधभरण १ लीटर दूध अवश्य प्यभवे. त्यभमुळे रोजचे आवश्यक तेवढे प्रोटीन्स आणण कॅ स्ल्शयम समळण्यभस मदत होते. जर दूध आवित नसल्यभस दूधभचभ कोठलभही पदभथा घेण्यभस हरकत नभही. पण रोजचे कमीत कमी १ लीटर दूध ककां वभ दूधभचभ कोणतभही पदभथा घेणे आवश्यक आहे. जर गर्ावती स्त्त्री अांिी व मभांसभहभर घेत असेल तर चभांगलभ सशजवलेलभ व कमी ततखट असभ आहभर उच्चप्रतीचे प्रोटीन्स देण्यभस फभर उपयुक्त होतो. ह्यभबरोबरच ६० ते ६५ ग्रॅम चरबी ( Fats )आणण ३०० ते ३५० ग्रॅम वपष्टमयपदभथा ( कभबोहभयड्रेटस ) हे आवश्यक आहेत. मुबलक प्रमभणभांत फळभांचभ रस, हहरव्यभ पभलेर्भज्यभ घेतल्यभस यभतून स्व्हटॅसमन व खनीजे समळतभत. मुबलक प्रमभणभत प्रवभही पदभथा, पभणी अत्यभवश्यक असते. सभधभरण २ लीटर पभणी व थोिेसे मीठ हे हदवसर्रभत घेणे आवश्यक आहे. गर्ावती स्त्त्रीने उपभस-तभपभस, िभएटीांग वगैरे कधीही करू नये. कभरण त्यभचे अतनष्ठ पररणभम होतभत ते नांतर आई व मुलभलभ र्ोगभवे लभगतभत.\n9. गर्भारपणभत पौस्ष्टक, सकस आणण समतोल आहभर घेणे बभळभच्यभ वभढीसभठी व आईच्यभ आरोग्यभसभठी अत्यांत आवश्यक आहे. प�� ब-यभच वेळभ सकस आणण पौस्ष्टक आहभर म्हणजे र्रपूर तुपभतलभ सशरभ, असळवभचे, डिांकभचे लभिू असभ (गोि) गैरसमज असतो. सभधी नभगलीची र्भकरी, वपठलां, कभांदभ, चटणी हभ सुध्दभ सकस आणण समतोल आहभर आहे हे ककती जणीांनभ ठभऊक असते ह्यभ कररतभ थोिीशी अभ्यभसू वृत्ती हवी. समतोल आहभर म्हणजे आपल्यभ जेवणभत मुख्य सहभ न्युट्रीएांटस चभ समभवेश असतो. - प्रोहटन्स, कभबोहभयड्रेटस, फॅ टस, जीवनसत्व, क्षभर, आणण पभणी.\n10. गर्ावतीने मीठ अगदी कमी खभवे कभरण मीठभमुळे रक्तभची आम्लतभ वभढते, अधधक तहभन लभगते, र्ूक मांद होते व हभतभपभयभांवर, पोटभवर सूज येते. तसेच लोणची, पभपि, मसभले हे पदभथा ककतीही चववष्ट वभटले तरी त्यभांचभ कमी वभपर करभवभ समतोल आहभर घेतलभ म्हणजे तुमचे गर्भारपण अधधक सुकर आणण आनांददभयी होईल. मळमळ, पोटभत आणण छभतीत जळजळ, पोटभच्यभ तक्रभरी (अततसभर, शौचभस न होणे) इत्यभदी तक्रभरींपभसून तुम्ही नक्कीच मुक्त रहभल.\n11. गर्ावतीने जे अन्न दोन वेळभ खभयचे तेच हदवसभतून ४-५ वेळभ थोिे थोिे खभवे. यभमुळे सशथील झभलेल्यभ जठरभलभ थोिे अन्न पचवभयलभ व शोषून घ्यभयलभ त्रभस होत नभही. पुढे गर्भाशयभचभ आकभर गर्भाच्यभ वभढीमुळे जसजसभ मोठभ होत रहभतो तेव्हभ ते गर्भाशय, जठर व आतिी यभांनभ बभजूलभ सभरते व त्यभच्यभांवर दभबही टभकते म्हणूनच शेवटच्यभ ३ महहन्यभांतही गर्भावतीने आहभर ३-४ वेळभ थोिभ थोिभ प्रमभणभत घेणेच योग्य ठरते. नभहीतर पचनकक्रयभ नीट होत नभही व सभधे उठणे बसणेही त्रभसदभयक होते.\n12. दोन चमचे तुप, तेल तसेच २ चमचे ररफभइन्ि सभखर हदवसभलभ खभयलभ हरकत नभही. पण जरभ जपून कभरण तीळ, बदभम, कभही िभळी यभांसभरख्यभ आपल्यभ जेवणभत सभमभववष्ट असणभ-यभ पदभथभात सुध्दभ अप्रत्यक्षररत्यभ चरबीचे प्रमभण असते. अततररक्त चरबीमुळे कॅ स्ल्शयम सभरख्यभ घटकभांच्यभ शोषणभत अिथळभ येतो. वरील प्रमभणेच तुमच्यभ आहभरभत महत्वभचे असणभरे घटक म्हणजे कॅ स्ल्शयम, लोह, फॉसलक अॅससि, आणण चोथभ/ तांतुमय पदभथा (fibre) त्यभचां प्रमभण खभलील प्रमभणे प्रत्येक गर्ावती स्त्त्रीच्यभ आहभरभत असभयलभच हवां.\n13. १.कॅ ल्शियि (१००० लि.ग्रॅ दररोज) - हे बभळभच्यभ दभत व हभिभच्यभ बळकटीसभठी अत्यांत आवश्यक आहे. दुधभचे पदभथा दुधभचे पदभथा – दूध, दही, पनीर, चीज\n14. सोयभबीन र् त्यभपभसून बनर्िेिे पदभथा हहरव्यभ पभिेर्भज्यभ तीळ र् नभगिी\n15. २.िोह (३८ लि.ग्रॅ दररोज) - हभ रक्त पेशीतलभ (haemoglobin) महत्वभचभ घटक आहे. जो मभतेच्यभ शरीरभतल्यभ प्रत्येक पेशीलभ रक्त पुरवठभ करतो. बभळभच्यभ लभल रक्त पेसशांच्यभ वभढीलभही हभ अत्यांत उपयुक्त आहे. जर कमी मभत्रेत हे लोह घेतले तर तुम्ही 'anaemic' होण्यभची शक्यतभ असते. हहरव्यभ पभलेर्भज्यभ – पभलक पुहदनभ धभन्ये, िभळी किधभन्ये सुकभ मेवभ - मनुके , खजूर तीळ, बदभम, कभजू, गुळ\n16. ३.फॉलिक अॅलसड (१२ लि. ग्रॅि दररोज) - हे जीवनसत्व तुम्हभलभ गर्ा रभहण्यभच्यभ तनदभन १२ आठविे आधी पभसून आवश्यक असते. तसेच पहहल्यभ त्रैमभससकभत महत्वभचे असते. बभळभच्यभ मदू तसेच मज्जभरज्जू वभढीसभठी आवश्यक असते. ह्यभच्यभ कमतरतेमुळे सुध्दभ 'anemia' होऊ शकतो. बीटरूट, धभन्ये व िभळी पभलक र्ेंिी सभलीसहहत बटभटे वभटभणे, सोयभबीन व त्यभचे पदभथा बदभम, कभजू, आक्रोि, तीळ\n17. ४.चोथभ (१५ ते २५ लि. ग्रॅि दररोज) - हभ आपल्यभ आहभरभतलभ आवश्यक घटक आहे. ज्यभमुळे आपल्यभलभ पोट र्रल्यभचभ आनांद समळतो. तसेच शौचभच्यभ तक्रभरी दूर होतभत. फळे पेरू, सांत्री, सफरचांद फळे शक्यतो सभलीसहहत खभवी कभरण सभलीलगतच जीवनसत्व असतभत. हभतसिीचभ तभांदूळ, गहू, ऒट, बभजरी सोयभबीन, रभजमभ शेवग्यभच्यभ शेंगभ गवभर, हहरवे वभटभणे इ.\n18. दभतभांची ननगभ दभतभांची योग्य ती कभळजी घेणे अगत्यभचे असते. हदवसभतूनच कमीत कमी दोनदभ रभत्री झोपतभनभ व सकभळी दभत घभसभवे. दभतभांनभ कीि लभगली असल्यभस लगेच त्यभसभठी योग्य ते उपचभर करभवेत. हहरड्यभांनभ रोज सकभळी व रभत्री मभलीश करणे व खभल्ल्यभनांतर गुळण्यभ करण्यभची सवय लभवून घेणे हे उत्तम. िलित्सगा रोज मलोत्सगा ठरभववक वेळी करणे आवश्यक आहे. त्यभसभठी मुबलक प्रमभणभत र्भज्यभ, फळे आणण पभणी आवश्यक आहे. जर मलोत्सगा तनयमीत होत नसेल ककां वभ मलबद्धभचभ त्रभस असेल तर त्यभसभठी मुबलक पभणी, फळे, पभलेर्भज्यभ यभांचभ जेवणभत उपयोग करभवभ. जर त्यभांनीसुद्धभ फरक वभटलभ नभही तर इसबगोल, ऍग्रोलचभ उपयोग करभवभ. र्रपूर खजूर खभवभ. अांजीरभचे सरबत उत्तम. जुलभबभचे ओषध शक्यतो टभळभवे. मलोत्सगभासभठी र्भरतीय पद्धतीचे सांिभस अधधक बरे असे प्रस्त्तूत\n19. व्यभयभि व्यभयभम हभ हलकभ असभवभ. सभधभरपणे चभलण्यभचभ व्यभयभम असभवभ. वजने उचलणे तसेच पळभपळीचे व्यभयभम टभळभवेत. घरभतील हलकी कभमे ९ व्यभ महहन्यभच्यभ शेवटपयंत करण्यभस हरकत नभही. गर्भार स्त्त्रीस प्रसववेदनभच्यभ वेळी ज्यभप्रमभणे जोर करून मुलभलभ प्रसूतीमभगभाच्यभ बभहेर पिण्यभस मदत करते त्यभ प्रकभरच्यभ व्यभयभमची सवय गर्ावती स्त्त्रीस करणे ही प्रसूती लवकर होण्यभस लभर्दभयी ठरते. र्ैयल्ततक आरोग्य रोज आांघोळ करणे, हलके , सैल व स्त्वच्छ कपिे घभलणे आवश्यक असते. बभह्य जननेन्रीय पभण्यभने धूवून पुसून कोरिी ठेवभवीत.\n20. स्तनभांची ननगभ रोज सकभळी आांघोळीच्यभ वेळेस स्त्तन व स्त्तनभग्रे स्त्वच्छ धुवभवीत. कभही स्स्त्त्रयभांचे स्त्तनभग्र आत दबलेले असतभत अशभ पररस्स्त्थतीमध्ये प्रसूतीनांतर मुलभलभ स्त्तनपभन करणे कठीण जभते म्हणून रोज आांघोळीच्यभ वेळेस आत दबलेले स्त्तनभग्र असल्यभस त्यभांनभ मसभज करून बभहेर प्रक्षेवपत करभवी. अांगठभ व तजानी यभमध्ये धरून कमीत कमी ७-८ वेळभ कफरवभवी. जर स्त्तनभग्रभवर जखमभ, खभचभ असल्यभस त्यभत मलम लभवभवे. ब्रेसीयसा ह्यभ सभधभरणपणे कभपिभच्यभ असभव्यभत. तसेच फभर घट्ट न बसणभऱ्यभ पण स्त्तनभांनभ आधभर देण्यभस योग्य असभव्यभत.\n21. सांर्ोग पहहले ५ महहने सांर्ोग टभळभवभ कभरण यभ कभळभत सांर्ोग के ल्यभने गर्ापभतभची शक्यतभ वभढते. तसेच शेवटचे २ महहने सांबांध टभळभवभ. कभरण योनीमभगभातील जांतू गर्भाशयभपयंत जभण्यभचभ धोकभ असतो. मधील कभळभत सांबांध ठेवण्यभचभ झभल्यभस दर १५ हदवसभत एखभद्यभवेळीच ठेवणे योग्य आहे. गर्भार्स्थेचे ककरकोळ आजभर गर्ावती स्त्त्रीस ही जभणीव करून द्यभवयभस हवी की, गर्भावस्त्थभ ही आरोग्यभची एक तनशभणी आहे तो रोग नव्हे.\n22. िळिळणे र् ओकभऱ्यभ सभधभरण पन्नभस टक्के गर्ावती स्स्त्त्रयभमध्ये मळमळणे व ओकभऱ्यभ आढळून येतभत. अशभ ओकभऱ्यभचे कभरण जभस्त्त करून मभनससक असते.ओकभऱ्यभ सवा गर्ावती स्स्त्त्रयभांनभ होतभतच असे नभही, पण जर जभस्त्त त्रभस होत असेल तर तज्ज्ञभांचभ सल्लभ घेणे इष्ट. ओकभऱ्यभ चभलू असेपयंत गर्ावती स्स्त्त्रयभांनी स्त्वयांपभक न के लेलभ बरभ. गोिपदभथा, आईस्स्त्क्रम वगैरे जभस्त्त खभवे. छभतीत जळजळणे बऱ्यभच गर्भार स्स्त्त्रयभत छभतीत जळजळणे आढळते. सवासभधभरणपणे न जळजळण्यभसभठी ततखट पदभथा वज्या करभवेत. थांि दूध हदवसभतून दोन ते तीन वेळभ घ्यभवे. जळजळणे थभांबले नभहीच तर ऍटभांसीि घ्यभव्यभत. मलबद्धभचभ त्रभस असेल तर त्यभसभठी आधी नमूद के ल्यभप्रमभणे उपभय करभवेत. डोके दुखी, चतकर येणे हे सवासभधभरणपणे रक्तभतील सभखरेचे (ग्लुकोजचे) प्रमभण कमी झभल्यभने होते. यभचभ इलभज म्हणून थोड्यभ थ��ड्यभ वेळभच्यभ अांतरभने कभही नभ कभही गोि पदभथा तोंिभत टभकभवभ.\n23. झोप न येणे हभ एक त्रभसदभयक अनुर्व आहे. दुपभरचे कमी झोपभवे. रभत्री झोपतभनभ एक ग्लभस दूध प्यभवे. हलकी फु लकी पुस्त्तके वभचभवी. कधी कधी नभतेवभईक व पतीची सहभनुर्ूतीच पुरेशी असते. पभयभत गोळे येणे हभसुद्धभ त्रभसदभयक अनुर्व आहे. पभयभत गोळभ येणे सवासभधभरणपणे रभत्री जभस्त्त होते. जभस्त्त त्रभस होत असल्यभस कॅ स्ल्शयम व स्व्हटॅसमन बी आणण बी ६ इांजेक्शन उपयोगी पितभत.\n24. पभठ दुखणे सभधभरणपणे हॉरमोन्समधल्यभ फरकभमुळे बऱ्यभच गर्ावती स्स्त्त्रयभांची पभठ दुखते. ववश्भांती, पभठीचभ मसभज कमरपट्टभ व औषधे यभमुळे बरभच फरक पितो.गर्भावस्त्थेदरम्यभन गर्भाशय व प्रसूतीमभगभाचभ रक्तपुरवठभ वभढतो व त्यभमुळे प्रसूतीमभगभातील स्त्त्रभवभमध्ये वभढ होते. हभ स्त्त्रभव जर सभधभरण असेल तर ह्यभसभठी इलभजभची गरज नभही. पण जर स्त्त्रभव खूप होत असेल तर मभत्र तज्ज्ञभांचभ सल्लभ घेणे इष्ट आहे. वरील गोष्टीांचभ एकां दरीत ववचभर करतभ असे आढळून येईल, की तनयमीत प्रसूतीपूवा जतनभमुळे गर्ावतीलभ स्त्वतःमध्ये आत्मववश्वभस वभटू लभगतो. असभ आत्मववश्वभस स्त्त्रीचे मन व आरोग्य चभांगले ठेवण्यभसभठी अत्यांत उपयोगी ठरतो. गर्भावस्त्थेत उद्र्वणभऱ्यभ अिचणीांची आधी चभहूल घेऊन त्यभप्रमभणे इलभज के ल्यभस प्रसूतीसुद्धभ चभांगली व सुरळीत होऊ शकते. अशभ प्रसूतीपूवा जतनभची व्यवस्त्थभ सभधभरणपणे सवाच मोठ्यभ हॉस्स्त्पटलभत असते. ततचभ सदुपयोग करून घेणे हे आपल्यभच हभतभत आहे व आपल्यभलभ अत्यांत हहतभचेही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-12-02T18:58:00Z", "digest": "sha1:ACCGGXWKMNGKR4RN2GFAVZON423VFXP5", "length": 6775, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पुरुषोत्तम दारव्हेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपुरुषोत्तम दारव्हेकर (१९२७ - सप्टेंबर २१, १९९९) हे मराठी नाटककार होते.\nकट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार दिग्दर्शक आणि गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर\nत्यांचा जन्म शिक्षण नागपुरातील B. Sc. B. T., M. A. LL.B. with Gold Medal एवढे उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी नाट्यक्षेत्रात पाय रोवला\n१९५१ मध्ये रंजन कला मंदिर या नावाने नाट्यसंस्था काढली ,\nलहान मुलांचे साठीही त्यांनी नाटकांची निर्मिती केली\n१९६१ साली त्यांनी दिल्ली येथे दूरदर्शनचे सहाय्यक संचालकपद सांभाळले,\nज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला.\nपुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला.\nमास्तरांनी नाटकाला आपल्या अपत्यासारखे जपले. त्यांच्या नाटकांवर विदर्भासह, इंदोर, दिल्ली, जबलपूरच्या रसिकांनीही भरभरून प्रेम केले.\nचंद्र नभीचा ढळला नाटकाचे १६ प्रयोग, काळी माती : खारे पाणीचे सहा प्रयोग, वर्‍हाडी मानसंचे २६प्रयोग, नयन तुझे जादुगारचे २९ प्रयोग, वाजे पाऊल आपलेचे 21 प्रयोग त्यांनी केले. व्यावसायिक रंगभूमीवर अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले. तात्यासाहेबांनी तर नटसम्राट हे नाटक मास्तर दिग्दर्शित करणार असतील तरच मी देईन, असे म्हटले होते.\nत्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेले ’कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड आहे.\nघेई छंद मकरंद ------- छळतसे काजळ काळी रात------- जा उडुनी जा पाखरा ------तेजोनिधी लोहगोल ----- दिन गेले भजनाविण सारे ----- मुरलीधर श्याम हे नंदलाल ------ या भवनातिल गीत पुराणे\nउपाशी राक्षस --कबुलीवाला ---मोरूचा मामा ---पत्र्यांचा महाल ------नारदाची शेंडी -----अब्रा -कि-डब्रा\nLast edited on २० सप्टेंबर २०१७, at ०९:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=130&Itemid=322&fontstyle=f-smaller&limitstart=2", "date_download": "2020-12-02T18:55:26Z", "digest": "sha1:VAIKQHF4SQGTPOMCKU2FX5U6MUPQLSTY", "length": 4040, "nlines": 28, "source_domain": "saneguruji.net", "title": "वेदोत्तरकाल", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 02, 2020\nस्त्रीला स्वातंत्र्य योग्य नव्हे, असा दंडक झाला. ती अबला बनली. लहानपणी पिता रक्षक, पुढे पती रक्षक, वृद्धावस्थेत पुत्र रक्षक. ती एक रक्षणार्ह वस्तू बनली. आणि जिचे रक्षण करायला दुसरे लागतात, तिला स्वतःची काय किंमत स्त्री म्हणजे जणू एक इस्टेट, मालमत्ता, एक चीज, तिचा आत्मा कुठे उरला \n‘यत्र नार्यस्तू पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’\nजेथे स्त्रियांची प्रतिष्ठा ठेवण्यात येते तेथे देवता रमतात, असे जरी स्मृतीतून उल्लेख असले तरी ते फार मोठी मजल मारताहेत असे नाही. स्त्रियांची पूजा म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य नव्हे. त्यांना नीट वस्त्र द्यावे, दागदागिना द्यावा, त्यांना संतुष्ट ठेवावे, असे स्मृती सांगते. थोडक्यात, स्त्रिया म्हणजे बाहुल्या. खायला प्यायला-ल्यायला मिळाले की कृतार्थता मानणार्‍या. स्त्रियांना का याहून थोर आनंद नको होते वैचारिक आनंद, ज्ञानाचा आनंद, तो का त्यांना नको होता \n‘दारिका हृदयदारिका पितुः’ मुलगी म्हणजे पाप, तिच्या लग्नाची चिंता, असे वातावरण दिसू लागते. यास्कांचे निरुक्त जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीचे. परंतु त्यातही दारिका दारिका म्हणजे मुलगी. यास्काचार्यांनी या शब्दाचे अनेक धात्वर्थ दिले आहेत. परंतु हाही दिला आहे. अजूनही तीच स्थिती आहे. मुलीचे लग्न कसे करायचे, हीच चिंता आज हजारो वर्षे भारतात आहे. मुलाप्रमाणे मुलगी मोकळेपणाने वाढली नाही, शिकली नाही. तिला विवाह करण्याचे वा न करण्याचे स्वातंत्र्य नाही, अशी ही स्थिती दिसू लागते.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dnyaneshwardk7.wordpress.com/2018/08/29/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T19:24:27Z", "digest": "sha1:EQWTLLOSHDAJHJUYXIPMZ563YESLXWTK", "length": 6991, "nlines": 63, "source_domain": "dnyaneshwardk7.wordpress.com", "title": "गिनीज कलाकंडलम हेमलता – DK7_blog", "raw_content": "\nसध्या सर्वत्र केरळमधील भयानक स्थितीबाबत हेडलाईन्स पहायला मिळतायत. लवकरात लवकर तेथील लोकांचे जनजीवन पूर्ववत व्हावे ही इच्छा. 🙏\nपण त्याच केरळमधील एका महिलेने कसे तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये कोरले त्याविषयी थोडेसे…\nकदाचित हे नाव तुमच्यासाठी नवीनच असेल पण हेच ���ाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये आहे.\nत्याचे कारण आणी त्यांच्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा माझा एक प्रयत्न.\nवयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षीच त्यांना नृत्य शिकण्यासाठी एका नृत्य शाळेत टाकण्यात आले. त्यांच्या घरी कलांना वाव देणारे वातावरण होते. खासकरून नृत्य कलेला.\nत्यासाठी त्यांनी १५ व्या वर्षी केरळ कलाकंडलम मध्ये प्रवेश घेतला.\nभरतनाट्यम सोबतच त्यांना मोहिनीअट्टम ची सुद्धा आवड होती.\nपण त्यावेळी बहुतेक त्यांनाही माहित नसेल याच नृत्य कलेमुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये पोहोचेल.\nत्या मोहिनीअट्टम या नृत्य प्रकारात पारंगत झाल्या व दिनांक २० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१० असे सलग १२३ तास १५ मिनिटे सलग मोहिनीअट्टम नृत्य करून त्यांनी स्वतःचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले.\nज्यावेळी त्यांनी हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला त्यावेळेस त्या बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. पण सुदैवाने त्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्यांना कोणतीही इजा झाली नाही.\nज्यावेळी त्यांनी हा विक्रम केला त्यावेळी त्यांचे वय ३७ वर्षे होते व त्या दोन मुलांच्या आई होत्या.\nत्यांनी गिनीज रेकॉर्ड केल्यानंतर लोक त्यांना गिनीज कलाकंडलम हेमलता या नावाने ओळखू लागले.\nहा रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टात त्यांच्या पतीचीही भुमिका खूप महत्वाची होती.\nत्यांनी कलाकंडलम यांना दिवसाचे एक टाईमटेबलच बनवून दिले होते त्यानुसारच त्यांचा डाएट, डेली वर्कआउट, रनिंग होत असे.\nत्या ज्यावेळी केरळमधील इतर भागांमध्ये फिरत असत तेव्हा त्यांना दिसून आले की, समाजातील खासकरून स्त्रीया आणि लहान मुलांमध्ये नृत्यकलेविषयी जास्त जागरूकता नाहीये. तेव्हा त्यांनी स्वतः एक नृत्य स्कूल चालू केले व प्रत्येक वयातील स्त्रीयांना तसेच मुलींना प्रशिक्षण द्यायला चालू केले.\nकलाकंडलम हेमलता यांनी कोची मॅरेथॉन दरम्यान २८ दिवस ८०० किलोमीटर प्रवास केलाय.\nअशाप्रकारे स्वतःच्या कलेच्या आधारावर जागतिक पातळीवर देशाचे नाव पोहोचवणाऱ्या कलाकंडलम हेमलता यांना सलाम 🙏\n(गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड च्या नियमानुसार त्यांना दर तासाला ५ मिनिटांचा ब्रेक मिळत असे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/congress-leader-rahul-gandhi-attacks-modi-government-for-bjp-poll-promise-of-free-corona-vaccines-to-all-bihari-citizens/articleshow/78810775.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2020-12-02T19:30:52Z", "digest": "sha1:3FYKSYRKWZYROEXX2Y6UI2EXLTFWR2DR", "length": 12829, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Rahul Gandhi Attack Modi Government - बिहारला मोफत करोना लस; मोदी सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिहारला मोफत करोना लस; मोदी सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल\nFree Covid vaccine for all Biharis: राहुल गांधी यांनी बिहारच्या नागरिकांना मोफत करोना लस देण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक घोषणेवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारने लस वितरण रणनीतीची घोषणा केल्याचे ते म्हणाले. कोणाला केव्हा लस मिळणार, यासाठी लोकांनी आता निवडणुकीची तारीख पाहावी, असा टोलाही राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.\nनवी दिल्ली: आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात बिहारी लोकांसाठी मोफत करोना लस देण्याची घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विरोधक कोंडीत पकडू लागले आहेत. या घोषनेनंतर विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या मुद्द्यावरूव मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता देशातील लोकांना राज्यातील निवडणुकांच्या तारखा पाहून त्यांना करोनाची लस केव्हा मिळेल हे समजणार आहे, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारला लगावला आहे.\nराहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'भारत सरकारने कोविड लशीची घोषणा केली आहे. लस आणि खोटी वचनांची पूर्ती कधी होणार, हे पाहण्यासाठी कृपया तुमच्या राज्यातील निवडणुकीची तारीख पाहा.' जेथे निवडणुका असतील तेथेच फक्त लोकांना करोनाची मोफत लस मिळेल, असा टोला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.\nया पूर्वी, गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले. बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्यास बिहारच्या सर्व नागरिकांना करोनाची लस मोफत दिली जाईल, असे वचन भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.\nक्लिक करा आणि वाचा बातमी- बिहार निवडणूक: 'बिहारींना मोफत लस'; भाजपला विरोधकांनी घेरले\nभारतीय जनता पक्षाने दिलेल्या या आश्वासनानंतर सर्वच विरोधीपक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. करोनाची लस ही संपूर्ण देशाची आहे, भारतीय जनता पक्षाची नाही असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. आमच्याही राज्यासाठी अशी घोषणा का केली जात नाही, असा प्रश्नही इतर विरोधी पक्ष विचारू लागले आहेत.\nक्लिक करा आणि वाचा बातमी- बिहार निवडणूक: प्रत्येक बिहारीला मोफत करोना लस टोचणार; भाजपची घोषणा\nक्लिक करा आणि वाचा बातमी- बिहार निवडणूक: भाजपचे नेते रुडी आणि शाहनवाझ हुसेन यांना करोनाची लागण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'एनडीए'ला हादरा, 'अकाली'नंतर आणखीन एक पक्ष फुटला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराहुल गांधी मोदी सरकार भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणूक निवडणूक जाहीरनामा करोना लस Rahul Gandhi Modi govt free corona vaccine election manifesto\n ४९ कोटींचा आयटीसी घोटाळा; कंपनीच्या संचालकाला अटक\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nसिनेन्यूजसनी देओलला करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\n आईने स्वत: च्याच मुलाला २८ वर्ष कोंडून ठेवले\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बा���म्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/02/blog-post_4.html", "date_download": "2020-12-02T18:17:41Z", "digest": "sha1:2LP7R2OSIGGXEJW5CMJ7VM7TOTGAB245", "length": 12895, "nlines": 164, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: क्लाऊड तंत्रज्ञान सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nक्लाऊड तंत्रज्ञान सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून शासन स्तरावरील क्लाऊड तंत्रज्ञान सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. क्लाऊडचा उपयोग करुन शासनातील विविध विभाग जलदगतीने आणि कमी खर्चात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध ॲप्लिकेशन वापरु शकतात. देशातील कुठल्याही राज्याने अथवा विभागाने क्लाऊड संदर्भात मदत मागितल्यास ते देण्यास माहिती तंत्रज्ञान विभाग सहकार्य करेल, असे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.\nमाहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने महागो क्लाऊड ॲण्ड IPS6 इनॅब्लिमेंट या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा, हॉटेल इंटर कॉन्टीनेन्टल येथे सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.अग्रवाल बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक विरेंद्र सिंग आणि देशभरातील विविध राज्याचे तसेच राज्याच्या विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा अधिक क्षमतेने आणि गतिमानतेने उपयोग करण्यासाठी क्लाऊडचा उपयोग करणे आवश्यक आहे. महागो क्लाऊडच्या विविध वापरासाठी दरपत्रक तयार केले असून त्याचा वापर पारदर्शकपणे करणे शक्य होणार असल्याचेही श्री.अग्रवाल यांनी सांगितले.\nमाहिती तंत्रज्ञान सल्लागार लक्ष्मीकांत त्रिपाठी यांनी या कार्यशाळेत महा क्लाऊडचे तर धर्मेंद्र राय यांनी IPS6 इन महाराष्ट्र या विषयावर सादरीकरण केले. सीडॅकच्या प्रतिनिधीने मेघदूत क्लाऊड, मायक्रोसॉफ्टच्या प्रतिनिधीने मायक्रोसॉफ्ट क्लाऊड या विषयावर आपले सादरीकरण केले.\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nकृषी सहाय्यक संवर्गाचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी\nमहाराष्ट्रातील जलसंधारण कार्याला मनरेगामुळे गती\nक्लाऊड तंत्रज्ञान सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशा...\nअल्पसंख्याक बेरोजगारांसाठी थेट कर्ज योजना सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/06/anil-deshmukh-accuses-minister-in-fadnavis-government-in-naik-suicide-case/", "date_download": "2020-12-02T19:11:53Z", "digest": "sha1:HIT73TRFGNKFBXD5WZNXMEXA67PXKDD3", "length": 6241, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर अनिल देशमुखांचा आरोप - Majha Paper", "raw_content": "\nअन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर अनिल देशमुखांचा आरोप\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनिल देशमुख, अर्णब गोस्वामी, गृहमंत्री, फडणवीस सरकार, महाराष्ट्र सरकार / November 6, 2020 November 6, 2020\nमुंबई: ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांचा प्रसिद्ध वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात जबाब रायगड ऐवजी मुंबईत नोंदवण्यात आला होता. फडणवीस सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने त्यामध्ये हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.\nरायगड पोलिसांनी बुधवारी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांच्या मुंबईतील घरातून ताब्यात घेतले आहे. अर्णब यांच्यावर नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीत तसे नमूद केले असल्यामुळे अर्णब अडचणीत आले आहेत. अर्णब यांच्यावर आतापर्यंत कारवाई राजकीय संरक्षण असल्यामुळेच होऊ शकली नाही, असे कारण आता पुढे येत आहे.\n२०१८ साली अन्वय यांनी आत्महत्या केली होती. तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांचे नाव पुढे आल्यानंतर नियमानुसार, जिथे घटना घडली व गुन्हा दाखल झाला तिथे त्यांचा जबाब नोंदवणे गरजेचे होते. पण यात एका नेत्याने हस्तक्षेप करत तपास अधिकारी अनिल पारसकर यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातील सह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात अर्णब यांचा जबाब नोंदवण्यास भाग पाडले. २६ मे २०१८ रोजी तशा सूचना पारसकर यांना दिल्यानंतर ३० मे रोजी गोस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचे देशमुख म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्��� माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-raj-thackera-devebdra-fadanvis-and-sarcastic-comments-4760", "date_download": "2020-12-02T18:34:32Z", "digest": "sha1:NCP5QSIMC756BVNB6GWE722UA7TKOZ3P", "length": 12046, "nlines": 145, "source_domain": "www.saamtv.com", "title": "यांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल\nयांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल\nयांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल\nयांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल\nयांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल\nमंगळवार, 19 मार्च 2019\nयांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल\nVideo of यांचे कपडे आम्ही काढले अन्‌ यांना आमचा पोपट दिसला- Raj Thackeray यांचा Fadanvis यांच्यावर हल्लोबोल\nपुणे : देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात बरगळले. यांचे कपडे आम्ही काढले आणि यांना आमचा पोपट दिसला. बघायचं असेल तर आणलंय सगळं असा जोरदार हल्लाबोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.\nइतका खोटा पंतप्रधान माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. सगळ्यांशी आणि सगळ्यांबाबत खोटा बोलणारे पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या साडेचार वर्षात त्यांनी पहिले पंतप्रधान नेहरूना आणि इंदिरा गांधी यांना शिव्या घालण्याशिवाय त्यांनी काय केले असा संतप्त सवालही त्यांनी केला.\nपुणे : देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात बरगळले. यांचे कप��े आम्ही काढले आणि यांना आमचा पोपट दिसला. बघायचं असेल तर आणलंय सगळं असा जोरदार हल्लाबोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.\nइतका खोटा पंतप्रधान माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. सगळ्यांशी आणि सगळ्यांबाबत खोटा बोलणारे पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या साडेचार वर्षात त्यांनी पहिले पंतप्रधान नेहरूना आणि इंदिरा गांधी यांना शिव्या घालण्याशिवाय त्यांनी काय केले असा संतप्त सवालही त्यांनी केला.\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना राज म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस हे माझ्यावर आरोप करीत आहे की मी बारामतीची स्क्रिप्ट वाचून दाखवितो. मला हे पोपट म्हणतात. पण, यांच्या लक्षात येत नाही की आम्ही यांचे कपडे काढले आहेत आणि यांना आमचा पोपट दिसला.''\nते पुढे म्हणाले, की मी उद्योगपती रतन टाटांच्या सांगण्यावरून गुजरातचा दौरा केला. तेथे जाऊन पाहणी केली. या पाहणीनंतर मी शेवटी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी मी म्हटले होते, की गुजरातपेक्षा महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात उद्योगाचे जाळे मोठे आहे. महाराष्ट्र एक नंबर आहे.\nभाजपची मंडळी आज शरद पवारांवर टीका करीत आहेत तेच मोदी कसे श्री. पवार यांचे कौतुक करीत होते याची चित्रफितच यावेळी मनसेतर्फे दाखविण्यात आली. या सभेत कधी नव्हे ते राज यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. मी जे प्रश्‍न विचारतो आहे त्या प्रश्‍नाचे उत्तर भाजप सरकार देत नाहीत असेही ते म्हणाले.\nपुणे देवेंद्र फडणवीस devendra fadnavis राज ठाकरे raj thakre मुख्यमंत्री आग लोकसभा बारामती रतन टाटा पत्रकार महाराष्ट्र maharashtra भाजप शरद पवार sharad pawar सरकार government\nशरद पवार म्हणाले, भालकेंचे अकाली निधन चटका लावणारे...\nपंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा...\nव्हिडिओ | मेट्रोच्या कामादरम्यान मस्तानीच्या हत्तींची हाडे सापडली\nआता बातमी पुण्यातून. पुणे मेट्रोचं काम सुरू असताना खोदकामावेळी जमिनीखाली अवाढव्य...\nVIDEO | शाळा सुरु करण्याबाबत गोंधळ, 500हून अधिक शिक्षकांना कोरोनाची...\nमुंबई, ठाणे, पुणे वगळता सोमवारपासून राज्यभरात शाळा सुरु होतायंत. मात्र त्यापूर्वीच...\nBREAKING | अपघातांची मालिका काही संपेना\nमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी...\nVIDEO | टोलनाक्यावर असाल तर खबरदार फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल...\nतुमच्याकडे स्वत:ची चारचाकी असेल आणि त्यावर फास्ट टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2020-12-02T19:40:28Z", "digest": "sha1:JGEVBWVGKFYSVIBBTRBJF7KLCC2SUMNV", "length": 5844, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०१:१०, ३ डिसेंबर २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nभारतीय रेल्वे‎ १४:४७ -१‎ ‎AVSmalnad77 चर्चा योगदान‎ →‎जागतिक वारसा गाड्या: Fixed the bogus file option lint error खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nभारतीय रेल्वे‎ १४:४६ -२४‎ ‎AVSmalnad77 चर्चा योगदान‎ →‎इतिहास: These file options are invalid for gallery खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nभारत‎ १४:३४ +६‎ ‎Komal Sambhudas चर्चा योगदान‎ →‎लाल किल्ला खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nभारत‎ १४:३२ +९‎ ‎Komal Sambhudas चर्चा योगदान‎ →‎भारतीय स्थापत्य खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54474", "date_download": "2020-12-02T19:30:30Z", "digest": "sha1:ATF3TH2YUD2LNOD6RH2LEWKE53CLOAKC", "length": 8093, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कला सादर करीत आहे - समीप रंगमंच (दोन एकांकीका) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला सादर करीत आहे - समीप रंगमंच (दोन एकांकीका)\nकला सादर करीत आहे - समीप रंगमंच (दोन एकांकीका)\nकॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन (सॅन फ्रॅन्सिस्को बे एरिया) अर्थात कला BMM 2015 मध्ये सादर करित आहे:\nथेट प्रेक्षकांशी संवाद साधणार्‍या दोन एकांकिका समीप रंगमंच मध्ये (३ जुलै दुपारी १:३० ते ३:३० - Room ACC 201 - पु. ल. देशपांडे सभागृह).\n१. “I have never” (लेखन: अमृता हर्डीकर)\nसिलिकॉन व्हॅली (बे एरिया) मधील पाच मित्रांची, त्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या अपेक्षांची, त्यांच्या लग्नांची, आणि एकमेकांविषयीच्या काळजीची ही हलकीफुलकी गोष्ट. एका संध्याकाळी मित्राच्या केळवणासाठी जमून टल्ली होत एकमेकांची यथेच्च टिंगलटवाळी करत गोष्ट पुढे जाते.\n२. “Pizza” (लेखन: प्रदीप वैद्य)\nभारतातल्या शहरी जगण्यामध्ये “अमेरिकत्व” जोम धरू लागलंय. आर्थिक आणि राजकीय पातळीवर सर्व काही विकत घेता येणं किंवा घेऊ शकणं ह्याचं प्रतीक म्हणजे पिझ्झा. जागतिकीकरणामुळे समोर आलेल्या नव्या विवशता, अपरिहार्यता आणि विषण्णता याचं त्याच्यावर topping.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nवा वा. नाटकांसाठी शुभेच्छा,\nवा वा. नाटकांसाठी शुभेच्छा, निकीत.\nअरे वा. मस्त वाटतंय.\nअरे वा. मस्त वाटतंय. शुभेच्छा.\nअनेक शुभेच्छा. नक्की येणार.\nअनेक शुभेच्छा. नक्की येणार.\nअरे वा. मस्त.. नक्की येणार.\nअरे वा. मस्त.. नक्की येणार.\nनिकीत, rmd, धनश्री, डेझी इकडे\nनिकीत, rmd, धनश्री, डेझी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/blog-post_70.html", "date_download": "2020-12-02T18:06:06Z", "digest": "sha1:WCAJNBS7UNC6QNLVMS4JAI7A3KPDGL4P", "length": 6783, "nlines": 50, "source_domain": "www.sthairya.com", "title": "शिवसेनेची दारे सर्वांसाठी खुली, आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे - अर्जुन खोतकर", "raw_content": "\nHomeराज्यशिवसेनेची दारे सर्वांसाठी खुली, आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे - अर्जुन खोतकर\nशिवसेनेची दारे सर्वांसाठी खुली, आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे - अर्जुन खोतकर\nस्थैर्य, मुंबई, दि.२१: भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राजकीय भूकंप केला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी शिक्कामोर्तब करत दोन ओळींमध्येच भाजपला राजीनामा दिला आहे. यानंतर आता सर्व नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांनी तर पंकजा मुंडेंनाच शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे.\nएकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा लागली आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा असे मत शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.\nअर्जुन खोतकर पुढे बोलताना म्हणाले की, 'गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपमध्ये जी काही भरती करण्यात आली होती. ती आता ओसरत आहे. नाथाभाऊंसारखा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपचे आणखीही अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते देखील येत्या काळात त्यांच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतील असा दावा खोतकरांनी केला.\nएकनाथ खडसे हे भाजप सोडून गेले यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय होईल का याविषयी खोतकर म्हणाले की, शिवसेनेची दारे सर्वांसाठी उघडी आहेत. पंकजा ताईच काय राज्यातला कुणीही नेता ज्याला सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम करायचे आहे, अशा नेत्यांना शिवसेनेची दारे उघडी आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करु असे खोतकर म्हणाले.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असू��� दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/aishwarya-rai-%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81/", "date_download": "2020-12-02T18:03:40Z", "digest": "sha1:5K2ISENDLSTY4RTFJYQXQUOZ4BE7D3BD", "length": 10606, "nlines": 72, "source_domain": "healthaum.com", "title": "Aishwarya Rai ऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो | HealthAum.com", "raw_content": "\nAishwarya Rai ऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nऐश्वर्या रायने वर्ष २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत थाटामाटात लग्न केलं. लग्नसोहळ्यानंतर ती सर्व प्रथम बच्चन कुटुंबीयांसह एका मंदिरामध्ये दिसली होती. पूजेसाठी ऐश्वर्याने लाल रंगाची सिल्क पॅटर्न साडी नेसली होती. यावर सोनेरी धाग्यांनी विणकाम करण्यात आले होते. साडीवर तिने मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या आणि झुमके असे दागिने घातले होते. या लुकसाठी ऐश्वर्याने कमीत कमी मेकअप केला होता.\n(Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट)\nपांढऱ्या साडीतील मोहक रूप\nपांढऱ्या रंगाची साडी नेसणे कित्येक महिला टाळतात. कारण या रंगाची साडी नेसून स्टायलिश लुक कॅरी करणं कठीण जाते. पण ज्या महिलांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, त्या ऐश्वर्याचा हा लुक फॉलो करू शकतात. अ‍ॅशच्या साडीवर चिकनकारी आणि मण्यांचे वर्क करण्यात आले होते. या साडीवर तिनं गोल्डन आणि पर्ल ज्वेलरी परिधान केली होती. हेअर स्टाइल म्हणून तिने केसांचा अंबाडा बांधला होता, त्यावर गजरा देखील माळला आहे. अशा पॅटर्नची एखादी साडी नेसून तुम्ही देखील स्टायलिश दिसू शकता.\n(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)\nकाळा ड्रेस परिधान करणं तुमच्यासाठी कम्फर्टेबल नाही तर मग ऐश्वर्या रायचा हा साडी लुक परफेक्ट चॉइस ठरू श���तो. एका सिनेमाच्या प्रीमियर शो साठी तिनं ही काळ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. सब्यसाची मुखर्जी यांनी ही साडी डिझाइन केली होती. यावर तिनं वेलव्हेट पॅटर्नचे स्ट्रॅप ब्लाउज परिधान केले आहे. या साडीवर अ‍ॅशने कोणत्याही प्रकारची ज्वेलरी परिधान केलेली नाही. या साडीमध्ये ऐश्वर्या प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.\n(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)\nऐश्वर्याच्या वॉर्डरोबमध्ये सिल्कच्या साड्यांचे चांगले कलेक्शन आहे. त्यामध्ये या राखाडी रंगाच्या साडीचाही समावेश आहे. साडीच्या पदरावर आणि बॉर्डरवर अतिशय बारीक स्वरुपातील एम्ब्रॉयडरी करण्यात आल्याचे तुम्ही पाहू शकता. ऐश्वर्याने हा डल ग्रे लुक आकर्षक दिसण्यासाठी मरून रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. ज्यावर चंदेरी रंगाच्या धाग्याने विणकाम करण्यात आलं होतं. या लुकसाठी तिनं रेड स्टोनचे डँगलर्स कानात घातले होते.\n(सिनेमातील त्या सीनसाठी जेव्हा मनीष मल्होत्राने वापरलं चक्क राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र)\n​लाल रंगाची साधी पण सुंदर साडी\nलाल रंगाच्या या साडीमध्ये ऐश्वर्या राय नेहमी प्रमाणेच सुंदर दिसतेय. एका कार्यक्रमासाठी तिने या लाल रंगाच्या जॉर्जेट पॅटर्न साडीची निवड केली होती. या साडीच्या पदरावर सोनेरी रंगाच्या धाग्यांनी काळ्या रंगाचे वेलव्हेट फॅब्रिक जोडण्यात आले आहे. सीक्वेन्स वर्क असणारे बॉर्डर तुम्ही साडीवर पाहू शकता. ब्लाउजवरही तशाच डिझाइनचे बॉर्डर दिसत आहे. ऐश्वर्याने साडीवर गोल्डन बांगड्या आणि सुंदर ईअररिंग्स मॅच केले होते. तर केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजराही माळला होता.\n(Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का\nआप भी दातों के हिलने से परेशान हैं करें ये घरेलू उपचार, जल्द मिलेगा फायदा\nसिगरेट की लत तीन गुना बढ़ा देती है कोरोना का खतरा, शोध में खुलासा\nये हैं वो 5 ईटिंग मिस्टेक्स, जो हेल्दी फूड को भी बना देती हैं सेहत के लिए बड़ा खतरा\nNext story जेसीबी पुरस्कार के लिए चुनी गई पांच में से तीन महिला लेखकों की किताबें\nPrevious story साइड प्लैंक के साथ ट्राई करें यह डाइट कॉम्बिनेशन, तेजी से घटेगी पेट की चर्बी\nऑस्ट्रेलियाई संग्रहालय में रखा जाएगा दुनिया के सबसे संरक्षित डायनासोर का जीवाश्म\nफाइजर-���ायोएनटेक का टीका 65 से अधिक उम्र वालों के लिए भी सुरक्षित\nडियर वेजिटेरियन, आपकी थकान का कारण हो सकती विटामिन बी-12 की कमी\nप्रेगनेंसी के दौरान शीर्षासन करना कितना सेफ जानें गर्भावस्था के दौरान योग करने के फायदे और सावधानियां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/flipkart-to-launch-free-movies-videos-streaming-on-its-app/articleshow/70553679.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-12-02T18:58:32Z", "digest": "sha1:SUFI2WKZGBE7OQZZRAKASC74K2VR6CJI", "length": 11610, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफ्लिपकार्टवर फ्री पाहा फिल्म, व्हिडिओ, वेबसीरिज\nग्राहक वाढवण्यासाठी फ्लिपकार्टने मोफत व्हिडिओ सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. ग्राहकांना आता फ्लिपकार्टवरून चित्रपट, व्हिडिओ आणि वेबसीरिज फ्री ऑफ चार्ज पाहता येणार आहे. छोट्या गावातील आणि छोट्या शहरातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टच्या या निर्णयाचा भारतातील १६ कोटी लोकांना फायदा होणार आहे.\nबंगळुरूः ग्राहक वाढवण्यासाठी फ्लिपकार्टने मोफत व्हिडिओ सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. ग्राहकांना आता फ्लिपकार्टवरून चित्रपट, व्हिडिओ आणि वेबसीरिज फ्री ऑफ चार्ज पाहता येणार आहे. छोट्या गावातील आणि छोट्या शहरातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टच्या या निर्णयाचा भारतातील १६ कोटी लोकांना फायदा होणार आहे.\nपहिल्यांदा इंटरनेट हाताळणाऱ्या ग्राहकांना ऑनलाइनकडे आकर्षित करण्यासाठी व्हिडिओ, इंटरनेट आणि मनोरंजन हे तीन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने दिली आहे. फ्लिपकार्टचा सामना हा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओशी होईल. अॅमेझॉनवरून व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतात तर फ्लिकार्टची सेवा ही निशुल्क असणार आहे. फ्लिपकार्टच्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा अंतर्गत ग्राहकांना चित्रपट, शॉर्ट व्हिडिओ आणि वेब सीरिज पाहता येणार आहे. ही सेवा केवळ ज्या ग्राहकांकडे अॅप आहे त्यांनाच मिळणार आहे. कम्प्यूटर किंवा लॅपटॉपवर या सेवेचा आनंद ग्राहकांना घेता येणार नाही.\nओरिजनल कंटेट मिळवण्यासाठी कोणासोबत पार्टनरशीप करणार आहे, याविषयी माहिती देण्यास कंपनीने टाळले आहे. सध्या व्हिडिओ स्ट्रिमिंगच्या सेवेची चाचणी कंपनीतील काही मोजक्या ग्राहकांसोबत सुरू असल्याची माहिती आहे. परंतु, पुढील २० दिवसात सर्व ग्राहकांना ही सेवा मिळू शकणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n२०५ धोकादायक अॅप ३.२ कोटी वेळा डाउनलोड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2020-12-02T18:52:42Z", "digest": "sha1:RRBFVXSB7DNKOYR6DTEPX3GZHR3HRDEP", "length": 3241, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कॅपा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकॅपा हे ग्रीक वर्णमालेतील दहावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील k ह्या अक्षराचा उगम कॅपामधूनच झाला आहे.\nΑα आल्फा Νν न्यू\nΒβ बीटा Ξξ झी\nΓγ गामा Οο ओमिक्रॉन\nΔδ डेल्टा Ππ पाय\nΕε इप्सिलॉन Ρρ रो\nΖζ झीटा Σσ सिग्मा\nΗη ईटा Ττ टाउ\nΘθ थीटा Υυ उप्सिलॉन\nΙι आयोटा Φφ फाय\nΚκ कापा Χχ काय\nΛλ लँब्डा Ψψ साय\nΜμ म्यू Ωω ओमेगा\nहा लेख ग्रीक अक्षर कापा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कापा (निःसंदिग्धीकरण).\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१६ रोजी १७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/rhea-chakraborty-and-her-brother-showik-could-be-sentence-10-20-years-agency-a583/", "date_download": "2020-12-02T19:33:08Z", "digest": "sha1:EYSZOFCHBUJOO6ZGIE2VU6ZG2GD2YPV4", "length": 31708, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा... - Marathi News | Rhea Chakraborty and her brother Showik could be sentence 10 to 20 years as agency | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\nCoronavirus: कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत\nयोगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर उद्योजक, गुंतवणूकदारांशी साधणार संवाद\nआश्रमशाळांमधील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांना घरघर\nऑक्टोबरच्या तुलनेत राज्यात दैनंदिन मृत्यूंत ५० टक्क्यांनी घट\nआजारपणाला कंटाळून ठाण्यात सुरक्षारक्षकाची आत्महत्या\nआदित्य नारायण अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत अडकला लग्नाच्या बंधनात, समोर लग्नातील पहिला सुंदर फोटो\nपत्नीसह पूलमध्ये रोमँटीक अंदाजात दिसला ऐश्वर्या रॉयचा EX- बॉयफ्रेंड, या ठिकाणी करतोय कुटुंबासह एन्जॉय\n'रूप तेरा मस्ताना' गाण्यातील दिलखेचक अदांनी जॉर्जिया अँड्रियानीने सर्वांना केले घायाळ, पहा हा व्हिडीओ\nPHOTOS: गौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट\nक्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री\nराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिका-यांना का झापलं\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\n...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान\n'कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना योद्ध्यांनाच लस प्रथम देणार'; आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट\nकोरोना संसर्गापासून बचावासाठी 'हा' नियम पाळावाच लागणार; नव्या संशोधनातून माहिती समोर\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच 500 वर बाधितांची संख्या गेली. कोरोनाचे 515 रुग्ण, तर 9 मृत्यूची नोंद झाली, रुग्णसंख्या 112280 झाली असून मृतांची संख्या 3681 वर पोहचली आहे.\nदिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४००६ नवीन रुग्ण, तर ८६ जणांचा मृत्यू.\nसोलापूर : पदवीधरसाठी ६२ टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी ८५ टक्के मतदान; गुरुवारी होणार मतमोजणी\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nपिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत एटीएम मशीन फोडताना एकाला रंगेहाथ पकडले.\nपदवीधर मतदार संघासाठी भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nआ. प्रताप सरनाईक, त्याचा मुलगा विहंग यांना ईडीकडून समन्स\nशेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार\nनवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील विज्ञान भवनातील बैठक संपली, परवा पुन्हा चर्चा होणार.\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nराज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९३० नवे रुग्ण, तर ९५ जणांचा मृत्यू.\n...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक\nगडचिरोली : 131 कोरोनामुक्त तर 59 नव्याने बाधित\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज दीड म���िन्यानंतर पहिल्यांदाच 500 वर बाधितांची संख्या गेली. कोरोनाचे 515 रुग्ण, तर 9 मृत्यूची नोंद झाली, रुग्णसंख्या 112280 झाली असून मृतांची संख्या 3681 वर पोहचली आहे.\nदिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४००६ नवीन रुग्ण, तर ८६ जणांचा मृत्यू.\nसोलापूर : पदवीधरसाठी ६२ टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी ८५ टक्के मतदान; गुरुवारी होणार मतमोजणी\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nपिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत एटीएम मशीन फोडताना एकाला रंगेहाथ पकडले.\nपदवीधर मतदार संघासाठी भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nआ. प्रताप सरनाईक, त्याचा मुलगा विहंग यांना ईडीकडून समन्स\nशेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार\nनवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील विज्ञान भवनातील बैठक संपली, परवा पुन्हा चर्चा होणार.\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nराज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९३० नवे रुग्ण, तर ९५ जणांचा मृत्यू.\n...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक\nगडचिरोली : 131 कोरोनामुक्त तर 59 नव्याने बाधित\nAll post in लाइव न्यूज़\nड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते NCB ने केला खुलासा...\nएनसीबीने सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला ड्रग्स प्रकरणात १० ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.\nड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते NCB ने केला खुलासा...\nबॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्याचा खोलवर तपास करत असलेल्या एनसीबीने बुधवारी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली एजन्सीने स्पष्ट केलं की, त्यांनी अभिनेत्रींना क्लीन चिट दिलेली नाहीये. त्यासोबत एनसीबीने सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला ड्रग्स प्रकरणात १० ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.\nदैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, जेव्हा एनसीबी एजन्सीला विचारण्यात आले की, रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांचं म्हणणं आहे की, या प्रकरणाचा सुशांत सिंह केसशी काय संबंध आहे. याचा काय अर्थ आहे यावर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ही चुकीची व्याख्या आहे. सुशांतच्या केसशी आमचं काही देणं-घेणं नाही. सुशांतची केस सीबीआय बघत आहे. आमचा तपास केवळ ड्रग कार्टेलशी संबंधित आहे'.\nएका प्रश्नाचं उत्तर देताना एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ड्रग कार्टेलमध्ये केवळ एकटा सुशांतच नाहीये. एजन्सीने आतापर्यंत १९ लोकांना अटक केली आहे. ही केस सुशांतला मुख्य आरोप बनवून चालवली जात नाहीये. हा एक मोठा ग्रुप आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांना ड्रग जमा करणे, त्यासाठी पैसे देणे आणि आर्थिक मदत करण्याचे आरोप लागले आहेत.\nबॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींना क्लीन चिट देण्याच्या रिपोर्टवर अधिकारी म्हणाले की, कुणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. ती केवळ अफवा आहे. या बातम्या सत्य नाहीत. आमचा तपास सुरू आहे. जसजसे पुरावे मिळतील, आम्ही ते पुढे पाठवत जाऊ.\nतपासादरम्यान सापडलेल्या गांजा आणि चरसच्या प्रमाणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत या तपासात कमर्शिअल प्रमाणात चरस आणि गांजा मिळाला आहे. आतापर्यंत आम्हाला १.४ किलो चरस आणि मोठ्या प्रमाणात गांजा मिळाला आहे. हा एक सुनियोजित गुन्हा आहे. यात रिया आणि शौविकला १० ते २० वर्षांची शिक्षा मिळू शकते.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nNCBRhea ChakrabortyDrugsbollywoodSushant Singh Rajputनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोरिया चक्रवर्तीअमली पदार्थबॉलिवूडसुशांत सिंग रजपूत\nसुशांत प्रकरणाला 302 कलम लावण्याचा CBIचा विचार, सिद्धार्थ पिठानीचा नोंदवला जाणार अंतिम जबाब\n‘सुशांतसाठी शौविक, मिरांडा आणायचे गांजा’ ; कूक नीरजचा दावा\nनोरा फतेहीच्या फॅन्ससाठी खूशखबर, इंडियाज बेस्ट डान्सरच्या मेकर्सने दिला संकेत....\nसारा अली खानच्या अडचणीत वाढ; जुन्या फोनमध्ये रियासोबतचे सापडले ड्रग्स चॅट, NCB च्या सूत्रांचा खुलासा\nअनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली -\nहैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया...\nक्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री\n'रूप तेरा मस्ताना' गाण्यातील दिलखेचक अदांनी जॉर्जिया अँड्रियानीने सर्वांना केले घायाळ, पहा हा व्हिडीओ\nपत्नीसह पूलमध्ये रो���ँटीक अंदाजात दिसला ऐश्वर्या रॉयचा EX- बॉयफ्रेंड, या ठिकाणी करतोय कुटुंबासह एन्जॉय\nVIDEO : कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या 'बॅंग बॅंग' गाण्याचा मेकिंग व्हिडीओ व्हायरल, बघा कसे करत होते प्रॅक्टिस\nमान्यता दत्तच्या घायाळ करणा-या अदा पाहून, संजय दत्तचे फॅन्स झाले क्रेझी\nअररे रे हे काय करतोय, विराट-अनुष्काच्या योगा फोटोवर भडकले चाहते, देतायेत अशा प्रतिक्रीया\nLudo Movie Review: चार कथांना सहज बांधून ठेवणारा 'लूडो'12 November 2020\n'Aashram 2 'मध्ये सुटतो पहिल्या भागाचा गुंता \nLaxmii Movie Review: 2020 मधील अक्षय कुमारचा सर्वात ‘बकवास’ सिनेमा09 November 2020\nकेंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करण्यात येत आहे, हा शरद पवार यांचा आरोप योग्य वाटतो का\nराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिका-यांना का झापलं\nभारतीय संस्कृती कर्तव्य धर्म सांगते | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya\nभूमीचा दुर्गामती - पुन्हा साऊथची कॉपी\nडॉ शीतल आमटेंच्या शेवटच्या चित्राचा अर्थ काय\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nPHOTOS: गौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\nIndia vs Australia : तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात तीन बदल दिसणार; पाहा कोणाला संधी मिळणार\nPHOTOS : शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचे रोमँटिक फोटो झाले व्हायरल, मालदीवमध्ये व्यतित करतायेत क्वॉलिटी टाइम\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, बदलले वेतनाबाबतचे हे नियम\n पण 40 वर्षांनंतरही HIV वर लस शोधता आली नाही; जाणून घ्या आव्हाने\nWorld aids day 2020: फ्लू प्रमाणेच सामान्य असू शकतात एड्सची लक्षणं; वेळीच दूर करा आजाराबाबत 'हे' गैरसमज\nदिशा पटानीची बहीण खुशबूदेखील आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\nभारतीला कृष्णा अभिषेकचा सपोर्ट, म्हणाला - ती माझी बहीण, दुसरा चान्स मिळायला हवा...\nकेस कापल्याने कैद्याचा अधिकाऱ्यावर हल्ला\nमहागाव बॅंकेत शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये हमरीतुमरी\nभारत ऑस्ट्रेलिया वन डे; \"आता अखेरचा सामना तरी जिंका\"\nप्रतिष्ठा राखण्यास टीम इंडिया प्रयत्नशील; ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर...\nक्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते,वेळापत्रक बदलले\nशेतकरी नेते म्हणाले, \"गोळी किंवा शांततापूर्ण समाधान, सरकारकडून नक्कीच काहीतरी परत घेऊ\"\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nशिवसेना नेत्याच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भातील सल्ल्याने राजकारण तापलं; फडणवीस म्हणाले - हा बाळासाहेबांचा पक्ष नाही\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nDr. Sheetal Amte Suicide : लॅपटाॅप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54179", "date_download": "2020-12-02T18:47:45Z", "digest": "sha1:SOXDKEXQQNBQV5B4HWXP65RYITW3OMOR", "length": 11658, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - अदिती काणे (शार्लोट, नॉर्थ कॅरोलीना) यांच्याशी गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - अदिती काणे (शार्लोट, नॉर्थ कॅरोलीना) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - अदिती काणे (शार्लोट, नॉर्थ कॅरोलीना) यांच्याशी गप्पा\nसर्वप्रथम आपली या मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.\n1) अदिती, तुम्ही मुळच्या कोणत्या गावाच्या आहात \nमी मुळची पुण्याची. पुण्यामधून इंजिनीरिंग ची पदवी घेतल्यानंतर सध्या Charlotte, North Carolina येथे IT Professional म्हणून जॉब करत आहे .\n2) तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली \nआमच्या घरातच संगीताचे वातावरण आहे . माझी मोठी बहीण संगीत अलंकार आहे, तिच्या प्रोत्साहनाने मी सातव्या वर्षापासून गुरु कै. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे दहा वर्षापेक्षा जास्त काळ शिकले .\n3) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे \nदहा वर्षांपेक्षा अधिक काळ मी शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकत आहे.\n4) संगीतातील तुमचे गुरु कोण \nकै. मधुसूदन पटवर्धन, सौ . अपर्णाताई गुरव, सौ . श्रुती पेंढारकर ( माझी बहिण)\n5) तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल \nशाळेत असल्यापासून सकाळ नाट्यसंगीत स्पर्धा (पुणे) , पं . जयराम शिलेदार नाट्यसंगीत स्पर्धा (पुणे) , कृष्णाबाई ���होत्सव (वाई) येथे सलग ३ वर्ष प्रथम , द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक\nCummins College of Engineering , Pune येथे सुगम संगीत स्पर्धेत २ वर्षे प्रथम आणि द्वितीय क्रमांक\nCharlotte येथे \"Rhy-Dhun\" या Bollywood Music कार्यक्रमात सक्रीय सहभाग\nCharlotte येथे नुकताच एप्रिल २०१५ मधे , डॉ . सलिल कुलकर्णी यांच्या \"आयुष्यावर बोलू काही \" कार्यक्रमात , प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर गाण्याची संधी\n6) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात \nमला शास्त्रीय आणि सुगम या दोन्ही प्रकारच्या संगीताची आवड आहे. मी जुनी आणि नवीन गाणी खूप ऐकते.पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सवात मला दिग्गज गायकांचे गाणे ऐकण्याची संधी मिळाली . दिवसातून किमान अर्धा तास गाण्याचा रियाझ करावा असा माझा प्रयत्न असतो. जुन्या आणि नवीन गाण्याचा मिलाफ करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो.\n7) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते तुमचे आवडते एखादे गाणे तुमचे आवडते एखादे गाणे कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते \nआवडते गायक / गायिका - आशा भोसले , वीणा सहस्रबुद्धे , पं . जितेंद्र अभिषेकी, बेला शेंडे, सुनिधी चौहान , शंकर महादेवन\nआवडते संगीतकार - श्रीनिवास खळे, अजय अतुल, अशोक पत्की\nआवडती गाणी - युवतिमना (आशा भोसले) , अवघा रंग एक झाला ( किशोरी अमोणकर) , नभ उतरू आलं (आशा भोसले) , मोरया मोरया ( अजय - अतुल)\nपं . हृदयनाथ मंगेशकर , आनंदघन यांचे संगीत मला जास्त आवडते .\n8) आपल्या बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे \nमाझा रोजचा रियाझ चालू आहे. बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेत उत्तम सादरीकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.\n9) संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे \nमी मराठी साहित्य , ललित लेख खूप वाचते. मला प्रवासाची आवड आहे.\n10) आपल्या बीएमएम सारेगम २०15 च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत \nऑफिस आणि घर सांभाळून मी जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तशी तयारी केली. खालील दुव्यावर तुम्ही मी गायलेली काही गाणी ऐकू शकाल .\n11) आपला कौटुंबिक परिचय \nमाझे पती - श्री . भूषण काणे ( हे सुद्धा software engineer आहेत. )\nमला आद्या नावाची ७ वर्षाची गोड मुलगी आहे.\nअदितीला तुम्ही या दुव्यावर जाउन मतदान करू शकता.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nसेमि फायनल पाहिली होती, मस्तं\nसेमि फायनल पाहिली होती, मस्तं झालं होतं आदितीचं गाणं \nनवीन खात�� उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-12-02T18:44:55Z", "digest": "sha1:VH7CFRSVYBAYTAFHXWPCAY47CHMJ4KZB", "length": 11188, "nlines": 72, "source_domain": "healthaum.com", "title": "सांधेदुखीने त्रस्त आहात? मग आजच ट्राय करा 'हा' घरगुती उपाय! | HealthAum.com", "raw_content": "\n मग आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय\nहळदीचे तेल हे हळदी सारखेच गुणकारी असते. यात शरीरावर येणारी सूज रोखणारे गुण असतात आणि म्हणूंच सांधेदुखीवर हळदीचे तेल रामबाण ठरते. या शिवाय त्वचेवर कोणत्याही प्रकारचे फंगस हळदीच्या तेलाच्या वापरामुळे वाढत नाहीत. तसेच विषाणू आणि जंतू यांना नष्ट करण्याची क्षमता हळदीच्या तेलामध्ये असते. शरीरातील निरुपयोगी झालेल्या पेशींना नीट करण्याची क्षमता सुद्धा हळदीच्या तेलामध्ये आढळून येते. म्हणूनच मंडळी आवर्जून हळदीच्या तेलाचा एकदा तरी सांधेदुखीवर वापर करून पहा.\n(वाचा :- Fiber Rich Fruits : ‘या’ फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक\nहळदीचे तेल हे त्वचेशी निगडीत समस्यांवर सुद्धा अतिशय उपयुक्त मानले जाते. हे तेल त्वचेवर कोणत्याही प्रकारचे फंगस विकसित होऊ देत नाहीत. या व्यतिरिक्त हळदीचे तेल त्वचेचे सौंदर्य सुद्धा वाढवते. त्वचेवरील काळे डाग आणि त्वचेचे सौंदर्य खराब करणारे घटक नष्ट करते. तुम्हाला वाटत असेल की हळदीचे तेल केवळ त्वचेच्या बाहेरील सौंदर्य टिकवण्याचे काम करते तर मंडळी नाही हळदीचे तेल हे त्वचेच्या आत सुद्धा परिणाम करते आणि त्वचेतील कोशिकांना निरोगी राखण्याचे काम करते. हळदी प्रमाणे हळदीच्या तेलामध्ये सुद्धा करक्युमीन असते. ते आरोग्यासाठी एक उपयुक्त तत्व आहे जे हाडे आणि सांध्यांना मजबूत बनवते.\n(वाचा :- पोटाचा घेर कमी करण्यासाठी साध्यासोप्या टिप्स\nजे लोक नियमितपणे हळदीच्या तेलाचा वापर करतात त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य लोकांच्या रोगप्रतिकार शक्तीपेक्षा जास्त सक्षम असते. हे यामुळे होते कारण हळदी��े तेल हे शरीरात खोलवर जाऊन रक्त प्रवाह वाढवण्याचे काम करते. रक्तप्रवाह वाढल्याने शरीरात ऑक्सिजनचा स्तर संतुलित राहतो. ऑक्सीजनचे प्रमाण योग्य असल्याने शरीर उत्साही राहते. यामुळे जर एखादा विषाणू वा जंतू शरीरात प्रवेश करून दुष्परिणाम टाकत असेल तर त्याला नष्ट करण्याचे कार्य आपले शरीर करते.\n(वाचा :- बॉलीवूडमध्ये का आहे ड्रग्सचं इतकं वेड ड्रग्स शरीरावर नेमका काय परिणाम करतात ड्रग्स शरीरावर नेमका काय परिणाम करतात\nआपण आता हळदीच्या तेलाचा मुख्य उपयोग पाहुया जो सांधेदुखीने त्रस्त असणाऱ्या लोकांना होतो. ज्या प्रकारे जखम झाल्यास ती ठीक करण्यास वा धरून ठेवण्यास हळद मदत करते त्याप्रमाणे सांधेदुखी आणि त्यामुळेहोणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी वा त्या रोखण्यासाठी हळदीचे तेल मदत करते. जिथे सांधेदुखीची समस्या सतावत आहे तिथे हलक्या हाताने हळदीचे तेल चोळावे. यामुळे तुम्हाला काही दिवसांत आराम दिसून येईल. जेवणात सुद्धा हळदीच्या तेलाचा उपयोग केल्याने शरीराला त्याचा फायदा होतो आणि पचनतंत्र चांगले राहते.\n(वाचा :- ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या ‘ही’ काळजी मग घ्या ‘ही’ काळजी\nकिती सुरक्षित आहे हा उपाय\nहळदीच्या तेलाचा शरीरावर तसा कोणताही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त न घाबरता हळदीच्या तेलाचा वापर करू शकता. पण जर तूमचे अन्य उपचार सुरु असतील आणि तुम्हाला हा उपाय सुद्धा वापरून पहायचा असेल तर तुमच्या डॉक्टरांचा एकदा सल्ला आवर्जून घ्यावा. त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही या उपायाच्या वापराचा आणि किती प्रमाणात तो वापरायचा याचा निर्णय घेऊ शकता. बाजारात तुम्हाला चांगल्या कंपन्यांचे हळदीचे तेल सहज उपलब्ध होईल.\n(वाचा :- Health Benefits Of Star Fruit : कॅन्सर व इतर आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास प्रभावी ठरतं ‘हे’ खास फळ\nजोडो का दर्द दूर करने का घरेलू तरीकाहल्दी के तेल के फायदेहळदीचे तेल\nचमड़े के नहीं अब मशरूम से बने जूते-बैग होंगे ट्रेंड सेटर, जानें क्या है इनकी खासियत\n चीनी-चावल का चस्का कहीं आपके चेहरे की रौनक न छीन लें, चेहरे की रंगत बनाए रखने के लिए करें ये उपाय\nदेश के हर नागरिक की इम्यूनिटी होगी स्ट्रांग, सरकार करने जा रही ये खास उपाय\nNext story भारत में COVID-19 के 62 लाख से ज्याद केस, पिछले 24 घंटे में 80 हजार से ज्यादा नए मामले\nPrevious story ���ेसांना दही कसे लावावं आपल्या केसांनुसार तयार करू शकता घरगुती हेअर पॅक\nडार्क चॉकलेट, ग्रीन और अंगूर से रोका जा सकता है Covid-19\nऑस्ट्रेलियाई संग्रहालय में रखा जाएगा दुनिया के सबसे संरक्षित डायनासोर का जीवाश्म\nGolgappe Recipe : इस तरीके से बनाएंगे तो मार्केट जैसे बनेंगे गोलगप्पे, जानें आसान रेसिपी\nफाइजर-बायोएनटेक का टीका 65 से अधिक उम्र वालों के लिए भी सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mavchi.in/mke/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2020-12-02T18:41:49Z", "digest": "sha1:JEMIQDO3ITKVICC3ZEC6XRRS2BMP6E4G", "length": 4109, "nlines": 57, "source_domain": "mavchi.in", "title": "भाषा बद्दल | www.mavchi.in", "raw_content": "\nHome » माहिती » भाषा बद्दल\nमावची भाषा नंदुरबार जिला माय आन उत्तर महाराष्ट्र आन दक्षिण गुजरात तापी जिला माय बोली जानारी भाषा हेय, वोदारी नावापुर तालुका माय बोलली जाहे, यी भाषा बोलनारा वोदारी लोक खेती कोअनारा हेय, आन खेती माय मजदुरी कोंअनारा हेय , आन आजुं बिहरे काम कोअले जातहे या लोकहा मुख्य खायना हेय चोखा, डाळ, साकबाजी, बाखें आन आजुं बी बिहरा खायना . आन ई भाषा बोलनारा काही लोक ख्रिस्ती हेय, आन काही लोक आदिवासी परंपराल माननारा हेय, पेन या बाद लोकहा माय योक एकी हेय ,आन योका बिजा प्रती प्रेमा भावना हेय . योका बिहराल मदत कोअनारा हेय. यी भाषा बोलनारा लोकहा वोराड आदिवासी रिती रिवाज नुसार ओअहे , आन नाचना कुद्ना ओअहे , वोवडील गोगी माय मंगळसूत्र पोवाडला जाहे, आन वोवडाल आने वोवडील फुलहां हार पोवाडली जाहें , या रिते वोराड ओअहे, आन वोदारी लोक कादवा गोअहां माय रोतहा आन काही लोक ईट, रेती , सिमेंटा बोनाडला गोअहां माय रोतहां. मावची भाषा व्यतिरिक्त बी काही भाषा बोलताहा आन होमजूताहा .उदा.मराठी ,गुजराती, हिंदी ,वसावे ,गामीत , कोकणी.\nआमहाल तुमे टिपणी आन संदेश दोवाडा.\nनीचे देवामाय येनला संपर्क फार्मा द्वारे तुमा आमहाल संदेश दोवाडी सेकतेहें त्याज रिते तुमे नाव अथवा ईमेल दा का तुमा योगदां प्रश्न होदतेहे आन त्याआ जोवाब मिळवा मागतेहें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=114&Itemid=307&limitstart=1&fontstyle=f-smaller", "date_download": "2020-12-02T19:23:56Z", "digest": "sha1:3NZSORDOXVZROOFTRNIMFD3CTXSL7CGY", "length": 4698, "nlines": 31, "source_domain": "saneguruji.net", "title": "गुलामगिरी नष्ट करणारा लिंकन", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 02, 2020\nगुलामगिरी नष्ट करणारा लिंकन\nखोटा खटला तो कधी घेत नसे. एकदा एक पक्षकार आला व म्हणाला, “माझा खटला कायदेशीर आहे. तुम्ही चालवा. हे पैसे मिळालेच पाहिजेत.” लिंकन म्हणाला, “तुमची बाजू कायदेशीर असली तरी नैतिक नाही आणि तुम्ही धट्टेकट्टे आहात. एवढे पैसे प्रामाणिक श्रमानेही तुम्ही मिळवू शकाल\nलिंकनची आई लहानपणी वारली. एकुलती एक बहीण वारली. ज्या मुलीवर त्याचे प्रेम होते, तिच्याशी तो लग्न करणार होता, ती मेली. एके दिवशी वादळी पाऊस वर्षत होता. तो दु:खाने वेडा होऊन म्हणाला, “ती त्या वादळात तिथे, मातीत एकटी आहे. ती एकटी कशी राहिल तिथे” परंतु हेही दिवस गेले. आणि मेरी टॉड नावाच्या एका उथळ पण महत्त्वाकांक्षी स्त्रीचे त्याने पाणिग्रहण केले. लिंकन सर्वांना आवडे. फक्त ही नखरेबाज, प्रतिष्ठित पत्नी त्याच्यावर नाराज असे. त्याचा वेडा-वाकडा पोशाख, ओबडधोबड वागणे तिला रुचत नसे. तो वाटेल त्याच्याजवळ बसे, बोले. कोंबड्या, डुकरे, यांच्यावर चर्चा करी. ती म्हणायची, “हमाल आणि पाणक्ये यांच्यातच वागायची तुमची लायकी” परंतु हेही दिवस गेले. आणि मेरी टॉड नावाच्या एका उथळ पण महत्त्वाकांक्षी स्त्रीचे त्याने पाणिग्रहण केले. लिंकन सर्वांना आवडे. फक्त ही नखरेबाज, प्रतिष्ठित पत्नी त्याच्यावर नाराज असे. त्याचा वेडा-वाकडा पोशाख, ओबडधोबड वागणे तिला रुचत नसे. तो वाटेल त्याच्याजवळ बसे, बोले. कोंबड्या, डुकरे, यांच्यावर चर्चा करी. ती म्हणायची, “हमाल आणि पाणक्ये यांच्यातच वागायची तुमची लायकी” ते हसून म्हणे, “मला हे सारे आवडतात; त्याला मी काय करू” ते हसून म्हणे, “मला हे सारे आवडतात; त्याला मी काय करू\nलिंकन कोमल मनाचा, प्रेमळ वृत्तीचा. त्याची मुले त्याच्या बैठकीत धुडगूस घालीत. कागद फाडीत, टाक बोथट करीत, पिकदाणी उपडी करीत. एकदा एक मित्र म्हणाला, “थोबाडीत द्या.” लिंकन म्हणाला, “खेळू द्या त्यांना. मोठेपणी त्यांनाही चिंता आहेतच.”\nएकदा त्याची पत्नी चार वर्षाच्या मुलाला आंघोळ घालीत होती. तो बंबू तसाच निसटला आणि उघडानागडा रस्त्यात दूर जाऊन उभा राहिला. लिंकन पोट धरून हसू लागला. चिडलेली माता म्हणाली : “हसता काय जा. त्याला आधी आणा.” लिंकनने तो ओलाचिंब बाळ उचलून आणला, त्याचे पटापट मुके घेतले.\nगुलामगिरी नष्ट करणारा लिंकन\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-12-02T18:46:17Z", "digest": "sha1:GUGRLLIW5AWF36LEBRJORICSUKPLFQGR", "length": 8075, "nlines": 115, "source_domain": "ainnews.tv", "title": "पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा... अन्यथा आंदोलन छेडू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nपेट्रोल-डिझेलचे दर कमी करा… अन्यथा आंदोलन छेडू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nपेट्रोल-डिझेलचे दर कमी करा… अन्यथा आंदोलन छेडू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nमागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. याचा सर्व सामान्यांना मोठा फटका बसत आहे. याच्या निषधार्थ औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने क्रांती येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.\nया निवेदनात म्हटले आहे कि, या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य माणूस होरपळून निघत आहे. वास्तविक पाहता, अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पडलेल्या असताना सरकारने भरमसाठ कर लावून पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ केली आहे. भाजप सरकारने नोटबंदी, जी.एस.टी आणि जनतेला छळणारे जे निर्णय घेतले त्यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. या जुलमी निर्णयाचा औरंगाबाद शहरजिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करत सायकल रॅली काढली. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले नाही तर शहरजिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेख कय्युम अहेमद यांनी दिला.\nयावेळी शहरजिल्हा अध्यक्ष दत्ता भांगे, विलास मगरे, रहीम पटेल, अशरफ पटेल, रहीम पटेल, अब्दुल खादर, अन्वर नवाब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nकर्नाटकाचे गुणगाण गाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा – अजित पवार\nहारून मुकाती फाऊंडेशनतर्फे तीन विवाह सोहळे थाटात\nऔरंगाबादच्या सिडकाे एन -7 येथील विद्यालयांत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा\nऔरंगाबादमध्ये चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला\n‘इनरव्हील क्लब, औरंगाबाद’ सेवाभावीच्या वतीने राबवले समाजोपयोगी उपक्रम\nकोरोना बळी : जीव गमावलेल्या पत्रकार राहुल डोलारेंचा मित्र परिवार आठवणींनी हळहळतोय\nनिरंकारी मंडळातर्फे इंग्लिश मिडियम सत्संग सोहळा साजरा\nजानेवारीपासून ‘मुलांना समजून घ���ताना’ अभियान राबवणार \n‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’ खासदार सुप्रिया सुळेंची मोदींच्या पुणे…\nअस्मानी-सुलतानी संकटांशी लढा, ‘महाविकास’ची वर्षपूर्ती;…\nहैदराबाद महापालिका निवडणूक आज, ५० टक्केही होत नाही मतदान.. तुटणार…\nराष्ट्रवादी कार्यकर्त्या रेखा जरेंच्या हत्या प्रकरणाला नवे वळण,…\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/gas-connection-sakorda-1223", "date_download": "2020-12-02T19:40:53Z", "digest": "sha1:PAQCWGQVKPWV3XNIQD7GYUFTNYZFNDXQ", "length": 8241, "nlines": 108, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "साकोर्डा येथे गॅस जोडणीचे वितरण | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 3 डिसेंबर 2020 e-paper\nसाकोर्डा येथे गॅस जोडणीचे वितरण\nसाकोर्डा येथे गॅस जोडणीचे वितरण\nशुक्रवार, 31 जानेवारी 2020\nतांबडीसुर्ला: देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गॅस जोडणीचा लाभ मिळवून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि खासदार निधी यांच्या सहकार्याने ग्रामीण ऊर्जा योजना राबविण्यात येत असून प्रत्येक घरात गॅस जोडणीचा लाभ मिळवून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारच्या वेगवेगळया योजना आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पंचायत मंडळ आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी साकोर्डा येथे केले.\nतांबडीसुर्ला: देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गॅस जोडणीचा लाभ मिळवून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि खासदार निधी यांच्या सहकार्याने ग्रामीण ऊर्जा योजना राबविण्यात येत असून प्रत्येक घरात गॅस जोडणीचा लाभ मिळवून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारच्या वेगवेगळया योजना आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पंचायत मंडळ आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी साकोर्डा येथे केले.\nसाकोर्डा पंचायत कार्यालय सभागृहात आयोजित केलेल्या गॅस जोडणी वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, सरपंच जितेंद्र नाईक, उपसरपंच नेहा कालेकर, पंच शिरीष देसाई, गौतम सावंत, दिनानाथ गावकर, विंदा सावंत यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.\nयावेळी सरपंच जितेंद्र नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. या योजनेंतर्गत १४ लाभार्थ्यांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. दिनानाथ गावकर यांनी सूत्रसंचालन, शिरीष देसाई यांनी आभार मानले.\nपशुखाद्य किंमतीत केलेली दरवाढ मागे घ्यावी\nफातोर्ड्यात गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदण्यास सरदेसाईंचा विरोध\nमडगाव : फातोर्डा मतदारसंघात स्वयंपाक गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदण्याच्या...\n; कोरोनानंतर आता दुसऱ्या आजाराने पाडले चीनला आजारी\nबिजिंग- कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर आता चीनमध्ये आणखी एक आजाराचा उद्रेक झाला आहे....\nदिल्लीतील प्रदूषणावरून जावडेकर-केजरीवाल आमने सामने\nनवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला शेजारच्या राज्यांत शेतातच जाळण्यात येणाऱ्या...\nफोंडा पालिकेत फोडाफोडीचे राजकारण- गोवा फॉरवर्ड\nफोंडा- फोंडा पालिकेत सध्या फोडाफोडीचे राजकारण चालले असून विकासकामे रखडली आहेत...\n‘अटल ग्राम’चा उपक्रम मंजूर\nसांगे: नेत्रावळी अटल आदर्श ग्राम समितीची बैठक आमदार प्रसाद गावकर यांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63685", "date_download": "2020-12-02T18:15:03Z", "digest": "sha1:26PYWIPO5BSLFGBLAEWVOUGUCN6UWJHL", "length": 6032, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगरंगोटी - तन्वी शिंदे ( वय वर्षे ९ ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगरंगोटी - तन्वी शिंदे ( वय वर्षे ९ )\nरंगरंगोटी - तन्वी शिंदे ( वय वर्षे ९ )\nरंगरंगोटी - तन्वी शिंदे ( वय वर्षे ९ )\nबाप्पाने मॅचिंग स्वस्तिक काढलाय मस्त\nसुंदर . प्रसन्न वाटलं चित्र\nसुंदर . प्रसन्न वाटलं चित्र बघून.\nवाटतच नाहीय एका 9 वर्षाच्या\nवाटतच नाहीय एका 9 वर्षाच्या मुलीने रंगावलंय असे - ( ही कॉम्प्लिमेंट आहे )\nअप्रतिम रंगरंगोटी... खूप आशीर्वाद...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1701_nabhik-samaj-vadhu-var-melava-nashik.html", "date_download": "2020-12-02T19:31:02Z", "digest": "sha1:QXMKBQ7AR6G6EK2IDLCS3V4S5YSKG6BH", "length": 3466, "nlines": 57, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "nabhik samaj vadhu var melava nashik", "raw_content": "\nवय: 21 वर्षे वजन : 51 किलो\nउंची : 5 फुट 7 इंच\nमोबाईल नंबर : 7236969***\nव्हाट्सअँप नंबर : 7236969***\nपत्ता: ********* सहकारी गृहनिर्माण संस्था ज्ञानेश्वर नगर, अहमदनगर, महाराष्ट्र - 414003\nउच्च शिक्षण: बी. ए. (इंग्लिश)\nकॉलेज : श्री सद्गुरु गंगागीर महाराज विज्ञान गौतम कला संजीवनी वाणिज्य महाविद्यालय, अहमदनगर, महाराष्ट्र - 414001\nशाळा: अथरे पाटील पब्लिक स्कूल, वडगाव गुप्ता रोड मनमाड हायवे जवळ, अहमदनगर, - 414003\nमिळकतीचे साधन : जॉब सर्च करीत आहे\nफॅमिली स्टेटस: मिडल क्लास\nकौटुंबिक प्रकार: जॉईंट फॅमिली\nवडील: एम. एस. इ. बी. मध्ये क्लर्क\nभाऊ: 1 भाऊ विवाहित आणि 1 भाऊ अविवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू व्हिलर लायसन्स\nघरी जेवण बनविणे ट्रॅव्हलिंग करणे\nइंग्लीश चित्रपट /कॉम्प्यूटर गेम्स पाहणे.\nवय: 25 ते 28 वर्षे\nवैवाहिक स्थिती: कधीही विवाहित नाही\nवार्षिक उत्पन्न: 3 लाख ते 5 लाख\nवार्षिक उत्पन्न: प्रोफेसर/बिजनेस/गव्हर्नमेंट ऑफिसर\nधर्म / जात: हिंदु/हिंदु इतर जाती\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/angina-pain/", "date_download": "2020-12-02T18:01:59Z", "digest": "sha1:JTMOTJPGGESOS7V6Q3SFTW3U77HNJBFJ", "length": 8576, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Angina pain Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nमहिन्यापूर्वीच दिसतात हार्ट अटॅक येण्याच्या ’ही’ 9 लक्षणं, दुर्लक्ष करणे ठरू शकतं अत्यंत…\nहृदयरोगां( heart attack)चे प्रमाण सध्या खुपच वाढले असून यास बिघडलेली जीवनशैली हे सर्वात मोठे कारण आहे. विशेष म्हणजे सर्व वयोगटात ही समस्या दिसत असल्याने याचे गांभिर्य वाढले आहे. महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅक( heart attack)ची कारणं…\nBesharam Bewaffa Song : दिव्या खोसला कुमार आणि गौतम गुलाटी…\n‘सिक्सर किंग’ युवराजची Ex गर्लफ्रेंड किम शर्माला…\nकंगना राणावतनं मानले ‘त्यांचे’ आभार \nBollywood Drugs Case : धर्मा प्रॉडक्शनचे Ex प्रोड्युसर…\n26/11 Mumbai Terror Attacks : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णनवर…\nपंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, घेतला आयसोलेट होण्याचा…\nजर तुम्हाला दीर्घकाळापासून येत नाही झोप तर व्हा सावध, येवू…\n‘या’ पध्दतीनं मतदान करण्यास रोखलं \nWhatsApp चं आलं एक नवीन अपडेट, कस्टम वॉलपेपर्स आणि बरेच नवीन…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती तालुक्यातील…\nCoronavirus : ‘कोरोना’ची लस आल्यानंतर सर्वकाही ठीक होईल \nपेरूच्या झाडांच्या पानांपासून संपतील सर्वच केसांच्या समस्या,…\nभाजपाकडून वेळावेळी होणार्‍या वैयक्तिक आरोपांवर आदित्य ठाकरेंनी अखेर…\nअभिनेत्री कविता कौशिकचा धक्कादायक खुलासा म्हणाली- ‘लहानपणी शिक्षकानेच माझा…’\nवनरक्षकासाठी ‘तो’ करीत होता ‘दलाली’, वन विभागाने केले त्याला पोलिसांच्या हवाली \n बिजिंगने 30 वर्षांत प्रथमच नवी दिल्लीकडून खरेदी केले तांदूळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-kolhapur/central-government-sincerely-insisting-maratha-reservation-question", "date_download": "2020-12-02T19:27:20Z", "digest": "sha1:NDGKU3W5QRM2M7BEFGAOMBESLVDMOXNY", "length": 13089, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार मनापासून आग्रही आहे का? : शाहू महाराजांचा सवाल - Is the Central Government sincerely insisting on Maratha reservation? : Question of Shahu Maharaj | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्य�� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार मनापासून आग्रही आहे का : शाहू महाराजांचा सवाल\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार मनापासून आग्रही आहे का : शाहू महाराजांचा सवाल\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार मनापासून आग्रही आहे का : शाहू महाराजांचा सवाल\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार मनापासून आग्रही आहे का : शाहू महाराजांचा सवाल\nगुरुवार, 15 ऑक्टोबर 2020\nकेंद्र व राज्य सरकारकडे नेमके काय मागायचे, याची दिशा निश्‍चित हवी.\nकोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी विखुरलेल्या मराठा समाजाने एकत्र यावे, असे आवाहन करत सारथी संस्थेला स्वायत्तता का दिली जात नाही, असा प्रश्‍न श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज (ता. 15 ऑक्‍टोबर) येथे उपस्थित केला.\nदरम्यान, मराठा समाजाला आरक्षण व सारथी संस्थेला स्वायत्तता मिळावी याकरिता \"आधी लाल महाल मग लाल किल्ला' असे आंदोलन छेडण्याचा ठराव करण्यात आला. लाल महाल येथे 29 ऑक्‍टोबरला आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी बैठक होणार असून, दिल्लीत मराठ्यांची ताकद दाखविण्यात येणार आहे. सकल मराठा समाजातर्फे आयोजित व्यापक मेळाव्यात ते बोलत होते.\nया वेळी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, नगरसेविका रूपाराणी निकम, ऍड. गुलाबराव घोरपडे प्रमुख उपस्थित होते.\nशाहू महाराज म्हणाले, \"केंद्र व राज्य सरकारकडे नेमके काय मागायचे, याची दिशा निश्‍चित हवी. अन्य संस्थांना स्वायत्तता असताना सारथीला का नाही, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा आरक्षणाचा लढा सर्वोच्च न्यायालयात जिंकायचा असून, त्याकरिता राज्य व केंद्र सरकारच्या पाठबळाची आवश्‍यकता आहे. केंद्र सरकार मनापासून मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रही आहे का, हे तपासून पाहावे लागेल. केंद्र सरकारचा दबाव नसेल तर काहीच होणार नाही; अन्यथा आपण केवळ आरक्षणासाठी भांडत राहू.''\nते म्हणाले, \"\"खासदार व आमदारांनी पुढे येऊन आरक्षणाच्या अनुषंगाने ठराव मंजूर करावेत. त्याचबरोबर समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लक्ष द्यावे. कृषी, उद्योगधंदे, स्पर्धा परीक्षेत मिळविण्यासाठी प्रयत्न कराव��त. राजकीय दृष्ट्यासुद्धा समाजाने एकत्र येण्याची आवश्‍यकता आहे. मराठा समाज अडचणींवर मात करणारा आहे. समाजाने भावनांवर नियंत्रण ठेवावे.'' समाजाच्या आंदोलनात मी सेवक म्हणून सहभागी होणार आहे. छत्रपती म्हणून नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.\n►सारथी बचाव संकल्प यात्रा-सकल मराठा समाज पुण्यात लाल महालात 29 ऑक्‍टोबरला एकवटणार\n►तत्पूर्वी 19 ऑक्‍टोबरला राज्य सरकारला सारथी संस्थेची स्वायत्तता व अन्य मागण्यांसाठी निवेदन देणार\n►मागण्यांची पूर्तता न केल्यास 29 ऑक्‍टोबरला लाल महालात आंदोलनाची दिशा ठरणार\n►मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत होणाऱ्या आंदोलनाची जबादारी सरकारची राहील\n► राज्य सरकारने अखत्यारीतील मागण्यांची पूर्तता तातडीने करावी.\nअ) प्रवेश प्रक्रियेत एसईबीसी अंतर्गत विद्यार्थ्यांचा प्रवेश संरक्षित करावा\nब) 20 शासकीय विविध विभागात विभागातील स्थगितीपूर्व मराठा निवड उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्‍त्या ताबडतोब द्याव्यात\n►अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने विद्यार्थी शिक्षण कर्ज योजना सुरू करावी. लाभार्थी संख्या वाढवावी.\n►दसरा चौक ठिय्या आंदोलन काळात आत्मबलिदान दिलेल्या विनायक परशराम गुदगी यांच्या वारसास नोकरी व मदत त्वरित द्यावी\n► कोपार्डीच्या बहिणीला न्याय द्यावा\n►सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावा\n►केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला धोका होऊ नये, म्हणून कायद्यात बदल करावा; अन्यथा फेब्रुवारीत अधिवेशन काळात \"चलो दिल्ली' आंदोलन करणार. मराठा आरक्षण कायदेशीररित्या मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवणार\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसरकार government कोल्हापूर पूर floods मराठा समाज maratha community आरक्षण आंदोलन agitation दिल्ली खासदार संभाजीराजे आमदार शाहू महाराज मराठा आरक्षण maratha reservation सर्वोच्च न्यायालय विकास शिक्षण education कर्ज अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%97-2/", "date_download": "2020-12-02T19:21:23Z", "digest": "sha1:B57BQGTYVFRBEKE4J5SMCRL7G3OEL6TJ", "length": 10509, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मुख्यमंत्र्यांची नवीन गणवेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मुख्यमंत्र्यांची नवीन गणवेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी\nमुख्यमंत्र्यांची नवीन गणवेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी\nगोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन गणवेशात पणजी येथील कार्यक्रमाला हजेरी लावून सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले.निमित्त होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू चेतना संगम कार्यक्रमाचे.सज्जन शक्ती सर्वत्र ही संकल्पना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताने गोव्यात 18 ठिकाणी हिंदू चेतना संगम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी सरसंघचालक सुभाष वेलिंगकर यांनी बंड करून कोकण प्रांताला आव्हान देत स्वतःची वेगळी संघटना बनवल्यापासून गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चर्चेत होता.वेलिंगकर यांच्या सोबत बरेच स्वयंसेवक गेल्यामुळे गोव्यातील संघाला मोठे भगदाड पडले आहे.आजच्या कार्यक्रमात देखील त्याचा परिणाम दिसून आला.आजच्या कार्यक्रमात उपस्थिती फारच कमी होती.वेलिंगकर आणि त्यांच्या समर्थकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.\nनवीन गणवेशातील मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले\n5 वाजता सुरु होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पावणे पाच वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन गणवेशात हजेरी लावून उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले.पर्रिकर गोव्यातील कार्यक्रमात कधीच बूट घालत नाहीत मात्र आज मुख्यमंत्री काळ्या रंगाचे लेदरचे बूट घालून कार्यक्रमाला उपस्थित होते.त्याशिवाय फूल खाकी पँट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता जो संघाचा नवीन गणवेश आहे.इनशर्ट आणि बूट घालून आलेले पर्रिकर आपल्या या वेशभूषेत हटके दिसत होते. त्यांच्या सोबत पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पर्रिकर यांनी कार्यक्रम स्थळी आल्यानंतर उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला.पर्रिकर यांनी जमीनीवर न बसता कार्यक्रमाच्या ठिकाणी मांडलेल्या खुर्चीवर बसून पूर्ण कार्यक्रमात भाग घेतला.वंदन आणि प्रार्थना म्हणताना ते इतर स्वयंसेवकां प्रमाणे उभे राहून त्यात सहभागी झाले होते.कार्यक्रम संपल्या नंतर देखील पर्रिकर यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. छोट्या मुलांना त��यांनी टोपी कशी घालावी,दंड कसे मारावेत याची माहिती दिली. फोटो आणि सेल्फी काढून घेणाऱ्यांना देखील त्यांनी हसत खेळत प्रतिसाद दिला.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांची नवीन गणवेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nश्रीपाद नाईक प्रचारासाठी उद्या ताळगावात\nगोव्याला अवकाळी पावसाचा फटका; धावत्या ट्रेनवर झाड कोसळून एक ठार,3 जखमी\nकाश्मीरनंतर जम्मू मुसलमानबहुल करण्याचे षड्यंत्र \nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 रोजी गोव्यात\nकोविड-19 ला राष्ट्रीय उद्याने/ अभयारण्ये/ व्याघ्र प्रकल्प यामध्ये कोविड-19ला प्रतिबंध आणि व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शक तत्वे\nउपमुख्यमंत्रीआजगांवकर यांच्या हस्ते पेडणे येथे वाहतूक कार्यालय आवाराचे उद्घाटन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n‘महा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि महाराष्ट्रातील तयारीचा मंत्रिमंडळ सचिवांनी घेतला आढावा\n‘महा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नौदल बचाव कार्यासाठी तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2015/12/", "date_download": "2020-12-02T18:40:21Z", "digest": "sha1:HHC7H7HUQX42WC5KH2NEFW3JAVGSFZN3", "length": 9151, "nlines": 163, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: December 2015", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. ��्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://ajinkyainnovations.com/index.php/marathi/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE+%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8:", "date_download": "2020-12-02T19:16:39Z", "digest": "sha1:KF3UJOTMUMA4PUQGZBOFKWU5UYMDUBZ2", "length": 2120, "nlines": 39, "source_domain": "ajinkyainnovations.com", "title": "Tag: \"कथा लेखन\" - मराठी लेख", "raw_content": "\nEnglish Grammar in Marathi ३५ कथा लेखन : (Story-Writing) गोष्ट लिहिताना बहुधा पुढील प्रकारचे मुद्दे वापरतात. १. गोष्ट लिहिताना जी गोष्ट लिहयाची आहे तीची रुपरेषा मनामध्ये तयार करावी. २. ज्या क्रमाने गोष्टीत घटना घडलेल्या आहेत त्या क्रमाने गोष्टी लिहावी.… more »\n३३. घोटाळे निर्माण करणारे शब्द : (Confusing words)\n३२. विरुद्धार्थी शब्द : (Antonyms)\n३१. समानार्थी शब्द : (Synonyms)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-criticize-congress-there-not-more-than-100-mps-in-loksabha-rajyasabha-bihar-election-rally-2020-jud-87-2318611/", "date_download": "2020-12-02T18:03:58Z", "digest": "sha1:IMU2IUYXST4LBYQAIULCHVN4CB2KJWD2", "length": 16724, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pm narendra modi criticize congress there not more than 100 mps in loksabha rajyasabha bihar election rally 2020 | लोकसभा, राज्यसभेत मिळूनही शंभर खासदार नाहीत; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nलोकसभा, राज्यसभेत मिळूनही शंभर खासदार नाहीत; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल\nलोकसभा, राज्यसभेत मिळूनही शंभर खासदार नाहीत; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल\nकाही जणांकडून गरीबांच्या नावाचा जप करून आपले महाल भरण्याचा प्रयत्न, पंतप्रधानांचा आरोप\n“काँग्रेसनं खोटं बोलून देशाला स्वप्न दाखवलं होतं. काँग्रेसचे नेते पहिले गरीबी हटवणार, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, वन रँक वन पेन्शन योजना सुरू करणार असं म्हणत होते. काँग्रेसनं अनेक गोष्टी सांगितल्या. पण एकही काम केलं नाही. आज काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की त्यांचे लोकसभा आणि राज्यसभेत मिळूनही शंभर खासदार नाहीत. काही राज्यांमध्ये तर त्यांना खातंही उघडता आलेलं नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेस चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत आणि दुसऱ्यांच्या मदतीनं ते वाचण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील अररिया येथील फारबसगंजमध्ये एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.\n“काही लोकं केवळ गरीबांच्या नावाची माळ जपत बसतात आणि आपला महाल तयार करतात. काही लोकं केवळ आपल्यासाठीच काम करतात. या लोकांना तुमचं दु:ख समजत नाही. काही वर्षांपूर्वी कोसीवरील पूल तुटला होता. त्यानंतर तो पुन्हा बनू शकला नाही. परंतु आमच्या सरकारनं तो पूर्ण केला. यापूर्वी बिहारची ओळख वेगळ्या पद्धतीची होती. या ठिकाणी सत्तेत असलेल्या लोकांनी बिहारची परिस्थिती खराब केली होती,” असा आरोपही मोदींनी यावेळी केला.\nआणखी वाचा- बिहारने जंगलराज आणि घराणेशाहीला नाकारलं : नरेंद्र मोदी\n“बिहारच्या जनतेला माहित आहे की कोण विकासासाठी काम करतंय. बिहारमध्ये परिवारवाद हरतोय आणि लोकशाही, विकासाचा विजय हो�� आहे. आज बिहारमध्ये अहंकार हरतोय आणि मेहनत जिंकतेय, बिहारमध्ये घोटाळ्याचा पराभव होत आणि लोकांचा हक्काचा विजय होत आहे, कायद्याचं राज्य आणणाऱ्यांचा विजय होत आहे. मी ते दिवस विसरू शकत नाही जेव्हा या ठिकाणी निवडणुकीची खेळखंडोबा झाला होता. त्यांच्यासाठी निवडणुकीचा अर्थ हिंसाचार, हत्या आणि बूथ कॅप्चरींग होतं. त्यावेळी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात होता आणि मतांची लूट केली जात होती,” असंही मोदी यावेळी म्हणाले.\nआणखी वाचा- “लिहून घ्या… नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत”\n“बिहारमध्ये आज महिलावर्ग मोदींसोबत पुढे येण्यासाठी तयार आहे. जर बिहारमध्ये पूर्वीसारखी परिस्थिती असती तर गरीब आईचा मुलगा आज पंतप्रधान झाला नसता. गेल्या दशकात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारनं विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. येणारं दशक हे बिहारच्या नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यचं आहे. गेल्या दशकात घराघरात वीज पोहोचली आणि आता २४ तास ते देण्याचं दशक आलं आहे,” असंही त्यांनी स्पश्ट केलं. तसंच आता पाईप गॅसद्वारे जोडणी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बिहारमध्ये आता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता लोकांना विकासाचा लाभ मिळत आहे. सरकारकडून लोकांना सिलिंडर, शौचालय, आयुष्यमान भारतसारख्या योजनांद्वारे मदतीही केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जे लोकं समजात फुट पाडून सत्तेपर्यंत पोहोचू पाहत आहेत त्यांच्यापासू सावध राहण्याची आवश्यकता आहे. बिहारच्या लोकांना पक्क घर मिळत आहे. काही लोकांच्या घरांचं काम पूर्ण होऊन लवकरच ते त्यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्��ॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘मिराज’ फायटर जेटमधून फ्रान्सने केला एअर स्ट्राइक, ५० दहशतवाद्यांचा खात्मा\n2 बिहारने जंगलराज आणि घराणेशाहीला नाकारलं : नरेंद्र मोदी\n3 पत्नी तरुणाच्या प्रेमात पडली, शालेय शिक्षकाने दोघांची केली हत्या\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navinnaukari.in/2020/07/hsc-result-2020-maharashtra.html", "date_download": "2020-12-02T19:33:56Z", "digest": "sha1:APQXPELN24ON5NRKM643K3P77VE3OB2C", "length": 16049, "nlines": 81, "source_domain": "www.navinnaukari.in", "title": "HSC Result 2020- Maharashtra | निकाल Navinnaukari.in", "raw_content": "\nनोकरीचे दररोज जलद अपडेटस\nमहाराष्ट्र HSC 2020 निकालाबाबत अन्य तपशील\nHSC Result 2020- Maharashtra-Maharashtra HSC Result 2020 मंडळा मार्फत फेब्रुवारी -मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) इ.१२ वि परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर गुरुवार दिनांक १६/०७/२०२० रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे .\nनिकाल पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा\nमहाराष्ट्र HSC 2020 निकालाबाबत अन्य तपशील\nमाध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास त्या परीक्षेतील स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त ) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी संबंधित ���िभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (website) स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल.\nज्या विषयांसाठी गुणपडताळणी करणे आवश्यक आहे ते सर्व विषय एकाचवेळी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.\nएकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही.\n२) ऑनलाईन अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरील विहित नमुन्यात प्रत्येक परीक्षेच्या वेळी ऑनलाईन निकाल जाहीर केल्याच्या दिनांकापासून १० दिवसांपर्यंत करणे आवश्यक राहील.\nअर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक प्रत्येक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात येईल.\n३) गुणपडताळणीसाठी प्रती विषयास रु. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking ) भरता येईल.\n४) गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरणे अनिवार्य असेल .\nअपूर्ण माहिती भरलेले अर्ज, कमी शुल्क भरलेले , शुल्क न भरलेले व मुदतीनंतर प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.\n५) गुणपडताळणी नंतर गुणात बदल झाल्यास सदरचा बदल विद्यार्थ्यावर बंधनकारक राहील.\nत्यानुसार गुणपडताळणीनंतर संबंधित विद्यार्थ्याची मूळ संपादणूक आपोआप रद्द होईल व गुण कमी झाले तरी सुधारित संपादणूक स्विकारणे विद्यार्थ्यास बंधनकारक राहील.\n६) सवलतीचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सवलतीचे गुण मिळालेल्या विषयाच्या गुणपडताळणीसाठी अर्ज केला असेल व गुण पडताळणीत विद्यार्थ्याचे अशा विषयातील गुण कमी झाल्याने तो सवलतीच्या गुणासाठी अपात्र ठरत असेल तर अशा प्रकरणी विद्यार्थ्याच्या उत्तीर्ण निकालात बदल करण्यात येईल व तो स्विकारणे बंधनकारक असेल.\n७) उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यानी गुणपडताळणी च्या निकालाची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विहित मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र संबंधित विभागीय मंडळाकडे माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळेमार्फत / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सादर करणे आवश्यक आहे.\nनिर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारले जाणार नाही.\n८) गुणपडताळणीमधील गुण वाढीमुळे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळण्यास पात्र ठरत असल्यास त्यास ते गुण देय असतील.\n९ ) गुणात बदल नसलेल्या विद्यार्थ्याचे गुणपडताळणी शुल्क परत केले जाणार नाही मात्र गुणात बदल झालेल्या प्र��रणी विद्यार्थ्याने भरलेले शुल्क परत दिले जाईल.\n१० ) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ‘ नो चेंज’ (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीत कोणताही बदल न होणे व उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ‘ नो चेंज’ (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीनंतर गुणात कोणताही बदल न होणे किंवा गुणात पाच टक्क्यांहून कमी गुणांचा बदल झाल्यामुळे उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विषयाच्या निकालात व एकूण निकालात कोणताही बदल न होणे असा असेल.\n११) गुणपडताळणीमध्ये विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाल्यास तसे संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित माध्यमिक शाळेस / उच्च माध्यमिक शाळेस / कनिष्ठ महाविद्यालयास कळविण्यात येईल.त्यानुसार विद्यार्थ्याचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर त्यास सुधारित गुणपत्रक देण्यात येईल.\n१) उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/ यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील\n२) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेनंतरच्या स्थलांतर पप्रमाणपत्रासाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील\n३) विध्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी. अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही\n४) ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी .कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत\n५) उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करतांना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File स्वरूपात (File Size १५ MB पर्यंत) अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे\n६) विध्यार्थ्यानी तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी/शंका असल्यास ([email protected]) या ई-मेल आयडी वर अथवा ०२०-२५७०५२०७,२५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.\n७) ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी विध्यार्थ्यानी HELP या पर्यायाची निवड करावी. उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या चारही प्रकारासाठी स्वतंत्र व्हिडीओ देण्यात आलेले आहेत\n८) विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रकीयेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती (status) संकेतस्थळावर पाहता येईल.\nआपल्या अर्जावरील प्रकिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यकता भासल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा:\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/blog-post_8.html", "date_download": "2020-12-02T18:40:22Z", "digest": "sha1:25RVLGAMSBODAOZBFIBIKV5N4IPTQQYK", "length": 5947, "nlines": 48, "source_domain": "www.sthairya.com", "title": "माजी सीबीआय प्रमुखाची आत्महत्या : हिमाचल प्रदेशचे माजी डीजीपी आणि नागालँड-मणिपूरचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांनी घेतला गळफास", "raw_content": "\nHomeमाजी सीबीआय प्रमुखाची आत्महत्या : हिमाचल प्रदेशचे माजी डीजीपी आणि नागालँड-मणिपूरचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांनी घेतला गळफास\nमाजी सीबीआय प्रमुखाची आत्महत्या : हिमाचल प्रदेशचे माजी डीजीपी आणि नागालँड-मणिपूरचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांनी घेतला गळफास\nस्थैर्य, दि.८: माजी सीबीआय चीफ आणि हिमाचलचे माजी डीजीपी अश्विनी कुमार यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रिपोर्टनुसार, त्यांनी शिमलामधील राहत्या घरात आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती आहे.\nशिमलाचे एसपी मोहित चावला यांनी या घटनेची माहिती दिली. तसेच, खूप मोठा धक्का असल्याचेही म्हटले आहे. चावला म्हणाले की, पोलिस अधिकाऱ्यांसाठी अश्विनी कुमार रोल मॉडल होते.\n2008 मध्ये सीबीआयचे चीफ बनले होते\nअश्विनी कुमार ऑगस्ट 2006 ते जुलै 2008 पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे डीजीपी होते. 2 ऑगस्ट 2008 पासून 30 नोव्हेंबर 2010 पर्यंत सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (सीबीआय) चे चीफ म्हणून काम केले. त्यादरम्यान अमित शाह यांना शोहराबुद्दीन शेख प्रकरणात अटक केले होते. मार्च 2013 ते जून 2014 पर्यंत नागालँडचे राज्यपाल होते. 2013 मध��ये काही काळासाठी मणिपूरचेही राज्यपाल राहिले.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/blog-post_64.html", "date_download": "2020-12-02T19:17:25Z", "digest": "sha1:X2GXNXZSJYT6Q3FSZR5QLIDONCNW4IT6", "length": 8794, "nlines": 191, "source_domain": "www.marathatej.com", "title": "अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन", "raw_content": "\nHomeमुंबईअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन\nअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमुंबई, दि. 29 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत, पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.\nदहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. करिअरची दिशा ठरवून त्यादृष्टीने पाऊल टाकण्याची ही पहिली संधी असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना आवडीची शाखा निवडावी.\nपालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांच्यावर सक्ती न करता त्यांना आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रोत्साहित करावे, शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौशल्यविकास, खेळ-व्यायाम, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.\nअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने यश खेचून आणले पाहिजे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर प्रगतीची दारे बंद होत नाहीत. प्रगतीची दारे खुली करण्याची हिम्मत असली पाहिजे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थीही जिद्दीने प्रगती करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-vidarbha/corona-will-delay-ambitious-jigav-project-buldana-district-298903", "date_download": "2020-12-02T19:07:30Z", "digest": "sha1:YD2B7CT7TADNZDYMGSHY4OMMG2AX6E7Y", "length": 19922, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनामुळे महत्त्वकांक्षी जिगाव प्रकल्पाच्या निर्मितीला ही बाधा; आता ३३ टक्के निधीवरच... - corona will delay the ambitious Jigav project in Buldana district | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nकोरोनामुळे महत्त्वकांक्षी जिगाव प्रकल्पाच्या निर्मितीला ही बाधा; आता ३३ टक्के निधीवरच...\nगेल्या २५ वर्षांपासून नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर महत्वाकांक्षी असा सिंचन प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पातून बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील 287 गावांच्या 1 लाख 1 हजार 88 हेक्टर सिंचनाला फायदा होणार असल्याने या दोन्ही जिल्ह्याच्या हरीतक्रांतीला मोठा आधार होणार असल्याने प्रत्येक अधिवेशनात या प्रकल्पाला आर्थिक तरतूद जास्तीत जास्त कशी मिळेल यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे.\nनांदुरा (जि.बुलडाणा) : गेल्या 25 वर्षांपासून प्रकल्प निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या जिगाव प्रकल्पाला यावर्षीच्या कोरोना संक्रमनाने पुन्हा आडकाठी टाकली असून, सन 2020-21 च्या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेल्या 690 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीपैकी प्रकल्पाला 33 टक्के रक्���म म्हणजे 227 कोटी रुपयेच उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्प निर्मितीला बाधा पोहचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाची स्वप्नपूर्ती पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे.\nगेल्या 25 वर्षांपासून नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर महत्वाकांक्षी असा सिंचन प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पातून बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील 287 गावांच्या 1 लाख 1 हजार 88 हेक्टर सिंचनाला फायदा होणार असल्याने या दोन्ही जिल्ह्याच्या हरीतक्रांतीला मोठा आधार होणार असल्याने प्रत्येक अधिवेशनात या प्रकल्पाला आर्थिक तरतूद जास्तीत जास्त कशी मिळेल यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे.\nमहत्त्वाची बातमी - अरे बापरे या शिलेदारांना ना झोप ना सुट्टी; वरिष्ठ पोलिस निरीक्षक पडले मुर्च्छीत\nयावर्षी नव्याने ठाकरे सरकार सत्तेवर आले असताना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष बाब म्हणून स्थानिक आमदार राजेश एकडे यांनी प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करून प्रकल्प लवकर साकारल्या जावा यासाठी भरघोस निधीची मागणी केली होती. सरकारनेही या रास्त मागणीसाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता 690 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले होते.\nया निधीतून प्रकल्पाला चालनाही मिळणार असतांनाच संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट तयार झाल्याने सर्वच कामावर कात्री घालण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे चालू असलेल्या कामांना ३३ टक्के निधी खर्च करण्याचे आदेश पारित झाल्याने या प्रकल्पाला 690 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीपैकी 227 कोटी रुपयेच प्राप्त होणार असल्याने सर्वच कामांना यामुळे बाधा पोहचणार आहे. अगोदरच प्रत्येक वेळेस निधीअभावी वेळोवेळी रखडलेल्या या प्रकल्पाला कोरोनानेही यावर्षी अडचणीत टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनावर यामुळे पाणी फेरले गेले आहे.\nहेही वाचा - Breaking : लातूर पोलिस ट्रेनिंग कॅम्पमधून आलेला युवक बाधीत; या तालुक्यात पुन्हा कोरोना प्रवेश\nया प्रकल्पासाठी साडेचार हजार हेक्टर जमीन भूसंपादन करण्याचे आव्हान भूसंपादन विभागावर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यातील अनेक प्रकरणे व्यपगत होण्याची भीती असून पुन्हा प्रक्रिया राबवावी लागल्यास आर्थिक भुर्दंडही प्रशासनास सहन करावा लागणार आहे.\nभूसंपादनाची काही प्रकरणे मूल्यांकन,क्षेत्रीयस्थळ��� पाहणीस्तरावर आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती मर्यादित आहे.अशा स्थितीत नागरिकांशी थेट संपर्क येणारी कामे करणे अवघड असून भूसंपादन कायद्याच्या कलम 25 चा आधार घेत या कामांना मुदतवाढ घेण्याशिवाय सध्या तरी प्रशासनाजवळ पर्याय नाही. मुदतवाढ देणे हे सर्वस्वी जिल्हाधिकारी यांना अधिकार असल्याने यावर ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.\nपुन्हा शासनाकडे याबाबत पाठपुरावा\nजिगाव प्रकल्प खूप दिवसापासून रखडला असल्याने प्रकल्पनिर्मितीला चालना मिळावी यासाठी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उचलून प्रकल्पाला 690 कोटी रुपयांच्या भरीव निधीला मान्यता मिळवून आणली. परंतु सर्व जगावर कोरोनाचे संकट उद्‍भवले असल्याने सर्वानाच त्यांच्या झळा पोहोचत आहेत. प्रकल्प लवकर साकारण्यासाठी पुन्हा शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल.\n- राजेश एकडे, आमदार, मलकापूर मतदारसंघ.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱयांसाठी चांगली बातमी; रब्बीसाठी तीन आवर्तने सोडले जाणार\nपारोळा : यंदा रब्बी हंगामासाठी दोनऐवजी तीन आवर्तने दिली जाणार आहेत, तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे...\nउमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी...\nविजेचे वेळापत्रक बदलल्याने बळीराजाची धावपळ; पीक वाचविण्यासाठी थंडीत काम करण्याची वेळ\nदिक्षी (नाशिक) : १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शेती वीज भारनियमन वेळापत्रकात महावितरणकडून बदल केल्याने कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रब्बी पिकांसह...\nनांदेड : शिवणी परिसरात शंभर टक्के कापसावर बोंड अळीचा प्रादु्र्भाव\nशिवणी (जिल्हा नांदेड )- किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात कापूस पिकाचे 100% बोंड आळी झाल्याने शेतकरी हिरवीगार असलेल्या कापूस पिकात...\nSuccess story : उमरीतील इळेगाव येथील तरुण युवा शेतकऱ्याने एकरी ८१ टन ऊस उत्पन्न काढले\nउमरी (जिल्हा नांदेड) : एकीकडे शेती परवडत नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना उमरी तालुक्यात मा���्र एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये ८१ टन ऊसाचे उत्पन्न काढले...\nशेतकऱ्यांनो, सातही दिवस वीज मिळणे अशक्यच; प्राधिकरणाचे बंधन\nअमरावती : शेतीच्या सिंचनासाठी महावितरणने सातही दिवस दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी समोर आली आहे. मात्र, महावितरणला सातही दिवस दिवसा वीज पुरवठा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-marathi-websites-sports-news-cricket-news-india-versus-sri-lanka-1", "date_download": "2020-12-02T18:57:51Z", "digest": "sha1:2VGZASXAPMC65GLP2XNK3SDXMDEZNZVT", "length": 14831, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "या पराभवामुळे आमचे डोळे उघडले : रोहित शर्मा - marathi news marathi websites sports news cricket news India versus Sri Lanka Dharamshala ODI Rohit Sharma | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nया पराभवामुळे आमचे डोळे उघडले : रोहित शर्मा\nसंघाचा पराभव कुणालाच आवडत नाही. आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून मालिकेत पुनरागमन करण्याकडे आता आमचे लक्ष असेल.\n- रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार\nधरमशाला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा याने 'या पराभवामुळे आमचे डोळे उघडले आहेत' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. धरमशालामध्ये काल (रविवार) झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव केवळ 112 धावांत संपुष्टात आला. त्यातही, महेंद्रसिंह धोनीच्या 65 धावांचा सिंहाचा वाटा होता. धोनीवगळता अन्य सर्व फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली होती.\nहे माफक आव्हान श्रीलंकेने 20.4 षटकांतच पार केले. कसोटी मालिका 0-1 अशी गमावलेल्या श्रीलंकेच्या संघाने एकदिवसीय मालिकेत भारतासमोर कठीण आव्हान उभे केले आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील व्यग्र कार्यक्रम पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने या मालिकेमध्ये कर्णधार विराट कोहलीसह अन्य प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या मालिकेत कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपविण्यात आली. पण आंतरराष्ट्र��य क्रिकेटमधील कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात रोहितला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.\nरोहित म्हणाला, \"फलंदाजीत आम्ही खूपच उणी कामगिरी केली. या सामन्यात आणखी 70-80 धावा करू शकलो असतो, तर चित्र कदाचित वेगळेच दिसले असते. अशा परिस्थितीशी चटकन जुळवून घेणे महत्त्वाचे असते. हा पराभव आम्हा सर्वांचेच डोळे उघडणारा होता.'' भारतीय फलंदाजी सपशेल कोसळली असताना अनुभवी धोनी मात्र एका बाजूने किल्ला लढवित होता. \"संघ अडचणीत असताना काय करायला हवे, हे धोनीला चांगलेच ठाऊक आहे. त्याच्या या खेळीमुळे मला अजिबात आश्‍चर्य वाटले नाही. इतर फलंदाजांपैकी एकजण जरी त्याच्या बरोबर टिकून राहिला असता, तरीही फरक पडला असता. आम्ही गोलंदाजी करत असतानाही खेळपट्टीकडून साथ मिळत होती; पण 112 धावांचे आव्हान खूपच तोकडे होते'', असे रोहित म्हणाला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली\nचाळीसगाव : तालुक्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी...\nयोगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...\nअरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nमास्क नको असे म्हणणाऱ्या याचिकादाराला एक लाख जमा करण्याचे आदेश\nमुंबई: राज्य सरकारच्या कोविड19 संसर्गाबाबत निर्धारित केलेल्या धोरणात्मक निर्बंध आणि मास्कची सक्ती हटविण्याची मागणी करणाऱ्याला याचिकादाराला...\nरेल्वेने पुन्हा एक थांबा काढल्याने नांदगावकर अस्वस्थ; ई-मेल पाठवल्याच्या २४ तासांतच निर्णय\nनांदगाव (नाशिक) : येथील स्थानकावरील थांबे काढून घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या प्रकाराकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी थेट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/suicide-married-woman-strangulation-nashik-marathi-news-315157", "date_download": "2020-12-02T19:26:02Z", "digest": "sha1:2CPG6N3JXHRLV3NTEEXH2BKD7TROOISX", "length": 14876, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "मनोविकाराने त्रस्त विवाहिता वरच्या खोलीत बंद ..सकाळी दरवाजा उघडताच माहेरच्यांना धक्का! - Suicide of a married woman by strangulation nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमनोविकाराने त्रस्त विवाहिता वरच्या खोलीत बंद ..सकाळी दरवाजा उघडताच माहेरच्यांना धक्का\nसायराबानो हिचे सासर शहरातील नोमानीनगर येथे आहे. तिला मनोविकाराने ग्रासले असल्याने २०१५ पासून तिच्यावर सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधोपचार न मिळाल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती.\nनाशिक / मालेगाव : सायराबानो हिचे सासर शहरातील नोमानीनगर येथे आहे. तिला मनोविकाराने ग्रासले असल्याने २०१५ पासून तिच्यावर सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधोपचार न मिळाल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती.त्यामुळे ती वरच्या खोलीत बंद होती..पण अचानक एके दिवशी सकाळी माहेरच्यांनी दरवाजा उघडला तर धक्कादायक चित्र समोर होते.\nसायराबानो शेख उमर असे महिलेचे नाव आहे. सायराबानो हिचे सासर शहरातील नोमानीनगर येथे आहे. तिला मनोविकाराने ग्रासले असल्याने २०१५ पासून तिच्यावर सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील तीन-चार महिन्यापासून तिचे औषध संपले होते. परंतु लॉकडाऊनमुळे वाहने बंद होती. खासगी वाहनाने जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने तिला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाही. औषधोपचार न मिळाल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. या नैराश्यातून रात्री आठच्या सुमारास माहेरी रौनकाबाद येथे वरच्या मजल्यावर ओढणीने गळफास लावून आत्म���त्या केली. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तर समोरच सायराबानोचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. अशी माहिती भाऊ मोहम्मद शाकीर याने पोलिसांना दिली. तिच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे.\nलॉकडाऊनमुळे औषधोपचार न मिळाल्याने उचलले पाऊल\n(मालेगाव मध्य) शहरातील रौनकाबाद येथील एका महिलेने शनिवारी (ता. 27) रात्री आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शहरातील रौनकाबाद येथे शनिवारी (ता. 27) रात्री आठच्या सुमारास घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली. मनोविकाराने त्रस्त असलेल्या या महिलेस लॉकडाऊनमुळे औषधोपचार न मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजते.\nहेही वाचा > धक्कादायक खुलासा महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात प्रवेश होतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे....\nभाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी ‘सरकार पडणार’ असे म्हणावे लागतेय- एकनाथ खडसे\nजळगाव : भाजपला त्यांचे १०५ आमदार सांभाळणे मुश्कील झाले असून तीन पक्षाचे हे महाविकास आघाडी ‘सरकार पडणार’ असे मजबूरीने...\nअनैतिक संबंधातून कोयत्याने केला हल्ला अन् कोंडले घरात\nइचलकरंजी - अनैतिक संबंधातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नागेश सुरेश यमुल (वय 35, रा. लाखेनगर, जाधव मळा) गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला घरात कोंडून...\nयोगी आदित्यनाथ मुंबईत येणं हे काही नवीन नाहीः नवाब मलिक\nमुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. यावेळी ते बॉलिवूडचे अभिनेते आणि...\nएका क्षणात संपले सर्वकाही, सायकलींग करताना चौदा वर्षाच्या मुलाला वाहनाने दिली धडक\nमलकापूर (जि.बुलडाणा): दाताळा येथील चौदा वर्षीय मुलगा तेजस नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजताच्या दरम्यान सायकलवरून फिरायला निघाला...\nराजगुरूनगरची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात\nआळंदी : जागृत आणि पेशाने वकिल असलेल्या नागरिकाने राजगूरूनगर शहराच���या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. कचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि नदीप्रदुषणाच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/", "date_download": "2020-12-02T18:54:04Z", "digest": "sha1:PU3DBSSXQV66YFFHYNP6ZNVIPFJLTL4O", "length": 5602, "nlines": 48, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "JANATA xPRESS", "raw_content": "\n“दलित\" शब्दाऐवजी \"अनुसूचित जाती व नव बौध्द\" या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश\nमुंबईः राज्यातील विविध सामाजिक आणि राजकिय प्रश्नी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर डिसेंबर २०१९ पर्यंत तत्कालीन सरकारन…\nआमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही\nदारिद्र्य रेषेखालील बुलेटवाल्या दादां जनाची नाहीतर मनाची तरी लाज धरा श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात\nबुद्ध स्थळांना विकृत करण्याचे कारस्थान\nइतके दिवस बौद्धांच्या धार्मिक स्थळाबाबत मी फक्त ऐकून होते. की आपल्या आस्थेच्या ठिकाणी बामणांनी ठरवून अतिक्रमण केले आहे…\nशेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 3 डिसेबरला \"अन्नत्याग आंदोलन\"\nआपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने निघालेले शेतकरी दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन करतायत. या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आह…\nअखेर आमदार सरनाईक होणार इडीसमोर हजर\nठाणे - मनी लाँड्रिंगच्या संशयावरून दिल्लीतून आलेल्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरासह १० ठिकाणी छापे टाकले …\nशेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शहा कोण \nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा असल्याचे महाराष्ट्रातील साहित्यिकांनी केले निवेदनाद्वारे जाहिर स्वाभिमानी शेतकरी…\n\"आरे\"साठी प्रसंंगी न्यायालयातही जाऊ- पर्यावरणवाद्यांचा इशारा\nमुंबई- गोरेगाववरून मुलुंडला जायचे असल्यास वाहनचालक-प्रवाशांना किमान दीड-दोन तास लागतात. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कर…\nनाना आहिरे आणि इतर\nमहाराष्ट्र राज्याचे माहिती व जनसंपर्क संचालनालयचे महासंचालक मा.दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देऊन पत्रकारांच्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली . या चर्चेला अध्यक्ष नारायण पांचाळ, सचिव प्रवीण दवणे, खजिनदार दिलीप पटेल, नाईक साहेब, नाना अहिरे, मुंबई अध्यक्ष भिमराव धुळप उपस्थित होते\nठाण्यातील केरळस्थित कुटुंबाने घेतली बौद्धधम्माची दिक्षा\nठाणे महानगर पालिकेचे महापौर आणि आयुक्तांचा जाहिर निषेध - सुरेशदादा पाटीलखेडे\nक्रांतिकारक परिवर्तन होणार आहे, त्याचे ड्रायव्हिंग फोर्स रिपाईंच असणार - श्याम गायकवाड\nबिना सहकार नाही उद्धार.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/though-rooster-did-not-stop-it-was-morning-ncp-minister-nawab-malik-critics-fadnavis-a601/", "date_download": "2020-12-02T19:35:18Z", "digest": "sha1:KJXCPNHDK6QEDF6R4CXGVUYYSJ27NYDW", "length": 32378, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होतेच, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Though the rooster did not stop, it was morning, the NCP minister nawab malik critics on Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार ३ डिसेंबर २०२०\nकुणबी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहा; शिवसेनेच्या नगरसेवकाला नोटीस\nगिरण्यांतील अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन\nक्रांतिकारी पाऊल; फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\n'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nपत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल\nप्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावा��े मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी द��घांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nAll post in लाइव न्यूज़\nकोंबडा आरवला नाही तरी सकाळ होतेच, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा फडणवीसांना टोला\n'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.\nकोंबडा आरवला नाही तरी सकाळ होतेच, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा फडणवीसांना टोला\nठळक मुद्देशरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला असून निश्चितच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारची राहिल.\nमुंबई - पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि इतरही मंत्री दौरे करत आहेत. या दौऱ्यावरुन आता राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीसांना टोला लगावला.\n'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या या टीकेला मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोंबडयाला वाटतं की मी आरवलो नाही तर सकाळ होणारच नाही, पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. कोंबडा झोपला तरी सकाळ होते, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवे, असा टोमणा मलिक यांनी लगावला. तसेच, शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात कॅबिनेट बैठकीचा मदतीचा निर्णय होईल, असेही मलिक म्हणाले.\nशरद पवार यांनी पत्र���ार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला असून निश्चितच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारची राहिल, सरकार नक्कीच मदत जाहीर करेल. केंद्र सरकारनेही मदत करण्याची जबाबदारी घ्यावी, राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मदतीसाठी निर्णय घेतला जाईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय.\nफडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर थिल्लर टीका\nलोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौर्‍यात थिल्लर स्टेटमेंट करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. लोकांना मदत करण्याची यांच्यात हिम्मत नाही. मुख्यमंत्री दोन तीन तासाचा प्रवास करून थोड्या काळासाठी बाहेर पडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांना काय प्रतिसाद दिला माहीतच आहे. अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली. मुख्यमंत्री फक्त टोलवाटोलवी करत आहेत. काहीही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे. तुमच्यात हिंमत नाही का आम्ही सत्तेत असताना १० हजार कोटीची मदत लोकांना दिली होती. यांना मदत करायची नाही. राज्याला १ लाख 20 हजार कोटी कर्ज काढण्याची क्षमता दिलेली आहे. हे फक्त लोकांची दिशाभूल करतात.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMumbainawab malikDevendra FadnavisfloodRainFarmerमुंबईनवाब मलिकदेवेंद्र फडणवीसपूरपाऊसशेतकरी\n'यांची' मुले विमानातून फिरतील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला विश्वास\nDevendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण\nराज्यातील नेत्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना काय मिळालं\nअध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप नगरसेवक आक्रमक\nपीक नुकसानीचे त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत पंचनामे\nकुणबी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहा; शिवसेनेच्या नगरसेवकाला नोटीस\nगिरण्यांतील अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन\nक्रांतिकारी पाऊल; फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nकोरोनाच्या समूळ उच��चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nकेंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करण्यात येत आहे, हा शरद पवार यांचा आरोप योग्य वाटतो का\nहृदयातील ईश्र्वराला कसे समजून घ्यायचे\nखरे दर्शन ज्यातून मार्गदर्शन होते ते होय\nसंसार हेच जीवनाचे सार\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nयोगींचं मुंबईत येणं शिवसेना मनसेला खटकलं\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\nलस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांचे भव्य घर पाहिलेत का\nCoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; \"या\" सरकारने घेतला मोठा निर्णय\nतारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, तुम्ही पाहिला का\nचीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही\n ५ हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा फायदा, सरकारही करेल मदत\nPHOTOS: गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\nकुणबी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहा; शिवसेनेच्या नगरसेवकाला नोटीस\nगिरण्यांतील अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन\nक्रांतिकारी पाऊल; फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम\nकोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला\nCoronavirus: ८९ लाखांहून अधिक झाले कोरोनामुक्त; तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ६०० नवे रुग्ण आढळले\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\n\"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन\n प्रेयसीने प्रियकराच्या भावी पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले\nएसटी महामंडळाला 1 हजार कोट���ंचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokshahi.news/police-sub-inspector-and-police-constable-caught-bribe-along/", "date_download": "2020-12-02T19:05:37Z", "digest": "sha1:L3BMILNDBOB7VQ2DDCKH7MRMKZGHNDFS", "length": 5326, "nlines": 33, "source_domain": "www.lokshahi.news", "title": "कोल्हापूर : पोलिस उपनिरिक्षकासह कॉंस्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात, पोलिस दलात खळबळ - Lokshahi.News", "raw_content": "\nकोल्हापूर : पोलिस उपनिरिक्षकासह कॉंस्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात, पोलिस दलात खळबळ\nकोल्हापूर : पोलिस उपनिरिक्षकासह कॉंस्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात, पोलिस दलात खळबळ\nकोल्हापूर | राजारामपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरिक्षकासह एक पोलिस कॉंस्टेबल आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. १ लाखाची मागणी करत ४० हजार रूपये स्विकारताना ही कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच एका पंटरलाही अटक केली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, मटका जुगाराच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करणार नाही, असे सांगून एका युवकाकडून ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, ४० हजारांची लाच स्विकारताना राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह, कॉन्स्टेबल आणि पंटरला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले आहे. यामुळे कोल्हापूर पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिस दलातील काळा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. ही कारवाई शनिवारी (१९ स्पटेंबर) दुपारी करण्यात आली असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.\nपोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, कॉन्स्टेबल रोहित पवार (बक्कल नंबर १६४१) आणि पंटर रोहित रामचंद्र सोरप (रा. उजळाईवाडी, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक गुरव यांची राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या प्रमुखपदी गेल्या काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी निवड केली होती.\nसदरची कारवाई पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरिक्षक जितेंद्र पाटील, पोहेकॉ. शरद पोरे, अजय चव्हाण, पो.कॉ. विकास माने, मयुर देसाई, संग्राम पाटील, रूपेश माने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली.\nNext कोल्हापूर : दोन भाऊ आणि चुलतीचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यु; घटनेची माहिती समजताच तिनेही सोडले प्राण\nPrevious « बच्चू कडूंना कोरोनाची लागण; वाचा आत्तापर्यंत कोरोना झालेल्या मंत्री आणि लोकप्रतिनिधींची यादी\nमतदानाला जाण्यापूर्वी एकदा खात्री करा तुमचे मतदान केंद्र.. ‘या’ ठिकाणी पहा तुमची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/20669", "date_download": "2020-12-02T19:44:57Z", "digest": "sha1:TFIWCGVDYJDH26OBP2DLLJIP3TUFZQKK", "length": 62994, "nlines": 234, "source_domain": "bahuvidh.com", "title": "न हसणाऱ्या वाचकांचा मी ऋणी आहे - वसंत सरवटे - अंक : ललित - दिवाळी १९६९ लेखाबद्दल थोडेसे : बुद्धीगम्य विनोद आपल्याला खळखळून हसवत नाही, तो केवळ गालावर खळी पाडतो. परिस्थितीजन्य विनोद कोणालाही रिझवू शकतो. भाषा, समाज, संस्कृती यावरील शाब्दिक कोट्या कळायला वाचन, समज आणि आकलन तिन्हीची गरज असते. वसंत सरवटे यांनी व्यंगचित्रकार म्हणून नेहमीच बौद्धिक विनोदाची कास धरली. त्यांच्या एका चित्रात बंगल्याला 'नेस्ट' असे नाव दिलेली व्यक्ती फाटकावर बसलेल्या पक्ष्यांना काठीने उडवून लावत असल्याचे रेखाटले होते. ही गंमत कळायला चित्र निट बघावे लागते. एकदा त्यांनी कोल्हापुरी चपलांचा जोड चित्रात दाखवला होता. त्यात एक चप्पल दुसरीला म्हणते, अगं आपण आयुष्यभर कोल्हापुरात राहिलो, पण अंबाबाईचं दर्शन काही घेता आल नाही आपल्याला... तर असे हे वसंत सरवटे केवळ उत्तम चित्रकारच नव्हते, तर लेखकही तेवढेच उत्तम होते, त्यांचे निरिक्षण अफाट होते, याचा प्रत्यय हा लेख देतो. तो हसवतो, खळी पाडतो, चकीत करतो आणि आपल्याला अनुभवश्रीमंत करतो. हा लेख वाचल्यावर असं वाटेल की आजचा शनिवार सार्थकी लागला! ललित दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** माझे न हसणारे वाचकही अनेक आहेत अन् त्यांची मधूनमधून भेट होत असते. विशेषतः कलाक्षेत्रापासून संपूर्णपणे भिन्न असलेल्या स्थापत्यशास्त्राच्या विश्र्वात मी काम करीत असल्याने माझ्या आजूबाजूच्या अनेकांचा साहित्याशी किंवा चित्रकलेशी क्वचितच संबंध आलेला असतो. त्यामुळे न हसणारे वाचक कोणत्याही क्षणी समोर येण्याची शक्यता मी गृहित धरलेली आहे, त्यामुळे मी त्यांना तसा मुळीच बिचकत नाही. मुळीच बिचकत नाही म्हणजे जेव्हा अशा वाचका बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nन हसणाऱ्या वाचकांचा मी ऋणी आहे\nपुनश्च वसंत सरवटे 2020-07-25 06:00:37\nअंक : ललित - दिवाळी १९६९\nलेखाबद्दल थोडेसे : बुद्धीगम्य विनोद आपल्याला खळखळून हसवत नाही, तो केवळ गालावर खळी पाडतो. परिस्थितीजन्य विनोद कोणालाही रिझवू शकतो. भाषा, समाज, संस्कृती यावरील शाब्दिक कोट्या कळायला वाचन, समज आणि आकलन तिन्हीची गरज असते. वसंत सरवटे यांनी व्यंगचित्रकार म्हणून नेहमीच बौद्धिक विनोदाची कास धरली. त्यांच्या एका चित्रात बंगल्याला 'नेस्ट' असे नाव दिलेली व्यक्ती फाटकावर बसलेल्या पक्ष्यांना काठीने उडवून लावत असल्याचे रेखाटले होते. ही गंमत कळायला चित्र निट बघावे लागते. एकदा त्यांनी कोल्हापुरी चपलांचा जोड चित्रात दाखवला होता. त्यात एक चप्पल दुसरीला म्हणते, अगं आपण आयुष्यभर कोल्हापुरात राहिलो, पण अंबाबाईचं दर्शन काही घेता आल नाही आपल्याला...\nतर असे हे वसंत सरवटे केवळ उत्तम चित्रकारच नव्हते, तर लेखकही तेवढेच उत्तम होते, त्यांचे निरिक्षण अफाट होते, याचा प्रत्यय हा लेख देतो. तो हसवतो, खळी पाडतो, चकीत करतो आणि आपल्याला  अनुभवश्रीमंत करतो. हा लेख वाचल्यावर असं वाटेल की आजचा शनिवार सार्थकी लागला ललित दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...\nमाझे न हसणारे वाचकही अनेक आहेत अन् त्यांची मधूनमधून भेट होत असते. विशेषतः कलाक्षेत्रापासून संपूर्णपणे भिन्न असलेल्या स्थापत्यशास्त्राच्या विश्र्वात मी काम करीत असल्याने माझ्या आजूबाजूच्या अनेकांचा साहित्याशी किंवा चित्रकलेशी क्वचितच संबंध आलेला असतो. त्यामुळे न हसणारे वाचक कोणत्याही क्षणी समोर येण्याची शक्यता मी गृहित धरलेली आहे, त्यामुळे मी त्यांना तसा मुळीच बिचकत नाही.\nमुळीच बिचकत नाही म्हणजे जेव्हा अशा वाचकांच्या (किंवा न-वाचकांच्या) माझ्याशी direct भेटीचा प्रसंग असतो तेव्हा. परंतु अशा प्रसंगी ओळख करून देणारा मध्यस्थ नावाचा भयंकर प्राणी हजर असला की मात्र मला कापरे भरते. त्या भीतीने सुशिक्षित मराठी माणसापासून दूर पळण्याचा मी विचार करू लागतो. सुशिक्षित, मराठी किंवा सुशिक्षित मराठी यांपैकी एकाबरोबरही माझा काहीही तंटा नाही. पण सुशिक्षित मराठी माणूस म्हटला की तो मराठी मासिके, पुस्तके वाचत असणारच, वाचत असताना त्यानं माझी विनोदी चित्रं पाहिली असणारच, असा उगाचच समज माझी ओळख करून देणाऱ्यानं का करून घ्यावा हे मला अद्याप समजलेले नाही. मी मात्र त्यामुळं नसत्या प्रसंगात ओढला जातो.\nहा मध्यस्थ परिचायकानं माझ्या मनात प्रथम धास्ती बसवली ती मी कॉलेजमध्ये असताना. त्या वेळी मी पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये होतो. अन् त्या सुमारास “वसंत” मासिकाने दिवाळी अंकासाठी हास्यचित्रांची एक चढाओढ लावली होती आणि त्यामध्ये मी पाठवलेल्या चित्राला बक्षिस मिळालं होतं. आता ही काही अखिल महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत असली पाहिजे अशी घटना नव्हे. त्याआधी माझी ‘हंस’ (मोहिनीचा, मला वाटतं जन्म व्हायचा होता), क्वचित् ‘किर्लोस्कर’ ‘वाङ्मयशोभा’मध्ये तुरळक चित्रं प्रसिद्ध झालेली होती हे खरं; पण त्यामुळं काही सुप्रसिद्ध वगैरे मी झालेला नव्हतोच आणि “वसंत”मधील बक्षिसाने कीर्तीत फार मोठा फरक पडणार होता असेही मला वाटत नव्हते. पण हॉस्टेलमधल्या माझ्या रूमपार्टनरला तसं वाटत नसावं हे उघड होतं. आमच्या खोलीत येणाऱ्या त्याच्या प्रत्येक नातलगाला, मित्राला माझी ओळख करून देण्याचा त्याचा उत्साह केवळ अनिवार्य होता अन् अशा वेळी खालीलप्रमाणे संवाद घडेः\n याचं नाव तुम्ही एकलंच असेल\nथोडी स्तब्धता. आठवण्याचा प्रयत्न, मगः “नाही.”\n“वसंत मासिक तुम्ही नेहमी पाहाता की नाही\nआणखी थोडी स्तब्धता. मगः “नाही.”\n“निदान या वर्षीचा दिवाळी अंक तरी\nयावेळी अधिक लौकर उत्तर येतः “नाही बुवा. काही पाहण्यात आला नाही.”\n त्या अंकातील चढाओढीत याला पहिलं बक्षिस मिळालं आहे\nहा प्रसंग दर दोन-चार दिवसांनी एकदा तरी घडे. माझी ओळख करून देण्याचा त्याचा अट्टाहास मला काही केल्या समजत नसे. या प्रसंगातील प्रत्येक नाहीच्या वेळी मला उगाचच अधिक अधिक ओशाळल्यासारखे वाटायचे. सुदैवाने पुढेपुढे ही प्रश्र्नोत्तराची पद्धती त्यानं बंद करून संवादाची गाडी पहिल्या वाक्यावरून मधली स्टेशनं गाळून शेवटच्या वाक्यावर आणायला सुरुवात केली, तेव्हा परिस्थिती काहीशी सुसाध्य झाली. पण काहीशीच. कारण ९९ टक्के वेळा नवीन माणसाच्या चेहऱ्यावर काही चमकल्याचं दिसायचं नाही. शेवटी मी या परिचयाची एवढी दहशत घेतली की त्याच्याकडे कोणी पाहुणे आले की काहीतरी निमित्त काढून मी बाहेर जाऊ लागलो.\nअशा प्रकारच्या सुशिक्षित प्रौढ माणसाखेरीज इतर ठिकाणाहूनही धोका निर्माण होऊ शकतो याचा नुकताच मला अनुभव आला.\nआमच्या नात्यातील एका लग्नाला मी गेलो असता माझ्या कॉलेजमधील एक�� फार जुन्या मित्राची भेट झाली. बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळं दोघांनी एकमेकांची चौकशी केली. त्यानंतर बोलता बोलता तो म्हणालाः “हल्ली खूप चित्रं येतात तुझी. पाहतो आम्ही. माझा मुलगा तर बरोब्बर ओळखतो तुझी चित्रं.” हा मुलगा ७/८ वर्षांचा. मी कौतुकानं म्हटलं, “हो का वा” पण एवढ्यावर त्याचं समाधान झालं नव्हतं. त्यानं शेजारी खेळत असलेल्या दुसऱ्या एका मुलाला आपल्या मुलाला बोलवायला सांगितलं. मी म्हणालो, “जाऊ दे रे खेळत असेल. कशाला बोलावतोस खेळत असेल. कशाला बोलावतोस” पण त्यानं बोलावणं पाठवलंच. आजूबाजूची मंडळी आता आमच्याकडे अधिक लक्ष देऊन पाहायला लागतात. काही वेळात मुलगा आज्ञाधारकपणे येतो.\n प्रथम भेटीतच हा छोटा मुलगा मला कसा ओळखणार\n“नाही बाबा.” क्षणार्धात उत्तर.\n“अरे, तू मासिकातली व्यंगचित्रं नेहमी पाहातोस ना आपल्याकडे येणाऱ्या निरनिराळ्या मासिकांतली आपल्याकडे येणाऱ्या निरनिराळ्या मासिकांतली\n“त्या सर्वात कुणाची चित्रं तुला जास्तीत जास्त आवडतात\nउत्तर नाही. थोड्या वेळानेः\n“अरे, तू मला नेहमी तर दाखवत असतोस.”\nथोडा वेळ. उत्तर नाहीच.\n“आठवत नाही का तुला तू मला दाखवतोस. मग मी तुला सांगतो, आपल्या काकांची आहेत ती म्हणून तू मला दाखवतोस. मग मी तुला सांगतो, आपल्या काकांची आहेत ती म्हणून\nएव्हाना आजूबाजूला मंडळी जमा झालेली असतात. संवाद ऐकायला. पण पोराला काही आठवत नाही ते नाहीच. शेवटी नाद सोडून माझा मित्र त्याला खेळायला जायला सांगतो. माझ्याकडे वळून म्हणतोः\n“निराशा केली लेकानं माझी\n मी केली निराशा तुझी\nपरिचयकाची ही जात बरी म्हणायला लावणारी दुसरी एक असते. वरील प्रकारच्या परिचयकानं निदान माझी चित्रं प्रत्यक्ष पाहिलेली तरी असतात व त्यासंबंधी त्याला माहिती असते. पण दुसऱ्या प्रकारच्या परिचयकानं फक्त माझी चित्रं प्रसिद्ध होतात असं ऐकलेलं असतं. क्वचित् एखादं चित्र पाहिलेलं असेल, नाही असं नाही. पण ते तेवढंच. आता अशा माणसानं माझी ओळख करून देतांना माझ्या चित्रांविषयी बोलायलाच हवं का पण ते तर हे गृहस्थ करतात, पण उत्साहाच्या भरात माझ्या पदरात जरा जादाच माप टाकतात. “ह्यांची चित्रं तुम्ही पाहाता की नाही पण ते तर हे गृहस्थ करतात, पण उत्साहाच्या भरात माझ्या पदरात जरा जादाच माप टाकतात. “ह्यांची चित्रं तुम्ही पाहाता की नाही सगळ्या मासिकांतून असतात. भयंकर ��िनोद.”  आणि एवढं सांगून पुरं होणार नाही असं वाटून माझी चित्रं कोणकोणत्या मासिकांतून येतात त्याची यादी द्यायला सुरवात करतात... “वसंत,” थोडं आठवून... “किर्लोस्कर”... अधिक आठवून...  “अमृत... झालंच तर ते आपलं हे हो सगळ्या मासिकांतून असतात. भयंकर विनोद.”  आणि एवढं सांगून पुरं होणार नाही असं वाटून माझी चित्रं कोणकोणत्या मासिकांतून येतात त्याची यादी द्यायला सुरवात करतात... “वसंत,” थोडं आठवून... “किर्लोस्कर”... अधिक आठवून...  “अमृत... झालंच तर ते आपलं हे हो” आणखी कोणकोणत्या हो” आणखी कोणकोणत्या हो आणखी नाव प्रयत्न करून आठवत नाही असं पाहून माझी मदत घेऊ पाहतात. आता मी काय मदत देणार कपाळ आणखी नाव प्रयत्न करून आठवत नाही असं पाहून माझी मदत घेऊ पाहतात. आता मी काय मदत देणार कपाळ खरी गोष्ट अशी आहे की गेल्या जवळजवळ १६/१७ वर्षांत “वसंत”मध्ये माझं काहीही आलेलं नाही;  “किर्लोस्कर”मध्ये अगदी तुरळकपणे न् “अमृत”मध्ये तर रेघसुद्धा नाही खरी गोष्ट अशी आहे की गेल्या जवळजवळ १६/१७ वर्षांत “वसंत”मध्ये माझं काहीही आलेलं नाही;  “किर्लोस्कर”मध्ये अगदी तुरळकपणे न् “अमृत”मध्ये तर रेघसुद्धा नाही पण त्या गृहस्थांना (बहुधा माझ्या नावाशी असलेल्या साधर्म्यामुळं) प्रथम आठवतं “वसंत” मग “किर्लोस्कर” न् मग “अमृत” (ज्ञान व मनोरंजन) बस्स पण त्या गृहस्थांना (बहुधा माझ्या नावाशी असलेल्या साधर्म्यामुळं) प्रथम आठवतं “वसंत” मग “किर्लोस्कर” न् मग “अमृत” (ज्ञान व मनोरंजन) बस्स अर्थात् या किंवा इतर कोणत्याही नामावळीमुळं काही फारसा फरक पडतो असं नाही. कारण नवीन माणसाच्या चेहऱ्यावर एवढ्या बारीकसारीक तपशीलानंसुद्धा बऱ्याच वेळा काही हालचालीचा पत्ता दिसत नाहीच.\nज्या माणसांना ओळख करून दिली जाते त्यांचेही प्रकार आहेत. त्यांपैकी एक वरीलप्रमाणे उत्साहपूर्ण परिचय चालू असता चेहऱ्यावर काही फरक न दाखवता शांत असतो. परिचय सोहळा पूर्ण झाला की शांतपणे जाहीर करतो-\n“मी मराठी मासिक वाचत नाही एकदम trash मजूकर काय, चित्रं काय, व्यंगचित्रं काय, सर्व Childish. मी आपला Readers’ Digest, Life आणि  Time वाचतो” हा न वाचणारा न हसणारा वाचक दुसऱ्या प्रकारांतील वाचक. “हे व्यंगचित्रकार, यांची विनोदी चित्रं तुम्ही पाहिली असतीलच” असं म्हणायचा अवकाश की तो हसायला सुरुवात करतो. परिचय पूर्ण होईपर्यंत स्मितहास्यापासून सुरुवात करून मजल द���मजल करीत खोखोवरून गडगडाटापर्यंत पोचतो. माझ्या चित्रांच्या केवळ स्मरणाने एका माणसाला एवढे हसू यावं याचं मला अजब वाटायला लागतं. आत कुठे तरी सुखवायलासुद्धा लागते. हसं आवरता आवरता तो म्हणत असतोः “वा” हा न वाचणारा न हसणारा वाचक दुसऱ्या प्रकारांतील वाचक. “हे व्यंगचित्रकार, यांची विनोदी चित्रं तुम्ही पाहिली असतीलच” असं म्हणायचा अवकाश की तो हसायला सुरुवात करतो. परिचय पूर्ण होईपर्यंत स्मितहास्यापासून सुरुवात करून मजल दरमजल करीत खोखोवरून गडगडाटापर्यंत पोचतो. माझ्या चित्रांच्या केवळ स्मरणाने एका माणसाला एवढे हसू यावं याचं मला अजब वाटायला लागतं. आत कुठे तरी सुखवायलासुद्धा लागते. हसं आवरता आवरता तो म्हणत असतोः “वा परवांच्या मोहिनीच्या दिवाळी अंकातील तुमची ती चित्रमाला आठवली की अगदी हसू आवरत नाही बघा परवांच्या मोहिनीच्या दिवाळी अंकातील तुमची ती चित्रमाला आठवली की अगदी हसू आवरत नाही बघा (येथपर्यंत सर्व ठिक असतं) अहो काय बरं नाव (येथपर्यंत सर्व ठिक असतं) अहो काय बरं नाव ती हो, ती “अश्रु”... इथे माझ्या मनात एव्हाना निर्माण झालेली माझीच प्रतिमा खळकन् फुटते. म्हणजे हे दुसऱ्याच्या चित्राविषयी बोलत आहेत तर ती हो, ती “अश्रु”... इथे माझ्या मनात एव्हाना निर्माण झालेली माझीच प्रतिमा खळकन् फुटते. म्हणजे हे दुसऱ्याच्या चित्राविषयी बोलत आहेत तर मनातली सर्व उबदार भावना थंड होते. असा हा हसणारा, वाचणारा अन् विसरणारा वाचक.\nवाचणारा व न विसरणारा असा एक वाचक असतो. ह्यानं चित्रे पाहिलेली असतात. ती त्याच्या लक्षात राहिलेली असतात. अन् बरोबर माझ्याच चित्रांविषयी तो बोलत असतो. ओळख झाल्यावर हा म्हणतोः “वा तुमची चित्रे मी नेहमी पाहतो. परवा अमुक अमुक मासिकाच्या अमुक महिन्याच्या अंकात आले आहे. छान वाटलं.” एवढं बोलून लगेच “पण काही म्हणा, लक्ष्मणची चित्रे म्हणजे ग्रेट बरं का तुमची चित्रे मी नेहमी पाहतो. परवा अमुक अमुक मासिकाच्या अमुक महिन्याच्या अंकात आले आहे. छान वाटलं.” एवढं बोलून लगेच “पण काही म्हणा, लक्ष्मणची चित्रे म्हणजे ग्रेट बरं का कमाल आहे त्याची.” लक्ष्मणच्या चित्राचा मी स्वतः फार चाहता आहे आणि त्याच्या चित्रापासून मला निश्चितच फार मोठा आनंद मिळतो. तरीसुद्धा माझ्या चित्राविषयी बोलून झाल्यावर थोडा वेळ त्यांनी जाऊ दिला असता तर बरं झालं असतं, अस��� वाटल्याखेरीज राहत नाही.\nएकदा तर एका गृहस्थांनी माझी सपशेल विकेटच घेतली. माझी ओळख करून दिल्यावर हे हसून म्हणतातः “म्हणजे काय सरवटे हे नाव तर फार सुप्रसिद्धच आहे. माझ्या तर कित्ती वर्षांपासून परिचयाचं आहे सरवटे हे नाव तर फार सुप्रसिद्धच आहे. माझ्या तर कित्ती वर्षांपासून परिचयाचं आहे” मी मनात म्हणतोः “एका तरी व्यक्तीपर्यंत माझं नाव पोहोचलं आहे म्हणायचं” मी मनात म्हणतोः “एका तरी व्यक्तीपर्यंत माझं नाव पोहोचलं आहे म्हणायचं” पण त्याचे पुढचे शब्द ऐकल्यावर माझा त्रिफळाच उडाला. ते म्हणालेः “साहजिक आहे. मी पी.डब्ल्यू.डी.मध्ये आहे आणि सरवटे आमचे कित्ती तरी वर्षांपासून सुपरिंटेंडंट आहेत. फार सज्जन माणूस पाहा. तुमचे कोणी नात्याचे लागतात का हो” पण त्याचे पुढचे शब्द ऐकल्यावर माझा त्रिफळाच उडाला. ते म्हणालेः “साहजिक आहे. मी पी.डब्ल्यू.डी.मध्ये आहे आणि सरवटे आमचे कित्ती तरी वर्षांपासून सुपरिंटेंडंट आहेत. फार सज्जन माणूस पाहा. तुमचे कोणी नात्याचे लागतात का हो\nया भाबड्या वाचकाखेरीज माझ्या चित्रातला विषय झाल्यामुळं संतप्त झालेले व त्यामुळं हसण्याचं विसरून गेलेलेही वाचक असतात. आठ वर्षांपूर्वी “किर्लोस्कर”च्या खास मुंबई अंकात मुंबईतील सांस्कृतिक जीवनासंबंधी “वरची पातळी” या नावानं मी एक चित्रमाला काढली होती. त्यामध्ये मुंबईतील साहित्य, नाट्य, संगीत इ. प्रांतांशी संबंधित अशा व्यक्तींच्या डायरीतील पानांचे (खोट्या खोट्या) त्यांच्या त्यांच्या हस्ताक्षरातले दर्शन घडवले होते. व शेजारी त्यांचे व्यक्तिचित्र (अर्थातच काल्पनिक) दिले होते. हे करताना एकेका व्यक्तिदर्शनानं मुंबईतील दोन-दोन तीन-तीन व्यक्तींचे बेमालूम मिश्रण केले होते. त्यामध्ये कोणाचाही अपमान करावा वा दुखवावे असा मुळीच हेतू नव्हता. काही व्यक्तींविषयी मी नुसते ऐकले होते. पाहिलेसुद्धा नव्हते. मग ओळख कुठली तरीही काही व्यक्तींनी ती माला प्रसिद्ध होण्यापूर्वी सुगावा लागल्याने, संपादकांशी पत्रव्यवहार करून, ती छापू नये असा दबाव आणायचा प्रयत्न केला तरीही काही व्यक्तींनी ती माला प्रसिद्ध होण्यापूर्वी सुगावा लागल्याने, संपादकांशी पत्रव्यवहार करून, ती छापू नये असा दबाव आणायचा प्रयत्न केला काहींनी माझ्याशी बरेच दिवस बोलणे सोडले. साहित्याशी संबंध असलेल्या व्यक्तींची ��ी प्रतिक्रिया, तर एखादी सामान्य व्यक्ती आपले चित्रण विनोदी चित्रात आले म्हणून रागावून बसली तरी त्यात आश्चर्य काय काहींनी माझ्याशी बरेच दिवस बोलणे सोडले. साहित्याशी संबंध असलेल्या व्यक्तींची ही प्रतिक्रिया, तर एखादी सामान्य व्यक्ती आपले चित्रण विनोदी चित्रात आले म्हणून रागावून बसली तरी त्यात आश्चर्य काय तेव्हा अशा तऱ्हेच्या वाचकाबद्दल येथे मी काही सांगायचं नाहीं असं ठरवलं आहे.\nविनोदनिर्मितीशी संबंध असलेला कलावंत नेहमी विनोदी बोलत असावा, नेहमी विनोदी वागत असावा, असा एक निष्कारण समज सर्वसामान्य जनतेने करून घेतलेला असतो. त्यामुळं माझी प्रत्यक्ष ओळख झाल्यावर एखाद म्हणतोः “तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्हीच अशी चित्रे काढत असाल, तुम्ही इतके हे असाल, असं वाटत नाही” आता यावर काय बोलणार” आता यावर काय बोलणार (अन् “हे” म्हणजे नक्की काय हो (अन् “हे” म्हणजे नक्की काय हो\nव्यंगचित्रकारानं विनोदी बोलावं अशी एखाद्याची अपेक्षा एक वेळ समजण्यासारखी आहे; पण त्यानं व्यंगचित्रासारखं दिसावं असं एखाद्याला वाटलं तर त्याला काय उत्तर द्याल माझी एका प्रौढ स्त्रीबरोबर ओळख करून दिल्यावर त्या म्हणतात कशाः “तुम्ही इतकी चित्रं काढता तेव्हा मला वाटलं तुम्ही व्यंगचित्रासारखे दिसत असाल माझी एका प्रौढ स्त्रीबरोबर ओळख करून दिल्यावर त्या म्हणतात कशाः “तुम्ही इतकी चित्रं काढता तेव्हा मला वाटलं तुम्ही व्यंगचित्रासारखे दिसत असाल” (ह्या बाई स्वतः डॉक्टर असून मॅटर्निटी होम चालवतात, तर या कशा दिसाव्यात अशी लोकांनी अपेक्षा करायची” (ह्या बाई स्वतः डॉक्टर असून मॅटर्निटी होम चालवतात, तर या कशा दिसाव्यात अशी लोकांनी अपेक्षा करायची\nमध्यस्थामार्फत ओळख करून घेण्याच्या प्रसंगाइतकाच दुसऱ्या एका प्रकाराबद्दल मी कानाला खडा लावून घेतला आहे. एखादा माझी चित्रं पाहत असेल तर जवळपास राहण्याचं मी टाळतो. काही वेळा अवघड प्रसंग निर्माण होण्याची शक्यता असते. यावरून मला सुरुवातीला मी कोल्हापुरात असतानाचा एक प्रसंग आठवतो. त्यावेळी नुकतीच इकडे तिकडे चित्रे द्यायला मी सुरुवात केली होती. चित्रं तयार झाल्यावर ती संपादकांकडे नेऊन देताना, पोर्टफोलियो, निदान कागदी पिशवी वगैरेतून नेण्याइतका रुबाब वाढला नव्हता. मी आपला अशा कामासाठी एखादं हाताशी असलेलं मासिक वापरायचा. आकाराच्या दृष्टीनं Life, Saturday Evening Post आणि Colier’s ह्या मासिकांचा अंक फार सोयीस्कर असे. मी त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलो की संपादक माझ्या हातातील मासिकाकडे दृष्टिक्षेप टाकून विचारायचे. “हे काय आणलंयत” मी म्हणायचा, “ही तुमच्यासाठी चित्रं” आणि मासिक उघडून त्यातून चित्रं काढायला लागलो की ते म्हणायचे, “बघू हो मासिक कसलं आहे ते” मी म्हणायचा, “ही तुमच्यासाठी चित्रं” आणि मासिक उघडून त्यातून चित्रं काढायला लागलो की ते म्हणायचे, “बघू हो मासिक कसलं आहे ते” मी मासिक दिलं की १५-२० मिनिटं मग ते मासिक चाळण्यात घालवतच. त्यातील प्रत्येक पानाचं, चित्राचं रसग्रहण होई. “काय सुंदर चित्रं हो” मी मासिक दिलं की १५-२० मिनिटं मग ते मासिक चाळण्यात घालवतच. त्यातील प्रत्येक पानाचं, चित्राचं रसग्रहण होई. “काय सुंदर चित्रं हो अशी कला हवी” हास्यचित्रं असली की हशाचा गडगडाट होई आणि “काय चमकदार कल्पना तुम्ही असं काही तरी काढायला शिका तुम्ही असं काही तरी काढायला शिका” असा मला उपदेश. इतका वेळ माझ्या चित्रांची गाडी सायडिंगलाच पडलेली असायची. त्याची त्यांना आठवण होई. मग ते विचारीत, “तुही काय आणलं होतंत” असा मला उपदेश. इतका वेळ माझ्या चित्रांची गाडी सायडिंगलाच पडलेली असायची. त्याची त्यांना आठवण होई. मग ते विचारीत, “तुही काय आणलं होतंत” पण इतकं सर्व झाल्यावर माझी स्वतःची चित्रं त्यांना दाखवण्याची इतकी लाज वाटायची, की काही विचारू नका. मग काही दिवसांनी मी एक करू लागलो. मी त्यांच्यासाठी व्यंगचित्रं तयार केली असतील तर ती Lifeच्या अंकातून नेई (कारण त्यात व्यंगचित्रं नसत) आणि पुढे पुढे तर सरळ “पुढारी”त गुंडाळून न्यायला लागलो.\nवरील अपवादात्मक प्रसंग सोडला तरी माझे हास्यचित्र माझ्यासमोर कोणी पाहू लागला की अजूनही माझ्या मनात धडधड होऊ लागते हे मात्र खरे. गंभीर चित्र अन् हास्यचित्र यात अशा वेळी एक महत्त्वाचा फरक आहे. गंभीर चित्र एखाद्याला आवडले नाही तर तो फार तर काही बोलणार नाही. अन् समजले नाही तर मुळीच बोलणार नाही. (‘काय तरी मॉडर्न आहे. आपल्याला कळणं शक्य नाही’ म्हणून सोडून देईल) पण विनोदी चित्राच्या बाबतीत तो गप्प बसणार नाही. तो म्हणेलः  “कल्पना काही कळली नाही हो काय, विनोद काय आहे यात काय, विनोद काय आहे यात” आता कुणी असं विचारलं की माझ्या मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो की याल��� खरंच कळलेलं नाही की आवडलेलं नाही” आता कुणी असं विचारलं की माझ्या मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो की याला खरंच कळलेलं नाही की आवडलेलं नाही काही का असेना, स्वतःची चित्रं स्वतः समजावून सांगण्याच्या फंदात मात्र सहसा पडायचं नाही, असा एक नियम मी स्वतःला घालून घेतला आहे. कारण, खरं तर मुळातच विनोद समजावून सांगणं अवघड; चित्रातील विनोद समजावून सांगणं तर त्याहून अवघड. स्वतःच्या चित्राच्या बाबतीत तर जसजसा शब्दाच्या जंगलात जावं तसतसा गुंता अधिकाधिक वाढत जातो, आणि आपण स्वतः अधिकाधिक केविलवाणे होत जातो, असा माझा अनुभव. कारण, खऱ्या अर्थानं दृश्य असलेल्या विनोदाची जातच अशी आहे की, तो शब्दात पकडणं अशक्यच. आणि कितीही शब्द खर्ची घातले तरी संपूर्णपणे समजावणे अशक्य आहे.\nशिवाय सर्वच विनोद सर्वांना समजेल असं नाहीच. कारण, विनोद समजण्यासाठी संवेदनाक्षम मन व विनोदबुद्धी यांच्याइतकीच पूर्वानुभवाची जरूर आहे. त्याच्या अभावी काही विनोद कळला तरी उपभोगता येणार नाहीत. उदा. मुंबईमधील लोकलगाड्यांमधील गर्दी, बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे व ऐन वेळी त्यांच्या प्लॅटफॉर्म बदलण्याच्या सवयीमुळे घडणारे विनोद, कोल्हापूर, नाशिक येथील वाचकांना पूर्णांशानं आकलन होणं कठीण आहे. हास्यचित्रातील विनोदाला आणखी एक फांदा असतो. चित्रातील विनोद केवळ चित्राच्या साहाय्याने समजून घेण्यासाठी वाचकाच्या मनाला काही पूर्वशिक्षणाची जरूर आहे, अन् आपल्याकडे अद्याप हे शिक्षण बव्हंशी वाचकांच्या बाबतीतल प्रथमावस्थेतच आहे. त्यामुळं विनोदी चित्राबाबत अनाकलनीयतेची तक्रार अधिक असते.\nचित्रातील अपुऱ्या किंवा अक्षम अभिव्यक्तीमुळं ते अनाकलनीय ठरले तर तो चित्राचा दोष हे मला मान्य. पण एखादे चित्र जेव्हा काही व्यक्तींना समजते तेव्हा ते अनाकलनीय कसे, हे मला कळत नाही. माझ्या “खडा मारायचा झाला तर” या पुस्तकावर लिहिताना एका समीक्षकानं म्हटलं होतं -- “कधी कधी हा विनोद फार सूक्ष्म होतो. त्यात ज्याला गम्य नाही त्याला तो विनोद आकलन होऊ शकत नाही. विनोद समजावून घ्यावा लागणं हा त्याचा पराभव आहे.” यावर मी त्यांना लिहिलेल्या खाजगी पत्रात म्हटलं होतं -- “इथे मी तुमच्याशी सहमत आहे; फक्त माझ्या दृष्टीने एवढाच फरक करतो की, हा पराभव वाचकाचा” या पुस्तकावर लिहिताना एका समीक्षकानं म्हटलं होतं -- “कधी कधी हा विनोद फार सूक्ष्म होतो. त्यात ज्याला गम्य नाही त्याला तो विनोद आकलन होऊ शकत नाही. विनोद समजावून घ्यावा लागणं हा त्याचा पराभव आहे.” यावर मी त्यांना लिहिलेल्या खाजगी पत्रात म्हटलं होतं -- “इथे मी तुमच्याशी सहमत आहे; फक्त माझ्या दृष्टीने एवढाच फरक करतो की, हा पराभव वाचकाचा” सर्वांना विनोद समजावा हे मान्य; पण सर्वांना समजणाराच विनोद निर्माण करावा असा आग्रह धरला तर नव्या नव्या वाटा कशा शोधल्या जाणार\nअनाकलनीयतेचे हे त्रांगडं एकंदरीत मला तरी अनाकलनीयच वाटत आलं आहे. एकदा मी वीणाच्या मुखपृष्ठासाठी अगदी साधी कल्पना, सर्वांना कळावी म्हणून काढली. आता कोणासही ती समजण्यास मुळीसुद्धा अडचण येऊ नये अशी आशा होती. चित्र प्रसिद्ध झाल्यावर एक गृहस्थ मला म्हणतात, -- “चित्राची कल्पना काही ध्यानात नाही आली.” मी चकितच झालो अन् म्हणालोः “त्यात काय अवघड आहे” आणि कल्पना सांगितली. यावर ते म्हणतात, -- “ही तर माझ्या लक्षात आली होती. पण मी म्हटलं तुमचं चित्र अन् ते इतकं साधं कसं असणार” आणि कल्पना सांगितली. यावर ते म्हणतात, -- “ही तर माझ्या लक्षात आली होती. पण मी म्हटलं तुमचं चित्र अन् ते इतकं साधं कसं असणार त्याची खोच दुसरीकडे कुठं तरी असणार, म्हणून मी ती शोधत राहिलो.”\nतर हे असं आहे\nआपल्याकडील काही वाचक तर फारच अनभिज्ञ असतात. काही विचारतात, -- “ह्या चित्रांच्या कल्पना तुम्ही काढता की संपादक देतात” (विनोदी लेखकाला असं कुणी विचारत असेल काय” (विनोदी लेखकाला असं कुणी विचारत असेल काय) तर काहींना शंका येते, -- “ही चित्रं हातानं काढलीयत् की छापलेली आहेत) तर काहींना शंका येते, -- “ही चित्रं हातानं काढलीयत् की छापलेली आहेत\nमाझे एक साहित्यिक मित्र काही वर्षांपूर्वी माझी original चित्रे पाहून म्हणाले, “तुमची रेखाटणं उत्तम आहेत की. आता तुम्ही हळूहळू गंभीर कथाचित्रे व मुखपृष्ठांकडे वळायला हरकत नाही.” म्हणजे शिकाऊ शिंप्याला जसे सुरुवातीला बटणं लावायला किंवा कोट उसवायला देतात तशी व्यंगचित्रं काढायचा सराव झाल्यावर मग गंभीर चित्रं, अशी या गृहस्थाची भावना व्यंगचित्रकला ही स्वतंत्र कला आहे याचा काही साहित्यिकांना सुद्धा जर पत्ता नाही तर सामान्य वाचकाचं काय\nकाही वेळा माझे लेखकमित्र मला म्हणतात, ‘‘तुमचं एक बरं आहे. तुमच्या चित्रांना भाषेचं बंधन नाही. तेव्हा कोणत्याही भाषेतील ���ासिकात तुम्हांला प्रवेश आहे.’’ त्या बाबतीतला एक मजेशीर अनुभव सांगण्यासारखा आहे. काही दिवसांपूर्वी, मुंबईतील एका प्रकाशनसंस्थेकडून माझ्या हास्याचित्रांचं इंग्रजीतून पुस्तक काढण्यासाठी विचारणा झाली. तेव्हा श्री. श्री. पु. भागवत व मी दोघांनी माझ्या चित्रातील अमराठी माणसांना समजू शकतील अशी चित्रं निवडली. भागवतांच्या घरून परत येताना, वाटेत माझ्या ऑफिसमधील सिंधी सहकारी हिंगोराणी राहातो, त्याच्याकडे उतरून त्याला ती चित्रं दाखवून, त्याची प्रतिक्रिया काय होते पाहावे असा मी विचार केला. माझ्या चित्रांविषयी त्यानं ऐकलं होतं व आपल्याला एकदा तुझी चित्रं दाखव असं अनेक वेळा तो मला पूर्वी म्हणत असे. घरी त्यानं माझं उत्तम स्वागत केलं. माझ्या हातून निवडलेल्या चित्रांची वही त्यानं मागून घेतली. मधूनच उघडून पानं इकडे तिकडे चाळली. थोडी काही निरखून पाहिली. मग मला म्हणला, ‘‘ये तो तुमने अच्छा निकाला है. लेकिन उसका आयडिया हमको समझाओ ना.’’ मी समजलो. म्हणालो, ‘‘होय केव्हा तरी एकदा ते करायचं आहे केव्हा तरी एकदा ते करायचं आहे\nमी सुरुवातीला म्हटलं आहे की न हसणाऱ्या वाचकांना मी बिचकत नाही. त्यांच्या भेटीनं मला मनस्ताप वगैरे काहीच होत नाही. कारण, न हसणाऱ्या वाचकांप्रमाणेच हसणाराही वाचक मधून मधून भेटत असतोच. उलट, न हसणारे वाचक अधून मधून भेटतात तेव्हा ते जगातील माझ्या स्थानाची योग्य जाणीव माझ्या मनात कायम जागती ठेवून माझ्यावर मोठं ऋण निर्माण करीत असतात असंच मला वाटतं.\nहे न भेटते तर जगातील एकंदर व्यवहारातील माझ्या स्थानाविषयी माझ्या मनात काय काय कल्पना होऊन बसल्या असत्या, कुणास ठाऊक\nजगातल्या स्थानाची जाणीव न हसणाऱ्या वाचकांनी जागृत ठेवली आहे, तर साहित्यातल्या माझ्या स्थानाची (येथे मला निव्वळ जागा, एवढाच अर्थ सुचवायचा आहे; ‘‘उच्च’’ ‘‘आगळे’’ इ. अर्थानं नव्हे) जाणीव सतत करून देणारा एकच न हसणारा वाचक ह्या जगात आहे. तो म्हणजे खुद्द मीच. एखादी कल्पना सहज सुचते तेव्हा केव्हातरी किंचित् हसू येत असले तर येते. (अनेक कल्पना गंभीर परिस्थितीतच सुचतात) परंतु नंतर ती कागदावर आणण्यासाठी धडपड सुरू होते तेव्हा, ती कल्पना कशी मांडावी, कोणत्या प्रसंगातून उभारणी करावी, चित्रांची रचना कशी करावी, रेषा कशी वापरावी, शब्दयोजना कशी व किती असावी, ह्या चक्रीवादळातून निभावून चित्र कागदावर उमटल्यानंतरसुद्धा चित्राचा ब्ल़ॉक चांगला होईल का, ब्लॉक चांगला झाला तरी चांगले छापले जाईल का, अन् हे सर्व झाल्यानंतर मूळ कल्पना योग्य तऱ्हेने व्यक्त झाली आहे का, इ. इ. विचारानी मन घेरले जाते अन् या जंजाळात हसू कोठल्याकोठे नाहीसे झालेले असते. अशा गंभीर घडामोडी मनात घडतात म्हणून तर काही निर्मिती होते. नाही तरी विनोदी प्रसंगाला मी केवळ हसत राहिलो असतो तर एकटाच हसत राहिलो असतो.\nलेखक - वसंत सरवटे\nअंक – ललित - दिवाळी १९६९\nवाचण्यासारखे अजून काही ...\nदिवाळी अंक येता घरा..\nसंपादकीय | 2 दिवसांपूर्वी\nशंकर साठे | 2 दिवसांपूर्वी\nमाझ्यासारख्या कर्महीन सामान्य पठितांचा वर्गच या देशांत फार आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nप्रतीक्षा रणदिवे | 4 दिवसांपूर्वी\nसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याइतकाच सक्रिय सहभाग होता, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा.\nराजीव तांबे | 4 दिवसांपूर्वी\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\nमुलाखतकार: संध्या टाकसाळे | 6 दिवसांपूर्वी\nतुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे\nपालक आणखी काय काय विकणार\nनमिता धुरी | 7 दिवसांपूर्वी\nइंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय हे कळूनही पालक म्हणतात - “आमची शाळा याला अपवाद आहे”.\nशाळेसाठी काहीतरी संस्मरणीय करा.\n02 Dec 2020 संपादकीय\nदिवाळी अंक येता घरा..\n30 Nov 2020 मराठी प्रथम\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\n27 Nov 2020 मराठी प्रथम\nपालक आणखी काय काय विकणार\nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यव���ार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/minister-satpal-maharaj-covid-19-positive-cm-and-cabinet-home-quarantine-uttarakhand-300852", "date_download": "2020-12-02T18:50:11Z", "digest": "sha1:VVYRLSO23CRMLMNAPP77EGDKYFCRQHHI", "length": 13867, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंत्र्याला कोरोना अन् मंत्रीमंडळ होम क्वारंटाइन... - minister satpal maharaj covid 19 positive cm and cabinet home quarantine at uttarakhand | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमंत्र्याला कोरोना अन् मंत्रीमंडळ होम क्वारंटाइन...\nजगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्यापही सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनंतर आता प्रशासकीय यंत्रणा आणि मंत्र्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे.\nडेहराडून (उत्तराखंड) : जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्यापही सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनंतर आता प्रशासकीय यंत्रणा आणि मंत्र्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे.\n...म्हणून नर्सने पाजलं नवजात बाळाला दूध\nभारतीय जनता पक्षाचे उत्तराखंडमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतपाल महाराज यांचा कोरोनाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. सतपाल महाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीला एक दिवस आधी उपस्थित होते. रविवारी (ता. 31) त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय, त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.\nविमानाच्या ढिगाऱयाखाली सापडले कोट्यवधी रुपये...\nदरम्यान, उत्तराखंडमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत येथे रुग्णांची संख्या 749 वर पोहोचली आहे. रविवारी, आणखी 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग स���ंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bangladesh-hindu-homes-burnt-vandalised-in-cumilla-over-alleged-facebook-post-slandering-islam-scsg-91-2318429/", "date_download": "2020-12-02T18:35:40Z", "digest": "sha1:ICWNDBS5DGFYQQJ7DNK2CY6E2U37Z76X", "length": 14641, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bangladesh Hindu homes burnt vandalised in Cumilla over alleged Facebook post slandering Islam | बांगलादेश : फ्रान्सचे समर्थन केल्याने हिंदूंची घरं जाळली | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nबांगलादेश : फ्रान्सचे समर्थन केल्याने हिंदूंची घरं जाळली\nबांगलादेश : फ्रान्सचे समर्थन केल्याने हिंदूंची घरं जाळली\nएका फेसबुक पोस्टमुळे झाला वाद\n(फोटो सौजन्य : बीडी न्यूज २४ डॉट कॉमवरुन साभार)\nबांगलादेशमधील कोमिला येथील हिंदू समुदायातील काही नागरिक फ्रान्सचे समर्थन करण्यासाठी एकत्र आले होते. मात्र कट्टरपंथीयांनी फ्रान्सचे समर्थन करणाऱ्या या नागरिकांपैकी अनेकांच्या घरांची तोडफोड करुन, घरांना आग लागवल्याची घटना घडली आहे. एका स्थानिक हिंदू व्यक्तीने फ्रान्सचा विरोध करणाऱ्या फेसबुक पोस्टवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचा आरोप या कट्टरपंथीयांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. बांगलादेशमध्ये रोज फ्रान्सच्या विरोधात शेकडोच्या संख्येने लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत.\nबांगलादेशमधील स्थानिक प्रसारमाध्यमांपैकी एक असणाऱ्या ढाका ट्रिब्यूनलने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी दुपारी कोमिला प्रांतातील येथील मुरादनगर जिल्ह्यातील कोरबनपुर गावामध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे येथील अल्पसंख्यंक हिंदू समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. जाळपोळ करणाऱ्यांनी स्थानिक यूनियन परिषदेचे अध्यक्ष बनकुमार शिव यांचे कार्यालय आणि विरोधी प्रतिक्रिया देणाऱ्या शंकर देबनाथच्या घराला आग लावली. त्याचबरोबर या भागातील दहा हिंदू कुटुंबियांवर या जमावाने हल्लाही केला.\nघरांना लावलेली ही आग एवढी मोठी होती की ती विझवण्यासाठी आग्नीशामन दलाच्या गाड्यांची मदत घ्यावी लागली. या वृत्तानुसार संबंधित घटनेची माहिती मिळताच येथील बंगरा पोलीस स्थानकामधील पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी पोहचली. त्यानंतर कोमिलाचे उपायुक्त अबुल फजल मीर, पोलीस अधिक्षक सैय्यद नुरुल इस्लाम आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. स्थानिकांच्या हवाल्याने ढाका ट्रिब्यूनलने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी गावातील शंकर देबनाथ याने फ्रान्ससंबंधित एका फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. या पोस्टमध्ये प्रेषित महंमद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणाऱ्या फ्रान्सला विरोध करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आलं होतं. या पोस्टवर शंकरने प्रतिक्रिया देताना फ्रान्सचे समर्थन केलं. तसेच पैगंबरांवरील व्यंगचित्र योग्य असल्याचं म्हटलं होतं.\nपोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याचरप्रमाणे धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी पोलिसांनी शंकर देबनाथ आणि अनिक भौमिक नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. कोमिलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डी. एस. बी. अजीमुल अहसन यांनी कोरबनपुर गावामध्ये स्थानिकांच्या एका गटाने स्थानीक संघ परिषदेचे अध्यक्ष बनकुमार शिव, शंकर देबनाथ यांच्या घरावर हल्ला केल्याची माहिती दिली. तसेच अन्य हिंदू कुटुंबांच्या घरावरही हल्ला करण्यात आल्याचे अहसन म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारती�� साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 जगमोहन रेड्डींविरुद्ध अवमान कार्यवाहीची परवानगी देण्यास अ‍ॅटर्नी जनरलचा नकार\n2 १० राज्यांत ५४ जागांवर आज पोटनिवडणूक\n3 अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत देशाचे अस्तित्वच पणाला\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/upsc-has-declared-the-result-of-the-civil-services-prelims-2020-and-indian-forest-services-prelims-2020-exams-msr-87-2309901/", "date_download": "2020-12-02T18:19:47Z", "digest": "sha1:4OZZF2RVPQFA4H4PLSQTMYFYOGANHV2J", "length": 11385, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UPSC has declared the result of the Civil Services Prelims 2020 and Indian Forest Services Prelims 2020 exams msr 87|केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर\nआयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाने(यूपीएससी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे.\nयूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ते आता नागरी सेवा (Civil Services) पूर्व परिक्षा व भारतीय वन सेवा(Indian Forest Services) पूर्व परीक्षेचा निकाल upsc.gov.in या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.\nवृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससीच्या अधिकृत वेब���ाइट काही तांत्रिक कारणास्तव काम करत नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना upsc.gov.in येथे निकाल पाहण्यास अडचणी येत असतील, ते यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल upsconline.nic.in वर जाऊन पीडीएफ डाउनलोड करून देखील जाणून घेऊ शकतात.\nजे विद्यार्थी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेबाबतची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी पाहत रहावी, असे सांगण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 “बिगरभाजपा राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय\n2 फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाकिस्तान करडय़ा यादीत\n3 इशरतजहाँ प्रकरण : ३ पोलिसांची याचिका फेटाळली\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/air-quality-declined-from-moderate-to-bad-in-mumbai-zws-70-2324769/", "date_download": "2020-12-02T18:59:29Z", "digest": "sha1:CUWQOPMABRC3HSXQDA4LEQQ66MGZYNA7", "length": 13775, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Air quality declined from moderate to bad in mumbai zws 70 |मुंबईच्या हवेत बिघाड ; गुणवत्तेच्या स्तरात घसरण | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nमुंबईच्या हवेत बिघाड ; गुणवत्तेच्या स्तरात घसरण\nमुंबईच्या हवेत बिघाड ; गुणवत्तेच्या स्तरात घसरण\nश्वसनाचे विकार बळावण्याची भीती\nश्वसनाचे विकार बळावण्याची भीती\nमुंबई : शहरातील किमान तापमानाचा पारा घसरताच हवेची गुणवत्ता मध्यमपासून वाईट स्तरापर्यंत ढासळली आहे. परिणामी श्वसनाचे विकार बळावण्याचा संभव आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर श्वसनाचे विकार असलेल्या आणि नुकतेच करोनामुक्त झालेल्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी नोंदविले आहे.\nशहरातील किमान तापमान २० अंशापर्यंत खाली घसरले असून सकाळच्या हवेत गारवा जाणवू लागला आहे. शहरात काही ठिकाणी आकाशात धूरमिश्रित आच्छादन दिसू लागले आहे. उन्हाळ्यात उष्ण हवा हलकी असल्याने प्रदूषित घटक हवेसोबत उंचावर जातात आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी राहते. हिवाळ्यात या विरुद्ध प्रक्रिया होते. हवेतील आद्र्रता कमी होऊन कोरडी होते. रात्री आणि पहाटे धूर आणि धूलीकण जमिनीलगतच हवेत राहतात. यामुळे श्वसनविकार संभवतात.\nदिवाळी सुरू होण्याआधीच शहरातील हवेची गुणवत्ता घसरण्यास सुरुवात झाली आहे. सफरच्या आकडेवारीनुसार, शनिवारी मध्यमस्तरापर्यंत असलेली शहरातील हवेची गुणवत्ता सोमवारी वाईट स्तरापर्यंत घसरल्याची नोंदली गेली. शहरातील काही ठिकाणी २.५ पीएम या प्रदूषित घटकांचे प्रमाण काही भागात खूप जास्त आढळले. माझगावमध्ये ३०५ या अतिशय वाईट पातळीपर्यंत पोहचले होते, तर चेंबूरमध्ये २९७ आणि मालाडमध्ये २९० या वाईट पातळीपर्यंत नोंदले गेले. थंडीची सुरुवात काही अंशी झाली असून येत्या काही दिवसांत जोर वाढल्यावर हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची शक्यता आहे. परिणामी श्वसनाचे विका��� बळावण्याची शक्यता आहे. अस्थमा किंवा दमा यांसह अन्य श्वसनाचे आजार असलेल्यांनी करोना साथीच्या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या फुप्फुसांवर परिणाम होत असल्याने बरे झालेल्या रुग्णांनीही हिवाळ्यात खबरदारी घेणे गरजेचे आहे. शक्यतो व्यायामासाठी पहाटे बाहेर जाऊ नये. बाहेर जाण्याची वेळ आल्यास चांगल्या प्रतीच्या मुखपट्टीचा वापर करावा. ऑक्सिजनच्या पातळीवर देखरेख ठेवावी. ही पातळी कमी होत असेल, तर व्यायाम करणे टाळावे, असे फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.\nकरोना संसर्गामुळे न्युमोनिआ किंवा फुप्फुसावर परिणाम झालेल्या करोनाबाधितांनी धूर किंवा प्रदूषणाच्या ठिकाणी जाणे टाळावे. श्वसनाचे इतर संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लस आणि औषधोपचार वेळेत घ्यावेत.\n– डॉ. जलील पारकर, श्वसनविकारतज्ज्ञ\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 मुखपट्टीविना फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळा\n2 अर्ध्या मिनिटात वाहन सोडा, अन्यथा कारवाई\n3 घाटकोपर उड्डाणपूल वाहतुकीस खुला\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्य��� मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/blog-post_4.html", "date_download": "2020-12-02T18:17:11Z", "digest": "sha1:QQYGUZBTY7ZG5Q7XLJS7N576HOGBN7VB", "length": 9205, "nlines": 189, "source_domain": "www.marathatej.com", "title": "केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मधील मतभेदांचा मराठा आरक्षण ठरणार का बळी?", "raw_content": "\nHomeपंढरपूरकेंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मधील मतभेदांचा मराठा आरक्षण ठरणार का बळी\nकेंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मधील मतभेदांचा मराठा आरक्षण ठरणार का बळी\nपंढरपूर , कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाने सकल मराठा समाज म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी शिथिल करने या दोन प्रमुख मुद्द्यांवर शांततामय मार्गाने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले ज्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. मागील भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळात घटनेत नमूद तरतुदीनुसार समिती नेमुन मराठा समाजाने आरक्षण मंजूर करून घेतले . मराठा आरक्षणाला नेहमी प्रमाणे काही विघ्न संतोषी व्यक्तींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार वैध ठरविले. मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविलेल्या मराठा आरक्षणाविरूद्ध पुन्हा दिल्ली सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निकाल दिल्ली सर्वोच्च न्यायालयात शक्यतो तेच ठेवले जातात असा एक प्रवाद आहे.\nदिनांक २७ जुलै पासुन मराठा आरक्षणाविरूद्ध आॅनलाईन पद्धतीने अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई सुरू आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मतभेदातुन जर मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेला तर भविष्यात मराठा समाजाला न्याय मिळणार नाही आणि आधीच नैराश्याच्या गर्तेत असणाऱ्या मराठा तरूणांना आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. ज्याची संपूर्ण जवाबदारी केंद्र व राज्य सरकार वर राहील व या पुढील आंदोलन कोणत्या स्वरूपाचे राहील याचा विचार दोन्ही सरकारांना करावा लागेल. कारण मराठा समाज जेंव्हा हातात शस्त्र घेतो तेव्हा ते आजपर्यंत कुठल्याही दिल्लीश्र्वराला जुमानले नाहीत याचा इतिहास साक्षी आहे. दगाफटका होऊ नये ही अपेक्षा आहे.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vrgtrick.blogspot.com/2020/02/xenobots.html", "date_download": "2020-12-02T19:00:58Z", "digest": "sha1:PTS6SCF7HC4NEBY6N7P7253KLAUEB7PC", "length": 5202, "nlines": 67, "source_domain": "vrgtrick.blogspot.com", "title": "जिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots) - VRG Trick", "raw_content": "\nजिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots)\nजिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots)\nजिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots)\nवैज्ञानिकांनी जैविक ‘स्टेम सेल’ पासून एक रोबोट तैय्यार केला आहे, ज्याला त्यांनी \"झेनोबॉट्स\" हे नाव दिले आहे. \"झेनो\" हा शब्द बेडकाची पेशी (झेनोपस लेव्हिज) पासून घेतला गेला आहे कारण त्याच पेशीपासून हा रोबोट तयार झाला आहे.\nया शोधात ईशान्य अमेरिकेतल्या टुफ्ट्स यूनिवर्सिटीचे अ‍ॅलन डिस्कव्हरी सेंटर आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट इथल्या संशोधकांचा सहभाग आहे.\nहे निसर्गासाठी “संपूर्णपणे नवीन जीवन-रूप” आहे.\nझेनोबॉटची लांबी-रुंदी 1 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. ते 500-1000 जिवंत पेशींना एकत्र करून बनलेले आहे. ते विविध आकारात तयार करण्यात आले आहेत, असे की ज्यात चार पाय सुद्धा आहेत.\nते सरळ रेषेत किंवा गोलाकार पद्धतीने घरंगळत मार्गक्रम करू शकतात, एकत्र होऊ शकतात आणि लहान वस्तू हलवू शकतात.\nपेशीतली ऊर्जा (cellular energy) वापरुन ते 10 दिवस जगू शकतात.\nझेनोबॉट्स बनविण्यासाठी महासंगणकाचा वापर करण्यात आला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या आकाराविषयी तसेच कार्यांविषयी विविध संशोधन केले जात आहे.\nअश्या जैव-रोबोटमुळे मानवी, प्राणी आणि पर्यावरण-विषयक आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकते. हे यंत्र अतीसूक्ष्म प्लास्टिक गोला करून प्रदूषित महासागरे साफ करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच त्यांचा वापर विषारी किंवा किरणोत्सर्गी सामग्री इत्यादींसाठी मर्यादीत किंवा धोकादायक भागात प्रवेश करण्यासाठी केला जाऊ शकतो.\nमानवी शरीरात प्रवास करण्यासाठी ते सक्षम आहेत. ते चालतात आणि पोहू शकतात, काही आठवडे जेवण न करता जगू शकतात आणि एकत्र गटातही काम करतात.\n आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/11/blog-post_21.html", "date_download": "2020-12-02T18:27:11Z", "digest": "sha1:SDSWHE7522WFMNUZ4VAMRZBCKUIVUFHS", "length": 31682, "nlines": 76, "source_domain": "www.berkya.com", "title": "भारतकुमार राऊतांचा राजीनामा !!", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याभारतकुमार राऊतांचा राजीनामा \nलाखो गुंतवणूकदारांना 1700 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा चुना लावणार्‍या 420 महेश मोतेवारांची शंभरी आता भरली आहे. त्यांना लवकरच अटक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मी मराठीतही सध्या राजीनामा सत्र सुरु झालेले आहे. सीईओ सुप्रिया कणसेंसोबत आता शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत यांनीही त्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र दुसरे संचालक कुमार केतकर मात्र अद्यापही पदावर असून, मोतेवारांसाठी लायझनिंगची कामे करत आहेत. मात्र महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉजिटर्स अ‍ॅक्ट (एमपीडीए) लागू झाला तर लाचार केतकरांनाही मोतेवारांप्रमाणे तुरुंगात खडी फोडायला जावे लागणार आहे.\nमी मराठी आणि लाईव्ह इंडिया या दोन्ही टि.व्ही चॅनल्सचे संचलन करणारी समृद्ध जीवन कंपनी अनेक कारणाने काही दिवस चर्चेत होती. सेबीने केलेल्या कारवाईनंतर आता हा खरा भोपळा फुटला आहे. समृद्ध जीवन कंपनीच्या मालकाने आपल्या प्रेयसीलाच सीईओ कसे बनवले याच्याही सुरस कथा आम्ही जगजाहीर केल्या आहेत. इस्टेटीवरून भांडणे सुरू झाली आहेत. आपल्या प्रेयसेसाठी लग्नाच्या बायकोला सोडून देणारा मोतेवार आता पूर्णत: कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. इंद्राणी मुखर्जी प्रकरणापेक्षाही हे प्रकरण आधिक रंगतदार आहे.\nदेशभरातून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावणार्‍या भामट्या माणसाच्या संस्थेत कुमार केतकर आणि भारतकुमार राऊत ही माणसे कशी काम करतात, हे कोडेच आहे.\nनिखिल वागळे यातून अगोदरच बाहेर पडलेत. गुरूवारी भारतकुमार राऊत यांनीही राजीनामा दिला. या दोघांनी उशिरा का होईना पण आपली चुक सुधारली आहे. मात्र नैतिकतेचा डांगोरा पिटणारे आणि जगाला शहाणपणाचे डोस पाजणा��े कुमार केतकर अजूनही मोतेवारांना चिकटून आहेत. अशा दुटप्पी माणसांचा आदर्शवाद कसा खपवून घ्यायचा, याचा एकच अर्थ निघतो की, केतकरांना आता कोणीही उभे करत नाही किंवा त्यांना म्हातारपणातही लाभाचे पद हवे आहे. त्यासाठी कुठलीही नितीमत्ता आणि संकेत पाळण्याची त्यांची इच्छा दिसत नाही.\nलक्षावधी गुंतवणूकदारांच्या निधीचा गैरवापर करणार्‍या ‘समृद्ध जीवन’ला माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी केला. सेबीचे प्रतिबंध असतानाही या कंपनीने तब्बल 463 कोटींचे व्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला.\nलाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणार्‍या ‘समृद्ध जीवन’ने सेबीचे प्रतिबंध असतानाही तब्बल 426 कोटींचे व्यवहार करुन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमैय्यांनी केला आहे. तसेच मोतेवार यांनी गुंतवणुकदारांचे सगळे पैसे बुडवले असून सरकारने त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी सोमैय्यांनी केली आहे\nसमृद्ध जीवन मल्टी को.ऑ. सोसायटीने चीट फंडच्या माध्यमातून जमा केलेले 426 कोटी रुपये मॉल, इतर बिझनेस आणि टि.व्ही चॅनेलमधे सेबीच्या निर्बधानंतरही वापरले आहेत आणि ते लोकांना परत केले जाण्याची शक्यता शुन्य आहे असा खळबळजनक आरोपही किरीट सोमैय्यांनी केला आहे. यासाठी सोमैय्या यांनी कोऑपरेटीव्ह मिनीस्ट्रीच्या 2015 चा रिपोर्टचा दाखला दिला आहे.\nआघाडी सरकारने वेळीच कारवाई केली असती तर हे प्रकरण एवढे वाढलेच नसते असेही सोमैय्या म्हणाले. त्यामुळे याप्रकरणी महेश मोतेवार यांच्यावर फौजदारी कारवाई करुन त्यांची आणि संचालकांची बँक खाती जप्त करण्यात यावीत अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली आहे. यासंदर्भात ते कृषीमंत्री राधामोहन सिंग आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांना भेटले.\nयाप्रकरणी मोतेवार यांच्यावर फौजदारी कारवाई करुन त्यांची आणि संचालकांची बँक खाती जप्त करण्यात यावीत अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली आहे.\nमातेवारांना प्रसिध्दीची प्रचंड हौस आहे. लाखो गोरगरिबांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारायचा, हा त्यांचा रक्त शोषून घेण्याचा प्रकार आहे. आणि त्यानंतर स्वस्त प्रसिध्दीसाठी महारक��तदान शिबीरे भरवायची, ही 420 मोतेवारांची जुनीच तंत्रे. मॅनेज केलेले पुरस्कार व मानद पदव्या यातूनही मोतेवारांनी वारेमाप प्रसिद्धी मिळवली. या सगळ्यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे. अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप इनकर यांनी दिली.\nसमृद्ध जीवन आणि साईप्रसाद लॅण्डमार्क या चिटफंड कंपन्यांना प्रतिबंध घातला आहे.\nहरी ओम, पर्ल अग्रो, ट्विंकल प्लांट्स अँड प्रोजेक्ट, ओम गोएंका या कंपन्यांची सेबीतर्फे चौकशी सुरु आहे. मात्र प्राथमिक चौकशीनंतर राज्य सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केबीसीने महाराष्ट्रातील अनेक गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचे उघड झाले होते. त्यानंतर या चिटफंड कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतर गरवारे क्लब हाऊस, सायट्रस हॉटेल्स,ऑरेंज हॉलिडेज, एनमार्ट रिटेल्स गुरुप्रसाद, व्हर्जिन गोल्ड इंटरनॅशनल, मीरा रिअलटर्स या चिटफंड कंपन्या संशयाच्या फेर्‍यात आहेत.\nमहाराष्ट्रात 162 चिटफंड कंपन्यांनी राज्यातील जनतेचे 40 हजार कोटी लुटले आहेत. या चिटफंड कंपन्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी खासदार सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना या घोटाळा करणार्‍या 162 कंपन्यांची यादीच सादर केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने पावले टाकली जातील असे आश्‍वासन दिले आहे. एनमार्ट, केबीसी, समृद्ध जीवन, ऑरेंज हॉलिडेज कंपनी, साईप्रसाद, गरवारे, श्री सुर्या, पर्ल्स, हरी ओम, मीरा, ट्विंकल आदी चिटफंड कंपन्यांचा यात समावेश आहे. या कंपन्यांकडून अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आली नाही.\nरस्त्यावर भाजीपाला विकणारे, रिक्षाचालक यांसारख्या सर्वसामान्यांनी आपल्या कष्टाची पुंजी महेश मोतेवार या 420 आरोपीच्या कंपन्यांमध्ये गुंतवली. त्यातून 1700 कोटींहून अधिक रुपयांची माया जमा केली. ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी महेश मोतेवर, कुमार केतकर यांना संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.\nमला सामाजिक कार्याची आवड आहे. मी कायमच त्या कामात व्यस्त असतो. कोणत्याही वादविदात पडण्याची मला इच्छा नाही. यामुळे मी या कंपनीच्या संचालक व माध्यम सल्लागार या पदांचा राजीनामा दिला आहे.\nभारतकुमार राऊत, माजी खासदार\nस��बीकडे तक्रार येतच नाही. सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा पोलीसात तक्रार घेऊन जातात तेव्हा त्यांना सांगतात सेबीकडे जा. मात्र सेबी किरकोळ स्वरूपाची तक्रार घेतच नाही. सेबी चौकशी करते 100 करोडच्यावर तेव्हा त्यामध्ये फारच मोठा कालावधी जातो. जवळजवळ 12 ते 13 वर्षांचा कालावधी लागतो. त्या काळात हे लोक विदेशात सायपन ऑफ काढतात. दुसर्‍या कंपन्या काढतात. गरिबांकडून चेक मिळत नाही. त्यांना 1000, 2000 ची कॅश मिळते त्याचा ते लाभ घेतात. महेश मोतेवार विरोधात मध्यप्रदेशमध्ये वॉरन्ट काढले आहे. 2000 रु. चे इनाम ठेवले आहे. तरीही त्यांना पासपोर्ट मिळतात. परदेशात ते लोक भ्रमण करतात. ते मुजोर झाले आहेत. सेबीच्या सेटने 6 महिन्यांचे 2 वेळा एक्सटेंशनही दिले आहे.\nवृत्तपत्र स्वातंत्र्याची सुरुवात ही स्वतःच्या वृत्तपत्रापासून होते. वृत्तपत्राचे मालक हे कोणत्या मार्गाने पैसा कमवतात याची काही निगरगट्ट संपादकांना फिकीर नसते. जेव्हा कायद्याची यंत्रणा गळयापर्यंत येते तेव्हा ते लोक मालकाची साथ सोडून पळून जातात. भारतकुमार राऊत यांच्या राजीनाम्यामुळे ही गोष्ट पुन्हा दिसून आली. वाईट मार्गाने पैसे कमविणार्‍या मॅनेजमेंट वरीष्ठ पत्रकारांना आपली काळी कृत्य दाबण्याकरीता सुपारी देतात. ती सुपारी त्यांना वेळेत वाजवता आली नाही तर त्यांना नोकरीवरून काढलं जातं. भारतकुमार राऊत यांच्या गच्छंतीमध्ये हा एक दृष्टीकोन दिसून येतोय. राऊत यांनी दिलेला राजीनामा हा त्यांच्या हकालपट्टीचा भाग आहे. मोतेवारने त्यांना सक्तीने राजीनामा देण्यास सांगितले होते, हे जगजाहिर आहे.\nकेतन तिरोडकर, ज्येष्ठ आरटिआय कार्यकर्ते\nमहेश मोतेवर यांनी सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक करुन काळी माया जमा केली आहे. ज्या कंपन्यांवर सेबीने किंवा इतर विभागाने प्रतिबंध घातलेत त्या कंपनीत पैसा ट्रान्सफर केला. शेतकर्‍यांकडून शेळी, मेंढीच्या नावाने पैसे घेतले. ते सगळे पैसे मोतेवारने आपल्या सेवेन स्टार हॉटेल्स, मॉल्स, विमान आणि हिंदी, मराठी दोन्ही चॅनल्ससाठी डायव्हर्ट केले आहेत. नियमबाह्य पद्धतीने गोरगरिबांची व गुंतवणूकदारांची फसवणूक केली. असा स्पष्ट निष्कर्ष या अहवालात आहे.\nसमृद्ध जीवनवर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई आणि मी मराठी चालवणार्‍या कंपनीमध्ये सुरु झालेले राजीनामा सत्र यांचा थेट संबंध आहे. मी मराठीच्य�� प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून सुप्रिया कणसे यांना महेश मोतेवार यांनी निवडले होते. त्याचबरोबर समृद्ध जीवनमधून मी मराठीमध्ये सीईओ हे पद त्यांच्यासाठी निर्माण केले होते. त्यामुळे समृद्ध जीवन बुडीत निघाल्यानंतर मी मराठीची पूर्ण चौकशी होणार आणि यामध्ये ज्यांच्याकडे कंपनीची सुत्रे आहेत, त्यांच्यावर सर्व कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी येऊन पडणार हे स्पष्ट आहे. ज्यावेळी एखादी कंपनी अपहार किंवा गैरव्यवहारामुळे बंद पडते तेव्हा तिच्या संचालकांना सर्व कागदपत्रे तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता झाली आहे की नाही याचा जाब केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) तसंच सक्तवसूली संचलनालय (ईडी) इत्यादींना द्यावा लागतो. कागदपत्रांमध्ये घोटाळा असेल किंवा कागदपत्रे गहाळ केली असतील तर एखाद्या डमीला पदावर बसवून अपहाराचे सूत्रधार पळ काढतात, असा अनुभव कित्येकदा यापूर्वीही आलेला आहे. त्यामुळे मी मराठीमधील राजीनामा सत्र ही याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे.\nसचिव, हिंदू विधिज्ञ परिषद\nजे बडे पत्रकार आहेत ते संपूर्ण व्यवस्थेशी संधान बांधून असतात आणि आपापसात आर्थिक हितसंबंधांची ते जपणूक करत असतात. त्यात आर्थिक नुकसान होऊन जनतेचा नाहक बळी जातो. या बड्या धेंडांना मी ‘कोअ‍ॅलिशन ऑफ कनेक्टेड पिपल’ म्हणतो. भारतातील लोकशाहीसाठी आणि पारदर्शक व लोकाभिमूख कारभारासाठी हे अत्यंत हानिकारक आहे. यात गुंतलेल्या सगळया बड्या धेंडांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. या अशा भ्रष्ट व अनिष्ट आर्थिक हितसंबंधातून ङ्गपीत पत्रकारीताफ जन्माला येते आणि लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा व मोठा चौथा आधारस्तंभ आहे तो पोखरला जाऊन कमकुवत होतो. हे कुठल्याही राष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आहे.\nराजन राजे, अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण ���ेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार��थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bedhund-manachya-lahari.blogspot.com/2014/02/blog-post_14.html", "date_download": "2020-12-02T18:55:46Z", "digest": "sha1:2RFLEWQFH3AA4CJE453LSQEAD6ERYFSJ", "length": 19613, "nlines": 209, "source_domain": "bedhund-manachya-lahari.blogspot.com", "title": "बेधुंद मनाच्या लहरी...: जी ले जरा... (२)", "raw_content": "\nजी ले जरा... (२)\nPosted by स्वप्नाली वडके-तेरसे\nपुन्हा ढग दाटून येतात... पुन्हा आठवणी जाग्या होतात... [पाऊस आला की सौमित्र च्या \"गारवा\"च्या ओळी आपसूक डोक्यात घोळायला लागतात...]\nपावसाळ्यातील एक आठवण पुन्हा जागी झाली... सुखद आठवणी पडून गेलेल्या पावसाच्या गारव्यासारख्याच असतात नाही अंगभर सुखद गारवा लपेटून टाकणार्‍या... गात्रा गात्रांना तजेलदार करणार्‍या... स्वतःतच रमवणार्‍या...\nआज डोअरला उभी होते.. पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेलत आले... [नकळत मागच्या एका लेखात लिहीलेल्या पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेलणार्‍या \"वेड्या मुली\"ची आठवण भिजवून गेली. आज आजूबाजूच्या मला \"वेडी\" म्हणाल्या असतील...] कानात हेडफोन्स खुपसलेले... \"सुहाना सफर\" रेडीओवर सुरू... अन्नू कपूरचं परीपक्व, धीरगंभीर रसाळ सूत्रसंचालन... विषय... मधुबाला अशक्य स्वप्नाळू काँबीनेशन सुरेल सुरावटींचं मध थेंब थेंब कानात झिरपत.. आत आत सरकत जातं हृदयापर्यंत... कृष्णधवल चित्रफित स्वप्नाळू डोळ्यांसमोरून लडीवाळ पणे रांगू लागते... मधुबालाचे अल्लड, लाडीक भावविभोर विभ्रम... स्वप्नांतून जागी होतंच नाहीये मी...\nपुन्हा पाऊस पडतोय... मस्त खरपूस मातीचा वास... चहाच्या गरम कपात बुडवून चाखलेला अहाहा मला सांगा सुख यापेक्षा काय वेगळं असतं अहाहा मला सांगा सुख यापेक्षा काय वेगळं असतं आजच्या \"सुहाना सफर\", अवेळी आलेल्या पावसाने खरंच माझा पंधरावीस मिनीटांचा सफर सुहाना करून टाकला. पोहोचल्यावर हातात पडलेला गरमागरम ताज्या चहाचा कप... त्यात मिसळलेला मातीचा खरपूस वास... आजच्या \"सुहाना सफर\", अवेळी आलेल्या पावसाने खरंच माझा पंधरावीस मिनीटांचा सफर सुहाना करून टाकला. पोहोचल्यावर हातात पडलेला गरमागरम ताज्या चहाचा कप... त्यात मिसळलेला मातीचा खरपूस वास... माझा \"आज\" या स्वप्नाला समर्पित\nनाहीतरी जावेद अख्तर यांनी म्हटलंच आहे... \"हर पल यहाँ, जी भर जियो... जो है समाँ... कल हो ना हो...\"|\nमनाच्या अथांग गर्द सागरातल्या बेधुंद लहरी.. कधी उंच उचंबळणार्‍या तर कधी अचानक ओसरणार्‍या कधी अगदी आपल्याशा वाटणार्‍या तर कधी अनोळखी, नव्याने भेटणार्‍या... माझ्या मनातल्या; कधी मनातल्या मनात विरणार्‍या तर कधी तुमच्या मनात शिरकाव करून मनाचा तळ घुसळून काढणार्‍या... बेधुंद मनाच्या लहरी फेसबूकवर : http://on.fb.me/fmPhwf फेसबूकवर संपर्क साधण्यासाठी : http://on.fb.me/endNcv ट्विटरवर संपर्क साधण्यासाठी : twitter.com/simplensmartseo\nजी ले जरा... (२)\nजी ले जरा... (१)\nललित : 'मदर्स डे' च्या निमित्ताने...\nललित : बाबाची कहाणी...\nललित : अरे संसार संसार : १. भांडा सौख्यभरे\nललित : पाऊस - आठवणींनी भिजलेला...\nललित : विकणे आहे... \"मार्केटिंग - एक कला\"\nललित : या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे\nललित : MBA नंतर...ग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस\nकाव्य : मन रिमझिम पावसाचे\nललित : मुंबई - यंगीस्तानची\nमुंबई - उत्फुल्ल चैतन्याची सळसळत्या नवतारूण्याची, उमेदीची, जिद्दीची, कर्तृत्वाची सळसळत्या नवतारूण्याची, उमेदीची, जिद्दीची, कर्तृत्वाची आकर्षक रंगांची, मनमोहक सुगंधांची आकर्षक रंगांची, मनमोहक सुगंधांची\nजी ले जरा... (२)\nपुन्हा ढग दाटून येतात... पुन्हा आठवणी जाग्या होतात... [पाऊस आला की सौमित्र च्या \"गारवा\"च्या ओळी आपसूक डोक्यात घोळायला लागतात......\nहे ही दिवस जातील...\nहातातील टिफीनबॉक्स काहीश्या नाराजीने टेबलावर ठेवत त्याने स्वतःला सोफ्यावर भिरकावले...अस्ताव्यस्त... काही क्षण जमीनीकडे खिळून पाहत तो गप...\nकाव्य : मन रिमझिम पावसाचे\nमराठीमाया मासिका मध्ये पूर्वप्रकाशित मन रिमझिम पावसाचे मन हळव्या मोरपिसाचे आसुसलेल्या चातकचोचीचे आसुसलेल्या चातकचोचीचे मन संदेह काज...\nललित : पाऊस - आठवणींनी भिजलेला...\nमायबोलीवर आणि मराठीमाया.कॉम मासिकामध्ये पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल. पहिला पाऊस पहीली आठवण पहीलं घरटं पहिलं अंगण...\nललित : मै अपनी फेवरेट हूं\nपूलाखालून धडधडत येणारं रेल्वेचं धूड ओझरतं पाहीलं तिने आणि पावलांचा वेग वाढवून चक्क पळत सुटली...आजूबाजूच्या गर्दीची, धक्क्यांची तमा न बाळ...\nललित : आपली मुंबई- जीवाची मुंबई --- \"जिव्हा\"ळ्याची मुंबई\nमुंबई - मायानगरी, चकमकाटाचं झगमगाटाचं शहर, गर्दी गोंगाटाचं शहर, घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या घामट चिंबट जीवांचं शहर, कष्टकर्‍या...\nछान हे विशेषण व्यक्तीसापेक्ष आहे. व्यक्तीपरत्वे बदलते. म्हणजे जर मी \"आपण भलं आपलं काम भलं\" या कॅटॅगरीतली आहे तर काहीजणांच्या म...\nखरंच आजची स्त्री सामर्थ्यवान आहे\n८ मार्च - जागतिक महिला सामर्थ्य दिन... ९ मार्च - अरूणा शानबाग... केईएम इस्पितळाची नर्स जी तिच्या स्त्रीत्वाची किंमत चुकवून गेली ३५ वर्षे...\nमुंबईमध्ये मराठी माणसाला जागा आहे\nप्रसंग १ : मला लवकरात लवकर काही कामानिमित्त स्टेशनकडे जायचं होतं म्हणून दादरवरून मी व मैत्रीणीने टॅक्सी पकडली... टॅक्सीचा मध्यमवयी न चालक...\nइ मेल द्वारा सहभागी व्हा...\nमनमिळावू, हळवा, हसरा, खेळकर, धडपड्या, उत्साही, नवीन शिकण्यासाठी नेहमी उत्सुक...\nवाचन, साहित्यलेखन, चित्र, भरतकाम आणि विविध कलांचा आस्वाद घ्यायला, विचार करायला आवडतं, माणसं ओळखायला (किमान प्रयत्न करायला), समुद्रावर भटकायला, पावसात फिरायला, नेटवर भटकायला, कधी भरकटायला, गुगलवर गुगलायला, जुनी गाणी ऐकायला, गप्पा मारायला...खूप आहेत\nसांकेतिक स्थळे (वेबसाईटचे) ऑनलाईन मार्केटिंग किंवा इंटरनेट मार्केटिंग.\nकंपनी सांकेतिक स्थळे (वेबसाईट्स)\nइतर साहित्यिक व्यावसायिक उपक्रम\n* मटा मधून प्रॉपर्टी पुरवणीमध्ये लेखन\n* दिवाळी अंकांमध्ये कथालेखन\n* आकंठ भारतीय भाषा साहित्यविशेषांकामध्ये कथा अनुवादन\n* मराठीमाया.कॉम मध्ये ललितलेखन\n'मदर्स डे' च्या निमित्ताने (1)\nइंटरनॅशनल विमेन्स डे (1)\nकवी मंगेश पाडगांवकर (1)\nग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस (1)\nजपान सुनामी २०११ (1)\nजागतिक महिला सामर्थ्य दिन (1)\nजी ले जरा 1 (1)\nजी ले जरा 2 (1)\nपाऊस - आठवणींनी भिजलेला (1)\nमन रिमझिम पावसाचे (1)\nमै अपनी फेवरेट हूं (1)\nस्वप्नाली वडके तेरसे (2)\nहे ही दिवस जातील (1)\nचौर्यकला अवगत असेल तरी इथे नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://shivray.com/", "date_download": "2020-12-02T18:54:00Z", "digest": "sha1:VBID6QHAM7WPTHNK4VZUPXPMH7MJCKPD", "length": 18853, "nlines": 265, "source_domain": "shivray.com", "title": "Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray – छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वरा...\nसभासदाने खानवधाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असावा एवढ्या बारकाईने तो या प्रसंगाचे चित्रण करतो. एवढेच न...\nहंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने \b...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nकिल्ल्याची ऊंची: 1400 किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा: पुणे श्रेणी: मध...\nदौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : पुणे श्रेणी : ...\nज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला ...\nसभासदाने खानवधाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असावा एवढ्या बारकाईने तो या प्रसंगाचे चित्रण करतो. एवढेच नाही ...\nहंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब ...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nकिल्ल्याची ऊंची: 1400 किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा: पुणे श्रेणी: मध्यम शिवाजी महाराजांनी ...\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nतोरणा किल्ला – Torna Fort\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nमोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nPrajwal unde: आपला हा दुर्दैव आहे की आपला हा इतिहास पुस्तकं मध्ये नाही आहे...\nVijaykumar Tukaram Pandit: करवीर तालुक्यातील इनाम जमीन व महार वतन जमीन यादी प्रसिद्ध कर...\nMayur rutele: ही घटना कधी ची आहे सांगू शकता का दाद���, शिवाजी महाराजांच्या क...\nadmin: चुकीचे नाव आले होते, दुरुस्ती केली आहे. धन्यवाद....\nआशिष शिंदे: रतोजी कोरडे याला संदर्भ काय\nहंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब ...\nशूर शिलेदार येसाजी कंक\nअजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू\nपोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nमराठे – निजाम संबंध\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nमराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ\nपायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त ...\nमराठे – निजाम संबंध\nJuly 30, 2014\tथोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्य विस्तार Leave a comment 3,930 Views\nज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला ...\nरणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nतोरणा किल्ला – Torna Fort\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nमोडी वाचन – भाग १५\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/learn-how-to-increase-milk-production-in-animals-5f25099764ea5fe3bd4bb814", "date_download": "2020-12-02T19:12:42Z", "digest": "sha1:GKCVY2LVTVN5ZFPA2BZ5US7RJ2WE5XX3", "length": 4690, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जाणून घ्या, जनावरांमध्ये दुग्ध उत्पादन कसे वाढविता येईल! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजाणून घ्या, जनावरांमध्ये दुग्ध उत्पादन कसे वाढविता येईल\nआपण आजच्या या व्हिडिओमध्ये, जनावरांच्या दुधाचे उत्पादन कसे वाढवता येईल व जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये चारा किती देणे आवश्यक आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. तर याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ:- मुख्तियार पेटकेअर ., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपहा, दुधातील फॅट वाढवण्यासाठी खास उपाय\nगाई आणि म्हशीच्या दुधाला कधी चांगले फॅट लागतो, परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीमध्ये दुध घेऊन गेल्यावर...\nपशुपालन | मराठी बळीराजा\nलाळ खुरकूत हा एक जनावरांमधील गंभीर आजार\nलाळ खुरकत हा प्राण्यांमध्ये एक अत्यंत संक्रमक आणि प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे. गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या इ. पाळीव जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. याबद्दल विस्तृत...\nजनावरांच्या दूध वाढीसाठी पशुआहाराचे महत्व\nपशुपालकांना बऱ्याच वेळा पशूंना कशापद्धतीने पशुआहार द्यावा जेणेकरून गाई म्हशीच्या दूध उत्पादनात वाढ करून पशुपालनकाना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.त्यासाठी हा व्हिडिओ...\nपशुपालन | फार्मिंग लीडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/white-grub-life-cycle-in-sugarcane-crop_x000d_-5ec65ab4865489adce6f50fc", "date_download": "2020-12-02T19:28:37Z", "digest": "sha1:DF45FOWR3HEPHG6KWR5ZWTVGWKRRHXRQ", "length": 7970, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - हुमणी किडीचा जीवनक्रम - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकिडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nउष्णकटिबंधीय प्रदेशामधे हुमणी किटकाचा प्रादुर्भाव दिसुन येतो. ऊस लागवडीचे वाढते क्षेत्र, एकरी पीकपद्धती, प्रजाती विविधतेचा अभाव, खोडवा पद्धती यामुळे किडीचा प्रसार झपाट्याने होत आहे. किडीचा जीवनक्रम या किडीच्या अंडी-अळी-कोष-भुंगे अशा चार अवस्था आहेत. पहिल्या मान्सूनच्या सरीनंतर हुमणीचे प्रौढ भुंगे संध्याकाळच्या वेळी जमिनीतून कोशावस्थेतून बाहेर येतात आणि कडुलिंब, बाभुळ, विलायती बाभुळ, बोर इत्यादी वनस्पतींची पाने खातात आणि त्याच झाडावर या किडीचे नर मादी मिलन होते, त्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते. साधारणपणे एक मादी ५० ते ६० अंडी घालते व १५ ते १८ दिवसात अंडी उबतात. अळीची पहिली अवस्था ६० ते ९० दिवस, दुसरी अवस्था ५५ ते ११० दिवस व तिसरी अवस्था ४ ते ५ महिने असते. तिसऱ्या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत ७० सें.मी खोल, कोशावस्थेमध्ये (२० ते २२ दिवस) जाते. अशा पद्धतीने एक पिढी पूर्ण होण्यास साधारणपणे एक वर्षाचा कालावधी लागतो.\nनुकसानीचे स्वरूप या किडीची अळी प्राथमिक अवस्थेमध्ये जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे सेवन करते व नंतर ऊस पिकाच्या मुळावर छिद्रे करून मुळे पूर्णपणे नष्ट करते. प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाने पिवळी पडतात व झाडे सुकल्यासरखी दिसतात. जैविक नियंत्रण: १) अळी सुरूवातीला सेंद्रीय पदार्थावर जगते तेव्हा खरीप हंगामात जमिनीत शेणखत टाकताना खताबरोबर हेक्टरी 25 किलो मेटारायझम किंवा बिव्हेरिया बुरशी मिसळून टाकावी. २) पिकास पाणी दिल्यानंतर ही बुरशी शेणखतात मिसळुन सरीमध्ये ऊस पिकाच्या मुळाजवळ द्यावी. रासायनिक नियंत्रण: १) मान्सूनच्या पहिल्या सरीनंतर हुमणीचे भुंगे कडुलिंबाच्या झाडाकडे आकर्षित होतात अशा वेळी त्या झाडावर कार्बोफ्युरॉन ची फवारणी करावी. जर आपणास ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर ती लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसह शेयर करा \"\nमका पिकातील लष्करी अळीचे जीवनचक्र\nमका पिकातील लष्करी अळी हि सर्वात हानिकारक कीड आहे. उशिरा लागवड केलेल्या पिकामध्ये या किडीचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचा आढळून येतो. हि अळी पाने खाऊन पानांवर छिद्र पाडते....\nकिडींचे जीवनचक्र | किसान समाधान\nकिडींचे जीवनचक्रपीक संरक्षणकृषी ज्ञानऊस\nऊस पिकातील पायरीला किडीचे जीवनचक्र\nउसाच्या पानातील रस शोषून घेणाऱ्य��� किडीमध्ये फार नुकसान करणारी कीड आहे. हि कीड जून ते ऑगस्ट या महिन्यात जास्त कार्यप्रवण असते, ह्या किडीची मादी वाळलेल्या गवताच्या रंगाची...\nकिडींचे जीवनचक्र | IASZoology.com\nकिडींचे जीवनचक्रपीक संरक्षणकृषी ज्ञानभेंडी\nभेंडी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे जीवनचक्र\nहि कीड अनेक पिकावर उपजीविका करून पिकांचे नुकसान करते. तर सध्या आपण या किडीचा जीवनक्रम, कालावधी, हानिकारक अवस्था यांबद्दल जाणून घेणार आहोत. नुकसान होण्याची लक्षणे:-...\nकिडींचे जीवनचक्र | तमिलनाडु अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/kurt-cobain-horoscope.asp", "date_download": "2020-12-02T19:47:05Z", "digest": "sha1:6MMIIDP3PBG3FYXNRCSEN2S44PNGXQMB", "length": 8477, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "कर्ट कोबेन जन्म तारखेची कुंडली | कर्ट कोबेन 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » कर्ट कोबेन जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nज्योतिष अक्षांश: 46 N 59\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nकर्ट कोबेन प्रेम जन्मपत्रिका\nकर्ट कोबेन व्यवसाय जन्मपत्रिका\nकर्ट कोबेन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकर्ट कोबेन 2020 जन्मपत्रिका\nकर्ट कोबेन ज्योतिष अहवाल\nकर्ट कोबेन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकर्ट कोबेनच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nकर्ट कोबेन 2020 जन्मपत्रिका\nनातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. दीर्घ आजाराची शक्यता असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब उभे राहा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला मनस्ताप होईल. ऋण आणि कर्ज नियंत्रणात ठेवा जेणेकरून तुम्ही आर्थिक बाबतीत निश्चिंत राहाल. चोरी आणि भांडणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. अधिकारी वर्गासोबत भांडण किंवा मतभेद संभवतात.\nपुढे वाचा कर्ट कोबेन 2020 जन्मपत्रिका\nकर्ट कोबेन जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. कर्ट कोबेन चा जन्म नकाशा आपल्याला कर्ट कोबेन चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये कर्ट कोबेन चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा कर्ट कोबेन जन्म आलेख\nकर्ट कोबेन साठी ज्योतिष अहवाल पहा -\nकर्ट कोबेन मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकर्ट कोबेन शनि साडेसाती अहवाल\nकर्ट कोबेन दशा फल अहवाल कर्ट कोबेन पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/a-fine-of-rs-2000-will-be-imposed-on-anyone-who-is-found-not-wearing-a-mask-at-a-public-place-arvind-kejriwal-msr-87-2332646/", "date_download": "2020-12-02T18:27:20Z", "digest": "sha1:HNKHSHIYF575RQHVDNSJ7RYKPV47I4QG", "length": 12545, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A fine of Rs 2000 will be imposed on anyone who is found not wearing a mask at a public place – Arvind Kejriwal msr 87|Coronavirus : केजरीवाल सरकारचा निर्णय, मास्क न घातल्यास आता २ हजार रुपये दंड | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nCoronavirus : केजरीवाल सरकारचा निर्णय, मास्क न घातल्यास आता २ हजार रुपये दंड\nCoronavirus : केजरीवाल सरकारचा निर्णय, मास्क न घातल्यास आता २ हजार रुपये दंड\nबुधवारी दिवसभरात दिल्लीत १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nदेशाची राजधानी दिल्लीमध्ये करोन संसर्गाचे प्रमाण अतिशय वाढले आहे. शिवाय, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमालीची वाढली आहे. बुधवारी दिवसभरात१३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने आता नियम आता अधिक कडक करणं सुरू केलं आहे. त्यानुसार आता मास्क घातल्यास दिल्लीकरांना आता दोन हजार रुपये दंड असणार आहे.\nआतापर्यंत दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकरला जात होता. मात्र नागरिक तरी देखील मास्क वापराबाबत गंभीर झालेले नसल्याचे दिसून आल्याने व वाढता करोना संसर्ग पाहता दंडाची रक्कम आता दोन हजार रुपये केली आहे.\nदरम्यान, दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने लवकरच अतिरिक्त ३०० आयसीयू खाटा उपलब्ध करण्याचा आणि दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय रविवारी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे प्राणवायूसह आरोग्यविषयक अन्य उपकरणेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.\nदिल्ली पालिक���च्या अखत्यारीतील काही रुग्णालये कोविड रुग्णालयांत रूपांतरित करण्यात येणार असून मनुष्यबळाच्या अभावामुळे डॉक्टर आणि निमवैद्यकीय दले तैनात केली जाणार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nचीनने कारस्थान रचून गलवानमध्ये हिंसाचार केला, अमेरिकेने दिले पुरावे\nएका भुवईला रंग अन् बोटांना नेलपेंट प्रतिक बब्बरचा विचित्र लूक चर्चेत\nमहानायकाचा स्वॅग; बिग बींनी शेअर केला कधीही न पाहिलेला तरुणपणीचा फोटो\n'जर मी करिश्माला कॉपी करण्याचा प्रयत्न....', कुली नं. १मधील भूमिकेविषयी साराचा खुलासा\n'मी तर जन्मत:चं मूर्ख'; शेहला रशीद प्रकरणात कंगनाची उडी\nप्रियांकाने सांगितलं बेडरूम सिक्रेट, म्हणाली “निक रोज सकाळी..”\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ठरलं… २०३० पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स मिळणार नाही\n2 करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना लशीबाबत देशाच्या आरोग्य मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान\n3 “CJI विरोधात ट्विट करणाऱ्या कुणाल कामराविरोधात ट्विटरने कारवाई का केली नाही\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nरोहित पवारांच्या वर्षभराच्या कामगिरीला किती गुण द्याल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2020-12-02T18:37:22Z", "digest": "sha1:6KUB5GDFG55ITTGBFSPH2XOJUFVTSEF5", "length": 8518, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मि विदा आयुष क्वाथचे राज्यपालांच्या हस्ते उद्धाटन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मि विदा आयुष क्वाथचे राज्यपालांच्या हस्ते उद्धाटन\nमि विदा आयुष क्वाथचे राज्यपालांच्या हस्ते उद्धाटन\nगोवा खबर:कोविड संकटाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुषच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गोव्यात उत्पादीत मि विदा आयुष क्वाथचे आज राज्यपाल सत्यपाल मलिक आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज उद्धाटन करण्यात आले.\nराजभवनमध्ये पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, ऊर्जा वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉ. स्नेहा भागवत आणि मि विदाच्या पार्टनर अमृता पिंटो उपस्थित होते.\nआयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बनवण्यात आलेला आयुष क्वाथ छोट्या चहाच्या पाऊच स्वरूपात उपलब्ध असून राज्यात सर्वत्र लवकरच हे उत्पादन उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती डॉ. भागवत यांनी आपल्या प्रास्ताविकात करून दिली.\nमि विदा आयुष क्वाथचे उद्धाटन केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले,आता पर्यंत अशा प्रकारची उत्पादने गोव्या बाहेर बनवली जात होती.आता गोव्यात महिला उद्योजकीने त्यांचे उत्पादन सुरु केले असून ही कौतुकास्पद बाब आहे.\nराज्यपाल मलिक यांनी भागवत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nकेंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील यावेळी ऊर्जा वेलनेस सेंटरच्या मि विदा आयुष क्वाथच्या उत्पादनांना लोकांचा चांगला प्रतिसाद लाभेल आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येतील,असा विश्वास व्यक्त केला.\nPrevious articleकोरोना महामारीत पालिका निवडणूक म्हणजे लोकांना धोक्याच्या खाईत लोटणे: विजय सरदेसाई\nNext articleगोव्यात 230 जण कोविड मधून झाले बरे\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nनवव्या सापुतरा मान्सून फेस्टिवलमध्ये पावसाळी निसर्गसौंदर्य आणि रंगबिरंगी गुजरा���ी संस्कृती ठरणार पर्यटकांचे आकर्षण\nशालेय विद्यार्थ्यांनी साकारली गांधी प्रतिमा\nइफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा गौरव- ज्युलियन लॅन्डिस\nपरदेशातील गोमंतकीयांचा अपमान करणारे वक्तव्य भाजपने त्वरीत मागे घेऊन माफी मागावी : दिगंबर कामत\nदाबोळी विमानतळावर मिग 29 के कोसळून अपघात,पायलट सुरक्षित बचावला\nआदिवासी आरोग्य आणि पोषण पोर्टल – ‘स्वास्थ्य’ चा शुभारंभ\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nराजस्थानच्या खंडणीखोरास कळंगुट पोलिसांकडून अटक\nमहिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या बनल्या पॅडवूमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/issue/all-protection/cfa132ed-0a0d-4e98-b9e2-4fb3a0c0f37b", "date_download": "2020-12-02T19:25:54Z", "digest": "sha1:GTDL5WDCKOHFTREZQ6JEBIOAOWVBLCZH", "length": 4409, "nlines": 95, "source_domain": "agrostar.in", "title": "तिखट मिरची सर्व संरक्षण - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसंरक्षणातील सामान्य समस्या – गुंडाळणारे फुलकिडे; कोळी; पांढरी माशी; विषाणूजन्य गुंडाळणे\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 60 मिली\nबून ( मायक्लोब्युटॅनिल 10 % डब्ल्यूपी ) 100 ग्रॅम\nबारिक्स मॅजिक स्टीकर क्रोमातिक सापळा- पिवळे शीट\nबारिक्स मॅजिक स्टीकर क्रोमातिक सापळा- निळे शीट\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 60 मिली\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 150 मिली\nडाऊ सक्सेस (स्पिनोसॅड 2.5% SC) 500 मि.ली.\nधानुका - ओमाईट - 250 मिली\nडाऊ सिस्थेन (मायक्लोब्युटॅनिल 10% WP) 100 ग्रॅम\nएम एच डाऊ सिस्थेन (मायक्लोब्युटॅनिल 10% WP) 100 ग्रॅम\nकिटाझिन(किटाझिन 48% EC) 250 मिली\nडाऊ डेलिगेट (स्पिनेटोराम 11.7% SC) 100 मि.ली.\nडाऊ डेलिगेट (स्पिनेटोराम 11.7% SC) 100 मि.ली.\nटाटा माणिक (अॅसेटामिप्रीड 20% SP) (100 ग्रॅम)\nरीमॉन (नोव्हाल्युरॉन 10 % इसी) 250 मिली\nइंडोफील एम-45 (मँकोझेब) 500 ग्रॅम\nइंडोफील एम-45 (मँकोझेब) 500 ग्रॅम\nइंडोफील एम-45 (मँकोझेब) 1 किग्रॅ\nइंडोफील एम-45 (मँकोझेब) 1 किग्रॅ\nरीमॉन (नोव्हाल्युरॉन 10 % इसी) 100 मिली\nरीमॉन (नोव्हाल्युरॉन 10 % इसी) 250 मिली\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 30 मिली\nधानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nधानुका ईएम 1 (इमामेक्टिन) 100 ग्रॅम\nधानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nधानुका ईएम 1 (इमामेक्टिन) 100 ग्रॅम\nइंडोफील एम-45 (मँकोझेब) 1 किग्रॅ\nइंडोफील झेड-78 (झायनेब) 500 ग्रॅम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9A/", "date_download": "2020-12-02T18:17:20Z", "digest": "sha1:53X5XJMYHPCY7M3EJOJG3EUABCR3OUHG", "length": 9205, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "दरवाजा उघडा ठेवून झोपले, चोरट्याने उशाशी ठेवलेले चार मोबाईल लांबविले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nदरवाजा उघडा ठेवून झोपले, चोरट्याने उशाशी ठेवलेले चार मोबाईल लांबविले\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव – दरवाजा उघडा ठेवून झोपणे तरुणींना चांगलेच महागात पडले आहे. तरुणींनी आपल्या उशीशी ठेवलेले चार मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी 8 वाजता गणेश कॉलनी परिसरातील गणगोपी अपार्टमेंटमध्ये घडली.\nसूत्रांकडून मिळालेली माहिती अशी क��, आसाम राज्यातील सायरीन क्लो (वय-27), अर्चू खॅानाजाईन (वय-20), तेन्झीन शिआंमी (वय-30) आणि रोझ खाऊकिंप या चार तरुणी शहरातील गणेश कॉलनीत गणगोपी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्या सी शॉ फॅमिली स्पॉ नावाने रिंगरोड परिसरात असलेल्या दुकानावर कामाला आहेत. बुधवारी रात्री चौघेही नेहमीप्रमाणे झोपल्या. काही कामानिमित्ताने सकाळी 7 वाजता दरवाजा उघडा केला. व पुन्हा झोपल्या. यावेळी चौघांनी आपआपल्या उशाशी मोबाईल ठेवले होते. झोपेत असतांना, दरवाजा उघडा असल्यांची संधी साधत चोरट्यांनी चौघांचे उशाशी ठेवलेले मोबाईल लांबविले. चौघेही उठल्यावर त्यांना आपले मोबाईल दिसून आले. इतरत्र शोध घेतल्यावरही मिळून न आल्याने सायरीनसह अर्चू, तेन्झीम या तिघांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकंडारी येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nपत्नी माहेरी गेली, घरी एकट्या असलेल्या पतीची गळफास घेवून आत्महत्या\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nपत्नी माहेरी गेली, घरी एकट्या असलेल्या पतीची गळफास घेवून आत्महत्या\nएकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2016/02/blog-post_54.html", "date_download": "2020-12-02T19:14:27Z", "digest": "sha1:VN2DCW6UV4T3CHS73CHITDAA5AWXPLTL", "length": 7461, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "बेंबळी येथे जलयुक्त शिवाराची कामे होण्याबाबत गावकर्‍यांची मागणी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषबेंबळी येथे जलयुक्त शिवाराची कामे होण्याबाबत गावकर्‍यांची मागणी\nबेंबळी येथे जलयुक्त शिवाराची कामे होण्याबाबत गावकर्‍यांची मागणी\nबेंबळी येथे जलयुक्त शिवाराची कामे होण्याबाबत गावकर्‍यांची मागणी\n.उस्मानाबाद १५ हजार लोकवस्तीचे गाव असून तेथे सध्या सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. गावाच्या जवळपास ८ कि.मी.मध्ये कसलेही जलस्त्रोत उपलब्ध नाही. अनेक बोअर व विहीरी असून त्या पूर्णपणे आटलेल्या आहेत. या शिवाय गावाची भौगोलिक रचना २५ ते ३० फुट काळी माती व त्याखाली काळा पाषाण अशी आहे. त्यामुळे कसलेही जलस्त्रोत उपलब्ध होणे कठीण जाते. गावाच्या दक्षिणेकडून सावळा नदी वाहत असून या नदीवर रु���भर येथे मध्यम प्रकल्प बांधला आहे व मध्यम प्रकल्पाचे पाणी उस्मानाबादला पिण्यासाठी दिल्यामुळे बेंबळीला कॅनॉलची कामे होऊनही एक थेंबही पाणी शेतीसाठी मिळालेले नाही. व नदी पात्र मात्र पूर्ण कोरडी झालेले असून गाळाने भरून गेलेले आहे. रुईभर धरण ते गौडगाव ता.उस्मानाबाद येथे जलयुक्त शिवाराचे काम पूर्ण झालेले आहे. तर गावाच्या पुर्वेस माजी आ.पाशा पटेल यांच्या प्रेरणेतून उजनी ता.औसा व तेरणा नदीचे पात्र जलयुक्त शिवाराचे योजनेखाली आणले आहे. मधला सहा कि.मी.चा पट्टा या योजनेपासून मात्र वंचित राहिलेला आहे. जर जलयुक्त शिवाराची कामे हाती घेतली तर बेंबळी गावाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न पूर्णपणे सुटेल व मुक्या जनावरांसाठी पाणीउपलब्ध होईल. वास्तविक पाहता बेंबळी हे गाव प्रशासकीय कामासाठी उस्मानाबाद तालुक्यात असले तरी मतदारसंघ मात्र तुळजापूर दिला आहे. साहजिकच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समन्वय होताना दिसून येत नाही. त्यामुळे या भागातील जनतेची पूर्ण विकासकामे व प्रशासकीय सहाय्य योजना अडचणीत आलेली आहे. व सध्यातरी कुठल्याच राजकीय पक्षाची मंडळी फिरकतानाही दिसत नाहीत. याकरीता या भागातील जनतेची जलयुक्त शिवाराची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी येथील नागरीकांतून होत आहे. त्याचबरोबर सावळा नदीस मिळणारे नदीनाले व ओढे याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे अशीही मागणी होत आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/sachin-tendulkar/", "date_download": "2020-12-02T17:52:33Z", "digest": "sha1:CUJHRYGAGTHHFWQJDY4XES4RLKRBUBXX", "length": 7125, "nlines": 97, "source_domain": "ainnews.tv", "title": "sachin tendulkar Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nभारतीय क्रिकेटर घडविणारे प्रशिक्षक आचरेकरांना अखेरचा निरोप, सचिनला अश्रु अनावर\nप्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या अंत्यदर्शनावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावूक झाला. आपल्याला ज्यांनी घडवले, ज्यांनी आपल्याला क्रिकेटचे धडे दिले त्या प्रशिक्षक सचिनने साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. आचरेकरांनी सचिन तेंडुलकरसह विनोद…\nवाचा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरविषयी काही रंजक गोष्टी\nसचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. आज सचिनचा 45 वा वाढदिवस आहे. भारतासह संपूर्ण जगातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन तब्बल 24 वर्षे क्रिकेट क्षेत्रात कार्यरत होता. मात्र त्याने जेव्हा क्रिकेटमधून सन्यास घेतला तेव्हा…\nराज्यसभा निवडणूकीसाठी शिवसेनेकडून अनिल देसाई यांना पुन्हा संधी, उद्धव ठाकरे यांची घोषणा\nराज्यसभा निवडणुकीची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. २३ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे शिवसेना…\nसचिन तेंडुलकरच्या कन्येला लग्नाची मागणी घालणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात\n‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालुन वारंवार गैरवर्तन केल्या प्रकरणी पश्चिम बंगालमधील एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. तो तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाला नकार दिल्यास अपहरण करण्याची…\nरिसेप्शनमध्ये विराट-अनुष्का दिसले ग्लॅमरस लूकमध्ये, सेलेब्ससह क्रिकेटर्सची मांदियाळी\nअभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या लग्नाचे दुसरे वेडिंग रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडले. लोअर परेल येथील सेंट रेगिंस या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनची पार्टी रंगली. या रिसेप्शन सुरु होण्याआधी विराट आणि…\nमहात्मा फुलेंना स्मृतिदिनानिमित्त माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयात विनम्र अभिवादन\nराष्ट्रवादी कार्यकर्त्या रेखा जरेंच्या हत्या प्रकरणाला नवे वळण,…\nठाण्यातील झणझणीत ‘मामलेदार मिसळवाले’ लक्ष्मणशेठ मुर्डेश्व���…\nआमदार देवेंद्र भुयार यांनी ‘एच जी इन्फ्रा’ कंपनीच्या…\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/meeting-members-shri-vitthal-rukmini-temple-committee-and-advisory", "date_download": "2020-12-02T19:17:59Z", "digest": "sha1:5OVAZ724NZSA2KGAWP2DOMGZO6P5ZTBV", "length": 20449, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेप; कशी असते प्रक्रिया वाचा - Meeting of members Shri Vitthal Rukmini Temple Committee and Advisory Committee at Pandharpur | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nश्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेप; कशी असते प्रक्रिया वाचा\nश्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे दोन्ही मूर्तींवर वज्रलेप करण्यात येत आहे. आज मूर्ती स्वच्छ केल्या जाणार असून उद्या प्रत्यक्ष वज्रलेपाचे काम केले जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.\nपंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे दोन्ही मूर्तींवर वज्रलेप करण्यात येत आहे. आज मूर्ती स्वच्छ केल्या जाणार असून उद्या प्रत्यक्ष वज्रलेपाचे काम केले जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.\nऔसेकर महाराज म्हणाले, यासंदर्भात श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य तसेच सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद महाराज अमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, विठ्ठल दादा वासकर, माधव महाराज शिवणीकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत समन्वयाने निर्णय घेण्यात आला. ही बैठक झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोवळे नेसून कामाला सुरुवात केली आहे. पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार ही रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये मूर्तीवर एक प्रकारचे लेपन केले जाते. चार-पाच वर्षानंतर हा लेप झिजल्यावर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून पुन्हा ही प्रक्रिया करावी लागत आहे. वारकरी संप्रदायातील काही मंडळींचा अशा पद्धतीने रासायनिक प्रक्रिया करण्यास विरोध आहे तथापि मूर्ती पुरातत्त���व विभागाच्या ताब्यातील आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या सुचनेनुसार आम्हाला काम करणे बंधनकारक आहे. भगवंताला चालणार नाही, अशा प्रकारचा द्रव ही प्रक्रिया केली जात असताना वापरला जात नाही, असे औसेकर महाराज यांनी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा व त्यांचे चार सहकारी रासायनिक लेपन प्रक्रियेचे काम करत आहेत. दरम्यान राष्ट्रीय वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी रासायनिक प्रक्रिया करण्यास विरोध दर्शवला आहे ते म्हणाले मूर्तीचे संवर्धन केले पाहिजे परंतु रासायनिक प्रक्रियेला आमचा विरोध आहे. त्याऐवजी आयुर्वेदिक पद्धतीने प्रक्रिया केली जावी अशी आमची मागणी आहे संबंधित विषयातील तज्ज्ञांची समिती नेमून निर्णय घेतला पाहिजे मंदिर समिती अनाठाई घाई करत आहे.\nश्री विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची माहिती\nसध्याची श्रीविठ्ठल मूर्ती बाराव्या शतका पूर्वीची आहे असे मानले जाते. वालुकाश्म प्रकारच्या पाषाणातील ही मूर्ती आहे. श्री रुक्मिणीमातेची मूर्ती नेपाळ मधील गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या गुळगुळीत पाषाणापासून बनवण्यात आलेली असल्याचे सांगितले जाते. श्रीविठ्ठलाची मूर्ती काहीशी खडबडीत तर श्री रुक्मिणी मातेची मूर्ती अतिशय रेखीव अशी आहे.\nश्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस पूर्वी दिवसातून अनेक वेळा महापूजेच्या निमित्ताने दही, दूध, मध, साखर वापरून अभिषेक केला जात असे. दिवसातून अनेक वेळा होणाऱ्या अशा महापूजा मुळे दोन्ही मूर्तींची वेगाने झीज होत होती. हे लक्षात घेऊन सुमारे आठ वर्षापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांकडून केल्या जाणाऱ्या महापूजा पूर्ण बंद केल्या. तेव्हापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची फक्त पहाटेची नित्यपूजा मंदिर समितीच्या माध्यमातून केली जाते. तथापि लाखो भाविकांकडून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. त्यामुळे दर पाच वर्षांनी वज्रलेप करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना पुरातत्व विभागाने केलेल्या आहेत. यापूर्वी 1988, 2005 आणि 2012 मध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वज्रलेप प्रक्रिया करण्यात आली होती. 2012 नंतर मात्र वज्रलेप प्रक्रिया झालेली नव्हती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यासंदर्भातील ठराव करून औरंगाबाद येथील पुरा���त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पंढरपूरला बोलवून त्यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची तसेच संपूर्ण मंदिराची पाहणी करून घेतली होती. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वज्रलेप प्रक्रिया करण्याविषयी अहवाल दिल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मार्च 2020 मध्ये विधी व न्याय विभागाकडे रासायनिक लेपन प्रक्रिया करून घेण्याविषयी परवानगी मागितली होती. शासनाने परवानगी दिल्यानंतर आता प्रक्रिया करण्यात येत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\n सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट\nसोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात...\nपंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियाला दणका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त\nपंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा...\nअक्‍कलकोट वगळता अख्खा जिल्हा रेड झोनमध्येच को- मॉर्बिडचा सर्व्हेच नाही; आज 162 पॉझिटिव्ह\nसोलापूर : ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता 36 हजारांकडे वाटचाल करीत आहे. आज दोन हजार 28 संशयितांमध्ये 113 पुरुष आणि 49 महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...\n आगीपासून बाल चिमुकल्यांनी वाचवली तिसंगी फॉरेस्टमधील हजारो झाडे\nतिसंगी (सोलापूर) : तिसंगी (ता. पंढरपूर) परिसरात फॉरेस्ट विभागाचे 53 हेक्‍टर क्षेत्र असून, मंगळवारी (ता. 1) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारात या...\n खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळी काल (मंगळवारी) सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी थेट मतदान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3158/", "date_download": "2020-12-02T18:03:19Z", "digest": "sha1:OWVMFQDX7QO3VOSVVSBWYVCSAMCASVQJ", "length": 6942, "nlines": 130, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-देव देव करून ज्याला आम्ही पुजल...", "raw_content": "\nदेव देव करून ज्याला आम्ही पुजल...\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nदेव देव करून ज्याला आम्ही पुजल...\nदेव देव करून ज्याला आम्ही पुजल\nअश्रूंच्या पुरात त्याचाच घर भीजल\nराम, रहीम, येशू कोठून आले असेल\nमाणूस म्हणून माणूस मात्र कोणी कुणाचा नसे\nतीनशे साठ दिवसही त्यानेच का दिले वाटून\nदिवाळी अन ईदिचा आनंद सगळ्यांनाच यावा दाटून\nयांनी ठेवावी दाढी अन त्यांनी करावी मुंज\nत्याने दिलेल्या ठेवीसाठी आमची सतत झुंज\nएक प्राणी शकून आणि दुसरा ठरवावा अपशकून\nदोन्हीही अंश त्याचेच त्यांनाच टाकल तोडून\nप्राण्यांपासून पक्ष्यापर्यंत आम्ही केली वाटणी\nमायभूचा विसर पडला तिचीही केली फडणी\nपीर आणि फकीर, साधू आणि संत\nधर्माच्या पुढार्यातच सतत आहे द्वंद\nजागा हि आमची त्यांनी कशी घेतली\nपरमात्म्याच जग सार, हि गोष्ट नाही पटली\nतो फक्त त्यांचा, ज्यांचा देवनावाने होतो फायदा\nमेंढरा सारखी जो मानस फिरवतो चालून आपल कायदा\nदेव मुर्तीमद्धे आणि दाराग्यात जर असते\nनिराकार निर्विकार असण्यात सारच कुठे उरते\nदेव कुठेच नाही आहे तो तुझ्यात\nसांगणारे सांगून गेले शिरलं नाही डोक्यात\nतोही म्हणत असेल माझे मुल आपसात का भांडतात\nमाझाच रक्त माझ्यासाठी उगाच का सांडतात...\nमाझाच रक्त माझ्यासाठी उगाच का सांडतात......\nदेव देव करून ज्याला आम्ही पुजल...\nRe: देव देव करून ज्याला आम्ही पुजल...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: देव देव करून ज्याला आम्ही पुजल...\nदेव कुठेच नाही आहे तो तुझ्यात\nसांगणारे सांगून गेले शिरलं नाही डोक्यात\nतोही म्हणत असेल माझे मुल आपसात का भांडतात\nमाझाच रक्त माझ्यासाठी उगाच का सांडतात...\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nRe: देव देव करून ज्याला आम्ही पुजल...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: देव देव करून ज्याला आम्ही पुजल...\nएक प्राणी शकून आणि दुसरा ठरवावा अपशकून\nदोन्हीही अंश त्याचेच त्यांनाच टाकल तोडून\nदेव कुठेच नाही आहे तो तुझ्यात\nसांगणारे सांगून गेले शिरलं नाही डोक्यात\nतोही म्हणत असेल माझे मुल आपसात का भांडतात\nमाझाच रक्त माझ्यासाठी उगाच का सांडतात...\nदेव देव करून ज्याला आम्ही पुजल...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/10880", "date_download": "2020-12-02T18:14:14Z", "digest": "sha1:R7IQBMTEGGUXEUS5XF36I25VY3KPXMTV", "length": 11419, "nlines": 119, "source_domain": "newsjalna.com", "title": "अकोलादेवमध्ये शेतातील औषधी फवारणीसाठी बनविले कमी खर्चात यंत्र. - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/जाफराबाद तालुका/अकोलादेवमध्ये शेतातील औषधी फवारणीसाठी बनविले कमी खर्चात यंत्र.\nअकोलादेवमध्ये शेतातील औषधी फवारणीसाठी बनविले कमी खर्चात यंत्र.\nअकोलादेव / बि. डी. सवडे जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील सुक्षित बेरोजगार तरूण दत्तु अंबादास सवडे या शेतकर्‍यांने कमी खर्चात व कमीवेळा शेतातील औषधी फवारणी, खते पेरण्याचे यंत्र, गवत. निंदनी यंत्र, कोळपणी यंत्र विकसित केले आहे.\nया यंत्रामुळे कमी मजुर व जास्त काम होत असल्याने गावातील अणेक शेतकरी हे यंत्र विकत घेऊन शेतात जास्त कामे करीत यामुळे या तरूण शेतकर्‍यांच्या गॅरेज मध्ये शेतकरी प्राथेक्षिक पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. या यंत्राला एक छोटे बारीक चाक बसविले असल्याने एक माणुस सहज हे यंत्र हाताळु शकतो. त्यामुळे अकोलादेव या शेतकऱ्यांचे कौतुक करीत\nजाफराबाद तालुक्यातील बुटखेड्यात 1000 वृक्ष लागवड\nशासकीय कामात अडथळा प्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल.\nजाफराबाद तालुक्यातील तीन हजार विद्यार्थी पुस्तकापासून वंचित.\nभारजमधील पुलाचि उंची वाढविण्याची गरज\nजीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करा-कल्याणराव दळे\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदना���ूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T19:02:11Z", "digest": "sha1:M52H3V4BTNJXQZO3JNAXVRXQIK3PDM5X", "length": 8010, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "राज्यपालांहस्ते राजभवनात एटीएमचे उद्घाटन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर राज्यपालांहस्ते राजभवनात एटीएमचे उद्घाटन\nराज्यपालांहस्ते राजभवनात एटीएमचे उद्घाटन\nगोवा खबर: राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने राजभवनात बसविलेल्या एटीएम मशीनचे उद्घाटन केले.\nराज्यपालांचे सचिव रूपेश कुमार ठाकूर आयएएस आणि एसबीआयचे उपसरसंचालक नवीन कुमार गुप्ता हे यावेळी उपस्थित होते.\nयाप्रसंगी बोलताना राज्यपालांनी राजभवनात एटीएमची सुविधा सुरू केल्याबद्दल एसबीआयची प्रशंसा केली आणि राजभवनातील कर्मचारी सदस्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. राज्यपालांनी एसबीआयच्या कर्मचा-यांना आपल्या ग्राहकांबरोबर चांगले संबंध राखण्याचा आदेश दिला. गरजूना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उपजिवीका चालविण्यासाठी आर्थिक साहाय्य देणारी एसबीआय ही एकमेव आर्थिक संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. राजभवनात एटीएम सुविधा सुरू केल्याने डीजीटलायजेशनच्या दिशेने उचलले एक पाऊल असल्याचे ते म्हणाले.\nरूपेश कुमार ठाकूर यांनी यावेळी बोलताना राजभवनात एटीएम सुविधा सुरू करणे ही राजभवन कर्मचा-यांची दीर्घ काळाची मागणी होती आणि आता ती पूर्ण झाल्याचे सांगितले. राजभवन त्यांच्या दैनंदिन आर्थिक बाबतीत पूर्णपणे कॅशलेस होणार असल्याची त्यांनी माहिती दिली.\nदोनापावला येथील एसबीआयच्या शाखा व्यवस्थापक श्रीमती लता माशेलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एसबीआयचे उपसरव्��वस्थापक श्री नवीन कुमार गुप्ता यांनी आभार मानले.\nPrevious articleगोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयांचे तात्पुरते स्थलांतर\nNext articleजॉन आगियार यांना निरोप\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nसोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना\nभाई तारू सिंह जी यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली\nगोवा बनले कोरोना मुक्त राज्य\nगोमंतकीय हितरक्षण हे मुख्यमंत्र्यांचे घटनात्मक कर्तव्य : आम आदमी पक्ष\nसिद्धनाथ बुयांव यांची म्हादई बचाव मोहीम\nभाजपसमोर धर्मसंकट; मगो लढवणार पोटनिवडणुका\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nभाजपच्या राष्ट्रीय संघटन सचिवांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा\nपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला कोणताही कार्यक्रम घेण्यास अनुमती देऊ नये आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/12366", "date_download": "2020-12-02T19:24:16Z", "digest": "sha1:3ECATOPNVNQK6PBAKERC34RWUVML4SOR", "length": 13883, "nlines": 121, "source_domain": "newsjalna.com", "title": "एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव\nएम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव\nजालना ब्युरो दि. 15 :- कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोव्हीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या एम्प्लॉई ऑफ द वीक उपक्रमांतर्गत चौथ्याआठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.\nयावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी जालना अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांची उपस्थिती होती.\nयामध्ये उत्कृष्ट डॉक्टर विजय राठोड यांना चार हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिपक खिल्लारे यांना दोन हजार पाचशे रुपयांचा धनादेश, उत्कृष्ट लॅब टेकनिशियन बाळासाहेब पवार यांना दोन हजार पाचशे रुपयांचा तर उत्कृष्ट परिचर दयानंद वाघमारे यांना एक हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. पहिल्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी स्वत: दिली होती तर दुसऱ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम डॉ. संजय जगताप यांनी दिली. तिस-या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी दिली.चौथ्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम अपर जिल्हाधिकारी जालना अंकुश पिनाटे यांनी दिली.\nअवैध देशी दारूची वाहतूक करतांना तीन बॉक्स जप्त; एकजण जेरबंद\nमंठात गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप\nकोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन्ही महिलांचे अहवाल आले निगेटिव्ह\nआष्टीतील त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचा पदभार काढण्याची ग्रा.प. सदस्याची मागणी\nकोव्हीड योद्धयांना प्रोत्साहन देण्यासाठी “एम्प्लॉई ऑफ द वीक” उपक्रम- जिल्हाधिकारी बिनवडे\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/14148", "date_download": "2020-12-02T18:36:28Z", "digest": "sha1:C7HXZAJUGP2QHOIM4SD36TKHDEEO67QP", "length": 12621, "nlines": 123, "source_domain": "newsjalna.com", "title": "पावसाळा संपत आला तरी परतूर तालुक्यातील हस्तुरचा साठवण तलाव तहानलेलाच - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\n बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nHome/जालना जिल्हा/परतूर तालुका/पावसाळा संपत आला तरी परतूर तालुक्यातील हस्तुरचा साठवण तलाव तहानलेलाच\nपावसाळा संपत आला तरी परतूर तालुक्यातील हस्तुरचा साठवण तलाव तहानलेलाच\nआष्टीकरांसाठी महत्वाचा असणारा तलाव कोरडाच\nआष्टी प्रतिनिधी दि १६/रा.नायक\nआष्टी ता परतूर येथील शिवारात असलेला हास्तुर साठवण तलाव पावसाळा संपत आला तरी अद्याप ही कोरडेठाक असून परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने या तलावात पुरेसा पाणीसाठा आलेला नसल्याने परिसरात पाणी पातळी खालावणार असून पाणी टंचाई ची भीती देखील नाकारता येत नाही\nआष्टी शिवारात सहाशे एकर क्षेत्रावर असलेल्या हास्तुर येथील साठवण तलावाची गावाच्या बाजूने वाहणाऱ्या नंदिनी नदीवर निर्मिती केलेली आहे गावच्या वरच्या बाजूस असलेल्या काऱ्हाळा, लिंगसा, हास्तुर तांडा, हनवडी, सुरुमगाव आदी भागात पडलेल्या पावसाचे पाणी या तलावात येते मात्र या भागात या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने तलावातील केवळ खड्डे भरले आहेत हा तलाव जर भरला तर आष्टीसह परिसराचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते तसेच सिंचन क्षेत्र ही मोठ्या प्रमाणावर या तलावावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना ही याचा फायदा होतो मात्र तलावाच्या पिचिंग चे काम अपूर्ण असल्याने तलावात जास्त काळ पाणीसाठा शिलक राहत नाही गेल्या वर्षी परतीच्या पावसाने तलाव भरला होता मात्र आठ दहा महिन्यात च\nतलाव कोरडेठाक पडला आष्टी सह परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा तलाव वरदान ठरणारा असला तरी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने तलाव केवळ नावालाच राहिला प्रमाणे दिसुन येत आहे या तलावाच्या माध्यमातून हजारो हेकटर शेती सिंचनाखाली आणता येते त्या साठी तलावाची क्षेत्र वाढवून देखभाल करणे गरजेचे आहे आत्ता परतीच्या पावसाने तरी या तलावात पाणी साठा होण्याची अपेक्षा आहे.\nभारतीय जनता पार्टीचे वाटुर येथे बँकेच्या समोर धरने आंदोलन\nतक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा आगळा वेगळा उपक्रम\nरेणुकाई पिंपळगाव व गंज शाळेत पुस्तकांचे वाटप\nलॉक डाऊन च्या काळातील व्यावसायिक वीज ग्राहकांचे बिल रद्द करावे\nबांधकाम कामगारांना काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत मधून देण्याची मागणी\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nमहाराष्‍ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षदी परवेज खान\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\n बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nमहाराष्‍ट्र डिजिटल मीडिया असो���िएशनच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षदी परवेज खान\nमंठात शॉर्टसर्किटमुळे सहा एकर ऊस जळून खाक;दहा लाखांचे नुकसान\nसध्या राज्यात लॉकडाउन नाही; आरोग्यमंत्री टोपेंनी दिला अफवांना पूर्ण विराम\nछापेच मारायचे तर अवैध धंदे चालवणाऱ्याच्या घरावर छापा मारा ना – लोणीकराची कॉल रिकाडीग वायरल\nलॉकडाऊनच्या विळख्यातुन देवुळ झाले मुक्त,दर्शनासाठी येत आहेत भक्त.\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/numeric-horoscope/", "date_download": "2020-12-02T18:22:14Z", "digest": "sha1:A3KIVRKK2UQLB4AO6CF7OV3Y56QFVFMJ", "length": 8523, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Numeric horoscope Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nन्यूमरॉलॉजी : तुमचा मोबाइल ‘नंबर’ काय ‘संकेत’ देतोय \nपोलीसनामा ऑनलाइन - गाडीचा नंबर असो, की मोबाईलचा, अनेकजण आपल्या आवडीनुसार तो घेत असतात. तर काही जण आपले लकी नंबर जास्तीत जास्त असलेला नंबर निवडतात. तर काहीजण शुभांक, भांग्यांक असलेले नंबर घेतात. यामुळे चांगले परिणाम दिसून येतात, असे त्यांचे…\nMirzapur-2 मधील ‘रॉबिन’नं गर्लफ्रेंडसोबत अचानक…\nआईची आठवण काढत भावुक झाला अर्जुन कपूर \nकंगनाने डिलिट केलेले ‘ते’ ट्विट व्हायरल, शेतकरी…\nअनन्या पांडेनं आपल्या डॉग्ज सोबत घालवला क्वालिटी टाइम, शेयर…\nसंजय दत्तला भेटायला हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपापसात…\n‘अजान’च्या स्पर्धेवरून राजकीय वातावरण तापलं,…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \n‘पठाण’च्या सेटवरील ‘किंग’ खानचा लुक…\n2021 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतातून UAE त शिफ्ट होणार, PAK…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुण��ने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nथंडीच्या दिवसांमध्ये शेंगदाणे खा, रक्त वाढविण्यापासून ते…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म बदलला\n26/11 Mumbai terror attacks : तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग…\nFirst Look : ‘आदिपुरुष’नंतर प्रभासच्या आणखी एका सिनेमाची…\nसर्वांना लस देणार असे केंद्राने म्हंटले नाही : आरोग्य सचिव\n2 डिसेंबर राशिफळ : कर्क, सिंह आणि धनुसह 3 राशीवाल्यांना मिळेल ‘लाभ’, इतरांसाठी दिवस ‘संमिश्र’\nप्रौढ वयोगटातील लोकांना सर्व आजारांपासून वाचवते ‘ही’ लस, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya/eknath-khadse-claims-15-ex-mlas-are-me-64106", "date_download": "2020-12-02T19:17:16Z", "digest": "sha1:DXJPCZIICQMXGGJLSQW4AQU2JFXFFRFU", "length": 12585, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "एकनाथ खडसे म्हणतात माझ्यासोबत 15 त 16 आमदार; पण `माजी` - eknath khadse claims 15 ex mlas are with me | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकनाथ खडसे म्हणतात माझ्यासोबत 15 त 16 आमदार; पण `माजी`\nएकनाथ खडसे म्हणतात माझ्यासोबत 15 त 16 आमदार; पण `माजी`\nगुरुवार, 22 ऑक्टोबर 2020\nआजी आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यामुळे भाजप सोडण्यात अडचण असल्याचे खडसेंचे स्पष्टीकरण\nजळगाव : माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी अमित शहा, जे.पी. नड्डा यांना भेटू कैफियत मांडली होती. परंतु, माझ्याबद्दल वरिष्ठांकडे चुकीच्या माहितीची पेरणी झाल्याने न्याय मिळू शकला नाही, असे सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यानुसार मी अर्��सत्य बोलत असेल तर त्यांनी नेमके काय घडले, हे त्यांनीच सांगावे, असे आव्हानही दिले.\nभाजपच्या सदस्यत्वाचा त्याग करताना खडसेंनी फडणवीसांमुळे ही वेळ आल्याचे जाहीर केले. त्यावर फडणवीस यांनी खडसे अर्थसत्य सांगत असून आपण योग्यवेळी बोलू, अशी प्रतिक्रिया दिली. त्याबाबत खडसे आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, माझ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, व्ही. सतीश आदी नेत्यांना भेटलो. पण फडणवीसांच्या हाती राज्याची सूत्रे असल्याने त्यांनी माझ्याबाबतीत चुकीची माहिती वरिष्ठांकडे सादर केली होती. त्यामुळेच मला न्याय मिळू शकला नाही.\n.. तर त्यांनी सत्य सांगावे\nफडणवीस आता म्हणत आहेत की, या प्रकरणात एकच बाजू मांडली, योग्यवेळी बोलेल. पण, मी गेल्या साडेचार वर्षांपासून सातत्याने याबाबत बोलतोय. माझा गुन्हा काय, काय दोष आहे, याचा जाब विचारतोय. परंतु, त्यावेळी फडणवीस काहीही बोलले नाही. त्यांना सत्य मांडायचे असेल आणि त्यांच्याकडे असेल तर ते त्यांनी सांगावेच, असे आव्हानही खडसेंनी दिले.\nमाजी आमदार सोबत, विद्यमान नंतर..\nपक्षाकडून न्याय मिळाला नाही, म्हणून समर्थकांशी बोलून आपण पक्षांतर केले. माझ्यासोबत आणखी १५-१६ माजी आमदार आहेत, ते शुक्रवारी (ता.२३) मुंबईत येतील. विद्यमान आमदारांना पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे अडचण आहे. परंतु, नंतर तेदेखील टप्प्याटप्प्याने सोबत येतील, असेही खडसे म्हणाले.\nखडसे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना\nशुक्रवारी (ता.२३) राष्ट्रवादीत प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर खडसे आज सपरिवार मुंबईला गेले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्ताई साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर आलेल्या हेलिकॉप्टरने खडसे मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी तथा दूध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, खडसेंचे केअर टेकर गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनिकालाबाबत मला एक टक्काही चिंता नाही; संग्राम देशमुखांचा विश्वास\nसांगली : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप एकतर्फी विजय नोंदवेल. निकालाबाबत मला एक टक्काही चिंता नाही. कारण, पाच जिल्ह्यांत भाजपने ते काम केले आहे,...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nसतीश चव्हाणांची हॅट्रीक, की बोराळकर बाजी मारणार.. उद्या मतमोजणी\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी विक्रमी ६४.५३ टक्के मतदान झाल्याने विजयी कोण होणार यावर मोठी चर्चा रंगली आहे. दोन्ही उमेदवारांनी...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nशेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे गुरुवारी आंदोलन\nसंगमनेर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काॅंग्रेसने पाठिंबा दर्शविला असून, त्यानिमित्त...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nमतदानाची वाढलेली टक्केवारी माझ्या विजयासाठीच : अरूण लाड\nपुणे : \"पुण्यासह पाचही जिल्ह्यात झालेले विक्रमी मतदान माझ्या विजयाची नांदी आहे. या वाढलेल्या मतदानामुळेच मी मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होईन...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nसोलापूर भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट घुसले मतदान केंद्रात (व्हिडिओ)\nसोलापूर : शिक्षक आणि पदवीधर निवडणूक केंद्रात विना परवाना प्रवेश केल्या प्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार जयसिध्देश्वर महास्वामी अडचणीत येण्याची शक्यता...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nभाजप जळगाव jangaon वर्षा varsha आमदार मुक्ता साखर दूध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/10909", "date_download": "2020-12-02T18:23:41Z", "digest": "sha1:WCP4LEKOOUI2NKIQ4MP325K5G7MF7GSN", "length": 14331, "nlines": 118, "source_domain": "newsjalna.com", "title": "जिल्ह्यात ९३ कोरोना बाधीताची रविवारी भर - जिल्ह्याची संख्या आता १८५७ - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/जिल्ह्यात ९३ कोरोना बाधीताची रविवारी भर – जिल्ह्याची संख्या आता १८५७\nजिल्ह्यात ९३ कोरोना बाधीताची रविवारी भर – जिल्ह्याची संख्या आता १८५७\nसंपादक दिगंबर गुजर /न्यूज जालना दि २६- जालना रुग्णालयात एका साठ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला आहे. तर रविवारी ९३ जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे समोर आले असून कोरोनामुक्त झालेल्या ६७ रुग्णांना रविवारी रुग्णालयातुन डिस्चार्ज देणायत आला आहे.तर जिल्ह्यातील एकूण संख्येतील १२२२ जणांनी कोरोनावर आतापर्यंत यशस्वी मात केली आहे. जालना शहरातील गुडलागल्ली परिसरातील निमोनिया व उच्च रक्तदाब चा भास होत असल्याने दि २० जुलै रोजी ६० वर्षीय पुरुषाला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर २६ जुलै ला उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे रविवारी प्राप्त अहवालात त्या मयत पुरुषाचा अहवालही पॉझिटिव्ह आलेला आहे यात आरपीरोड -०४ ,बिहारीलालनगर -०३ , कालीकुती -०३ , प्रितीसुधा नगर -०३ , रंगारगल्ली -०२ . क्रिश्चन कॉलनी -०१ , मधुबन कॉलनी -०१ , चार्वापुरा -०१ , सिव्हीलक्लब जवळ -०१ , बुन्हाणनगर ०१. नाथबाबा गल्ली -०१ , संजाजीनगर -०१ दादावाडी ०१.सिव्हिल निवासस्थान ०१ , अग्रेसन नगर ०१ , विद्युत नगर ०१ , रहेमान गंज ०१ , रहिमनगर ०१.राम मंदीर रेल्वे स्टेशन रोड ०१ , डबल जीन ०१ , भवानी नगर ०१. मोदीखाना ०१.सोनलनगर ०१ , चौधरी नगर ०१.गांधीनगर ०१ , लक्ष्मीनगर ०१ , समर्थनगर ०१ , रामनगर ०१. लक्कडकोट ०१ , अकोला ता.बदनापूर ४. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को ०२ , जळगाव सपकाळ ०२ , पळसखेड ता.सिंदखेडराजा १.अंबड नाडेकर चौक अंबड १. कवाडे गल्ली अंबड १. खरपुडी कृषी विज्ञान केंद्र ता.जालना १.भडगाव ता.भोकरदन भोकरदन शहर २ , आलमगाव १. मत्सोदरी कॉलनी अंबड १. त्रिंबक नगर देऊळगाव राजा १.विडोळी ना.मंता १.पिरगबवाडी ता.घनसावंगी १ , बदनापूर १ , नागेवाडी -०२ व जालना शहर -२३ अशा एकूण ८६ व्यक्तीच्या स्वबचा व अंटीजेन तपासणीद्वारे ०७ व्यक्तींचा अशा एकुण ९३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जलनाशी बोलताना दिली\nघनसावंगी तालुक्यातील रांजणीच्या बँकेत सोशल डिस्टन्सचा वापर होइना.\nजालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचा राजीनामा\nजालना कोरोना बाधीत रुग्णसंख्या 800 वर.\nजिल्ह्यात हे राहणार चालू:जिल्हाधिकारी याचे नवीन आदेश\nजालना शहरात रविवारी संचारबंदी :जिल्हाधिकारी बिनवडे\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nआता जालना कोरोना अपडेट मोबाईल व्हाट्सउप वर उपलब्ध\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.skymetweather.com/content/weather-news-and-analysis/marathi-md-skymet-jatin-singh-rain-likely-in-northern-plains-unseasonal-rain-in-east-india/", "date_download": "2020-12-02T18:36:08Z", "digest": "sha1:Z4NEHRDRAM6PN5CRIDYEFCY2PO2UPOWJ", "length": 16392, "nlines": 186, "source_domain": "www.skymetweather.com", "title": "MD Skymet, Jatin Singh: Rain likely in northern plains, unseasonal rain in East India, उत्तरेकडील मैदानी भागांवर पावसाळी गतिविधी, पूर्व आणि ईशान्य भारतात अवकाळी पाऊस | Skymet Weather Services", "raw_content": "\nMD Skymet, Jatin Singh:उत्तरेकडील मैदानी भागांवर पावसाळी गतिविधी, पूर्व आणि ईशान्य भारतात अवकाळी पाऊस तर दक्षिण भारतात कोणतीही लक्षणीय हवामान विषयक गतिविधी नाही, दिल्ली-एनसीआर मध्ये गडगडाटासह पाऊस, मुंबईत हलका पाऊस\nMD Skymet, Jatin Singh:उत्तरेकडील मैदानी भागांवर पावसाळी गतिविधी, पूर्व आणि ईशान्य भारतात अवकाळी पाऊस तर दक्षिण भारतात कोणतीही लक्षणीय हवामान विषयक गतिविधी नाही, दिल्ली-एनसीआर मध्ये गडगडाटासह पाऊस, मुंबईत हलका पाऊस\nमागील आठवड्यात लागोपाठ पश्चिमी विक्षोभ आल्याने उत्तरेकडील डोंगररांगांवर जास्त हिमवृष्टी झाली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडला. तसेच २० आणि २१ तारखेला संपूर्ण दिल्ली एनसीआरमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. दक्षिण आणि मध्य भारतात सामान्यतः कोरडे हवामान होते. स्कायमेटने अचूकपणे अंदाज केल्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी हवामानाने कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणला नाही.\nउत्तर भारतात पाऊस आणि पूर्व व ईशान्य भारतात पावसाळी गतिविधींमुळे २००५ नंतरचा सर्वाधिक पाऊस असलेला जानेवारी महिना होण्याची शक्यता\nआठवड्याची सुरूवात एका पश्चिमी विक्षोभाने होईल ज्यामुळे उत्तर भारतात हवामान विषयक गतिविधी उद्भवतील. उत्तरेकडील डोंगराळ भागांत, विशेषत: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २७, २८ आणि २९ रोजी हिमवृष्टी होईल. चक्रवाती अभिसरण प्रेरित झाल्याने तसेच पश्चिमी विक्षोभामुळे हरियाणा, पंजाब, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआरमधील मैदानी भागांवर गडगटासह पावसाळी गतिविधी होतील. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात ��ट आणि किमान तापमानात वाढ नोंदविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान २७, २८ आणि २९ रोजी दिल्ली एनसीआरमध्ये गारपिटीसह गडगडाटी पावसाची शक्यता असून २८ तारखेला ह्या गतिविधी जोर धरण्याची शक्यता आहे.\nबिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये २८, २९ आणि ३० रोजी गडगडाटासह विखुरलेला पाऊस पडेल. त्यानंतर गतिविधी ईशान्य दिशेकडे सरकतील आणि ३० व ३१ रोजी संपूर्ण ईशान्येकडील प्रदेश व्यापतील. त्यानंतर मात्र १ आणि २ फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश आणि अप्पर आसामपुरता पाऊस मर्यादित राहील.\nसौराष्ट्र आणि कच्छ मधील काही भागांत २७ तारखेला तुरळक पाऊस पडेल, त्यानंतर २८ तारखेला दक्षिण गुजरातच्या काही भागात पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होईल आणि अहमदाबाद, गांधीनगर आणि वडोदरासारख्या ठिकाणी त्याचा परिणाम होईल. छत्तीसगड आणि ओडिशा येथे २८ आणि २९ तारखेला काही अवकाळी गतिविधींची अपेक्षा आहे, तर विदर्भ आणि मध्य प्रदेश मध्ये देखील १ आणि २ रोजी अवकाळी गतिविधींची शक्यता आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक येथे २८ रोजी हलक्या पावसाची नोंद होईल. मुंबईतील किमान तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते.\nभारतीय द्वीपकल्पात या आठवड्यात कोणत्याही महत्त्वपूर्ण हवामानविषयक गतिविधींचा अनुभव येणार नाही. तेलंगाणा व आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील भागांमध्ये २८ व २९ तारखेला विखुरलेला व हलका पाऊस पडेल. पश्चिम किनारपट्टीवर तापमानात वाढ होईल. चेन्नईत सामान्यत: हवामान कोरडे असेल.\nआतापर्यंत, जानेवारीत आधीच सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात २७ ते २९ या कालावधीत पावसाळी गतिविधी अपेक्षित असून देशाच्या पूर्वेकडील भागात देखील अवकाळी गतिविधींमुळे २००५ नंतरचा सर्वाधिक पाऊस असलेला जानेवारी महिना होण्याची शक्यता.\nगंभीर चक्रवात बुरेवी करेगा आज रात श्रीलंका में लैंडफॉल, 4 दिसंबर को अगली हिट तमिलनाडु पर\n[Hindi] बुधवार को भारत के मैदानी भागों में 10 सबसे ठंडे शहर\nदिसंबर एक चक्रवाती नोट पर शुरू हो रहा है, तूफान बुरेवी तमिलनाडु और केरल को टक्कर देने के लिए तैयार\n[Hindi] सम्पूर्ण भारत का 2 दिसम्बर, 2020 का मौसम पूर्वानुमान\n[Hindi] जतिन सिंह, एमडी स्काइमेट: इस सप्ताह दक्षिण भारत पर दो चक्रवाती तूफानों का हो सकता है हमला, कई राज्यों में भीषण जलप्रलय की आशंका, उत्तर भारत के पहाड़ों पर बर्फबारी\n[Hindi] AQI मीटर: दिल्ली में आज कहाँ है सबसे ज़्यादा प्रदूषण\nउत्तर-पश्चिम दिशा से चलने वाली तेज़ हवाओं के चलते पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरी राजस्थान और पश्चिमी उत्तर प्रदेश… t.co/D5iosNptO0\nउत्तर भारत में सिर्फ कश्मीर पर होगी वर्षा और बर्फबारी हिमाचल और उत्तराखंड समेत मैदानी इलाकों में मौसम शुष्क रहने… t.co/a1eTGezmvH\nवैष्णो देवी और आसपास के भागों में 23 जनवरी तक मौसम साफ रहेगा लेकिन 24 जनवरी की रात तक एक नया पश्चिमी विक्षोभ दस्तक… t.co/XIFsJswiMK\n23 से 25 जनवरी के बीच उत्तर पश्चिमी दिशा से आने वाली तेज़ हवाओं के कारण दिन और रात के तापमान में गिरावट होगी\nराष्ट्रीय राजधानी क्षेत्र में बुधवार की सुबह घने कोहरे और तापमान में गिरावट के साथ हुई है आज सुबह दिल्ली और आसपास… t.co/MOnVxIjOgs\nउत्तर भारत में पंजाब से लेकर हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश और बिहार में रह घना कोहरा सड़कों से लेकर ट्रेन और हवाई… t.co/zuWWcHHSZm\n[Hindi] सम्पूर्ण भारत का 3 दिसम्बर, 2020 का मौसम पूर्वानुमान\nगंभीर चक्रवात बुरेवी करेगा आज रात श्रीलंका में लैंडफॉल, 4 दिसंबर को अगली हिट तमिलनाडु पर\nदिसंबर एक चक्रवाती नोट पर शुरू हो रहा है, तूफान बुरेवी तमिलनाडु और केरल को टक्कर देने के लिए तैयार\n[Hindi] जतिन सिंह, एमडी स्काइमेट: इस सप्ताह दक्षिण भारत पर दो चक्रवाती तूफानों का हो सकता है हमला, कई राज्यों में भीषण जलप्रलय की आशंका, उत्तर भारत के पहाड़ों पर बर्फबारी\n[Hindi] AQI मीटर: दिल्ली में आज कहाँ है सबसे ज़्यादा प्रदूषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2015/03/blog-post_41.html", "date_download": "2020-12-02T19:15:05Z", "digest": "sha1:D5I5OSFBMBP6LURGBUJESLHJ5HL4O2M3", "length": 7888, "nlines": 52, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जिल्ह्यातील सारस्वतांना ग्रंथोत्सवात मानाचा मुजरा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषजिल्ह्यातील सारस्वतांना ग्रंथोत्सवात मानाचा मुजरा\nजिल्ह्यातील सारस्वतांना ग्रंथोत्सवात मानाचा मुजरा\nउस्मानाबाद : आपल्या साहित्यसेवेद्वारे जिल्ह्यासह राज्यभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांना मंगळवारी ग्रंथोत्सव उपक्रमात जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी मानाचा मुजरा केला.\nज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याची दखल घेत त्यांना उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव उपक्रमात गौरविण्यात आले. प्रख्यात लेखक प्रा. मिलींद जोशी या��च्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. कुलदीप (धीरज) पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी या सारस्वतांचा सन्मान केला.\nदुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात प्रा. जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.\nयावेळी योगीराज वाघमारे, ॲड. वा. मा. वाघमारे, श.मा. पाटील, भारत गजेंद्रगडकर, तु.दा. गंगावणे, बाबुराव कांबळे, के. व्ही. सरवदे, शिवमूर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी, जयराज खुने, माधव गरड, राजेंद्र अत्रे, के.बी. सूर्यवंशी, सुभाष चव्हाण, शहाजी कांबळे, ज्ञानेश्वर ढावरे यांचा गौरव करण्यात आला.\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. हा चित्ररथ निर्मितीत साहाय्य करणारे जळकोट (तुळजापूर) येथील कलाकार जीवन गुळे यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला.\nप्रा. जोशी म्हणाले, ज्येष्ठांचे साहित्य हे पुढील पिढीला मार्गदर्शक असते. त्यांच्या साहित्याने दिलेली दिशा ही पुढील पिढीसाठी मार्गदर्शक असते. दोन पिढ्यांमध्ये संवाद साधण्याचे काम साहित्य करत असते. उस्मानाबाद जिल्ह्याला साहित्याची मोठी परंपरा असल्याचेही त्यांनी सांगितले.\nॲड. पाटील म्हणाले, अशा प्रकारे ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव ही चांगली परंपरा आहे. साहित्यिकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. साहित्यिक उपक्रमांना पाठबळ देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.\nश्री. कदम म्हणाले, ज्येष्ठ साहित्यिक ही जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाची खूण आहेत.\nप्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी केले तर आभार मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे सचिव बालाजी तांबे यांनी मानले. सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जल���ंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T18:38:53Z", "digest": "sha1:OFJPU6KNN7ZO6NI7BM3ZZSEAWFQDCCKA", "length": 5885, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लोदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(लोधी या पानावरून पुनर्निर्देशित)\nलोदी वंश किंवा लोदी घराणे हे अफगाणमधून भारतात आलेले एक घराणे आहे. या घराण्यातील बहलूलखानाने सरहिंद प्रांत जिंकून अफगानांचे नेतृत्व संपादन केले. पुढे पंजाब, दिल्ली जिंकून त्याने इ.स. १४५१ मध्ये लोदी घराण्याची स्थापना केली.[१]\n१ लोदी घराण्यातील राजे\n४ संदर्भ व नोंदी\nलोदी घराण्यातील राजेसंपादन करा\nबहलूल लोदी (.स. १४५१ ते १४८९)\nशिकंदर लोदी (.स. १४८९ ते १५१७)\nइब्राहिम लोदी (इ.स. १५१७ ते १५२६)\nबहलूलने जोधपूर, मेवाड, रोहीलखंड, ग्वाल्हेर हे प्रांत दिल्लीच्या राज्यास जोडले. बहलूलच्या मृत्यूनंतर त्याचा तिसरा मुलगा शिकंदर हा गादीवर आला. बिहार, मध्य भारत, नागौर हे भाग त्याने जिंकून घेतले. शिकंदरने जमीन महसूल, गुप्तहेर खाते, न्याय खाते यात सुधारणा केल्या. शिकंदरच्या मृत्यूनंतर अफगान सरदारांनी राज्याचे विभाजन करून जलालखान यास जौनपूरच्या तख्तावर बसविले व इब्राहिमला दिल्लीच्या राज्यावर बसविले. नंतर इब्राहिमने जलालखानचा खून करून सर्व सत्ता बळकावली. इब्राहिमच्या कडक शासनाला कंटाळून दर्याखान लोहानी व दौलत लोदी हे स्वतंत्र झाले. दौलतखानाने काबूलचा मोगल सुलतान बाबर यास मदतीस बोलावले. बाबरने हिंदुस्तानवर स्वारी करून पानिपत येथील लढाईत इब्राहिमचा पराभव करून त्यास ठार मारले व लोदी घराण्याचा शेवट झाला.\nलोदी काळातील वास्तू आजही दिल्ली, आग्रा, धोलपूर येथे आढळतात.\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\n^ प्रसाद, ईश्वरी. अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ मुस्लिम रूल इन इंडिया (इंग्लिश भाषेत). ०५/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/successor-sa-bobde", "date_download": "2020-12-02T19:10:48Z", "digest": "sha1:XQQ4IB7F5MEB7RVCDV44PWUDE5ICH7FC", "length": 13375, "nlines": 149, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Successor SA Bobde Latest news in Marathi, Successor SA Bobde संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मोलाचा सल्ला\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी दहा खटल्यांबद्दल नोटीसही जारी केल्या. १७ नोव्हेंबरला गोगोई हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत....\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्���े हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/24/brazilian-president-jair-bolsonaro-said-to-journalist-want-to-pound-your-mouth-with-punches/", "date_download": "2020-12-02T19:05:56Z", "digest": "sha1:2F6UMBC3OOAYCJ557JZF4U7Z6GS6MTX5", "length": 5559, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पत्नीशी निगडीत प्रश्नावर भडकले हे राष्ट्रपती, पत्रकाराला म्हणाले, तुझे मुस्काट फोडायचे आहे - Majha Paper", "raw_content": "\nपत्नीशी निगडीत प्रश्नावर भडकले हे राष्ट्रपती, पत्रकाराला म्हणाले, तुझे मुस्काट फोडायचे आहे\nब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सनारो यांनी एका पत्रकाराला सर्वांसमोर थेट तोंडावर ठोसे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पत्रकाराने बोल्सनारो यांनी एका योजनेमधील भ्रष्टाचारात त्यांच्या पत्नीच्या संबंधांबाबत प्रश्न विचारला होता.\nपत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना बोल्सोनारो म्हणाले की, मला तुझे मुस्काट फोडायचे आहे. राष्ट्रपतींनी अशा प्रकारे सर्वांसमोर थेट धमकी दिल्याने तेथे असलेल्या इतर पत्रकारांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. बोल्सनारो यांनी या निदर्शनाकडे दुर्लक्ष करत ते तेथून निघून गेले.\nओ ग्लोबोच्या पत्रकाराने एका मॅग्झिनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाच्या आधारावर घोटाळ्याबाबत प्रश्न विचारला होता. रिपोर्टमध्ये प्रथम महिला मिशेल बोल्सनारो आणि एका निवृत्त पोलीस अधिकारी फॅब्रिकियो क्यूरीज यांच्याबाबत प्रश्न विचारला होता. फॅब्रिकियो हे बोल्सोनारो यांचे मित्र आहेत.\nसार्वजनिकरित्या पत्रकाराला धमकी दिल्यानंतर ओ ग्लोबो संस्थेने म्हटले की, अशा प्रकारची धमकी दिल्याने बोल्सनारो यांना जन प्रतिनिधिची काय कर्तव्य असतात हे कदाचित माहिती नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/ten-were-cured-and-twelve-new-corona-patients-313679", "date_download": "2020-12-02T19:31:23Z", "digest": "sha1:SWNJ5GQHFYID5KOC5TII6KM6GM33GNDZ", "length": 13874, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "दहा बरे झाले नि बारा नव्याने बाधले...पारनेर, नगर, अकोल्यात धुमाकूळ - Ten were cured and twelve new corona patients | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nदहा बरे झाले नि बारा नव्याने बाधले...पारनेर, नगर, अकोल्यात धुमाकूळ\nसंगमनेर तालुक्यात कुरण येथे ०२, पिंपरणे आणि साकुर येथे ०१ आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.\nनगर : नगरमध्ये कोरोनाचा कहर थांबायला तयार नाही. कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण मोठे असले तरी त्याच्या तुलनेत नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्याही तेवढीच आहे. त्यामुळे ही धास्ती आहे. पहिल्या टप्प्यात पुणे आणि मुंबईतून आलेल्या लोकांमुळे बाधा झाली आता जे बाधित आहेत, ते लोकांना बाधा निर्माण करीत आहेत. ही जिल्ह्याच्या दृष्टीने काळजीची गोष्ट आहे.\nआज जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ०५, नगर मनपा ०२, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे.\nहेही वाचा - मुद्रा लोनबाबत सरकारचा हा आहे नवा आदेश\nदरम्यान आज जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.यामध्ये संगमनेर तालुक्यातील ०६, नगर शहरात ०४ तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.\nसंगमनेर तालुक्यात कुरण येथे ०२, पिंपरणे आणि साकुर येथे ०१ आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.\nनगर शहरात सिद्धार्थ नगर, भिंगार, नवनागापुर आणि केडगाव येथे बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी, केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता\nपारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्ण संख्या आता ११३ झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात प्रवेश होतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे....\nभाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी ‘सरकार पडणार’ असे म्हणावे लागतेय- एकनाथ खडसे\nजळगाव : भाजपला त्यांचे १०५ आमदार सांभाळणे मुश्कील झाले असून तीन पक्षाचे हे महाविकास आघाडी ‘सरकार पडणार’ असे मजबूरीने...\nअनैतिक संबंधातून कोयत्याने केला हल्ला अन् कोंडले घरात\nइचलकरंजी - अनैतिक संबंधातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नागेश सुरेश यमुल (वय 35, रा. लाखेनगर, जाधव मळा) गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला घरात कोंडून...\nयोगी आदित्यनाथ मुंबईत येणं हे काही नवीन नाहीः नवाब मलिक\nमुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. यावेळी ते बॉलिवूडचे अभिनेते आणि...\nएका क्षणात संपले सर्वकाही, सायकलींग करताना चौदा वर्षाच्या मुलाला वाहनाने दिली धडक\nमलकापूर (जि.बुलडाणा): दाताळा येथील चौदा वर्षीय मुलगा तेजस नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजताच्या दरम्यान सायकलवरून फिरायला निघाला...\nराजगुरूनगरची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात\nआळंदी : जागृत आणि पेशाने वकिल असलेल्या नागरिकाने राजगूरूनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. कचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि नदीप्रदुषणाच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/tanushree-dutta-slams-ajay-devgn-for-working-with-alok-nath/articleshow/68931846.cms", "date_download": "2020-12-02T18:36:18Z", "digest": "sha1:LGNPFMH3SYWQMMNDKIFKTLNSQ3PCWZ5Q", "length": 13000, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "तनुश्री दत्ता: अजय देवगण खोटारडा; तनुश्री दत्ताचे टीकास्त्र\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअजय देवगण खोटारडा; तनुश्री दत्ताचे टीकास्त्र\nअभिनेता अजय देवगण याच्या आगामी 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘मीटू’चे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथसुद्धा झळकले. बॉलिवूडमध्ये मी टू चळवळ सुरू करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं आलोकनाथ यांना चित्रपटात काम देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी तिनं अजय देवगणवर सडकून टीका केली आहे.\nअभिनेता अजय देवगण याच्या आगामी 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘मीटू’चे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथसुद्धा झळकले. बॉलिवूडमध्ये 'मी टू' चळवळ सुरू करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्तानं आलोकनाथ यांना चित्रपटात काम देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी तिनं अजय देवगणवर सडकून टीका केली.\nबलात्कारसारख्या गंभीर आरोपांनंतरही आलोक नाथ यांना चित्रपटात काम कसं देऊ शकता, असा प्रश्न तनुश्री दत्ताने उपस्थित केला आहे. तनुश्रीनं खुलं पत्र लिहित अजय देवगण आणि चित्रपट निर्मात्यांवर टीकास्त्र डागलंय. तनुश्री पत्रात लिहिताना म्हणते, 'आपली सिनेसृष्टी दिखावा करणाऱ्या, खोट्या आणि ढोंगी लोकांनी भरलेली आहे. 'मी टू' चळवळीच्या वेळी अजय देवगण याने महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांसोबत यापुढे कधीच काम करणार नाही असं आश्वासन दिलं होतं. परंतु, अजय आपलं हे आश्वासन सोयीस्कररित्या विसरला आहे. आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप असतानासुद्धा अजय देवगण त्यांच्यासोबत काम करतो आहे शिवाय बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी त्यांना मदतदेखील करतो आहे. आपल्या बॉलिवूडमधील स्वत:ला हिरो म्हणवून घेणारी माणसं खऱ्या आयुष्यात 'झिरो' आहेत.' असंही ती म्हणाली.\nचित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी पत्रकरांकडून आलोक नाथ यांना चित्रपटात काम दिल्याबद्दल अजय देवगण आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी अजय देवगणनं या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देणं टाळलं. 'या प्रश्नाचं उत्तर देण्याची ही योग्य वेळ नाही. शिवाय, आलोक नाथ यांच्यावर आरोप होण्यापूर्वी आमच्या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं होतं' असं अजय देवगण\nम्हणाला. तनुश्रीनं अजयच्या या उत्तरावरदेखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, 'चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी आलोक नाथ चित्रपटात आहे याची कुणाला पुसटशी कल्पनादेखील नव्हती. परंतु, आलोक नाथ यांच्यावर आरोप झाल्यानंतर चित्रपटाच्या टीमकडे बराच वेळ होता. त्यांनी या वेळेत आलोक नाथ यांना रिप्लेस करून नव्या कलाकारासोबत पुन्हा चित्रीकरण केलं पाहिजे होतं. परंतु, त्यांनी असं काहीच केलं नाही. त्यांनी एका बलात्कारी पुरुषाला चित्रपटात स्थान दिलं' अशी टीका तनुश्रीनं केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nटिक टॉक अॅपवर बंदी कलाकार म्हणतात... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nसिनेन्यूजआता पंजाब��� स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/virender-sehwag-twitter", "date_download": "2020-12-02T18:29:54Z", "digest": "sha1:PJEK4WTJA4FPP77SR6JZ46WBOO2Y7DBO", "length": 13441, "nlines": 149, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Virender Sehwag Twitter Latest news in Marathi, Virender Sehwag Twitter संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nसेहवागच्या फोटोवरुन नेटकऱ्यांनी साधला पाकवर निशाणा\nभारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग सोशल मीडिवर चांगलाच सक्रीय असतो. नुकताच त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक मजेदार फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे त्याने शेअर केलेल्या फोटावरुन नेटकरी पाकिस्तानला...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र ��ोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2020-12-02T18:10:55Z", "digest": "sha1:OFKQRGWJT4HHOUIYAYTI5O26SI7ZGF7K", "length": 17080, "nlines": 119, "source_domain": "navprabha.com", "title": "फटाकेमुक्त दिवाळी | Navprabha", "raw_content": "\nयेत्या दिवाळीच्या काळात हवेतील प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याचा धडाका विविध राज्यांनी लावला आहे. हरित लवादानेही या विषयात लक्ष घातल्यामुळे काल देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील या दिवाळीत सर्व प्रकारच्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली. आतापर्यंत कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, उडिशा ते अगदी सिक्कीमपर्यंत विविध राज्यांनी या दिवाळीच्या काळामध्ये फटाक्यांच्या विक्री वा वा���रास मनाई केली आहे. गोवा सरकार मात्र नेहमीप्रमाणे या विषयावर अद्याप सुस्त आहे. राष्ट्रीय हरित लवादाने आता केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयालाच फटाके बंदीबाबत नोटीस बजावलेली असल्याने केंद्र सरकारकडून निर्देश आल्यावरच गोव्यात यासंदर्भात काही हालचाल होऊ शकेल.\nमोठ्या प्रमाणात लावल्या जाणार्‍या फटाक्यांमुळे होणारे हवेतील प्रदूषण मानवी आरोग्यास घातक असते हे वारंवार सिद्ध झाले आहे. सध्या तर कोरोना महामारीचा फैलाव सर्वत्र असल्याने आणि मुख्यत्वे हा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे या हवेतील प्रदूषणामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचा आजार अधिक बळावू शकतो, जगभरातील कोरोनाच्या एकूण मृत्यूंपैकी पंधरा टक्के मृत्यू हे हवेतील प्रदूषणामुळे ओढवल्याचे संशोधकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळामध्ये तरी हवेतील प्रदूषण कसे जास्तीत जास्त कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणे जरूरीचे आहे. उत्तर भारतामध्ये, विशेषतः दिल्लीसारख्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये हवेतील प्रदूषण ही एक बिकट समस्या बनत असते. धुक्यासारखी दिसणारी, परंतु प्रत्यक्षात प्रदूषणामुळे निर्माण होणारी ‘धुंद’ येत्या हिवाळ्याच्या दिवसांत दिल्ली व आसपासच्या पठारी प्रदेशांमध्ये पसरलेली सर्रास पाहायला मिळते. विमानोड्डाणेसुद्धा त्यामुळे रद्द करावी लागतात. पंजाब आणि हरियाणासारख्या शेतीप्रधान राज्यांमध्ये पिकांची कापणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळल्या जाणार्‍या तणामुळे हवेत पसरलेला धूर दिल्लीपर्यंत येऊन दिल्लीची हवा प्रदूषित करीत असल्याचा विषय तर जुनाच आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यात फटाक्यांची भर नको म्हणून हरित फटाक्यांचा पर्याय दिलेला होता. मात्र, यावेळी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ‘हरित’ फटाक्यांसह सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी आलेली आहे.\nफटाक्यांच्या वापराला आळा घालायचा असेल तर खरे म्हणजे कायदेशीर बंदीपेक्षा नागरिकांमधील जनजागृती अधिक महत्त्वाची भूमिका बजावेल. फटाक्यांतून सोडल्या जाणार्‍या विषारी धुराचे मानवी आरोग्यावर किती घातक परिणाम होतात याची माहिती जनसामान्यांपर्यंत सातत्याने गेली पाहिजे. विशेषतः शालेय मुलांमध्ये ही जाणीवजागृती झाली तर उद्याची पिढी फटाक्यांपासून आपोआप दूर जाईल. ‘हरित’ फटाक्यांतून सोडला जाणारा सल्फर डायऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड हा नेहमीच्या फटाक्यांपेक्षा तीस टक्के कमी असतो हे खरे असले तरी मोठ्या प्रमाणावर हे फटाके फोडले जातात तेव्हा शेवटी लेखाजोखा एकच होतो. त्यामुळे फटाक्यांचा दणदणाट करून आणि प्रचंड धूर निर्माण करून त्यातून आसुरी आनंद मिळवण्याची ही प्रवृत्तीच मुळात नाहीशी झाली पाहिजे.\nफटाके हा आपल्या देशातील मोठा कुटिरोद्योग आहे आणि लाखो लोक त्याच्या उत्पादन व विक्रीवर अवलंबून आहेत. त्यामुळे एका फटक्यात बंदी लादून या व्यवसायात गुंतलेल्यांचे व्यावसायिक नुकसान करण्याऐवजी नियोजनबद्ध रीतीने फटाकेमुक्तीसाठी प्रयत्न होणे अधिक उपकारक ठरेल. आज आपल्या देशामध्ये चिनी फटाके मोठ्या प्रमाणावर येत असतात. मध्य प्रदेशसारख्या राज्यांनी त्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने या चिनी फटाक्यांवर सरसकट बंदी घातली पाहिजे.\nफटाकेबंदीचा विषय केवळ दिवाळीपुरताच पुढे का म्हणून आणला जावा भारतामध्ये गनपावडरचा वापर सुरू झाला तेव्हापासून म्हणजे पंधराव्या शतकापासूनच दिवाळीमध्ये फटाके फोडण्यास सुरूवात झाली असावी असे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून जर हा विषय ऐरणीवर आणला गेलेला असेल तर तो सर्व धर्मांना, सर्व पंथांना सारखाच लागू व्हायला हवा. सुरुवात तर राजकारण्यांपासून करायला हवी, कारण प्रत्येक निवडणुकीतील विजयानंतर फटाक्यांचा दणदणाट करण्यात नेतेमंडळी आणि त्यांचे अनुयायीच सर्वांत पुढे असतात. खेळातील विजयानंतर देखील रात्री बेरात्री फार मोठ्या प्रमाणात फटाके लावून विजयोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे. त्यातून आजूबाजूच्या लोकांना – विशेषतः रुग्णांना होणार्‍या उपद्रवाचा विचारही अशा प्रसंगी संबंधितांकडून केला जात नाही.\nकोणताही सण उत्सव साजरा करीत असताना त्याचे मर्म समजून तो साजरा करणे अधिक महत्त्वाचे असते आणि आनंददायीही\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्��्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nगोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची...\nकोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा\n>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...\nनोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...\nदिल्लीच्या सीमांवर काल आजूबाजूच्या राज्यांतील शेतकर्‍यांनी जोरदार धडक मारली. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला. लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा या सगळ्यातून शेतकर्‍यांचे हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/ratnagiri/", "date_download": "2020-12-02T18:47:41Z", "digest": "sha1:MJPZTD4YJRMEBWKWEMKJMPU2H6OOBGAT", "length": 10524, "nlines": 149, "source_domain": "mahanmk.com", "title": "Ratnagiri Recruitment 2020 Ratnagiri Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nरत्नागिरी येथील जाहिराती - Ratnagiri Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Ratnagiri: रत्नागिरी येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] रत्नागिरी येथे गटप्रवर्तक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०८ जागा\nअंतिम दिनांक : ०��� नोव्हेंबर २०२०\nलोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मध्ये प्रादेशिक व्यवस्थापक पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १६ ऑक्टोबर २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये सहायक प्राध्यापक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : १६ ऑक्टोबर २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १६ ऑक्टोबर २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये कृषी सहाय्यक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०२०\nमुंबई विद्यापीठ [University of Mumbai] मध्ये शिक्षक पदांच्या ३५ जागा\nअंतिम दिनांक : १६ सप्टेंबर २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ०४ सप्टेंबर २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : १४ ऑगस्ट २०२०\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना [NREGA] रत्नागिरी येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १७ ऑगस्ट २०२०\nजिल्हा परिषद [Zilha Parishad] रत्नागिरी येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या ०९ जागा\nअंतिम दिनांक : २७ जुलै २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा\nअंतिम दिनांक : ०६ ऑगस्ट २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०८ जागा\nअंतिम दिनांक : २५ जुलै २०२०\nकोविड १९ अंतर्गत [COVID-19 Ratnagiri] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ९२+ जागा\nअंतिम दिनांक : १५ जुलै २०२०\nडॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [DBSKKV] मध्ये विविध पदांच्या ०६+ जागा\nअंतिम दिनांक : १५ जुलै २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] रत्नागिरी येथे विविध पदांच्या १५ जागा\nअंतिम दिनांक : ३० मे २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ९३ जागा\nअंतिम दिनांक : ३० मे २०२०\nभारत पोस्टल विभाग [Mail Motor Service] मेल मोटर सर्विस मध्ये विविध पदांच्या १४ जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : ०१ जून २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nरत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/08/blog-post_24.html", "date_download": "2020-12-02T18:03:19Z", "digest": "sha1:PAWAH7ZS7V6DOZGDQBV2QETVY6FYTVUD", "length": 7984, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "आठ हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठी जाळयात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हा आठ हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठी जाळयात\nआठ हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठी जाळयात\nरिपोर्टर: वाटणीपत्रा आधारे फेर मंजूर करून 7/12 वर नोंद घेण्यासाठी आठ हजाराची लाच घेताना तुळजापुर तालुक्यातील वडगाव लाख सज्जाच्या महिला तलाठी संजीवनी स्वामी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.सदर प्रकरणी तुळजापूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.\nतक्रारदार व त्यांचा भाऊ यांनी जवळगा मेसाई, ता. तुळजापूर येथे त्यांचे आईचे नावावर असलेल्या शेत गट नंबर 329 मधील क्षेत्र 4 हे.6 आर व तक्रारदार यांचा भाऊ यांचे नावावर असलेल्या शेत गट नंबर 244 मधील 26 आर व शेत गट नंबर 246 मधील 17 आर या शेत जमीनीचे वाटणी पत्र 100 रू चे स्टँप पेपरवर नोटरी करुन घेतले होते. सदर वाटणीपत्रा आधारे फेर मंजूर करून 7/12 वर नोंद घेण्यासाठी कागदपत्र��� वडगाव लाख सज्जाच्या महिला तलाठी संजीवनी शिवानंद स्वामी यांच्याकडे दिले होते.या कामासाठी तलाठी संजीवनी स्वामी व त्यांचे खाजगी लेखनीक सुभाष नागनाथ मोटे यांनी तक्रारदार यांचेकडे 8,000/- रू. लाचेची मागणी केली.तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क साधून तक्रार दिली होती.\nत्यानुसार दि.२४ आॅगष्ट सोमवरी तुळजापूर येथील तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला.यावेळी तलाठी संजीवनी स्वामी यांना खासगी मदतनीस सुभाष मोटे यांचे हस्ते ८०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले.याबाबत तुळजापूर पो स्टे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला.प्र.वि.औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पो.ह. रवींद्र कठारे,दिनकर उगलमुगले,पो.ना. मधुकर जाधव पो.शि.विष्णू बेळे, समाधान पवार,तावस्कर व चालक करडे यांनी मदत केली.\nकोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००)यांनी केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/aurangabad-industries/", "date_download": "2020-12-02T19:19:16Z", "digest": "sha1:O32G4LHHNGJ2ODBHPVEVXHLYC525F4JA", "length": 3603, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "Aurangabad industries Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nऔरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कंपन्यांचे २० टक्के पाणी कपात\nऔरंगाबाद : उन्हाळा लागल्याने शहराची पाण्याची मागणी दुप्पट झाली आहे. महापालिका पुरेसे पाणी देऊ शकत नसल्याने शहरातील नगरसेवकांकडून पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. सोमवारी (१९ मार्च) सर्वसाधारण सभेत पाण्याचा प्रश्न आक्रमकरित्या उपस्थित केला…\nरमेश पोकळेंनी गोपीनाथ मुंडेंची प्रतिमा घेऊन उमेदवारी अर्ज, निवडणुकीत पसंतीनुसार…\nमराठा समाजाच्या आरक्षणाचे नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही…\nबीड-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, ‘वंचित’च्या चार…\nमराठा क्रांती ठोक मोर्चाचा एल्गार, पुण्यात पंतप्रधान मोदींचा मार्ग…\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/man-smoking-beedi-while-lying-hospital-stretcher-video-viral-314270", "date_download": "2020-12-02T18:59:40Z", "digest": "sha1:NIGZVOBJUNQPT4YUO6FCSAHASK4FF6XG", "length": 14273, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "गोळी लागली पण बीडी नाही सोडली; व्हिडिओ व्हायरल - man smoking beedi while lying hospital stretcher video viral | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nगोळी लागली पण बीडी नाही सोडली; व्हिडिओ व्हायरल\nएका व्यक्तीला गोळी लागल्यानंतर उपचारासाठी स्ट्रेचरवरून रुग्णालयात चालवले होते. पण, स्ट्रेचरवर असतानाही त्यांनी हातातील बीडी न सोडता झुरका घेत आहेत, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nचंदीगडः एका व्यक्तीला गोळी लागल्यानंतर उपचारासाठी स्ट्रेचरवरून रुग्णालयात चालवले होते. पण, स्ट्रेचरवर असतानाही त्यांनी हातातील बीडी न सोडता झुरका घेत आहेत, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nकराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याचा Live Video...\nव्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना जीव प्रिय की बीडी असा प्रश्न नेटिझन्स उपस्थित करत आहेत. गोळी लागल्यानंतरही एखादी व्यक्ती बीडी पित असल्याची ही दुर्मिळ घटना आहे, या व्यक्तीला 16 तोफांची सलामी दिली पाहिजे, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका व्यक्तीला गोळी लागली असून, कपडे रक्ताने माखलेले आहेत. उपचारासाठी स्ट्रेचरवर घेऊन जाताना ते बीडी पीत आहे. समोर उभे असलेले पत्रकार त्या घटनेबाबत माहिती देत आहेत. पण ज्या व्यक्तीला गोळी लागली आहे. त्यांना काहीच वाटत नसून झुरके ओढत आहेत.'\nहृदयद्रावक व्हिडिओ; बाय डॅडी, बाय टू ऑल...\nओडिसाचे आईपीएस अधिकारी अरूण बोथरा यांनी व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. शीर्षकामध्ये लिहिले की, 'हरियाणाच्या या व्यक्तीला गोळी लागली आहे. रुग्णालयात स्ट्रेचरवर घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे. तरी सुद्धा हा माणूस काही बीडी सोडायला तयार नाही. आणि चिनचे लोक आपल्याला जमिनी सोडायला सांगत आहेत.'\nहरियाणा के इस भाई को गोली लग गई. कपड़े खून से भरे हैं पर हॉस्पिटल के स्ट्रेचर पर भी इस बन्दे ने बीड़ी नहीं छोड़ी और चाईना वाले कह रहे है ज़मीन छोड़ दो\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nपत्नीचा मृत्यू सहन न झाल्याने पतीने गळफास लावून केली आत्महत्या, भावानेही घेतले विष\nपरळी वैजनाथ (जि.बीड) : पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याने आत्महत्या केली आहे. त्यांच्याच घरातील अन्य एकाने पुन्हा विष प्राशन केल्याची...\nताई काळजी घे, मी तुझ्यासोबत आहे; आयसोलेटेड झालेल्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेचा दिलासा\nऔरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. 'ताई...\nपुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार आष्टीतील नरभक्षक बिबट्याचा माग\nआष्टी (बीड) : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक बिबट्याने आठवडाभरात तीन बळी घेतल्याने शहर व परिसरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/health-fitness-wellness/cumin-and-jaggery-mix-eating-healthy-body-313619", "date_download": "2020-12-02T19:15:35Z", "digest": "sha1:LVCBRZNEICFL6TROWQM23NXWRGSNISR3", "length": 16850, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायद्याचं, अनेक समस्या होतात दूर - cumin and jaggery mix eating healthy for body | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nजिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायद्याचं, अनेक समस्या होतात दूर\nआरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र सेवनामुळे काय फायदा होतो हे जाणून घेऊया.\nस्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमध्ये अनेक असे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यांच्या नियमित आणि प्रमाणात सेवन करण्यामुळे अनेक फायदे होत असतात. मात्र याची आपल्याला माहिती नसते. घरात जीरे आणि गुळ यांचा नेहमीच वापर होतो. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला खूप फायदा होतो. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र सेवनामुळे काय फायदा होतो हे जाणून घेऊया.\nवजन कमी करण्यास मदत\nवाढतं वजन ही बऱ्याच लोकांची समस्या असते. वाढलेलं वजन हा टाइप 2 डायबेटीज किंवा इतर प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही निर्माण करतो. याबाबत वैज्ञानिकांनीही दाखले दिले आहेत. जिऱ्याचे पाणी उकळून गुळासोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हाला वाटलं तर जिरे गुळासोबत मिक्स करूनही खाता येतात. अनेकजण याचा वापर वजन कमी करण्यासाठी करतात.\nहे वाचा - एक कप चहात फक्त दोन गोष्टी अॅड करून पहा, आरोग्यासाठी आहे फायद्याचे\nअॅनिमियाचा धोका कमी होतो\nशरीरात रक्ताची कम���रता असणे म्हणजेच अॅनिमिया होय. ही समस्या प्रामुख्याने गर्भवती महिलांना त्रासदायक ठरते. गुळात लोहाचे प्रमाण जास्त असते. गुळ प्रमाणात खाल्ल्यास अॅनिमियाचा धोका अनेक पटींनी कमी होतो. जिऱ्यासोबत गुळ खाल्ल्याने रक्ताभिसरण प्रक्रियाही चांगली होते.\nउच्च रक्तदाब कमी होण्यासाठी उपयुक्त\n​उच्च रक्तदाबाच्या त्रासाला हायपरटेन्शन असंही म्हटलं जातं. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. जिरे आणि गुळ यामध्ये असलेले पोटॅशिअम आणि मॅग्निशिअमच्या प्रमाणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होऊ सकते. यासाठी ज्या लोकांना उच्च रक्त दाबाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने जिरे आणि गुळाचे सेवन करायला हवे.\nहे वाचा - तिळाचे आश्चर्यकारक फायदे, सुंदर आणि निरोगी शरीरासाठी आहे उपयुक्त\nहाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. जिरे आणि गुळाचे सेवन केल्यानं हाडांची मजबुती वाढण्यास मदत होऊ शकते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार या दोन्ही पदार्थांमध्ये हाडांसाठी उपयुक्त असलेले गुणधर्म आढळले आहेत. एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. यासाठी वयोवृद्ध किंवा लहान मुलांसाठी जिरे आणि गुळाचे सेवन आरोग्यदायी असतं.\nहे वाचा - 'व्हिटॅमीन डी'च्या कमतरतेमुळे कोरोनाने घेतले सर्वाधिक मृत्यू, वाचा काय आहे उपाय\nमासिक पाळीच्या समस्यांवर औषधी\nमासिक पाळीच्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांवरही गुळ आणि जिरे फायदेशीर ठरतात. गुळाच्या पाण्यात जिरे टाकून प्यायल्याने मासिक पाळीच्या काळातील तक्रारी दूर होतात. जिऱ्यामध्ये आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तर गुळामधील अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना कमी होतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात प्रवेश होतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे....\n सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट\nसोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात...\nकोरोनाविरोधात नांदगावात तहसीलदार रस्त्यावर; दुकान सील करत २२ जणांवर कारवाई\nनांदगाव (नाशिक) : प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचा परिणाम म्हणून अचानक शहरात एकाच दिवसात कोरोनाचे...\nमुंबईत सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या होणार\nमुंबई: मुंबईत कोविड चाचणी मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या करण्याचा पालिकेचा...\nनागपूर महापालिकेचे अधिकारी सायकलने पोहोचले कार्यालयात; महिन्यातून एक दिवस येणार सायकलने\nनागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सायकलने मनपा मुख्यालयात पोहोचले. त्याचे...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2020-rajasthan-royals-took-6th-position-in-ipl-points-table-after-beating-mumbai-indians-by-8-wickets/articleshow/78862494.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2020-12-02T19:24:29Z", "digest": "sha1:RE46JCRSB3NSHHAJLC3JZQNJAVUXFWKQ", "length": 13639, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची मोठी झेप, पाहा गुणतालिकेतील मोठा बदल\nराजस्थानच्या संघाने आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर गुणतालिकेतही मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सा��न्यापूर्वी राजस्थानचा संघ आठव्ा स्थानावर होता. पण या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत कोणते स्थान पटकावले आहे, पाहा...\nआबुधाबी: बेन स्टोक्सच्या झंझावाती शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर दमदार विजय मिळवला. या विजयानंतर राजस्थानने आपले या आयपीएलमधील आव्हान जीवंत ठेवले आहे. मुंबई इंडियन्सवर मोठा विजय साकारत राजस्थानने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत नेमके कोणते स्थान पटकावले, पाहा...\nरविवारच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवल्यावर राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर गेला होता. यापूर्वी राजस्थानच्या संघाने ११ लढती खेळल्या होत्या आणि त्यांना चार सामन्यांमध्येच विजय मिळवता आला होता. त्याचबरोबर राजस्थानला सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा आठ गुणांसह आठव्या स्थानावर होता. आजच्या १२व्या सामन्यात राजस्थानने दमदार विजय साकारला. आजच्या सामन्यातील विजयासह राजस्थानने दोन गुण कमावले आहेत. या दोन गुणांसह राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे यापुढील दोन्ही सामन्यांत जर त्यांनी विजय मिळवले तर नक्कीच त्यांचे या स्पर्धेतील आव्हान कायम राहू शकते.\nमुंबई इंडियन्सच्या संघाला आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यापूर्वी मुंबईच्या संघाने दहा सामने खेळले होते. या दहा सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने सात विजय मिळवले होते, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आजच्या ११व्या लढतीत मुंबईला राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. पण या पराभवानंतरही मुंबईच्या अव्वल स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. या पराभवानंतरही मुंबई अव्वल स्थानावर कायम आहे.\nसध्याच्या घडीला गुणतालिकेत तीन संघाचे समान १४ गुण झाले आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी या तिन्ही संघांचे सध्या १४ गुण आहेत. पण रनरेट चांगला असल्यामुळे मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवला असता तर आरसीबीच्या संघाला गुणतालि���ेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी होती. पण आज आरसीबीचा पराभव झाल्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nIPL 2020: मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, विजयासह राजस्थानचे आव्हान कायम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nदेशब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T18:35:23Z", "digest": "sha1:TJSF34XFL35J24ORLSI2NP2YBAKBRMRD", "length": 9734, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रावेर पोलिसांची गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहिम : पाच जणांविरुद्ध गुन्हे | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला स���डले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nरावेर पोलिसांची गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहिम : पाच जणांविरुद्ध गुन्हे\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nरावेर : रावेर पोलिसांनी तालुक्यातील खिरवड-नेहते परीसरात नाल्याकाठी सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर धाड टाकून सुमारे 42 हजार रुपयांचे रसायन नष्ट केले. रावेर पोलिस स्थानकात पाच जणांविरुध्द स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.\nरावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सोमवारी पहाटे आपल्या पथकासह खिरवड शेत-शिवारात नाल्यालगत अवैध दारूच्या भट्टीवर छापा टाकत नऊ हजारांचे रसायन नष्ट केले. याप्रकरणी किरण धनु कोंगेविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर जवळच असलेल्या अड्ड्यावर धाड टाकून 13 हजार पाचशे रुपयांचे अवैध दारूचे रसायन नष्ट करून प्रकाश किटकुल गाढे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला तसेच काही अंतरावर पुन्हा धाड टाकत 10 हजारांचे रसायन नष्ट केले व जनार्दन या इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला. नेहता शिवारात धाड टाकून दोन हजार सातशे रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात येवून कैलास पाव्हणु तायडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला व नेहते शिवारात तीन हजार सहाशे रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले. संजय नामदेव तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. नाईक महेंद्र सुरवाडे, सुरेश मेढे, श्रीराम कांगणे, योगेश चौधरी, विशाल पाटील, मुकेश तडवी, महेश मोगरे आदींचा सहभाग होता.\nट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील लाडू विक्रेत्याचा मृत्यू\nभुसावळात एकास ठार मारण्याचा प्रयत्न : आरोपीला अटक\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nभुसावळात एकास ठार मारण्याचा प्रयत्न : आरोपीला अटक\nबिहार निवडणूक निकाल: एक्झिट पोल फेल ठरण्याची चिन्हे; एनडीए बहुमताजवळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maitreegroup.net/2020/05/14/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9Atamrind/", "date_download": "2020-12-02T18:17:46Z", "digest": "sha1:6JOBEFJ42L3GZ6POCYMZMHSUZHF627YY", "length": 20595, "nlines": 105, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "आंबट-गोड चिंच(TAMRIND) – Maitree Group", "raw_content": "\nप्रत्येक स्वयंपाकघरातील एक अनिवार्य वस्तू श्रीमंत- गरीब, शहरातले- खेड्यातले, कसेही घर असो, चिनीमातीच्या चकचकीत बरणीत चिंच ही असतेच. लहानपणी त्यातील आंबट-गोड चवीचे बुटूक खाल्लेलेही असते. चिंच हा स्थानिक भारतीय वृक्ष नाही, फार पूर्वी आफ्रिकेतून ख्रिस्तपूर्व काळात हे झाड भारतात आले असल्याचा कयास आहे. आता एवढे शतकं इथे त्याची लागवड होऊन भारतात स्थानिक झाडाचा मान मिळाला आहे. अजूनही २५० वर्षापूर्वीची चिंचेची झाडे पाहावयास मिळतात. त्यामुळे कायमस्वरूपी व वर्षानुवर्षे फळे देणारे झाड म्हणून चिंचेच्या झाडाकडे पाहिले जाते. या झाडाच्या फळांची चव अरबी व्यापाऱ्यांना आवडली आणि त्यांनी त्याचा प्रसार इतरत्र केला, तो तामरहिंद म्हणून. तामर म्हणजे खजूर, आणि हिंद म्हणजे हिंदोस्तान म्हणजे हिंहदुस्तानातले खजूर अशा नावाने केला. पोर्तुगाल आणि स्पेन यांच्या राजवटी असलेल्या दक्षिण-पूर्व भागात हे फळ प्रसिद्ध झाले. त्यामुळे इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, व्हिएतनाम, तवान, दक्षिण चीन अशा सर्व ठिकाणी हे जेवणात वापरले जाऊ लागले. इंग्���जांनी या ‘तामरिहद’चा सोयीस्कर अपभ्रंश ‘टॅमिरड’ असा केला तो शब्द आजपर्यंत प्रचलित आहे. चिंच हे कोरडवाहू फळझाडांमधील एक महत्त्वाचे पीक आहे. चिंचेची उगवण नैसर्गिकरीत्या होते. ही झाडे सदाहरित, सदा पल्लवित असल्याची पाहावयास मिळतात. अलीकडच्या काळात चिंच किंवा चिंचेपासून बनवलेल्या पदार्थाना परदेशात मागणी वाढत आहे.\nभारतामध्येही यासाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे अंतर्गत बाजारपेठेत तसेच निर्यातीसाठी भरपूर मागणी आहे. भारतातून आखाती भागात चिंचेची निर्यात होते. पूर्वी चिंचेच्या फळांची साले काढून चिंचेचा (आंबटाचा) गोळा केला जायचा. जेवणासाठी त्याचा वर्षभर वापर केला जायचा. बाजारातही या तयार केलेल्या आंबटाचे गोळे विक्रीसाठी यायचे. भूक वाढवणारी, पित्ताशयाच्या तक्रारींवर उपयुक्त असणारी चिंच ताप, घसादुखी, सूज, उष्माघात या व्याधींवरही उपयोगी पडते. आतडय़ातला मळ पुढे सरकण्यासाठी चिंचेपासून केलेलं औषध वापरतात. चिंचेची पानं, फुलंही आंबटसर असतात. चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल मुख्यत्वेकरून असतं, ज्यामुळे चिंचेला तिची आंबट चव येते. चिंचेमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ असून कॉपर, पोटॅशियम, आयर्न आणि कॅल्शियमही आहे. चिंचेच्या पानांचं पोटीस सुजलेल्या सांध्यांवर लावतात, पानं वाटून भाजलेल्या जखमेवर लावतात. लांबट आकाराच्या चिंचेचे कच्चे फळ हिरवे तर पिकलेली चिंच लाल-तांबूस रंगाची असते. कच्ची चिंच अत्यंत आंबट चवीची, स्त्राव वाढवणारी, पित्त प्रकोषक, मुख, जिव्हा, हिरड्या स्वच्छ करणारी, उग्रवास-मुखदुर्गंधीचा नाश करणारी असते. त्याऊलट पिकलेली चिंच चवीला कमी आंबट असते. ही चिंच अजीर्ण, मळमळ, पित्ताची जळजळ कमी करते. आपल्याकडे सणवाराला पुरणपोळीसोबत चिंचेचे पन्हे घेण्याची जुनी पध्दत आहे. चटकदार पाणीपुरी असो किंवा आंबट-गोड कटाची आमटी, सार्या तच चिंचेचा वापर केला जातो. आहाराप्रमाणेच पाचकता वाढवण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो.\nसाहित्य. एक वाटी भरून चिंचोके काढलेली गाभुळलेली चिंच, तीन वाटया चिरलेला / किसलेला पिवळाजर्द गूळ, एक चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ.\nकृती. आदल्या रात्री चिंच पाण्यात भिजत घालावी व सकाळी ती कोळून व वस्त्रगाळ गाळून घ्यावी. गाळलेल्या चिंचेच्या कोळात चिरलेला किंवा किसलेला गूळ मिसळून तो विरघळू द्यावा व हे चिंचगुळाचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे. सरबत प्यायला देतेवेळी ग्लासमध्ये थोडेसे चिंचगुळाच्या कोळाचे मिश्रण घालून बाकी गार पाणी घालावे. चवीनुसार मीठ, जिरेपूड व बर्फाचे तुकडे घालून ढवळून द्यावे.\nसाहित्य : २ मोठे चमचे चिंचेचा घट्ट कोळ, प्रत्येकी १ मोठा चमचा शेंगदाणे, काजू आणि तीळ,\n२ वाटय़ा शेवया, ६ वाटय़ा पाणी, चवीला मीठ, तिखट, फोडणीसाठी २ मोठे चमचे तेल, मोहरी, हिंग, हळद, १२ हिरव्या मिरच्या, ७८ कढीलिंबाची पानं.\nकृती : पाणी उकळत ठेवावं, उकळत्या पाण्यात शेवया, अर्धा चमचा मीठ, १ चमचा तेल घालून शेवया बोटचेप्या झाल्या की चाळणीत निथळाव्या. तेलाची फोडणी करून त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, शेंगदाणे, काजू आणि तीळ परतावे, त्यात मीठ, तिखट, चिंचेचा कोळ घालावा, थोडं पाणी घालावं, दोन मिनिटं उकळावं, शिजलेल्या शेवया बशीत घेऊन त्यावर हवा तसा चिंचेचा सॉस घालून खायला द्यावं.\nसाहित्य. १ वाटी बिया काढलेली पूर्ण पिकलेली चिंच, १ वाटी चिरलेला गूळ, २ चमचे भरडलेले धणे, १ चमचा मेथीदाणे, १ छोटा चमचा हिंग, ३ चमचे मीठ, १ छोटा चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, ३ चमचे लिंबाचा रस, १ चमचा मोहरीची डाळ, १ चमचा जिरेपूड, तेल १/२ वाटी.\nकृती. गूळ थोडा तापवून पातळ करावा, त्यात धणे, मीठ, तिखट, मोहरीची डाळ, जिरेपूड, हळद, लिंबूरस घालून कालवावे, यात चिंच मिसळून १ दिवस मुरवावे, तेल गरम करून त्यात मेथीदाणे आणि हिंगाची फोडणी करून गार झाल्यावर लोणच्यात घालावी, लोणचे हवाबंद बरणीत ठेवावे.\nसाहित्य. १ वाटी लहान पिकलेली चिंच, पाव वाटी गूळ, तिळाचा कूट पाव वाटी, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, लाल मिरची २-३ तुकडे करून, फोडणीसाठी तेल व जिरं, कढीपत्ता व हिंग, मसाला अर्धा चमचा, तिखट, मीठ, हळद, अंदाजे.\nकृती. ४ ते ५तास आधी चिंच भिजत घालून कोळ काढून घ्या. अंदाजे पातळ होईल, एवढेच पाणी घाला, कढईत तेल व जिरं घालून फोडणी करा. लाल मिरची, कढीपत्ता व हिंग घाला, साराचे सारण घाला, तिळाचा कूट घाला. चवीनुसार तिखट, मीठ, हळद व मसाला घाला. आले लसूण पेस्ट व गूळ घाला, साराला उकळी द्या. वरून कोथिंबीरने सजवा.\nसाहित्य. २ वाट्या भात मोकळा शिजलेला, पाव वाटी चिंचेचा कोळ, २ सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, १ टीस्पून उडीद डाळ, १ टीस्पून चणा डाळ, मुठभर शेंगदाणे , मीठ चवीनुसार, गुळ सुपारीइतका, हळद ( ऐच्छीक), फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग, २ टेस्पून तेल.\nकृती. प्रथम कढईत तेल गरम करून त्यामधे हिग, मोहरी, जीरे तडतड���ून घ्यावेत. नंतर त्यामधे लाल मिरची, कढीपत्ता, डाळी व शेंगदाणे घालून तांबूस परतावे. आता त्यात चिंचेचा कोळ, मीठ, गूळ घालून मिश्रण घट्ट होऊन तेल सुटेपर्यंत परतावे व शेवटी शिजलेला भात घालून परतावे. भात तयार.\nसाहित्य. अर्धी वाटी चिंच, १०० ग्रॅम लाल बिनबियांचा खजूर, दीड वाटी गूळ, दीड मोठा चमचा तिखट, १ मोठा चमचा धने-जिरंपूड, २ मोठे चमचे रिफाइंड तेल, १ मोठा चमचा व्हिनेगर, चवीनुसार मीठ.\nकृती. चिंच आणि खजूर स्वतंत्रपणे धुऊन बेताच्या पाण्यात भिजत घालावेत. चिंच कोळून घेऊन चिंचेचा कोळ आणि खजूर एकत्र बारीक वाटावं. त्यात गूळ चिरून घालावा. जाड बुडाच्या भांडयात तेल तापवून त्यात धने-जिरंपूड , तिखट आणि चिंच-गुळाचं मिश्रण घालून उकळावं. चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण घट्टसर झालं की, व्हिनेगर घालून चटणी उतरवावी. पूर्ण गार झाल्यावर बाटलीत भरावी. पंधरा-वीस दिवस चांगली राहते.\nसाहित्य. ५० ग्राम चिंच, १/२ चमचा काळ मीठ, मीठ, १/२ चमचा तिखट, १/२ जीरे पावडर, पीठी साखर घोळवण्यासाठी.\nकृती. चिंचे पेक्षा जास्ती गुळ घ्यावा. चिंच साफ करून घेउन मिक्सर मध्ये बारीक़ वाटुन घ्या. गुऴ बारीक करून घ्यावा. बारीक़ केलेली चिंच, गुळ, तिखट, जीरे पावडर, काळ मीठ आणि साध मीठ एकत्र करुन सगळ अगदी एकजीव करा.\nसाहित्य : १/२ वाटी वांग्याचा गर (वांगे भाजून आणि सोलून घ्यावे. आतील गर मॅश करावा.) १ चमचा गूळ, २ चमचे चिंचेचा घट्ट कोळ, २ ते ३ चमचे कांदा बारीक चिरून, १ चमचा तिळाचा कूट (तीळ भाजून मिक्सरमध्ये भरडसर वाटणे.), १ चमचा तेल, २ चिमटी मोहरी, १/४ चमचा जिरे, चिमूटभर हिंग\n२ सुक्या लाल मिरच्या तुकडे केलेले, १/४ चमचा लाल तिखट, १ चमचा गोडा मसाला, चवीपुरते मीठ\n२ चमचे कोथिंबीर, बारीक चिरून.\nकृती. एका बाऊल मध्ये १/४ वाटी गरम पाणी घ्यावे. त्यात गूळ किंवा मध्यमसर गुळाचा खडा घालून कुस्करावे किंवा १० मिनिटे तसेच ठेवावे. गूळ पाण्यात मिक्स झाला की त्यात तिळकूट, गोडा मसाला, थोडे मीठ, कांदा, कोथिंबीर आणि वांग्याचा गर घालून छान मिक्स करावे. हे भरीत किंचित पातळसर असते त्यामुळे गरजेनुसार पाणी घालावे. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी करावी. गॅस बंद करून सुक्या मिरच्यांचे तुकडे घालावे. ही फोडणी भरितावर घालावी. चिंचेचा कोळ घालून ढवळावे. हे भरीत गारच खातात. मूग-तांदूळ खिचडी, मसालेभात किंवा भाकरीबरोबर हे भरीत छान लागते.\nट��प : यामध्ये २ चमचे ताजा खोवलेला नारळ घातल्यास चव छान लागते.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/712480", "date_download": "2020-12-02T17:52:12Z", "digest": "sha1:CGG2JRWSE7YTOZRPCIGJC3JA6DJ4CMLR", "length": 2139, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:३९, २२ मार्च २०११ ची आवृत्ती\n१८ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 800\n२०:४१, २१ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:800)\n२०:३९, २२ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 800)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/253049", "date_download": "2020-12-02T19:38:37Z", "digest": "sha1:EM6L443UHAWBDC64BL2434ZYIYURDPKZ", "length": 2053, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:३८, २१ जून २००८ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१५:२०, १९ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n१४:३८, २१ जून २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vls:800)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-12-02T18:42:04Z", "digest": "sha1:O4PHUCKY7I3M34YHHNUQAR2HZKUIAR3H", "length": 5591, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्ञानदा गद्रे-फडकेची वैश्विक खाते माहिती - विकिपीडिया", "raw_content": "\nनोंदणीकृत: ११:४२, ७ सप्टेंबर २०१७ (३ वर्षांपूर्वी)\nजोडलेल्या खात्यांची संख्या: ३५\nbh.wikipedia.org ०९:४५, २३ ऑक्टोबर २०१८ (\nde.wikipedia.org १९:०७, १ जानेवारी २०१८ (\nen.wikipedia.org ०९:२०, १२ सप्टेंबर २०१७ (\nen.wikisource.org ०९:२९, २७ सप्टेंबर २०१७ (\nen.wiktionary.org ११:४५, ४ जानेवारी २०१८ (\nfr.wikipedia.org १६:०९, २४ जानेवारी २०१८ (\ngu.wikipedia.org ०५:५७, १० फेब्रुवारी २०१८ (\nhi.wikipedia.org ०८:१६, १३ सप्टेंबर २०१७ (\nja.wikipedia.org २१:५८, १३ ऑक्टोबर २०१८ (\nwww.mediawiki.org ११:४२, ७ सप्टेंबर २०१७ (\nmr.wikipedia.org ११:४२, ७ सप्टेंबर २०१७ (\nmr.wikisource.org ०८:५५, १५ सप्टेंबर २०१७ (\nmr.wiktionary.org २०:०२, १६ सप्टेंबर २०१७ (\npa.wikipedia.org १३:३१, १६ डिसेंबर २०१९ (\nwikisource.org ०९:२२, २७ सप्टेंबर २०१७ (\nte.wikipedia.org १४:०१, १० फेब्रुवारी २०१८ (\nwww.wikidata.org १८:५८, २३ ऑक्टोबर २०१७ (\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/13/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-12-02T19:56:49Z", "digest": "sha1:YCDQFVM4IVNTRILTV3XT45X3TVINMQYV", "length": 7487, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पोटाच्या तक्रारी - Majha Paper", "raw_content": "\nपोट चांगले असेल तर माणूस स्वस्थ असतो. पण बरेच वेळा बाहेरचे पदार्थ खाणे, बाहेरचे पाणी पिणे, जास्त पिक लेली फळे खाणे, खराब झालेले अथवा शिळे अन्न आहारात घेणे, पावसाळ्याचे दिवस असतील तरी पोटात दुखण्याच्या तक्रारी बरेच वेळा ऐकायला येतात. पोटात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र योग्य कारण कळले तर त्यावर घरच्याघरीही उपचार करून या पोटदुखीतून सुटका करून घेता येते. असेच कांही उपचार-\n१) पोटात जंतˆ लहान – मुलांमध्ये पोटात जंत होण्याचे प्रमाण अधिक असते. वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी १५ दिवस प्यायला दिल्याने जंताचा नाश होतो. दर सहा महिन्यांनी १५ दिवस असे पाणी द्यावे म्हणजे जंत होत नाहीत.\n२) पोटातील कृमीˆ – पोटात कृमींचा त्रास लहान मुलांप्रमाणेच बर्‍याच वेळा मोठयांनाही होत असतो. यावरही वावडिंग घालून उकळलेले पाणी १५ दिवस पिण्याने उपयोग होतो. दुसरा उपाय म्हणज रोठा सुपारी भांडंभर पाण्यात घालून ते पाणी पाव होईपर्यंत उकळुन काढा करावा.हे पाणी प्यायल्याने कृमींचा नाश होतो.\n३) लहान मुलांचा कफˆ – लहान मुलांत सर्दी होण्याचे प्रमाण अधिक असते व यातूनच खोकला अथवा छातीत कफ भरतो. यावर २० ग्रॅम खोबरेल तेल म्हणजे ३ चमचे खोबरेल तेलात ४ -५ थेंब निलगिरी तेल एकत्र करून नाक, छातीला चोळल्याने कफ कमी होतो.\n४) रक्त वाढीसाठी – ˆआजकाल बर्‍याच जणांना रक्तक्षय म्हणजे ऍनिमियाचा त्रास होत असतो. यावर खजूराच्या ४ˆ-५ बिया १ महिनाभर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.\n५) गॅसेस धरणेˆ – बर्‍याच वेळा वेळी अवेळी जेवण, जड पदार्थांचे सेवन यामुळे पोटात वायू धरतो. शरीराची हालचाल कमी झाल्याने वृध्द व्यक्तीनांही हा त्रास अधिक होतो. त्यावर लिंबू सरबत पिणे उपयुक्त ठरते. तसेच १ भाग मिरे व सहा भाग साखर यांची सुंठवडयासारखी पावडर करून ती थोडी थोडी खावी. हीच पावडर कफ, दम लागणे, ठसका यावरही उपयुक्त ठरते.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\n1 thought on “पोटाच्या तक्रारी”\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maitreegroup.net/2020/06/25/rajapurchi-ganga/", "date_download": "2020-12-02T17:59:52Z", "digest": "sha1:7RBPDL4UTYZEWDL6QIFW4ROCTFK5PUUN", "length": 7119, "nlines": 79, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "RAJAPURCHI GANGA – Maitree Group", "raw_content": "\nरत्नागिरीचा संपूर्ण परिसर अनेक निसर्गनिर्मित आश्चर्यांसाठी प्रसिध्द आहे. आज आपण वाचणार आहोत “राजापूरची गंगा”\nराजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती, त्याचे अवशेष\nआजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. शिवाजी राजाच्या पदस्पर���शाने हे शहर पावन झालेले आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे. राजापूरची गंगा ही\nतर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने रहाते.\nत्याची अख्यायिका अशी सांगण्यात येते कि एक वृद्ध वारकरी पंढरपूरला जाताना इथे आला. आपल्या वयोमानामुळे पुढे जातं येणार नाही असे वाटताच त्याने पांडुरंगाला दावा केला आणि प्रार्थना केली कि मी आता पुढे येऊ शकत नाही तर मला इथेच गंगेचे दर्शन घडव, आणि गंगा प्रकट झाली. अशी अख्यायिका श्री श्रीकांत घुगरे(देवस्थानाचे सचिव) ह्यांच्या कडून ऐकण्यात आली. येथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजे ह्या ठिकाणी येऊन गेल्याची नोंद आहे.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/05/blog-post_29.html", "date_download": "2020-12-02T18:43:56Z", "digest": "sha1:PFJJY7IG3QCEUJVXDJQUO2Y6BVNFUOQM", "length": 15956, "nlines": 171, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: युवा विकास निधीची स्थापना", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nयुवा विकास निधीची स्थापना\nभारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के लोकसंख्या युवकांची आहे. युवकामधील ऊर्जेचा विधायक उपक्रमांसाठी उपयोग करून घेतल्यास त्यातून सक्षम समाजाची संकल्पना अस्तित्वात आणता येणे शक्य आहे. मात्र असे करताना युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे, त्यांना कर्तव्याची जाणीव करून देणे, जागतिक स्तरावरील ज्ञान त्याला उपलब्ध करून देतांना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य युवा धोरण-2012 अंतर्गत या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे आणि युवक कल्याण विषयक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा विकास निधी स्थापन करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे.\nया निधीच्या माध्यमातून युवा आणि युवा संस्थाना कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी आणि या क्षेत्रातील संशोधनासाठी आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे. युवक कल्याण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या प्रतिभासंपन्न युवांना अधिक कार्य करण्याकरिता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विशेष उपक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्था, शासकीय-निमशासकीय विभाग आणि स्थानिक स्वायत्त संस्थांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. युवक कल्याण क्षेत्रात संशोधन किंवा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचे प्रशिक्षण आदी बाबींसाठीदेखील सहकार्य करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.\nराज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे मुंबई संस्था नोंदणी अधिनियम 1950 किंवा विश्वस्त संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणीकृत संस्था आर्थिक साहाय्यास पात्र राहतील. तसेच महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र धारण करणारे 15 ते 35 वयोगटातील युवादेखील आर्थिक साहाय्यास पात्र राहतील.\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अशा स्वरुपाच्या साहाय्यासाठी अर्ज करावा लागेल. क्रीडा संचालनालय या अर्जांची छाननी करून राज्य युवा विकास निधी संनियंत्रण समितीकडे अर्ज मंजूरीसाठी पाठवील. समितीमार्फत सर्वंकष विचार करून अर्ज मंजूर केला जाईल. राज्याचे क्रीडा मंत्री संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तर क्रीडा राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील. समितीत क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अतिरक्त मुख्य सचिव, आयुक्त / संचालक क्रीडा व युवक कल्याण आणि राष्ट्रीय पुरस्कारार्थींचे दोन प्रतिनिधी, सदस्य म्हणून असतील.\nप्रारंभी या निधीसाठी राज्य शासनाचा 25 लक्ष रुपये वाटा राहणार आहे. त्यानंतर दरवर्षी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे. विविध औद्योगिक प्रतिष्ठाने किंवा वाणिज्यिक प्रतिष्ठानांमार्फत स्वेच्छेने देण्यात येणाऱ्या देणग्यांच्या माध्यमात���नही निधीचा स्त्रोत उभारला जाणार आहे. युवा विषयक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रायोजकाच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे.\nयुवा विकास निधीच्या स्थापनेमुळे युवा विषयक उपक्रमांना गती देणे शक्य होणार आहे. युवा पिढीतील प्रतिभेचा शोध घेतांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक उपक्रमांना या निधीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळणार आहे. शिवाय या क्षेत्रात कार्य करणारे युवा आणि विविध संस्था यांनादेखील प्रोत्साहन मिळणार आहे.\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे र��...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nयुवा विकास निधीची स्थापना\nलेखा व कोषागारे संचालनालयात 516 जागा\nभारतीय स्टेट बँकेत सहायक (Clerk) पदाच्या 5199 जागा\nगुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/one-hundread-ninty-two-new-corona-positive-patient-today-aurangabad-news", "date_download": "2020-12-02T19:20:29Z", "digest": "sha1:5B5L7ZDI5C2PC6RF456F22RRPFJO5D4F", "length": 18646, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "औरंगाबादेत आज पुन्हा १९२ रुग्ण बाधित, संसर्गाचा वेग कायम, २ हजार ७५३ रुग्णांवर उपचार - One Hundread Ninty Two New Corona Positive Patient Today Aurangabad News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेत आज पुन्हा १९२ रुग्ण बाधित, संसर्गाचा वेग कायम, २ हजार ७५३ रुग्णांवर उपचार\nऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून आज (ता. १) सकाळीच्या सत्रात १९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात ग्रामीण भागातील ७६ व शहरातील ११६ रुग्ण बाधित झाले आहेत.\nऔरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून आज (ता. १) सकाळीच्या सत्रात १९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात ग्रामीण भागातील ७६ व शहरातील ११६ रुग्ण बाधित झाले आहेत.\nहेही वाचा- बहिणीच्या जीवासाठी ती सहन करायची बलात्कार, एकदा केमिकल कंपनीजवळ त्याने बोलावले अन..\nआज बाधित अहवालानुसार ११५ पुरूष, ७७ महिलाना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत एकूण ५ हजार ७५७ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ७४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विविध लोकांचे घेतलेल्या ८६६ स्वॅबपैकी १९२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\nऔरंगाबाद शहरातील बाधित ११६ रुग्ण (कंसात रुग्णसंख्या)\nफातेमा नगर, हर्सुल (१), जुना बाजार (१), शिवशंकर कॉलनी (२), एन दोन, विठ्ठल नगर (२), न्यू पहाडसिंगपुरा (२), हर्सुल (३), नंदनवन कॉलनी (२),पुंडलिक नगर (३), विवेकानंद नगर (२), विशाल नगर (५), सातारा परिसर (६), एन चार सिडको (१), संजय नगर, मुकुंदवाडी (२), रेणुका नगर (३), सिंधी कॉलनी (१), लक्ष्मी नगर, गारखेडा (१), न्यू हनुमान नगर (४), शिवाजी नगर (९), आंबेडकर नगर (२), विजय नगर (२), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (२), एन अकरा,पवन नगर (१), मुकुंदवाडी (४), एन सहा सिडको (१), जाफर गेट (१), आकाशवाणी परिसर (१),\nहेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम\nउस्मानपुरा (१), जाधववाडी (१), एन दोन, सिडको (२), सातव नगर (१), नूतन कॉलनी (१), टीव्ही सेंटर (१), गारखेडा (४), एम दोन, सिडको (२), सुरेवाडी (५), विष्णू नगर (१), गजानन नगर (१), रायगड नगर, एन नऊ (१), पडेगाव (१), छावणी (१), समर्थ नगर (१), भाग्य नगर (१), हिंदुस्तान आवास (५), उत्तम नगर (३), तानाजी नगर (५), शिवाजी कॉलनी (१), हनुमान नगर (४), कैलास नगर (१), जय भवानी नगर (१), जाधवमंडी (१), स्टेशन रोड परिसर (१), अहिंसा नगर (१), गादिया विहार (१), देवळाई (१), अन्य (२)\nग्रामीण भागातील बाधित ७६ रुग्ण\nहनुमान नगर, वाळूज (२), कन्नड (१), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (२), सिंहगड सो., बजाज नगर (१), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (३), सारा गौरव, बजाज नगर (१), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (४), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (३), क्रांती नगर, बजाज नगर (१), शहापूरगाव, बजाज नगर (१), बजाज नगर (२), वडगाव, शिवाजी चौक, बजाज नगर (२), स्नेहांकित सो., बजाज नगर (१), साईनगर, बजाज नगर (१), रांजणगाव (२), वाळूज महानगर सिडको (१), साऊथ सिटी (४), बीएसएनएल गोडावून, बजाज नगर (१), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (१),\nहेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम\nअयोध्या नगर, बजाज नगर (१), उत्कर्ष सो. बजाज नगर (१), बजाज विहार, बजाज नगर (१), स्वामी सो., बजाज नगर (१), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (१), बजाज नगर (१), रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड (३), नागद तांडा, कन्नड (१), कुंभेफळ (६), फर्श मोहल्ला, खुलताबाद (२), राजीव गांधी, खुलताबाद (१), पाचोड (१), खुलताबाद रोड, फुलंब्री (१), हरिओम नगर, रांजणगाव, गंगापूर (२), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), कान्होबा वाडी, मांजरी (१), अजब नगर, वाळूज (१), दर्गाबेस, वैजापूर (११), पोखरी, वैजापूर (२), बाभूळगाव (१), साकेगाव (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत.\nसुटी झालेले रुग्ण - २७४१\nउपचार घेणारे रुग्ण - २७५३\nएकूण मृत्यू - २६३\nआतापर्यंतचे बाधित - ५७५७\nहेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nमराठवाडा पदवीधरचा आमदार कोण चव्हाण, बोराळकर कि पोकळे\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन...\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nशिक्षकांनो मतदान झाले आता तपासणीला सामोरे जा; अनुदानास पात्र घोषित महाविद्यालयांची होणार तपासणी\nनंदोरी (जि. वर्धा): राज्यातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. 27 नोव्हेंबर 2020 रोजी 20-40 शाळांच्या तपासणीचे पत्र संचालक श्री....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/sixth-victim-corona-beed-district-109-patients-recovered-after-treatment-314889", "date_download": "2020-12-02T18:34:33Z", "digest": "sha1:635H43WCIWCV6OX4JUUDJJZPO3KFH6EU", "length": 14510, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "बीड जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी, १०९ रुग्ण उपचारानंतर बरे - Sixth victim of corona in Beed district, 109 patients recovered after treatment | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबीड जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी, १०९ रुग्ण उपचारानंतर बरे\nतरुणाचा अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. तिघांचे मृत्यू जिल्ह्याबाहेर उपचार घेताना झाले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या १२५ झाली आहे.\nबीड - कोरोना विषाणूच्या संसर्गाने मंगळवारी (ता. ३०) एका २८ वर्षीय तरुणाचा अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. तिघांचे मृत्यू जिल्ह्याबाहेर उपचार घेताना झाले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या १२५ झाली आहे.\nगिरवली (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील तरुणाला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. शुक्रवारी (ता. २६) त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा मंगळवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यातील हा सहावा मृत्यू आहे.\nदरम्यान, नगर जिल्ह्यातील कुटूंब नातेवाईकांकडे आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे आले होते. यातील सात जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले.\nहेही वाचा - बीड क्राईम - जेवण, दारूस नकार, तलवार कत्तीने हल्ला\n१७ मे रोजी यातील वृद्धेचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मातावळी (ता. आष्टी) येथील ३५ वर्षीय मुंबईहून परतलेल्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर जिल्ह्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. तर, केज तालुक्यातील माळेगाव व परळी शहरातील महिलेचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाले. तर, गहुखेल (ता. आष्टी) येथील १५ वर्षीय मुलाचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १२५ कोरोनाग्रस्त आढळले असून यातील १०९ उपचारानंतर बरे झाले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\n��हादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-1st-june-2020-300755", "date_download": "2020-12-02T19:17:40Z", "digest": "sha1:F3TNWRN2UROPAJ3VRKAQO432D22OI3EJ", "length": 15531, "nlines": 302, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०१ जून - Daily Horoscope and Panchang of 1st June 2020 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०१ जून\nसोमवार - ज्येष्ठ शु. १० चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय दु. ०२.४० चंद्रास्त रा.०२.२५ भारतीय सौर ११, शके १९४२.\nसोमवार - ज्येष्ठ शु. १० चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय दु. ०२.४० चंद्रास्त रा.०२.२५ भारतीय सौर ११, शके १९४२.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n१८७२ - ‘चाफा बोलेना’ या कवितेमुळे लोकप्रिय झालेले कवी ‘बी’ यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव नारायण मुरलीधर गुप्ते.\n१९२९ - भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडविणारी महाराष्ट्रातील चित्रपटनिर्मिती संस्था, मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या ‘प्रभात फिल्म कंपनी‘ची कोल्हापूर येथे स्थापना.\n१९३४ - ‘बहु असोत सुंदर संपन्न...’ या प्रसिद्ध महाराष्ट्र गीताचे जनक, नाटककार, वाङ्‌मयसमीक्षक व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे निधन. ‘सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे’ हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह हा मराठीचा बहुमोल वाङ्मयठेवा आहे. ‘भारतीय ज्योतिर्गणित’ या ग्रंथातून ज्योतिर्गणितविषयक व्यासंग प्रतीत होतो.\n१९३८ - नृत्यातील नैपुण्याने व ठसकेबाज अभिनयाने मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीवर अधिराज्य गाजविलेल्या अभिनेत्री लीला गांधी यांचा जन्म. त्यांचे ‘केला इशारा जाता जाता’, ‘पैज’, ‘गोरा कुंभार’, ‘सुशीला’ हे चित्रपट गाजले होते.\n१९९८ - ज्येष्ठ साहित्यिक व दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर यांचे निधन.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमेष : व्यवसायात उत्तम स्थिती. कामे मार्गी लागतील.आर्थिक लाभ होतील.\nवृषभ : आरोग्य चांगले राहील. कर्तृत्त्वाला संधी मिळेल.प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.\nमिथुन : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार नाही. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.\nकर्क : मनोबल वाढेल. लोकांचे सहकार्य मिळेल.प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.\nसिंह : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.\nकन्या : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.\nतुळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.\nवृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.\nधनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.\nमकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.\nकुंभ : आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. हितशत्रुंचा त्रास होण्याची शक्‍यता आहे.\nमीन : तुमचे निर्णय अचूक ठरतील. मुलामुलींची प्रगती होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 डिसेंबर\nपंचांग - बुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 डिसेंबर\nपंचांग - मंगळवार - कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४५, चंद्रास्त सकाळी...\nगुरू, शुक्र अस्‍त असला तरीही यंदा लग्नसराईला ‘नो ब्रेक’\nवावडे (ता. अमळनेर) : कार्तिकी एकादशी व द्वादशी गुरुवारी एकाच दिवशी झाली. तुलसीविवाहानंतर आता लग्नसराईला सुरवात झाली आहे. लग्नाचा पहिला मुहूर्त...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर\nपंचांग - सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 नोव्हेंबर\nपंचांग - रविवार - कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१८, चंद्रास्त सकाळी...\nदिवाळीनंतर लग्न करताय 'हे' आहेत मुहूर्त पण पाळावे लागणार नियम\nनिपाणी : कार्तिकी एकादशी व द्वादशी गुरुवारी काल (ता. २६) एकाच दिवशी झाली. तुलसी विवाहानंतर आजपासून लग्नसराईला सुरवात झाली. लग्नाचा पहिला मुहूर्त...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/category/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-12-02T18:27:09Z", "digest": "sha1:GHPJ64Q2FBBZAVRZTIMYPEFRDVUKOWDR", "length": 14316, "nlines": 137, "source_domain": "newsjalna.com", "title": "अंबड तालुका Archives - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nअंबड पोलीसांनी रवना शिवारातील शेतातुन 71 किलो गांजा केला जप्त.\nबबनराव वाघ, उपसंपादक अंबड प्रतिनिधी अंबड तालुक्यातील रवना शिवारातील गुलाबराव भगवानराव माने यांच्या शेतात कपाशीच्या पिकात गांजाची झाडे लावले असल्याची…\nमहावितरणचा सावळागोंधळ ,अव्वाच्या सव्वा बिले देऊन ग्राहकांची आर्थिक लूट\nबबनराव वाघ,उपसंपादक जामखेड प्रतिनिधी/विशाल भोजने अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील रहिवासी तुळसाबाई राधाकिशन कुंडकर (ग्रा.क्र:520090005743)यांना महावितरण कंपनीने प्रत्येक महिन्याचे विज…\nअंबड तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ\nअंबड शहरात शाळेची घंटा वाजलीच नाही विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाही विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाही अनिल भालेकर/अंबड जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कोरोना महामारी मुळे गेली…\nश्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न\nअनिल भालेकर/अंबड अंबड दिनांक 17 सप्टेंबर श्रीमती. चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल येथे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून…\nमार्डी ग्रामस्थांचे वीज जोडणी बाबत महावितरणला साकडे\nअनिल भालेकर/अंबड दि १४ अंबड शहरापासून जवळच असणाऱ्या मार्डी ग्रामस्थांना विद्युत पुरवठा च्या अनियमिततेबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.…\nकोरोनामुळे स्कूल व्हॅन चालक आर्थिक संकटात …\nअनिल भालेकर/अंबड दि ११ चीन देशापासून सुरु झालेल्या कोरोना महामारी मुळे सर्व जग चाचपडत आहे. भारत देशालाही याची बरीच मोठी…\nअंबडमध्ये मास्क सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांकडुन २८ हजाराचा दंड वसूल\nअंबड / प्रतिनिधी दि ९ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरातील वाढती गर्दी व सर्रास होणारी नियमांची पायमल्ली याबाबत तीन वेगवेगळ्या…\nसरकारने खाजगी कोचिंग क्लासेस संचालक व शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवावे\nजामखेड/विशाल भोजने दि ८ जगात सर्वत्र कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावाने अनेक उद्योग कोलमडून गेले आहे मागील एक महिन्यात सर्व उद्योग…\n..त्या वेब सिरीजचे प्रक्षेपण थांबवुन कारवाई करण्याची अंबडमध्ये मागणी\nअंबड/अनिल भालेकर दि ८ बालाजी टेलिफिल्म ची निर्माती दिग्दर्शक एकता कपूरच्या घाणेरडे वेब सीरिजमध्ये (वर्जिन भास्कर. सिजन 2) ही वेब…\nअंबड तालुक्यात एकाच दिवशी आढळले ह्या गावात २३ रुग्ण पॉझिटिव्ह\nन्यूज जालना लाइव्ह (ब्युरो दि ५ सप्टेंबर ) जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या…\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केल�� अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/corona-not-natural-virus-china-hiding-truth-says-dr-li-meng-5667", "date_download": "2020-12-02T20:05:04Z", "digest": "sha1:NKDPLTEUVH6753CMBXOP6D6KYYXC7X53", "length": 13249, "nlines": 130, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "'कोरोना नैसर्गिक नसून सत्य लपवण्यासाठी चीनकडून मासळी बाजाराचा वापर' | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 3 डिसेंबर 2020 e-paper\n'कोरोना नैसर्गिक नसून सत्य लपवण्यासाठी चीनकडून मासळी बाजाराचा वापर'\n'कोरोना नैसर्गिक नसून सत्य लपवण्यासाठी चीनकडून मासळी बाजाराचा वापर'\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nजगात कोरोनाची लागण सर्वप्रथम चीनमधीव वुहान शहरात झाली आणि नंतर तो जगभरात वेगाने पसरला. यामुळे कोरोना विषणूंची निर्मिती चीननेच जाणीवपूर्वक केली असल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केला तरी चीनने तो फेटाळला होता.\nबीजिंग: चीनमधील वुहानमध्ये सरकारी नियंत्रणाखालील प्रयोगशाळेतच कोरोना विषाणू तयार केले असल्याचा सनसनाटी खुलासा चीनमधील विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यान यांनी केला. तसेच, या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांच्याकडे शास्त्रीय पुरावे असल्याचेही ली यांनी सांगितले. या खुलशानंतर चीनवर पुन्हा एकदा सर्व जगाच्या नजरा रोखल्या गेल्या आहेत.\nजगात क��रोनाची लागण सर्वप्रथम चीनमधीव वुहान शहरात झाली आणि नंतर तो जगभरात वेगाने पसरला. यामुळे कोरोना विषणूंची निर्मिती चीननेच जाणीवपूर्वक केली असल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केला तरी चीनने तो फेटाळला होता. दीर्घ काळापासून कोरोनाव्हायरसचा अभ्यास करणाऱ्या डॉ. ली या ‘हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’मध्ये कार्यरत आहेत. कोरोनाच्या साथीला अटकाव करण्यासाठी चीनला अपयश आल्याविरोधात पहिला आवाज ली यांनी उठविला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून त्या याचा अभ्यास करीत आहेत. कोरोनाच्या साथीबद्दल सामान्यांमध्ये जागृती होण्याआधीच या विषाणूंच्या प्रसाराची माहिती चीन सरकारला होती, असा दावाही त्यांनी केला होता.\nविषाणूशास्त्रज्ञ व रोगप्रतिकारशास्त्र असलेल्या डॉ. ली यांना सुरक्षेच्या कारणामुळे अमेरिकेत जाणे भाग पडले. गेल्या शुक्रवारी (ता.११) ‘लूज वुमेन’ या ब्रिटिश चर्चात्मक कार्यक्रमात त्या अज्ञात स्थळावरून सहभागी झाल्या होत्या. त्यात कोरोनाव्हायरवरील त्यांचे संशोधन आणि त्यांच्यापुढील आव्हानांविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले.\nडॉ. ली-मेंग यान म्हणाल्या...\nडिसेंबर व जानेवारीच्या सुरुवातीला आणि नंतर जानेवारीच्या मध्यावर चीनमध्ये आलेल्या नव्या न्यूमोनियावर दोन संशोधने केली\nजागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) सल्लागार असलेल्या त्यांच्या वरिष्ठांना संशोधनातील निष्कर्षांची माहिती दिली\nया संशोधनासंबंधी वाच्यता न करण्यास त्यांना सांगण्यात आले; अन्यथा गायब करण्याची धमकी\nचिनी नववर्षाच्या काळात चीनमधून जगभरात वाहतूक करण्यात आली\nहा विषाणू संसर्गजन्‍य असल्याने व मानवासाठी आणि जागतिक आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने मौन सोडण्याचा निर्णय\nअनेक धमक्या मिळत असूनही सत्य सांगण्याचे धाडस करण्याचे ठरविले. तसे केले नसते तर पश्‍चात्तापाची वेळ आली असती\nअमेरिकेतील प्रसिद्ध चिनी यू ट्यूबरशी १७ जानेवारीला संपर्क साधून हे निष्कर्ष जाहीर\nडॉ. ली यांचे दावे\n१) कोरोना चीनमधील मच्छीबाजारातून पसलेला नाही\n२) सत्य लपविण्यासाठी मासळी बाजाराचा वापर\n३) हा विषाणू नैसर्गिक नाही\n४) कोरोनाची निर्मिती प्रयोगशाळेत जाणीवपूर्वक करण्यात आली\n५) चीन अधिकाऱ्यांना होती माहिती\n६) मानवाकडून मानवात संक्रमण आधीपासून होत आहे\n७) सार्स सीओव्ही-२ हा उच्च संक्रमित विषाणू आहे\n८) या विषाणूवर नियंत्रण न आणल्यास जागतिक साथ येऊ शकते. पण, तरी अधिकारी गप्प बसले\nकोरोनाचे धोके जाहीर करण्याचे ठरविल्यानंतर धमक्या देण्यात आल्या\nली यांच्याविरोधात खोटी माहिती पसरविण्यासाठी काही लोकांना नोकरीवर ठेवण्यात आले आहे\nचिनी विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यान म्हणाल्या की, जीवशास्त्राचे ज्ञान नसले ती विषाणूच्या आकारावरून त्याच्या उत्पत्तीची माहिती मिळू शकते. या विषाणूचा जनुकीय क्रम मानवी बोटांच्या ठशाप्रमाणे आहे. याच्या आधारे हा विषाणू मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होते. विषाणूंचे उच्चाटन करण्यासाठी त्याची निर्मिती कशी झाली हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण आहे. जर चीनने सत्य माहिती उघड केली असती तर आत्तापर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असते.\n..आणि अखेर लस आली; pfizerच्या लशीला मान्यता देत ब्रिटनने घेतला ऐतिहासिक निर्णय\nलंडन - मागील वर्षभरापासून अक्षरश: थैमान घालणाऱ्या कोरोनावर प्रभावी लस...\nकोरोनाचा उगम शोधणारच; जागतिक आरोग्य संघटनेचा निर्धार\nजीनिव्हा: जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य...\nआगामी ट्‌वेंटी-२० विश्वकरंडक भारताऐवजी अमिरातीत\nलाहोर- भारतात २०२१ मध्ये होणारी विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत...\nगोव्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू\nपणजी: राज्यात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे कोरोना...\nगोव्यातील पर्यटन व्यवसायाला मिळणार योग्य दिशा\nसासष्टी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे गोव्याची आर्थिक स्थिती बिकट बनली...\nकोरोना corona virus china सरकार government स्त्री हाँगकाँग hongkong चीन आरोग्य health जीवशास्त्र biology\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/corona-infection-it-engineer-baramati-315056", "date_download": "2020-12-02T18:56:54Z", "digest": "sha1:KZHF36VVN3XFTLZGLTPE4F45HA4DRFLX", "length": 14340, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री; आयटी अभियंत्यास कोरोनाची लागण - Corona infection in IT engineer in Baramati | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री; आयटी अभियंत्यास कोरोनाची लागण\n​आयटी अभियंता असलेला बावीस वर्षांचा युवक 22 जून रोजी काही कामानिमित्त पुण्याला गे��ा होता. तो परतल्यानंतर काही दिवस त्याला कसलीच लक्षणे नव्हती मात्र, दोन तीन दिवसांपासून त्याला सर्दी खोकला असा त्रास सुरु झाल्यानंतर त्याने स्वताः रुई येथे जाऊन तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान त्याच्या जवळच्या व संपर्कात आलेल्या लोकांच्या घशातील द्रावांचे नमुने घेतले जाणार असल्याचे डॉ.सदानंद काळे यांनी सांगितले.\nबारामती : येथील जळोची मधील अर्बनग्राम परिसरातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. कोरोनामुक्त बारामती असलेल्या शहरात आज पुन्हा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nआयटी अभियंता असलेला बावीस वर्षांचा युवक 22 जून रोजी काही कामानिमित्त पुण्याला गेला होता. तो परतल्यानंतर काही दिवस त्याला कसलीच लक्षणे नव्हती मात्र, दोन तीन दिवसांपासून त्याला सर्दी खोकला असा त्रास सुरु झाल्यानंतर त्याने स्वताः रुई येथे जाऊन तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान त्याच्या जवळच्या व संपर्कात आलेल्या लोकांच्या घशातील द्रावांचे नमुने घेतले जाणार असल्याचे डॉ.सदानंद काळे यांनी सांगितले.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nबारामती शहर कोरोनामुक्त झालेले होते मात्र प्रवासामुळे विशेषतः पुणे व मुंबईला प्रवास करुन आल्यानंतर कोरोनाचे निदान होत असल्याचे गेल्या काही रुग्णांच्या तपासणीनंतर निष्पन्न होत आहे. त्या मुळे बारामतीकरांनी अनावश्यक प्रवास टाळावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, गर्दीची ठिकाणे टाळावी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nउत���तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nरेल्वेने पुन्हा एक थांबा काढल्याने नांदगावकर अस्वस्थ; ई-मेल पाठवल्याच्या २४ तासांतच निर्णय\nनांदगाव (नाशिक) : येथील स्थानकावरील थांबे काढून घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या प्रकाराकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी थेट...\nधारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात\nमुंबईः अद्यापी सुरु न झालेल्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य सरकारकडून मंजूर झालेली तब्बल 7200 कोटी...\nअनैतिक संबंधातून कोयत्याने केला हल्ला अन् कोंडले घरात\nइचलकरंजी - अनैतिक संबंधातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नागेश सुरेश यमुल (वय 35, रा. लाखेनगर, जाधव मळा) गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला घरात कोंडून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navinnaukari.in/2020/10/current-affairs-in-marathi-23-october-2020-chalu-ghadamodi.html", "date_download": "2020-12-02T19:21:14Z", "digest": "sha1:3AT6K55IYVB62FNEXPVDRNR7QGCZV7D6", "length": 12265, "nlines": 88, "source_domain": "www.navinnaukari.in", "title": "Current Affairs In Marathi-23 October 2020-Chalu ghadamodi |", "raw_content": "\nनोकरीचे दररोज जलद अपडेटस\nएंटी-सबमरीन वॉरफेयर (ASW) स्टिल्ट कार्वेट ‘आयएनएस कवराट्टी’ विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलात कमीशन करण्यात आला.\nआयुष मंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी नवी दिल्लीतील AIIA (ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद) येथे प्रादेशिक रॉ ड्रग रेपॉजिटरीचे उद्घाटन केले.\nDRDO ने ATGM (अँटी-टँक गाईडेड मिसाईल) नाग ची अंतिम चाचणी केली.\nइलेक्ट्रॉनिक, पर्यटक आणि वैद्यकीय श्रेणी वगळता सर्व विद्यमान व्हिसा पुनर्संचयित केले गेले .\nR&AW प्रमुख सामंत कुमार गोयल यांनी काठमांडूमध्ये नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांची भेट घेतली.\nभारताने आता करोनाच्या लस उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुमारे 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nप्रत्येक नागरिकासाठी या लशीचा खर्च 6 ते 7 डॉलर म्हणजेच 500 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे.\nत्यामुळे सरकारने 130 कोटी जनतेसाठी 7 बिलियन डॉलर म्हणजेच 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nसेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसीचे संचालक रामानन लक्ष्मीनारायण यांचं म्हणण आहे की, “भारत करोनाच्या लशीचा मोठा खरेदीदार असून विक्रेताही आहे. त्यामुळे लस निर्मितीची किंमत कमीही होऊ शकते.”\nभारत सरकारला देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्यासाठी सुमारे 80,000 कोटी रुपयांची गरज लागेल\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.\nचार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाईल.\nहेलिकॉप्टरमधून डागल्या जाणाऱ्या रणगाडाविरोधी मिसाइलची चाचणी केल्यानंतर आज नाग क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.\n19 ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती.\nया क्षेपणास्त्राद्वारे 10 किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो.\nपुढील वर्षी होणारी जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.\nसंयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) हा निर्णय घेतला आहे.\nअभियांत्रिकीसाठीची जेईई मुख्य परीक्षा (प्रवेश परीक्षा) सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच घेतली जाते.\nज्या राज्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल.”\nRBI ने HFC (गृहनिर्माण वित्त कंपन्या) साठी किमान निव्वळ मालकीचा निधी (Net Owned Fund-NOF) आकार 25 कोटी निश्चित केला.\nऔद्योगिक कामगारांसाठी सीपीआय (ग्राहक किंमत निर्देशांक) ची नवीन मालिका 2016 या आधारभूत वर्षासह प्रसिद्ध करण्यात आली .\nअमेरिकेने चीनच्य��� आणखी सहा माध्यम दुकानांना परदेशी मिशन म्हणून नामित केले .\nजी -20 लाचलुचपत प्रतिबंधक कार्य मंडळाची पहिली मंत्रीमंडळ बैठक झाली; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.\nमार्च 2021 मध्ये ढाका-सिलीगुडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची योजना: बांगलादेशचे रेल्वेमंत्री\nलेबनॉनः माजी पंतप्रधान साद अल-हरीरी यांना अध्यक्ष मिशेल आऊन यांनी नवीन पंतप्रधान म्हणून निवडले,\nयुरोपियन युनियन पुरस्कार 2020: सखारोव पुरस्कार बेलारूसच्या विरोधका आणि नेते स्वेतलाना सिकानोव्स्काया यांना देण्यात आला.\n23 ऑक्टोबर 1778 साली कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म झाला.\nसन 23 ऑक्टोबर 1890 साली हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.\n23 ऑक्टोबर 1923 साली श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म झाला.\nसन 23 ऑक्टोबर 1997 साली सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान झाला.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा:\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B8", "date_download": "2020-12-02T19:44:13Z", "digest": "sha1:JMWXAZ64QLE7EC3ZMXETLYGOT6EGAD5B", "length": 6127, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रेग मॅथ्यूस - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nग्रेगोरी रिचर्ड जॉन मॅथ्यूस\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nऑगस्ट ८, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newstide.in/news/marathi/www.loksatta.com/22-nov-2020", "date_download": "2020-12-02T18:58:31Z", "digest": "sha1:PKGABESAXF5UGK4QHIT5GVH2YXYGZYEM", "length": 22551, "nlines": 130, "source_domain": "newstide.in", "title": "https://www.loksatta.com/", "raw_content": "\n राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढलीराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.७५ टक्के\n2020-11-22 21:55:08 : शरद पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले...राज ठाकरेंनी भूमिका बदलल्याशिवाय युती शक्य नाही - पाटील\n2020-11-22 21:32:54 : जनतेच्या नाराजीची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर व्यक्त केली नाराजी; भाजपाची मुख्यमंत्र्यांवर टीकावाढीव वीजबिलाबाबत कुठलेही भाष्य नाही\n2020-11-22 21:10:38 : जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे; हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर नाही - मुख्यमंत्रीअजूनही शाळा उघडू शकू की नाही हे प्रश्नांकित\n2020-11-22 20:54:37 : लस आल्यानंतर ती कशी द्यायची हे अद्याप अधांतरी - मुख्यमंत्रीयासाठी खबरदारी म्हणून त्रिसुत्री पाळा\n2020-11-22 20:32:42 : सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका - मुख्यमंत्रीजनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर\n2020-11-22 19:54:55 : 'या' कलाकाराने सना खान आणि मुफ्ती अनस यांची करुन दिली होती ओळख\n2020-11-22 19:54:55 : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळले - हसन मुश्रीफचंद्रकांत पाटील यांना दोनदा मोठी संधी मिळूनही त्याचा\n2020-11-22 19:32:36 : चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील विधानाचा भाजपाकडून तीव्र निष���धमहेश टिळेकर यांनी कोणतेही सबळ कारण नसताना चंद्रकांत पाटील\n2020-11-22 19:10:42 : प्रियांका चोप्रा ते काजल अगरवाल.. पाहा सेलिब्रिटींच्या मंगळसूत्राची फॅशन\n2020-11-22 19:10:42 : 'या' गोष्टीमुळे काँग्रेसची झाली मरणासन्न अवस्था; गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला दाखवला आरसाकाँग्रेस पक्षाच्या रचनात्मक पुनर्बांधणीची गरज\n2020-11-22 18:32:12 : 'अ सुटेबल बॉय'मधील मंदिर परिसरातील चुंबन दृश्याविरोधात संताप, नेटफ्लिक्सवर बंदीची मागणी\n2020-11-22 18:32:12 : पुन्हा लॉकडाऊन होणार या प्रश्नावर अजित पवार म्हणतात....पुढील आठ ते दहा दिवसातील रुग्ण संख्येचा विचार करून,\n2020-11-22 18:10:55 : अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून महेश टिळेकरांशी वाद घालणारा आरोह वेलणकर आहे तरी कोण\n2020-11-22 18:10:55 : ...तर मुंबई महापालिकेत रिपाइंचा होईल उपमहापौर - रामदास आठवलेशिवसेनेला सध्या झटक्याची गरज आहे.\n2020-11-22 17:54:55 : 'इस्लाम'साठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सनाने निकाहनंतर केली पहिली पोस्ट\n2020-11-22 17:54:55 : नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच राहणार - छगन भुजबळनाशिक जिल्ह्यातही १९ तारखेपासून रुग्णवाढ सुरू झालेली आहे.\n2020-11-22 17:54:55 : कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\n2020-11-22 17:32:46 : ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकेचा बोलबाला; गाठला १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा८५ वर्षे जुनी असलेल्या या बँकेने कायमच भारताला आणि\n2020-11-22 17:32:46 : चंद्रकांत पाटलांचं 'ते' विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी; अजित पवारांचा टोला\n2020-11-22 17:10:44 : चंद्रकांत पाटलांचं 'ते' विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी; अजित पवारांचा टोलाज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी....\n2020-11-22 17:10:44 : आता फक्त ३९ दिवसच राहिलेत; काँग्रेस...\n2020-11-22 16:54:46 : भारतीचे पाच वर्षांपूर्वीचे ड्रग्ज संबंधीत ट्विट पुन्हा चर्चेत, नेटकरी म्हणाले...\n2020-11-22 16:54:46 : पुण्यातील गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असं मला वाटलं - अजित पवारएकदा करोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही. हे मनातून\n2020-11-22 16:32:53 : शेतीमाल विक्रीस पालिकेचा अडथळा खासदार गोपाळ शेट्टी करणार आंदोलन\n2020-11-22 15:55:28 : पाहा मलायकाचा जलवा, घायाळ करणाऱ्या नृत्यअदा\n2020-11-22 15:55:28 : कसबा पेठेत लागला अनोखा वाडा कंदील\n2020-11-22 15:32:48 : भारतात ऑक्सफर्डच्या लशीला इमर्जन्सीमध्ये मिळू शकते मान्यता\n2020-11-22 15:32:48 : कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला न्यायालयीन कोठडी\n2020-11-22 14:54:38 : करोना संकटामुळे २० लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; युनिसेफकडून गंभीर इशाराएका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात\n2020-11-22 14:54:38 : 'ते जबरदस्ती माझ्या व्हॅनमध्ये...', अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्यावर केला मानसिक छळाचा आरोप\n2020-11-22 14:54:38 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार जनतेशी साधणार संवादउद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळयांचे लक्ष....\n2020-11-22 14:10:54 : रात्री मुलीच्या खोलीत सापडल्यानंतर प्रियकराला कुटुंबीयांनी चोपलं, सकाळी जावई बनवलंनेमकं काय घडलं\n2020-11-22 14:10:54 : पितृशोक झालेल्या मोहम्मद सिराजसाठी BCCI अध्यक्षाचा खास संदेश, म्हणाला...सिराजची चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली\n2020-11-22 13:32:55 : आधी देश मग कुटुंब... वडिलांच्या मृत्यूनंतर BCCI ची ऑफर मोहम्मद सिराजने नाकारलीमाझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार गमावला - सिराज\n2020-11-22 13:32:55 : 'ड्रग्ज न घेता कॉमेडी करु शकत नाही का', राजू श्रीवास्तवचा भारती सिंहवर निशाणा\n2020-11-22 13:32:55 : तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचं नाटक; असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोललव जिहाद प्रकरणावरून भाजपाला सुनावलं\n2020-11-22 13:10:33 : नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी\n2020-11-22 12:54:43 : दुसऱ्या लाटेचा धोका, काय आहे स्वदेशी लशीचे स्टेटस, कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली महत्त्वाची माहिती\n2020-11-22 12:54:43 : आईनं किडनी दिल्यानंतरही अभिनेत्रीचा वाचला नाही जीवअभिनेत्रीचे शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी निधन झाले\n2020-11-22 12:32:43 : धोनी दुसरीकडील राग माझ्यावर काढायचा, पण मला फरक नाही पडत - साक्षीनं केला खुलासाव्हिडीओ व्हायरल\n2020-11-22 12:32:43 : राजभवनातील मशीद नमाजासाठी खुली करा; रझा अकादमीचं राज्यपालांना पत्रराजभवनात मशीद नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा\n2020-11-22 12:32:43 : \"चंद्रकांत पाटलांकडून मला कोट्यवधी रुपये...\"; महेश टिळेकर 'भक्तांवर' संतापले\n सुरेश रैना ३४ व्या वाढदिवसाला करणार ३४ शाळांचा कायापालट१० हजार मुलांचा होणार फायदा\n2020-11-22 11:54:37 : बलात्काराचा खोटा आरोप करणं तरुणीला भोवलं; जन्माला आलेल्या बाळामुळे फुटले बिंगडीएनए चाचणी केल्यानंतर समोर आलं सत्य\n2020-11-22 11:33:16 : Video: फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केलेल्या सनाने केला मौलाना मुफ्ती अनसशी निकाह\n2020-11-22 11:33:16 : रोहित पवार म्हणतात, 'या' व्यक्तीसोबत लाँग ड्राइव्हला जायला आवडेलफावल्या वेळेत करतात 'हे' काम\n2020-11-22 10:54:57 : जगतगुरु संत तुकोबांचे देहूतील मंदिरही राहणार बंदकार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर निर्णय\n2020-11-22 10:54:57 : रोहित शर्माला कर्णधार करण्याविरोधात कपिल देव; सांगितलं कारणIND vs Aus :\n2020-11-22 10:54:57 : लग्नाच्या आधीच मोना सिंगने केलं होतं 'एग फ्रिजिंग'; आता आई होण्याची चिंता नाही\n2020-11-22 10:32:55 : करोना मुंबईकरांची चिंता वाढवणार रुग्णसंख्येत चार दिवसांत लक्षणीय वाढदोन दिवसांत हजारांपेक्षा जास्त नागरिक निघाले करोना पॉझिटिव्ह\n2020-11-22 10:10:54 : जगतगुरु संत तुकोबांचे देहूतील मंदिरही राहणार बंदकार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर निर्णय\n2020-11-22 09:54:43 : वयाच्या १०व्या वर्षी लैंगिक शोषणाची बळी ठरली होती गायिका नेही भसीन\n रोहित शर्माचा खुलासारोहित शर्माची निवड न झाल्यामुळे वादंग झाला होता...\n2020-11-22 09:10:47 : विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही; राज्यमंत्री तनपुरे यांची माहिती२३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा होणार सुरू\n2020-11-22 09:10:47 : भारती सिंहच्या अटकेनंतर कपिल शर्मावरून मीम्स व्हायरल\n2020-11-22 08:54:35 : पंतप्रधानांनी एवढं सांगितलं तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल; संजय राऊत यांचा सल्ला\"महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये\"\n2020-11-22 08:54:35 : भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाला एनसीबीकडून अटकभारतीच्या घरातून गांजा जप्त\n2020-11-22 08:32:55 : Marathi Joke : पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच....\n2020-11-22 08:32:55 : पाहा या आठवड्याचं तुमचं राशीभविष्य; काय म्हणतात तारे\n2020-11-22 05:54:38 : पितृशोक असतानाही सिराजचे राष्ट्रहिताला प्राधान्य\n2020-11-22 05:54:38 : दुखापतीमुळे माघारीचा निर्णय माझाच\n2020-11-22 05:54:38 : आयपीएल’मध्ये खेळण्यास खेळाडूंना बंदी घालावीबॉर्डर यांचे क्रिकेट मंडळांना आवाहन\n2020-11-22 05:54:38 : कृषीपंपांची वीज थकबाकी चारपटगेल्या साडेसहा वर्षांतील चढता आलेख\n2020-11-22 05:54:38 : महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी सातशे रुपये किलो\n2020-11-22 05:54:38 : एक पाऊल पुढे; पण..मुळात पोप फ्रान्सिस यांना व्हॅटिकनमधील नोकरशाही मोडीत काढण्यासाठी पोपपदी\n2020-11-22 05:54:38 : डाव मांडियेला : चिरतरुण ब्रिज खेळाडू\n2020-11-22 05:54:38 : मराठा आरक्षणाचा पेच केंद्राने सोडवावा\n2020-11-22 05:54:38 : बेस्टच्या ताफ्यात वाढमार्च २०२२ पर्यंत आणखी २,५०० बसगाडय़ा\n2020-11-22 05:54:38 : ठाकरे-नाईक परिवारातील आर्थिक व्यवहार लपवताहेत\n2020-11-22 02:10:40 : विश्वाचे अंगण : धुक्यातून रम्य पहाटेकडे..\n2020-11-22 02:10:40 : हास्य आणि भाष्य : पर्यटन आणि मिस गाइड\n2020-11-22 01:10:38 : ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’मध्ये ऋजुता दिवेकर यांच्याशी उद्या आहारगप्पा\n2020-11-22 01:10:38 : एम.जे. अ��बर-प्रिया रामाणी यांना तडजोडीची शक्यता आजमावण्याची सूचना\n2020-11-22 01:10:38 : ग्लोबल सिटिझन पुरस्कारासाठी मुंबईच्या तरुणीला नामांकन\n2020-11-22 01:10:38 : किल्ले रायगडसाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून नवा रोप वे उभारणार - खा. संभाजीराजे\n2020-11-22 01:10:38 : मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया आणखी सुलभ\n2020-11-22 00:54:56 : मुंबईच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ\n2020-11-22 00:54:56 : करोना नियंत्रणासाठी निर्णायक कृतीचे मोदी यांचे जागतिक नेत्यांना आवाहन\n2020-11-22 00:54:56 : सर्वासाठी रेल्वे आणखी विलंबाने\n2020-11-22 00:54:56 : स्पर्धा परीक्षांविषयी आज ऑनलाइन मार्गदर्शन\n2020-11-22 00:54:56 : देशातील करोनामुक्तांचे प्रमाण ९३.६७ टक्क्यांवर\n2020-11-22 00:54:56 : विशेष : आत्मनिर्भरतेच्या रथाला सिंगापुरी घोडे\n2020-11-22 00:54:56 : पिंपरी-चिंचवड, पुण्यातील शाळा तूर्त बंदच\n2020-11-22 00:54:56 : पालिका कर्मचाऱ्यांची आता चेहरा दाखवून हजेरी\n2020-11-22 00:54:56 : राष्ट्रीय उद्यानात आज आणखी एका वाघिणीचे आगमन\n2020-11-22 00:54:56 : शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात\n2020-11-22 00:54:56 : ..म्हणून खासगी रुग्णालयांकडून भरमसाट शुल्कआकारणी\n2020-11-22 00:54:56 : आजचे राशीभविष्य, रविवार, २२ नोव्हेंबर २०२०\n2020-11-22 00:54:56 : मराठा विद्यार्थ्यांला आर्थिक दुर्बल गटातून प्रवेश\n2020-11-22 00:33:00 : ‘सामाजिक न्याय’मधील अधिकाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/photos/all/kolhapur-flood-situation-danger-1-1815752", "date_download": "2020-12-02T19:11:40Z", "digest": "sha1:MD5CAXIL3MEPAWCTLQUKRQU6W6GHS7L6", "length": 20237, "nlines": 274, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "kolhapur flood situation danger 1, All Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nPHOTO: कोल्हापूर जलमय; बचावकार्य युध्दपातळीवर\nHT मराठी टीम , कोल्हापूर\nसंपूर्ण कोल्हापूर शहराला पूराच्या पाण्याने विळखा घातला आहे. कोल्हापूर श��रातील घरं, इमारती, बाजारपेठा, पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)\nपूरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी गाड्या थांबल्या आहेत. लांबपर्यंत ना रस्ते, ना घरं दिसत आहे. संपूर्ण कोल्हापूर जलमय झाले आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)\nकोल्हापूर शहराच्या मध्यभागापर्यंत पूराचे पाणी आले आहे. रस्ते आहेत की नदी हेच काही कळेना. स्थानिकांच्या घरामध्ये पूराचे पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)\nएनडीआरएफच्या जवानांकडून पूरामध्ये अडकलेल्या महिला, लहान मुलं, वयोवृध्द यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)\nपूरामध्ये अडकलेल्या आजींची एनडीआरएफच्या जवानांनी सुटका केली. त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)\nकोल्हापूरच्या महापूराने रुद्रावतार धारण केला आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पूरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. (छाया सौजन्य : अनिल वेल्हाळ/ शिवम बोधे/ हिंदुस्थान टाइम्स)\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nलष्करी जवानांच्या मदतीने कोल्हापूर, सांगलीत बचावकार्याला वेग\nआता राहीचं एकच लक्ष्य\nPHOTO: कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती गंभीर\n... हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार आहे\nराधानगरी धरणाचे ५ दरवाजे उघडले\nMarathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हालाफेसबुकवर लाईक करा आणिट्विटरवर फॉलो करा.\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nPhotos : रमझानवर कोरोनचं सावट\nPHOTOS : पत्रकरांचीही आरोग्य तपासणी\nPHOTOS : रंगीबेरंगी ट्युलिप फुलांनी सजलं नंदनवन\nलॉकडाऊनमुळे मुंबईतल्या जागतिक व���रसा स्थळांवर शुकशुकाट\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/827128", "date_download": "2020-12-02T19:41:13Z", "digest": "sha1:KUQLJH2YTUC5GCQ232HEO5YQIUPKTKES", "length": 2503, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांम���ील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म (संपादन)\n२०:५७, १० ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१८:२३, १९ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\n२०:५७, १० ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/832474", "date_download": "2020-12-02T19:38:49Z", "digest": "sha1:QXDHAOBWTXEHNEW2LMUIBUPCRFK6IIQ6", "length": 2171, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:३०, १७ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.4.3) (सांगकाम्याने वाढविले: kk:954 жыл\n१९:५०, २६ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:954 ел)\n०८:३०, १७ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSz-iwbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.4.3) (सांगकाम्याने वाढविले: kk:954 жыл)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/spot-fixing-was-offered-world-cup-match-against-india-says-akmal-126219", "date_download": "2020-12-02T19:40:31Z", "digest": "sha1:UI6IQFQ5VQN2JTPOC52NFF2VUPXBHNXO", "length": 14070, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "भारताविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यात स्पॉट फिक्‍सिंगची ऑफर होती - अकमल - Spot fixing was offered in the World Cup match against India says Akmal | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nभारताविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यात स्पॉट फिक्‍सिंगची ऑफर होती - अकमल\nऑस्ट्रेलियात 2015 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात स्पॉट फिक्‍सिंग करण्याची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, अस गौप्यस्पोट पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलने केला, परंतु त्याच वेळी हा प्रकार का उघडकीस केला नाही, याची विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस पाक मंडळाने अकलमला पाठवली आहे.\nकराची - ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात स्पॉट फिक्‍सिंग करण्याची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, अस गौप्यस्पोट पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलने केला, परंतु ���्याच वेळी हा प्रकार का उघडकीस केला नाही, याची विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस पाक मंडळाने अकलमला पाठवली आहे.\nऍडलेड येथे झालेला तो सामना भारताने 76 धावांनी जिंकला होता. विराट कोहलीने 107 धावांची खेळी केली होती. फलंदाजी करताना चेंडू न खेळताच सोडून देण्याचे स्पॉट फिक्‍सिंग करण्यासाठी आपल्याला 2 लाख डॉलर देण्याची ती ऑफर होती, असे उमर अकलनने सामा टीव्हीशी बोलताना सांगितले.\nमाझ्यासाठी हे नवे नव्हते अशा प्रकारच्या अनेक ऑफर अनेकदा आलेल्या होत्या, असेही खळबळजनक विधान अकमलने केले आहे. तो पुढे म्हणतो. प्रामुख्याने भारताविरुद्धच्या सामन्यात अशा ऑफर आलेल्या होत्या. \"तू खेळू नको. सामन्यातून माघार घे, असे मला सांगण्यात येत असे, मी पाक क्रिकेटशी बांधिल आहे त्यामुळे असे कृत्य मी करणार नाही, असे मी त्यांना ठामपणे सांगत असे, असेही स्पष्टीकरण अकमलने दिले आहे.\nअकमलच्या या माहितीची दखल घेत पाक मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला नोटीस पाठवली असून, 27 जूनला आयोगामोर चौकशीसाठी बोलवले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nAUS vs IND 3rd ODI : बदलाचा प्रयोग यशस्वी; अखेर टीम इंडियाचा विजय\nशार्दुल ठाकूरु आणि बुमराहच्या भेदक मार रविंद्र जडेजाने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या विकेटच्या जोरावर अखेर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला...\nछायाचित्र प्रसिद्ध केल्यावरुन चीनने ऑस्ट्रेलियाची माफी मागण्यास दिला स्पष्ट नकार\nबीजिंग - ऑस्ट्रेलियाचा सैनिक अफगाणिस्तानमधील लहान मुलाचा गळा चिरत असल्याचे फेरफार केलेले छायाचित्र प्रसिद्ध केल्यावरुन चीनने ऑस्ट्रेलियाची माफी...\nसर्च-रिसर्च : सोन्याऐवजी लिथिअमसाठी स्पर्धा\nतुमच्या मोबाईल फोनमधील बॅटरी लिथिअम आयन बॅटरी असते, हे तुम्हाला माहिती आहेच. एकविसाच्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संशोधकांना मोबाईल फोन आणि...\nमुलांचे दिव्यांगत्व ओळखून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष ॲप विकसित\nसहा वर्षांपर्यंतच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘एमव्हीबीआर-ईआय’ विशेष ॲप विकसित चेन्नई - भारतात पाच वर्षांच्या दिव्यांग मुलांपैकी ७२ टक्के मुले...\nनवी दिल्ली- करोना व आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे चीनपासून अनेक देश दूर जात आहेत. तेथून भांडवलाचे पलायन होत असून, चीनमध्ये गुंतवणूक केलेल्या पाश्चात्य...\nINDvAUS : अदानींना कर्ज देऊ नका; मॅचदरम्यान मैदानात येऊन तरुणाची बॅनरबाजी\nसिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान वन-डे आणि कसोटी क्रिकेट सामन्यांचा दौरा ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. या दौऱ्यातील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्याला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/11/Dead-infant-case-Villagers-attack-on-staff-negligence-Helwakala-half-naked-movement.html", "date_download": "2020-12-02T19:25:19Z", "digest": "sha1:6DFJXRH2UHC757PRGVYFD6TJVVWEKSYT", "length": 7299, "nlines": 51, "source_domain": "www.sthairya.com", "title": "मृत अर्भकप्रकरण : कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा 'प्रहार'; हेळवाकला अर्धनग्न आंदोलन", "raw_content": "\nHomeसातारामृत अर्भकप्रकरण : कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा 'प्रहार'; हेळवाकला अर्धनग्न आंदोलन\nमृत अर्भकप्रकरण : कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा 'प्रहार'; हेळवाकला अर्धनग्न आंदोलन\nस्थैर्य, कोयनानगर, दि.१९: चार दिवसांच्या स्त्री अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अर्भकाच्या पालकांसह प्रहार संघटनेने हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कालपासून अर्धनग्न आंदोलन सुरू केले.\nकोयना विभागातील नाव गावातील महिलेची घरीच प्रसूती 14 ऑक्‍टोबरपूर्वी झाली. त्यानंतर त्याची आई चार दिवसांनंतर हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराला दाखल झाली. तेथे अर्भकाचा मृत्यू झाला. हेळवाक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने व तेथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यांचे वडील गंगाराम विचारे यांनी न्याय मिळावा, अशी मागणी केली होती.\nत्यावरून प्रहार संघटनेचे कोयना विभाग अध्यक्ष भरत कुऱ्हाडे पीडिताला न्याय मिळावा, यासाठी पत्रव्यवहार करत होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पालक, प्रहार संघटना व कोयना विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हेळवाक प्राथमिक आर��ग्य केंद्रासमोरच ठिय्या मारून अर्धनग्न उपोषणाला सुरवात केली. तालुकाध्यक्ष शुभम उबाळे, मनसेचे समर्थ चव्हाण, सामजिक कार्यकर्ते रवींद्र सपकाळ, रवींद्र कदम, आप्पा चव्हाण, गंगाराम विचारे उपस्थित होते.\nबनावट नोटाप्रकरणी नगर जिल्ह्यातून दोघांना अटक; सातारा एलसीबीची कारवाई\nसंबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली. त्याचा अहवाल आला आहे. बालक स्तनपान करताना गुदमरून मृत झाले. तो प्रकार हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला असला, तरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले नाही.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kelloggchurch.org/die-leugnung-der-auferstehung-eine-historisch-kritische-untersuchung-zu-1-kor-15-biblische-untersuchungen-german-edition-bernhard-sporlein", "date_download": "2020-12-02T18:18:56Z", "digest": "sha1:TG2VSADK6ZRKE3JXPSMGHNKNPNQKN4F5", "length": 25259, "nlines": 146, "source_domain": "kelloggchurch.org", "title": "अर्थविश्व", "raw_content": "\nरूपी, सिटी बँकांचे विलीनीकरण प्रलंबित\nलक्ष्मी विलास-डीबीएस बँकेचे एकत्रीकरण तत्परतेने\nजीडीपीत पहिल्या तिमाहीतून 17.9 टक्के सुधारणेची आशा, आज येऊ शकते जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी\nआपल्या व्यवसायासाठी उद्योगधंद्यात विविध मार्गाने पैसे उभे केले जातात.\nमोटोरोला 5G फोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nमोटोरोला (Motorola) चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो G 5G लॉंच झालाय. युजर्ससाठी हा बजेट 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जातंय.\nऑनलाइन खरेदीवर ग्राहकांना मिळणारे ‘कॅश बॅ��’ घटनाविरोधी\nई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन पोर्टल्सकडून खरेदीवेळी दिले जात असलेले 'कॅश बॅक' घटनाविरोधी आहे, अशी तक्रार अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.\nलक्ष्मी विलास – डीबीएस विलिनीकरण अस्तित्वात\nडीबीएस बँक इंडिया लिमिटेड ही डीबीएस ग्रुप होल्डिंग्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.\nOnePlus Buds मध्ये येत आहे ही अडचण, युजर्स झाले त्रस्त\nचीनची कंपनी वनप्लसच्या एका इयरबड्समध्ये युजर्संना एक समस्या येत असल्याची तक्रार युजर्संनी केली आहे. युजर्स आता या समस्येबद्दल रिपोर्ट करीत आहेत. इयरबड्सच्या डाव्या साइडला आवाज येत नसल्याचे युजर्संचे म्हणणे आहे.\n१ डिसेंबरपासून होतील हे बदल, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान\nआर्थिक फेरउभारी अपेक्षेपेक्षाही मजबूत – दास\nमागणीतील वाढ टिकून राहणे गरजेचे\nदेश मंदीमध्ये गुरफटला ; दुसऱ्या तिमाहीत विकास दरात आणखी घसरण\nसोने-चांदीमध्ये घसरण; सोन्याचा भाव ४८ हजारांखाली घसरला\nकमॉडिटी बाजारात संध्याकाळी झालेल्या नफावसुलीने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळावी. सोने ७०० रुपयांनी घसरले आणि दर ४७८०० रुपयांपर्यंत खाली आला होता.\nरेल्वेची बंपर कमाई; नोव्हेंबरमध्ये मालवाहतुकीतून कमावले १० हजार कोटी\nशेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टीतील तेजीला लागला ब्रेक\nआजच्या सत्रात एनर्जी क्षेत्रात मोठी घसरण झाली. तर रियल्टी क्षेत्रात वाढ झाली. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधरला आणि ४४२५९ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा १३००० अंकांची पातळी ओलांडली होती.\nWhatsAppने आणले नवीन अपडेट, ९ भाषेत मिळणार 'टुगेदर अॅट होम' स्टिकर्स\nWhatsApp नवीन फीचर्स आणण्यात सर्वात पुढे आहे. आपल्या युजर्संची चॅटिंग मजा दुप्पट-तिप्पट व्हावी या उद्देशाने कंपनी वारंवार नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता सुद्धा कंपनीने ९ भाषेत मिळणारे दुगेदर अॅट होम हे नवीन फीचर आणले आहे.\nजिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत\nखासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या युजर्संना जर रोज ३जीबी डेटा हवा असेल तर जिओने वेगवेगळ्या किंमतीचे डेटा प्लान दिले आहेत. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत असून वेगवेगळे बेनिफिट् युजर्संना दिले आहेत.\nदु��ऱ्या तिमाहीतील विकासदराची आज आकडेवारी\n१ डिसेंबरपासून… ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियमही बदलणार; जाणून घ्या\nसोने खरेदी हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.\nमहागाई वाढीने व्याजदर राहू शकतात ‘जैसे थे’, रिझर्व्ह बँकेची 2 डिसेंबरपासून आढावा बैठक\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या दुराग्रहामुळे सहकारी बँका घायकुतीला\nभागधारकांना लाभांश तर नाहीच; भांडवल मिळणेही दुरापास्त; दैनंदिन वादाचे प्रसंग\nसोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव\nWhatsapp वर २०२० मध्ये आले हे टॉप ५ फीचर्स, तुम्ही ट्राय केलेत का\nWhatsapp ने २०२० मध्ये अनेक नवीन फीचर्स आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्संची चॅटिंगची मज्जा दुप्पट झाली आहे. कंपनी नवीन वर्षात आणखी नवे फीचर्स आणणार आहे. २०२० मध्ये कोणकोणते फीचर्स आले ते पाहा.\nअलीबाबा उद्योगसमूहाचे जॅक मा हे चिनी नवउद्यमींचे जागतिक प्रतीक आहेत.\nGDP चे आकडे आज जाहीर होणार, नेमकं काय असेल यात\nजास्तीत जास्त नफा हवाय ; शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे हे आहेत पाच नियम\nएखाद्या उद्योगावर भर देण्याऐवजी विविध स्रोतांमध्ये आपली संसाधने ठेवल्यास पोर्टफोलिओमध्ये समन्वय साधता येईल. बाजारपेठेत तीव्र आर्थिक मंदी, गुंतवणुकदारांच्या भावनांचे चढ-उतार, अनिश्चितता सुरू असताना वैविध्यामुळे कमी कामगिरी करणारे व चांगली कामगिरी करणा-या शेअर्समध्ये समतोल साधला जातो, त्यामुळे खआत्रीशीर परतावे मिळतात.\nMoto G 5G मोबाईल लवकरच लाँच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स\nया फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 6.7 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 750 G प्रोसेसर 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 1 TB पर्यंत मेमरी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे.\nBPCL चे सबसिडाइज्ड LPG ग्राहक इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलयमला ट्रांसफर केले जाणार\nकेंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मधून आपली 100% भागीदारी विकणार आहे. आता सरकारने BPCL च्या सबसिडाइज्ड LPG ग्राहकांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)कडे ट्रांसफर करण्याची योजना आखली आहे. BPCL च्या खरेदीदाराची संभाव्य अडचण दूर करण्यासाठी ग्राहकांच्या हस्तांतरणाची योजना आहे.\nहक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात; रिसेल घरा��मधल्या गुंतवणुकीला वाढती पसंती\nआधुनिक जीवनशैलीत जगणाऱ्या आजच्या नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाच्या घरांबाबतच्या संकल्पना बदलल्या आहेत. प्रकल्प, इमारत आणि विकासक यांच्या पलिकडे जात घराचा आपल्या कुटुंबाला आणि स्वत:ला कसा व किती उपयोग होईल, याचा विचार आजचे ग्राहक करतात. रिसेल घरांना म्हणूनच नोकरदार व व्यावसायिक वर्गाकडून वाढती पसंती मिळत आहे.\nसुप्रीम कोर्टाचा चंदा कोचर यांना झटका ; बँकेने केलेल्या ह्कालपट्टीबाबत हस्तक्षेपास नकार\nअर्थचक्र रुळावर ; जीएसटी कर महसुलाने ओलांडला एक लाख कोटींचा टप्पा\nकरोना रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या अडीच महिन्यांच्या कठोर टाळेबंदीतून अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. अनलॉकमधून बाजारपेठ खुल्या झाल्या असून त्याचे शुभसंकेत दिसून लागले आहेत.\nमहागाई का वाढत आहे तुमच्या बजेटवर त्याचा नेमका कसा परिणाम होतोय\nमालमत्ता खरेदीसाठी ३३,००० कोटींचा प्रस्ताव\nNokia लवकरच लाँच करणार 8 नवे स्मार्टफोन; जाणून घ्या काय असतील फीचर्स\nएकूण 8 नवीन फोन नोकिया लाँच करणार आहे. एकाच फोनचे विविध व्हर्जन यामध्ये आहेत. या फोनमध्ये वायफाय असणार असून 2.4 गीगाहर्ट्ज वायफाय फ्रिक्वेन्सी सपोर्ट असणार आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड go ही सुविधा देखील मिळणार आहे.\nरेडमीचा हा स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत\nशाओमीची सब ब्रँड स्मार्टफोन मेकर कंपनी रेडमीने आपल्या Redmi 9A या स्मार्टफोनच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ केली आहे. या फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे ती २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये. ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत वाढवली नाही.\nऔद्योगिक क्षेत्रांना घरघर; सलग आठव्या महिन्यात कामगिरी खालावली\nया तिमाहीत अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाली, अनेक क्षेत्रांमध्ये 'पुनश्च हरिओम' झाले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपन्यांच्या महसुलात वाढ झाली. याशिवाय डिझेल, ऊर्जा आणि विशेष म्हणजे जीएसटी आदी आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली.\nLPG Gas Cylinder चे नवे दर आजपासून लागू, महागाईमध्ये सामान्यांना दिलासा\nAirtel ची धमाकेदार ऑफर; फ्रीमध्ये मिळतोय 5GB इंटरनेट डेटा, असा घ्या फायदा\nया ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल प्रीपेड 4G सब्सक्रायबरला गुगल प्ले स्टोरवरून Airtel Thanks app चं अपडेटेड वर्जन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर युजरला मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट झाल्याच्या 30 दिवसांच्या आत प्रीपेड मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर करावं लागेल.\nTecno Pova स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार\nभारतात सध्या मेड इन इंडिया स्मार्टफोनची चलती आहे. तसेच विदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण, भारतात स्मार्टफोनचे मोठे मार्केट आहे. आता आणखी एक विदेशी कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.\nखूपच कमी किंमतीत Nokia 2.4 लॉंच, जाणून घ्या फिचर्स\nनोकीया आपला नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात आणलायं.\nReliance Jio लवकरच लाँच करणार 8000 हून कमी किंमतीतील 4G स्मार्टफोन\n8 हजार रुपये किंवा 8 हजारहून कमी किंमतीत हे रिलायन्स जिओ 4G स्मार्टफोन बाजारात आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनसह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री ऍक्सेस, डिस्काउंट्स, वन टाईम स्क्रिन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्ससारख्या ऑफर्सही देणार आहे.\nमारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांच्या वाहनांना अपेक्षेप्रमाणे चांगली मागणी राहिली\n२ सेल्फीचा इनफिनिक्सचा नवा स्मार्टफोन ३ डिसेंबरला भारतात लाँच होणार\nInfinix आपला नवीन स्मार्टफोन infinix zero 8i ला भारतात येत्या ३ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. या फोनला आधीच पाकिस्तानात लाँच करण्यात आले आहे. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे.\nगृहकर्ज खातं कसं बंद करायचं; जाणून घ्या होम लोन बंद करण्याची प्रोसिजर\nगृहकर्ज खातं बंद करण्यासंदर्भातली सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मालमत्तेची मूळ कागदपत्रं ताब्यात घ्या. तसंच साधारणत: एक महिन्यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोअरची कॉपी काढा. तुमचा क्रेडीट रिपोर्टही अपडेट झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या.\n2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव\nगुंतवणुकीला भरती ; करोनाच्या संकटात भारतात ओघ वाढला\nचालू वर्षात आतापर्यंत एकूण १.०६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील गुंतवणुकीशी तुलना करता ती ५,४६० कोटी रुपयांनी अधिक आहे.\nएलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कसे बनले\nवोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान\nVi अर्थात वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांन��� कंपनीने जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्ध ५९८ रुपये आणि ७४९ रुपयांच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. आता युजर्संना या दोन्ही प्लानसाठी जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत.\nलाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का\n‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.\n‘‘काँग्रेस आमच्या शहरास सापत्नभावाची वागणूक देते.\nWhatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर\nWhatsapp कंपनी आपल्या युजर्संसाठी नेहमीच नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने प्रत्येक युजर्ससाठी वेगळे चॅट विंडो सेट करता येवू शकणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-12-02T18:35:03Z", "digest": "sha1:ZVWQC6ES4ZUKGJEDPYA64WP2COUD2OXG", "length": 6706, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "म्हैसूरचे राजतंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nम्हैसूरचे राज्य याच्याशी गल्लत करू नका.\nम्हैसूरचे राज्य (मराठी नामभेद: म्हैसूर संस्थान ; कन्नड: ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನ , मैसुरू संस्थान ; इंग्लिश: Kingdom of Mysore, किंग्डम ऑफ मायसोर) हे दक्षिण भारतातील एक राज्य होते.\n← इ.स. १३९९ – इ.स. १९४७ →\nराष्ट्रप्रमुख पहिला राजा: यदुराय (इ.स. १३९९-१४२३)\nअंतिम राजा: जयचामराज वडियार (इ.स. १९४०-४७)\nपारंपरिक आख्यायिकांनुसार वर्तमान म्हैसूर शहरानजीकच्या प्रदेशात इ.स. १३९९च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले. वडियार घराण्याची सत्ता असलेले हे राज्य प्रारंभिक काळात विजयनगर साम्राज्याच्या मांडलिकत्वाखाली होते. इ.स. १५६५ साली विजयनगर साम्राज्य लयास गेल्यावर हे राज्य सार्वभौम बनले. इ.स.च्या १७व्या शतकात पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार या कर्तबगार राजांच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या राज्याच्या सीमा विस्तारून वर्तमान कर्नाटकाचा दक्षिण भाग व तमिळनाडूचा काही भाग, एवढा भूप्रदेश व्यापून हे राज्य दख्खनेतील एक प्रमुख राज्य बनले. पुढे हैदर अली व त्याचा पुत्र टिपू सुलतान हे वस्तुतः म्हैसूर राज्याचे दलवाई (स���नापती) प्रबळ झाल्यावर वोडेयार घराण्यातील राजांकडे नाममात्र सत्ता उरली. हैदर अली व टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी म्हैसूर राज्याची चार युद्धे झाली. चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू मारला गेल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कंपनी, हैदराबादचा निजाम व मूळचे राजे वडियार यांच्यांत राज्याची वाटणी करून एका प्रकारे म्हैसूर संस्थानाची प्रतिष्ठापना केली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१६ रोजी ०३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/Pooja_Jadhav", "date_download": "2020-12-02T18:32:45Z", "digest": "sha1:VZUBAG3AOMGUJJFOXMQ3ZYKFNCWB3OSQ", "length": 5784, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Pooja Jadhavची वैश्विक खाते माहिती - विकिपीडिया", "raw_content": "\nनोंदणीकृत: १६:४६, १ फेब्रुवारी २०१७ (३ वर्षांपूर्वी)\nजोडलेल्या खात्यांची संख्या: ३७\nbh.wikipedia.org १४:५३, २६ एप्रिल २०१८ (\ndty.wikipedia.org १४:२०, १४ सप्टेंबर २०१८ (\nen.wikipedia.org १७:१७, १ फेब्रुवारी २०१७ (\nen.wikibooks.org २१:५७, २२ ऑक्टोबर २०१९ (\nen.wikisource.org १५:३०, १९ फेब्रुवारी २०१७ (\nen.wikivoyage.org ०९:२९, ३ फेब्रुवारी २०१८ (\ngu.wikisource.org ११:१९, २५ नोव्हेंबर २०१८ (\nhi.wikipedia.org ०९:५२, २२ फेब्रुवारी २०१७ (\nit.wikisource.org १४:०३, ११ सप्टेंबर २०१८ (\nlogin.wikimedia.org १६:४६, १ फेब्रुवारी २०१७ (\nwww.mediawiki.org १६:४६, १ फेब्रुवारी २०१७ (\nmeta.wikimedia.org १६:४६, १ फेब्रुवारी २०१७ (\nmr.wikipedia.org १६:४६, १ फेब्रुवारी २०१७ (\nmr.wikisource.org १२:१७, १९ फेब्रुवारी २०१७ (\nor.wikipedia.org १२:२८, १० डिसेंबर २०१८ (\nor.wikisource.org १०:११, २५ नोव्हेंबर २०१८ (\nwikisource.org १२:१७, १९ फेब्रुवारी २०१७ (\nwww.wikidata.org १५:२०, २५ फेब्रुवारी २०१८ (\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन ��ेलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/unauthorized-buildings/", "date_download": "2020-12-02T18:19:48Z", "digest": "sha1:ZFVVTMUAD2HY6YDCWX7NLNVESYYQUJ46", "length": 9532, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "Unauthorized buildings Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nअनधिकृत इमारतींना मिळणार क्लस्टरचे बूस्टर, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी वाढीव FSI\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - अनधिकृत बांधकामांमुळे शहर बकाल होतात ही परिस्थिती राज्यातील सर्वच शहरात आहे. प्रचलित विकास नियंत्रण निमावलीनुसार त्यांचा पुनर्विकास अशक्य आहे. त्यामुळे लाखो कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र आता त्यांना…\nअनधिकृत इमारती अधिकृत होणार CM ठाकरेंनी दिले मोठ्या निर्णयाचे ‘संकेत’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ठाण्यातील किसननगर येथे देशातील पहिल्या नागरी समूह विकास योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी इमारती अनधिकृत आहेत. पण त्यामध्ये राहणाऱ्या माणसांची मतं अधिकृत आहे. त्या इमारतीमधील…\nKBC च्या १२ सीझनमध्ये अनुपा बनल्या तिसऱ्या करोडपती\nVideo : नेहा कक्करवरून जीजू रोहनप्रीतसोबत भांडला भाऊ टोनी…\nप्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात अनुष्कानं केलं शीर्षासन \n8 महिन्यांच्या आरामानंतर मैदानात उतरला अजय देवगण \nRosie साठी अरबाज खान अन् विवेक ओबेरॉयनं मिळवला हात \nगुजरात उच्च न्यायालयाचा आदेश मास्क न वापरल्याबद्दल कोविड…\nया वर्षी Whatsapp मध्ये अ‍ॅड झाले हे ‘5’ टॉप…\nIOCL नं लॉन्च केलं देशातील पहिलं 100 ऑक्टेन प्रीमियम…\nBAFTA च्या ‘ब्रेकथ्रू इंडिया’च्या उपक्रमाचा…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nस्टार फॉर्म्युला वन रेसर लुईस हॅमिल्टन झाला ‘कोरोना’…\nपाकिस्तानी खेळाडू परवानगी न घेता गेला हॉटेलबाहेर, झाली स्पर्धेतून…\nPimpri : ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्याचा पूर \n बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं, कोणाचाही आधार नसताना तरूणानं…\n धावत्या बसमध्ये घुसला 80 फुट लांबीचा गॅस पाईप, अन् प्रवाशाचं…\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\nFirst Look : ‘आदिपुरुष’नंतर प्रभासच्या आणखी एका सिनेमाची घोषणा K.G.F चे डायरेक्टर प्रशांत नीलच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-nirmala-sitaraman-gave-shocking-answer-about-onion-s-high-rates%C2%A0-8617", "date_download": "2020-12-02T18:05:38Z", "digest": "sha1:I6IFBF3BCDSVWRTHGIAPNRTXA6AIKGH3", "length": 8138, "nlines": 123, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | निर्मला सितारमण यांचं कांदा दरवाढीवर आश्चर्यकारक उत्तर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | निर्मला सितारमण यांचं कांदा दरवाढीवर आश्चर्यकारक उत्तर\nVIDEO | निर्मला सितारमण यांचं कांदा दरवाढीवर आश्चर्यकारक उत्तर\nशुक्रवार, 6 डिसेंबर 2019\nकांद्याच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरूवात केलीय. आत संसदेतही हा मुद्दा गाजला. त्याला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चमत्कारीक उत्तर दिलंय. नेमकं काय उत्तर दिलंय सितारमण यांनी पाहुयात या स्पेशल विश्लेषणातून...\nकांद्याच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरूवात केलीय. आत संसदेतही हा मुद्दा गाजला. त्याला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चमत्कारीक उ��्तर दिलंय. नेमकं काय उत्तर दिलंय सितारमण यांनी पाहुयात या स्पेशल विश्लेषणातून...\nआज लोकसभेत कांद्याचा मुद्दा चर्चेला आला आणि चर्चेतल्या खोचक टोलेबाजीमुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या खास तिरकस शैलीत लोकसभेत कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला.\nसुप्रियाताईंच्या या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन बाईंनी हे अजब तर्कट मांडलंय. त्यांच्या या विधानावरून देशभरात संताप व्यक्त केला जातोय.\nसोशल मीडियावरही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली जातेय. काँग्रेसनेही 'कॅफे निर्मलाताई'च्या नावाने एक मेन्यू ट्विटरवर शेअर केलाय. या मेन्यूतील कांद्याच्या पदार्थांच्या नावातील कांदा आणि लसूण या शब्दांवर काट मारत सीतारामन यांच्यावर निशाणा साधलाय.\nराज्यासह देशात कांद्याच्या दराने शंभरी ओलांडून बराच काळ लोटलाय. आता तर कांदा प्रतिकिलो २०० रुपयांच्या पार जाण्याची शक्यता असूनही केंद्राकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. इजिप्त आणि तुर्कस्तानातून कांदा आयात करूनही देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर अद्यापही चढेच आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांकडून अशी उत्तरं मिळत असतील, तर येत्या काळात कांदा दरवाढीच्या मुद्द्याला राजकीय फोडणी दिली जाणार हे नक्की.\nनिर्मला सीतारामन nirmala sitharaman खासदार सोशल मीडिया शेअर ओला इजिप्त\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/pune-university-revised-timetable-of-final-year-exam-2020/articleshow/78289286.cms", "date_download": "2020-12-02T19:16:29Z", "digest": "sha1:Q5VRHBMF4MEXGU3ANL7PN3TEL4PB7EVS", "length": 12388, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Pune University Final Year Exam 2020 - पुणे विद्यापीठ पदवी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुणे विद्यापीठ पदवी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा कधी, निकाल कधी.... जाणून घ्या.\nपुणे विद्यापीठ पदवी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत घेऊन, निकाल १० नोव्हेंबरपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे, असे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, मौखिक किंवा प्रकल्पाच्या परीक्षा ३० सप्टेंबरपूर्वी घेण्यात येण्याच्या सूचना परिपत्रकामध्ये देण्यात आल्या आहेत.\nपरीक्षा मूल्यमापन व मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी याबाबत परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. यामध्ये परीक्षा पद्धतीबाबत इतर सूचना यापूर्वीच्या परिपत्रकाप्रमाणे ठेवण्यात आल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी नियमित, पुनःपरीक्षार्थी , बॅकलॉग विषयांच्या परीक्षा १३ मार्च २०२० पर्यत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर घेण्यात याव्यात; तसेच अंतिम पूर्व वर्षाच्या पुनःपरीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर घेण्याच्या सूचना डॉ. काकडे यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाइन परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येईल. ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने होणाऱ्या एमसीक्यू बेस्ड परीक्षांसाठी छायांकित प्रत व पुनर्मुल्यांकनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असेही डॉ. काकडे यांनी सांगितले.\nविद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनापूर्वी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी महाविद्यालयामध्ये हेल्पडेस्क तयार करावा. यासोबतच प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय समन्वयकांची नियुक्ती करण्यात यावी; तसेच याबाबतचा स्वतंत्र तपशील महाविद्यालयाच्या वेबसाइटवर जाहीर करण्याची सूचना डॉ. महेश काकडे यांनी केली आहे.\nपुणे विद्यापीठ परीक्षा: हॉलतिकीट उपलब्ध; मॉक टेस्टही होणारपुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCLAT 2020: जरूरी सूचना; तुम्हाला परीक्षा देता येणार की नाही, जाणून घ्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगलहान मुलांना अशा पद्धतीने खाऊ घाला खजूर, मिळतील दुप्पट लाभ\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nधार्मिकतुमच्यासाठी कसा असेल डिसेंबरचा महिना\nमोबाइलअॅमेझॉनवर सेलः लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनवर जबरदस्त डिस्काउंट\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\nदेशआम्ही उपासमारीच्या मार्गावर आहोत; शेतकरी आंदोलनादरम्यान सिद्धू यांचे वक्तव्य\nगुन्हेगारीसाखरपुडा मोडला; उच्चशिक्षित तरुणाने तरुणीची सोशल मीडियावर केली बदनामी\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nगुन्हेगारीनवरीचे केस कापले, डोळ्यांत टाकले फेविक्विक; 'त्याच्या' गर्लफ्रेंडचे कृत्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2020-12-02T19:24:22Z", "digest": "sha1:SS7QQON7N5ZA5WPKBEPHE5DR2Y7I4KCZ", "length": 13438, "nlines": 315, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "संग्रह - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - सोने\nप्रमाणपत्र - सहभाग - भागीदारी - विवाह\nड्रेस्डेन फायली - सोने\nफूटार्क रन - सोने\nकिंगकिलर क्रॉनिकल - सोने\nमध्यम पृथ्वी चांदी आणि कांस्य\nनवीन आणि सर्वोत्कृष्ट विक्रेते\nलाल उदय - सोने\nवादळ संग्रह - सोने\nआपले आणि त्यांचे एक रिंग\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/529833", "date_download": "2020-12-02T19:20:12Z", "digest": "sha1:UU3Y7SNINFR2YT27TTG263LT3ZMXFE4A", "length": 2106, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:०२, ४ मे २०१० ची आवृत्ती\n१० बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ९५४\n२१:५८, १७ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tl:954)\n२२:०२, ४ मे २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: new:सन् ९५४)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/death-young-man-suspicion-being-thief-a301/", "date_download": "2020-12-02T18:31:20Z", "digest": "sha1:7EDZN5CQBCAENWHMCW4KQL46QGTM32SV", "length": 29991, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "चोर असल्याच्या संशयातून केलेल्���ा मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death of a young man on suspicion of being a thief | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\nतब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन\nबॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरज नाही; काँग्रेस नेत्याने शिवसेनेला झापलं\nसंजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल; त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय\n'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला\n\"बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणं विनोदच\"; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल\nBirthday special: सिनेमाच येण्याआधी बोमन इराणी करत होते वेटरची नोकरी, कोरियोग्राफरबरोबर झालेल्या भेटीमुळे बदललेआयुष्य\nअभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आदित्य नारायण म्हणाला- स्वप्न पूर्ण झालं\nसेटवर परतली सनी लिओनी, म्हणतेय सेटवर येण्यासाठी बराच काळ करावी लागली प्रतीक्षा\nPHOTOS: गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो\n'आशिकी' फेम अभिनेते राहुल रॉय यांच्या तब्येतीत सुधारणा, आयसीयूमधून शिफ्ट केले जनरल वॉर्डमध्ये\nयोगींचं मुंबईत येणं शिवसेना मनसेला खटकलं\nराज्यात मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक | Maratha Kranti Morcha | Maharashtra News\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nन्यायाधीशांच्या पत्नी आणि महिला न्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह विधान, माजी न्यायाधीश सीएस कर्णन अटकेत\nIndia vs Australia, 3rd ODI : टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश; हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी लाज वाचवली\n\"पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले\", ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकची अखेर तीन महिन्यांनी जेलमधून सुटका. मुंबई सत्र न्यायालयाकडून 50 हजारांचा जामीन मंजूर. पासपोर्ट तपा���यंत्रणेकडे जमा करण्याचे निर्देश.\nखासदार संभाजीराजे यांची मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक उपस्थित. गिरगाव येथील शारदा मंदिर स्कूल येथे बैठक सुरु.\n ५ हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा फायदा, सरकारही करेल मदत\nचीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही\nतब्बल तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला जामीन मंजूर\nइंग्लंडचा फलंदाज डेविड मलानचा वर्ल्ड रेकॉर्ड; ट्वेंटी-20 इतिहासात नोंदवली भारी कामगिरी\nVivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर\nअसहाय्य विधवा महिलेवर बलात्कार, नंतर मुलीचाही केला विनयभंग; नराधम आरोग्य अधिकारी अटकेत\n\"आंदोलन करणारे अनेकजण शेतकरी वाटत नाही\"; केंद्रीय मंत्र्यांचं विधान\nकेरळ : सभागृहाचे अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन यांनी अर्थमंत्री थॉमस इसाक यांच्याविरोधात काँग्रेसने दिलली विशेषाधिकार उल्लंघन नोटीस समितीकडे पाठविली.\nयवतमाळ: बियाणे कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या\nभाईंदरच्या माजी भाजपा नगरसेवकाच्या अनधिकृत लॉज व बारला पहाटे आग लागली होती.\nन्यायाधीशांच्या पत्नी आणि महिला न्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह विधान, माजी न्यायाधीश सीएस कर्णन अटकेत\nIndia vs Australia, 3rd ODI : टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश; हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी लाज वाचवली\n\"पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले\", ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकची अखेर तीन महिन्यांनी जेलमधून सुटका. मुंबई सत्र न्यायालयाकडून 50 हजारांचा जामीन मंजूर. पासपोर्ट तपासयंत्रणेकडे जमा करण्याचे निर्देश.\nखासदार संभाजीराजे यांची मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक उपस्थित. गिरगाव येथील शारदा मंदिर स्कूल येथे बैठक सुरु.\n ५ हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा फायदा, सरकारही करेल मदत\nचीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही\nतब्बल तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला जामीन मंजूर\nइंग्लंडचा फलंदाज डेविड मलानचा वर्ल्ड रेकॉर्ड; ट्वेंटी-20 इ��िहासात नोंदवली भारी कामगिरी\nVivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर\nअसहाय्य विधवा महिलेवर बलात्कार, नंतर मुलीचाही केला विनयभंग; नराधम आरोग्य अधिकारी अटकेत\n\"आंदोलन करणारे अनेकजण शेतकरी वाटत नाही\"; केंद्रीय मंत्र्यांचं विधान\nकेरळ : सभागृहाचे अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन यांनी अर्थमंत्री थॉमस इसाक यांच्याविरोधात काँग्रेसने दिलली विशेषाधिकार उल्लंघन नोटीस समितीकडे पाठविली.\nयवतमाळ: बियाणे कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या\nभाईंदरच्या माजी भाजपा नगरसेवकाच्या अनधिकृत लॉज व बारला पहाटे आग लागली होती.\nAll post in लाइव न्यूज़\nचोर असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू\nCrime News : मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव माजिद साजिद अली (२३) असे असून ताे वडाळा येथील विजयनगर परिसरात वास्तव्यास हाेता.\nचोर असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू\nमुंबई : चोर असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी वाडीबंदर परिसरात घडली. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्ह्याची उकल करून, पालिकेच्या दोन कंत्राटी सुरक्षारक्षकांना अटक केली. मंगेश कोडर (३५) आणि सूरज बोलके (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.\nमारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव माजिद साजिद अली (२३) असे असून ताे वडाळा येथील विजयनगर परिसरात वास्तव्यास हाेता. रविवारी पहाटे साडेचार ते साडेसातच्या सुमारास माजिद येथील कार्यालयाबाहेर संशयास्पदरीत्या फिरत असल्याने सुरक्षारक्षक बोलके आणि कोडर यांनी त्याला हटकले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दाेघांनी माजिदला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घांनी विरारचे घर गाठले. मात्र, पाेलिसांनी तपासाअंती सर्व प्रकरणाचा उलगडा करून आराेपींना अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.\n‘त्या’ दाम्पत्याच्या सुटकेसाठी मुंबई पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू\nसुटे पैसे देण्याच्या नावाने सात लाखांची फसवणूक\nदिवेआगार मंदिर दरोडा हत्याकांडातील फरार अट्टल गुन्हेगारास बेड्या\nनागपुरात कुख्यात गुंडाच्या टोळीत भाई-भतीजावाद\nदिवे आगार गणेश मंदीर गुन्ह्यातील प्रमुख फरार आरोपी येवला पोलिसांकडून चर्तुभूज\nसोशल मीडियावर गुन���हेगारांचे जाळे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून होते फसवणूक\nतब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन\nलॉकडाऊनमध्ये मदतीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार; माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांच्यावर गुन्हा\nबियाणे कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या; पोलिसांच्या श्वानाने काढला मार्ग\nस्कॉर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात; दोन मुलांसह ८ ठार\nडॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येचे गूढ कायम; कार्यालयातील साहित्य पोलिसांच्या ताब्यात\nआजारपणाला कंटाळून सुरक्षारक्षकाची आत्महत्या; आर्थिक चणचणीने होता बेजार\nकेंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करण्यात येत आहे, हा शरद पवार यांचा आरोप योग्य वाटतो का\nयोगींचं मुंबईत येणं शिवसेना मनसेला खटकलं\nराज्यात मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक | Maratha Kranti Morcha | Maharashtra News\nमंत्र्यासोबत डिनरला नकार;थांबवलं विद्याचं शूटिंग\nदेवदूत बनले पोलीस ; मृत्यूच्या जबड्यातून तरुणाला ओढले | Nagpur | Maharashtra Police\nपरमेश्वर अनंत रूपे अनंत वेषे पाहा\nकोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; \"या\" सरकारने घेतला मोठा निर्णय\nतारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, तुम्ही पाहिला का\nचीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही\n ५ हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा फायदा, सरकारही करेल मदत\nPHOTOS: गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\nहॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी\n कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट\nछळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासूला सक्तमजुरीची शिक्षा\nतब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन\nठाण्या��्या मराठमोळ्या गौरीने नेदरलँडमध्ये मारली बाजी, २७ तासांत तयार केले कंदील\nरेखा जरे हत्याकांडातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी\nआम्ही नवी फिल्मसिटी उभारतोय, इतर लोक चिंतेत का; योगी आदित्यनाथ यांचा शिवसेनेला सवाल\n\"पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले\", ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nमास्क न वापरल्यास कोरोना सेंटरमध्ये सेवा करण्याची शिक्षा द्या; कोर्टाने लढवली शक्कल\n ५ हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा फायदा, सरकारही करेल मदत\nतब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन\nचीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/nitish-kumars-party-spokesperson-concedes-defeat-blames-it-on-covid-dmp-82-2324905/", "date_download": "2020-12-02T19:44:06Z", "digest": "sha1:RYIUPMH43CCZN4S6JCF3TGH6JIE7Q6M6", "length": 12095, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nitish Kumars Party Spokesperson Concedes Defeat Blames It On Covid dmp 82 | मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जेडीयूने मान्य केला पराभव | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nमतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जेडीयूने मान्य केला पराभव\nमतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जेडीयूने मान्य केला पराभव\nआरजेडी, तेजस्वी यादवने आमचा पराभव केला नाही तर....\nबिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजपा प्रणीत एनडीए आणि महाआघाडीमधील अंतर बरचं कमी झालं आहे. एनडीए आणि महाआघाडीत अटीतटीची लढत सुरु आहे.\n“लोकांनी जो कौल दिलाय, त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही पण करोना व्हायरसमुळे आम्ही पराभूत झालो आहोत” असे जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के.सी.त्यागी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले. “फक्त करोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत. मागच्या ७० वर्षात बिहारची जी अधोगती झाली, त���याची किंमत आम्ही चुकवतोय” असे जनता दल युनायटेचे नेते के.सी.त्यागी म्हणाले.\nआणखी वाचा- Bihar Election Results : “राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवला ते डुबले”\nभाजपा आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातही एक स्पर्धा होती. सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा जेडीयूपेक्षा बराच पुढे आहे. जेडीयूच्या खराब प्रदर्शनाचा एनडीएला फटका बसला आहे. नितीश कुमार यांनी सलग चौथ्यांदा सत्तेसाठी बिहारच्या जनतेकडे कौल मागितला होता. नितीश कुमार यांना नोकऱ्या, करोना व्हायरसची हाताळणी, स्थलांतरीत मजुरांचे प्रश्न या मुद्यांवरुन जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 कमला हॅरिस यांचा व्हिडीओ ट्विट करत अमृता फडणवीस म्हणाल्या; “लोकशाहीचं…”\n2 तेजस्वींच्या नेतृत्वात बिहारमध्ये मंगलराज सुरू होईल -संजय राऊत\n3 मध्य प्रदेश पोटनिवडणूक निकाल: भाजपा-काँग्रेसमध्ये कोणाची सरशी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत ल��ानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/bjp-nagpur-defeated-gadkari-supporter-in-the-graduate-constituency-abn-97-2324593/", "date_download": "2020-12-02T19:15:44Z", "digest": "sha1:VR5ETUSLQDH3LLPUSIZWDXRF3RBABEZN", "length": 14833, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP Nagpur defeated Gadkari supporter in the graduate constituency abn 97 | नागपूरमध्ये गडकरी यांना पक्षाचा पुन्हा धक्का | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nनागपूरमध्ये गडकरी यांना पक्षाचा पुन्हा धक्का\nनागपूरमध्ये गडकरी यांना पक्षाचा पुन्हा धक्का\n‘पदवीधर’मध्ये समर्थकाला डावलले ; संदीप जोशी यांना संधी\nविधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक प्रा.अनिल सोले यांच्या ऐवजी भाजपने महापौर संदीप जोशी यांना संधी दिल्याने गडकरी यांना हा पक्षांतर्गत मोठा धक्का मानला जातो.\nविधानसभेच्या निवडणुकीत भाजपने गडकरी यांच्या गृहजिल्ह्य़ातच त्यांचे समर्थक चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) आणि सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) या विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारून गडकरी यांचे पंख कापले होते. त्यात आता सोले यांची भर पडली आहे.\nनागपूर पदवीधर मतदारसंघाचे गेले सहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले प्रा. अनिल सोले यांनी पुन्हा उमेदवारी मागितली होती व त्यांच्यासाठी गडकरी आग्रही होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीतही त्यांनी याबाबत सूतोवाच केल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. गडकरी यांनी स्वत: १९८९ ते २०१४ इतक्या प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्याने उमेदवार ठरवताना त्यांचा शब्द पक्षाकडून राखला जाईल, असा अंदाज होता. कारण २०१४ मध्ये गडकरी यांच्यामुळेच सोले यांना या मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. सोले यांची कारकीर्दही उल्लेखनीय होती, शिवाय त्यांनी फॉर्च्यून फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘युथ एम्पॉवरमेन्ट समिट’ आयोजित करून सुशिक्षित तरुणांना र��जगार देण्याचा प्रयत्न केला होता. पक्षाचा एकनिष्ठ ‘स्वयंसेवक’ अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे पक्षातून त्यांना आव्हान दिले जाईल, असे चित्र नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या प्रथेप्रमाणे निवडणुकीचा उमेदवार ठरवताना पक्षाच्या प्रदेश शाखेकडून एकाच नावाची शिफारस दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली जाते. यंदा मात्र या सोले यांच्यासह संदीप जोशी यांचेही नाव पाठवण्यात आले. विशेष म्हणजे सोले यांच्यासाठी गडकरी आग्रही असतानाही हे पाऊल उचलण्यात आले.\nजोशी महापौर आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. एक नवा चेहरा त्यांच्या निमित्ताने देण्यात आल्याचा दावा पक्ष वर्तुळातून केला जात असला तरी सोले यांना उमेदवारी नाकारून प्रदेश भाजपने राज्याच्या पक्षीय राजकारणात गडकरींचे महत्त्व कमी झाल्याचे संकेत दिले आहे.\nसंदीप जोशी यांना पक्षाने दिलेली उमेदवारी हा परिवर्तनाचा संकेत आहे. एका तरुण नेतृत्त्वाला संधी मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष हा एक परिवार असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. परिवारात सामूहिक निर्णय होत असतो. गटातटाचा विचार केला जात नाही. त्यामुळे जोशी यांच्याउमेदवारीमुळे कोणाला डावलले किंवा कोणी नाराज आहे, असा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व जण जोशी यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.\n– गिरीश व्यास, प्रवक्ते, आमदार, भारतीय जनता पक्ष\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा\n2 साडेसहा दशकात देशभरातील आठ कोटींहून अधिक घरांची पडझड\n3 ‘सारथी’प्रमाणे ‘महाज्योती’ला स्वायत्तता\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/video-elgar-council-joins-central-and-state-government-investigation-9463", "date_download": "2020-12-02T19:30:32Z", "digest": "sha1:MX4B3J7ZOMSSQFY53XDIX6DQMYAIBU4H", "length": 7566, "nlines": 121, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | एल्गार परिषद तपासावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपली | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | एल्गार परिषद तपासावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपली\nVIDEO | एल्गार परिषद तपासावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपली\nसंजय डाफ, साम टीव्ही, नागपूर\nशुक्रवार, 31 जानेवारी 2020\nएल्गार परिषद आणि त्यानंतर घडलेल्या कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरनं आता केंद्र आणि राज्य़ सरकारमध्ये जुंपलीय. कारण पुणे पोलिसांनी तपासासंबंधी कागदपत्रं द्यायला नकार दिल्यानंतर NIA नं थेट कोर्टात धाव घेतलीय. सोमवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र NIAच्या भूमिकेवर राज्य सरकारनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.\nएल्गार परिषद आणि त्यानंतर घडलेल्या कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरनं आता केंद्र आणि राज्य़ सरकारमध्ये जुंपलीय. कारण पुणे पोलिसांनी तपासासंबंधी कागदपत्रं द्यायला नकार दिल्य���नंतर NIA नं थेट कोर्टात धाव घेतलीय. सोमवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र NIAच्या भूमिकेवर राज्य सरकारनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.\nकोरेगाव भीमा प्रकरणाची SIT चौकशीची मागणी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवारांनी केली, त्यानंतर काहीच तासात या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याची हालचाल केंद्रातून झाली. मात्र NIA कडे तपासाची कागदपत्रं देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिला, पोलिस महासंचालकांची परवानगी घेऊनच NIAला सहकार्य केलं जाईल अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्लांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे NIA नं थेट कोर्टात धाव घेतली.\nएल्गार परिषदेसह भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास करायचा कुणी यावरनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जुंपलीय. मोदी सरकार विरुद्ध ठाकरे सरकार असा उघड उघड संघर्ष सुरु झालाय. त्यामुळे याप्रकरणाचा तपास नेमका करायचा कुणी, यासंबंधी कोर्ट काय निर्णय देतं, यावर तपासाची दिशा ठरणार हे नक्की.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2014/01/blog-post_3717.html", "date_download": "2020-12-02T20:05:59Z", "digest": "sha1:VXW3YAAMJQBIGHLJFRWADUMOSK5MBODZ", "length": 4828, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मनसेचे बॅनर फाडल्याने तनाव", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजमनसेचे बॅनर फाडल्याने तनाव\nमनसेचे बॅनर फाडल्याने तनाव\nलोहारा :रिपोर्टर.. /अज्ञात इसमांनी मनसेचे बॅ\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, धानुरी येथील शिवाजी चौकात काही दिवसांपूर्वीमनसेचे दोन बॅनर लावण्यात आले होते.अज्ञात इसमांनी आठ दिवसांपूर्वीच यातील एक बॅनर फाडले होते.यानंतर पुन्हा शनिवारी रात्री दहा वाजल्यानंतर दुसरे बॅनरही फाडण्यात आल्याचे रविवारी सकाळी निदर्शनास आले.याबाबत प्रशांत आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया घटनेच्या निषेधार्थतालुकाध्यक्षअतुल पवार, बालाजी सुरवसे, गुंडी साळुंके, अभिमान बनकर, गोविंद सूर्यवंशी, अभिजीत जाधव, नागेश संदीकर आदींनी गाव बंदचे आवाहन केले होते\nनर फाडल्याने तालुक्यातील धानुरी गावात रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थरविवारी दिवसभर बंद पाळण्यात आला.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T19:28:56Z", "digest": "sha1:HK2C466ZAVG32GWAHSEE55DSTS7SJYZZ", "length": 2245, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नागेश जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनागेश जोशी (१९१५ - १९५८) हे मराठी नाटककार, गीतकार होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१८ रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/939073", "date_download": "2020-12-02T18:22:28Z", "digest": "sha1:HFEDNUXQ4GAPCBPS7JP7RHJ2IB74X4NP", "length": 2265, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:५९, १८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:800. gads\n१४:५१, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपाद��)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB)\n०२:५९, १८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:800. gads)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/529538", "date_download": "2020-12-02T19:31:06Z", "digest": "sha1:NBZHKRNYNKNCOVT4BOONHWN6RAFVFWGL", "length": 2106, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:४१, ४ मे २०१० ची आवृत्ती\n१० बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ८००\n१२:०६, १८ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tl:800)\n०४:४१, ४ मे २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: new:सन् ८००)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1670_dhangar-vadhu-var-suchak-mandal-in-pune.html", "date_download": "2020-12-02T18:39:10Z", "digest": "sha1:WDV4CTFKOBHFV5UTGZXHBT255ASJP4JM", "length": 3438, "nlines": 57, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "dhangar vadhu var suchak mandal in pune", "raw_content": "\nवय: 22 वर्षे वजन : 52 किलो\nउंची : 5 फुट 7 इंच\nमोबाईल नंबर : 9313178***\nव्हाट्सअँप नंबर : 7297675***\nपत्ता: ********** अपार्टमेंट ज्ञानेश्वर नगर, शेवगाव, महाराष्ट्र - 414502\nउच्च शिक्षण: बी. एस्सी. (नर्सिंग)\nकॉलेज : कै.आबासाहेब काकडे कला महाविद्यालय, बोधेगाव, ता. शेवगाव, महाराष्ट्र - 414502\nशाळा: आबासाहेब काकडे हायस्कूल, शिवनगर, भारस्करवाडी, शेवगाव, महाराष्ट्र - 414502\nमिळकतीचे साधन : खाजगी कंपनीत नोकरी\nफॅमिली स्टेटस: मिडल क्लास\nकौटुंबिक प्रकार: जॉईंट फॅमिली\nवडील: एम. एस. इ. बी. मध्ये इंजिनिअर\nभाऊ: 2 भाऊ अविवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू व्हिलर लायसन्स\nट्रॅव्हलिंग करणे बागकाम करणे\nइंग्लीश चित्रपट /स्पोर्टस पाहणे.\nवय: 26 ते 30 वर्षे\nवैवाहिक स्थिती: कधीही विवाहित नाही\nवार्षिक उत्पन्न: 4 लाख ते 6 लाख\nवार्षिक उत्पन्न: बिजनेस/गव्हर्नमेंट ऑफिसर/इंजिनिअर\nधर्म / जात: हिंदु/हिंदु इतर जाती\nस्थायिक: महाराष्ट्रात राज्य/महाराष्ट्र राज्याच्या ब���हेरील/यु. एस./पुणे/मुंबई\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/nashik/", "date_download": "2020-12-02T18:30:33Z", "digest": "sha1:N7C5FWWG625HQEWUL3K45G5XVCY3WPBS", "length": 9955, "nlines": 149, "source_domain": "mahanmk.com", "title": "Nashik Recruitment 2020 Nashik Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nनाशिक येथील जाहिराती - Nashik Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Nashik: नाशिक येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nसंघ लोकसेवा [UPSC CISF] आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या २३ जागा\nअंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२०\nभारतीय रेल्वे [Indian Railway] मध्ये सहाय्यक प्रोग्रामर पदांच्या १६ जागा\nअंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२१\nनामको बँक [Namco Bank] नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०२०\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये सहाय्यक कमांडंट पदांच्या १२ जागा\nअंतिम दिनांक : २७ डिसेंबर २०२०\nभारतीय क्रीडा प्राधिकरण [SAI] मध्ये विविध पदांच्या १०+ जागा\nअंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोगामार्फत [SSC] विविध पदांच्या ५००० जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nभारतीय हवाई दल [AFCAT] मध्ये विविध पदांच्या २३५ जागा\nअंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२०\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२०\nराइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : १६ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३६ जागा\nअंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२०\nबँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२०\nभारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या ३२ जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nकॅन फिन होम लिमिटेड [Can Fin Homes Limited] मध्ये ज्युनियर ऑफिसर पदांच्या ५० जागा\nअंतिम दिनांक : ०२ डिसेंबर २०२०\nराइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये विविध पदांच्या १७० जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : ०३ डिसेंबर २०२०\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४९३ जागा\nअंतिम दिनांक : ०३ जानेवारी २०२१\nभारतीय विमानतळ प्राधिकरण [AAI] मध्ये विविध पदांच्या ३६८ जागा\nअंतिम दिनांक : १४ जानेवारी २०२१\nस्टेट बँक ऑफ इंडिया [SBI] मध्ये प्रोबेशनरी ऑ���िसर पदांच्या २००० जागा\nअंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२०\nबँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये व्यवसाय प्रमुख पदांच्या ०७ जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nलोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मध्ये विक्री कार्यकारी पदांच्या ३० जागा\nअंतिम दिनांक : ०३ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ५५९ जागा [DAF]\nअंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nनाशिक जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18184", "date_download": "2020-12-02T19:28:59Z", "digest": "sha1:ZE7SDBGFQERFBSYGHNEG4Q27X2D7IKSS", "length": 5970, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "android : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nसुरु सुद्धा न होणारा (Bricked) सॅमसंग एंड्रॉईड फोन मी असा दुरुस्त केला\nऐन लॉकडाऊनच्या काळात सर्व भिस्त फोन आणि इंटरनेटवर असल्याने फोन बंद पडणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. माझ्या भावाचा फोन असाच बंद पडला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मागच्या काही वर्षात वेळोवेळी साठवला गेलेला अतिशय महत्वाचा डेटा त्यात होता. थोडाथोडका नव्��े तर जवळजवळ ६४ गिगाबाईट\nRead more about सुरु सुद्धा न होणारा (Bricked) सॅमसंग एंड्रॉईड फोन मी असा दुरुस्त केला\nॲन्ड्रॉईड वरील रूट आणि इतर माहिती\nया लेखामध्ये मी वरचेवर भर टाकत रहाणार आहे. शक्य तोवर नवीन माहिती मूळ लेखाच्या शेवटीच जोडायचा प्रयत्न करेन. पण जेव्हा ते शक्य नसेल तेव्हा नवीन मजकूर मी ठळक करेन.\nRead more about ॲन्ड्रॉईड वरील रूट आणि इतर माहिती\nॲन्ड्रॉईड ,आयफोन ,विंडोज फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने ईत्यादी\nस्मार्टफोन आता जवळपास सर्वांकडे आहेत.यापैकी अनेकांना फोन रूट करायचे असतात.कस्टम रॉम् टाकायची असते.यासाठी हा धागा काढत आहे.या धाग्यावर खालील विषयांबाबत चर्चा करावी\nफोन रुट कसा करावा\nरुट करन्याचे फायदे तोटे\nरुट करताना येणार्या अडचणी\nकस्टम रॉम कशी टाकावी\nईतर काही ट्रीक्स् आणी टिप्स्.\nRead more about ॲन्ड्रॉईड ,आयफोन ,विंडोज फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने ईत्यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/Permission-for-foreign-students-and-professionals-to-come-to-India-ban-on-tourist-visas-maintained.html", "date_download": "2020-12-02T19:13:32Z", "digest": "sha1:DO5ZBZ462EXRGEGUV5IKRZP53HYF7Q73", "length": 9162, "nlines": 54, "source_domain": "www.sthairya.com", "title": "परदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांना भारतात येण्याची परवानगी, पर्यटकांच्या व्हिसावर बंदी कायम", "raw_content": "\nHomeदेशपरदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांना भारतात येण्याची परवानगी, पर्यटकांच्या व्हिसावर बंदी कायम\nपरदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांना भारतात येण्याची परवानगी, पर्यटकांच्या व्हिसावर बंदी कायम\nस्थैर्य, नवी दिल्ली, दि.२२: व्हिसा बंदीवर सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्डधारकांना व्हिसा मंजूर करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की या व्यतिरिक्त परदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांनाही भारत भेटीसाठी व्हिसा देण्यात येणार आहे. तसेच, सरकारने पर्यटकांच्या व्हिसावरील बंदी कायम ठेवली आहे.\nगृह मंत्रालयाने (एमएचए) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकारने व्हिसा आणि प्रवासावरील निर्बंधामध्ये क्रमवारीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत परदेशी नागरिक भारतात येऊ शकतील आणि भारतीय नागरिक देशाबाहेर जाऊ शकतील. व्यवसाय, परिषद, रोजगार, अभ्यास, संशोधन आणि उपचारांसाठी व्हिसा देण्यात येणार आहे. सर्व प्रवाश्यांना आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागणार आहे.\nपरदेशी लोक वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतील\nगृहमंत्रालयाच्या ताज्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि वैद्यकीय व्हिसांवितिरिक्त सर्व प्रकारचे उपलब्ध व्हिसा त्वरित प्रभावाने पूर्ववत करण्यात आले आहेत. उपचारांसाठी भारतात येणार्‍या परदेशी नागरिकांना अटेंडेटसह वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.\nहवाई आणि समुद्री मार्गाने येऊ शकतील लोक\nज्या कॅटेगिरीला व्हिजा निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे, त्यानुसार लोक हवाई आणि समुद्री रस्त्याने भारतात येऊ शकतील. सरकारने परदेशींना देशात प्रवेश देण्यासाठी निवडक विमानतळ आणि इमिग्रेशन चेक पोस्टला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामध्ये वंदे भारत मिशन, एअर ट्रान्सपोर्ट बबल एरेंजमेंट किंवा शासनाने मंजूर केलेली नॉन शेड्यूल कमर्शियल फ्लाइटचाही समावेश करण्यात आलेला आहे.\nसरकारने 23 मार्चला इंटरनॅशनल फ्लाइट्स बॅन केल्या होत्या\nकोरोना व्हायरसमुळे भारताने 23 मार्चला आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवर प्रतिबंध लावला होता. दरम्यान 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली. कोरोनादरम्यान अडकलेल्या भारतीयांच्या परतीसाठी वंदे भारत मिशन अंतर्गत विशेष उड्डाणे चालवण्यात आली होती. त्याचबरोबर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी नौदलाची जहाजेही तैनात केली गेली. सरकारी वंदे भारत मिशनअंतर्गत कोट्यवधी भारतीय नागरिकांना सात टप्प्यात 50 हून अधिक देशांमधून परत आणले गेले आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थै���्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/19468", "date_download": "2020-12-02T19:40:22Z", "digest": "sha1:6ALRJBTK4HCIISTSI4NIH7NZXQKUCQOH", "length": 45956, "nlines": 169, "source_domain": "bahuvidh.com", "title": "मराठी माणसे अशी का घडली? - रमेश आगाशे - अंक: अंतर्नाद ,मे २०१२ मराठी माणूस नाटकवेडा असतो, तो जाईल तिथे एखादी संस्था स्थापन करुन सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करतो अशी मराठी माणसाची बरीच लक्षणे सांगितली जातात. मात्र तरीही मराठीपण म्हणजे नेमकं काय, असं कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं निश्चित असं काही उत्तर देता येत नाही. शिवाय अनेक गोष्टी काळाच्या ओघात बदलतही असतात. आचार्य अत्रे यांनी 'कऱ्हेचे पाणी'च्या पाचव्या खंडात 'मराठीपण म्हणजे काय' अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे. त्यात इतिहासातले अनेक दाखले देत त्यांनी प्राचिन काळापासून अनेकांनी मराठी लोकांविषयी काय काय लिहून ठेवले आहेत, त्याची रंजक उदाहरणेही दिली आहेत. त्यात त्यांनी न्या.रानडे यांचेही मत दिले आहे. त्यात एक वाक्य असे आहे- 'धर्माचे आग्रही स्वरूप महाराष्ट्रात आढळून येत नाही. धर्माबाबत उदासिनपणा हा या महाराष्ट्राचा विशेष गुण आहे.' रानड्यांनी ह्यांस 'गुण' म्हटले होते हे लक्षात घ्या. आज तशी परिस्थिती राहिली आहे का? मराठीपण म्हणजे नेमकं काय याचा उहापोह करणारा, या महिन्याच्या चिंतन सदरातील हा लेख नुकत्याच साजऱ्या झालेल्या ६० व्या महाराष्ट्र दिनाच्या त्यानिमित्ताने. अंतर्नादच्या 'मे २०१२' च्या अंकात तो प्रसिद्ध झाला होता. ********** मराठीपण म्हणजे नेमके काय, ती टिकवता येणारी गोष्ट आहे, का सतत बदलणारी, आणि ते टिकवायचे असेल तर कसे? मराठीपण हा शब्दच मराठी भाषेशी आणि मराठी भाषकांशी जोडला गेला असल्याने मराठीपण हे केवळ भाषेशी जोडले गेले आहे, का मराठी प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी, मनोवृत्तीशी आणि वागण्याच्या जीवनपद्धतींशी? मला स्वत:��ा असे वाटते, की मराठीऐवजी या मुलखाची भाषा जरी प बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nमराठी माणसे अशी का घडली\nपुनश्च रमेश आगाशे 2020-05-06 06:00:22\nअंक: अंतर्नाद ,मे २०१२\nमराठी माणूस नाटकवेडा असतो, तो जाईल तिथे एखादी संस्था स्थापन करुन सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करतो अशी मराठी माणसाची बरीच लक्षणे सांगितली जातात. मात्र तरीही मराठीपण म्हणजे नेमकं काय, असं कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं निश्चित असं काही उत्तर देता येत नाही. शिवाय अनेक गोष्टी काळाच्या ओघात बदलतही असतात. आचार्य अत्रे यांनी 'कऱ्हेचे पाणी'च्या पाचव्या खंडात 'मराठीपण म्हणजे काय' अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे. त्यात इतिहासातले अनेक दाखले देत त्यांनी प्राचिन काळापासून अनेकांनी मराठी लोकांविषयी काय काय लिहून ठेवले आहेत, त्याची  रंजक उदाहरणेही दिली आहेत. त्यात त्यांनी न्या.रानडे यांचेही मत दिले आहे. त्यात एक वाक्य असे आहे- 'धर्माचे आग्रही स्वरूप महाराष्ट्रात आढळून येत नाही. धर्माबाबत उदासिनपणा हा या महाराष्ट्राचा विशेष गुण आहे.' रानड्यांनी ह्यांस 'गुण' म्हटले होते हे लक्षात घ्या. आज तशी परिस्थिती राहिली आहे का  मराठीपण म्हणजे नेमकं काय  याचा उहापोह करणारा, या महिन्याच्या चिंतन सदरातील हा लेख नुकत्याच साजऱ्या झालेल्या ६० व्या महाराष्ट्र दिनाच्या त्यानिमित्ताने. अंतर्नादच्या  'मे २०१२' च्या अंकात तो प्रसिद्ध झाला होता.\nमराठीपण म्हणजे नेमके काय, ती टिकवता येणारी गोष्ट आहे, का सतत बदलणारी, आणि ते टिकवायचे असेल तर कसे मराठीपण हा शब्दच मराठी भाषेशी आणि मराठी भाषकांशी जोडला गेला असल्याने मराठीपण हे केवळ भाषेशी जोडले गेले आहे, का मराठी प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी, मनोवृत्तीशी आणि वागण्याच्या जीवनपद्धतींशी मराठीपण हा शब्दच मराठी भाषेशी आणि मराठी भाषकांशी जोडला गेला असल्याने मराठीपण हे केवळ भाषेशी जोडले गेले आहे, का मराठी प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी, मनोवृत्तीशी आणि वागण्याच्या जीवनपद्धतींशी मला स्वत:ला असे वाटते, की मराठीऐवजी या मुलखाची भाषा जरी प्राकृत राहिली असती, तरी इथल्या माणसांची वागण्याबोलण्याची, विचार करण्याची पद्धत, स्वभाववैशिष्ट्ये (Regional character) आत्तासारखीच राहिली असती. म्हणजे प��रत्येक प्रदेशातील स्वभाववैशिष्ट्य तिथल्या प्राकृतिक परिस्थितीतून किंवा तिथल्या मातीतून जशी निर्माण होतात, तशी ती मराठी मुलुखातही झाली असतील. त्यामुळे ‘मराठीपण’ या शब्दापेक्षा ‘महाराष्ट्रीयत्व’ हा शब्द जास्त अर्थवाही वाटतो.\nमहाराष्ट्रीयांच्या जडणघडणीला इथली नैसर्गिक-भौगोलिक परिस्थिती जास्त कारणीभूत ठरली आहे, असे म्हणायला जागा आहे. जवळजवळ वीस टक्के भूभाग वैराण, कठीण पाषाणांचे उघडेबोडके डोंगर आणि त्यावरील खुरट्या जंगलांचा. देशावरील एक तृतीयांश भाग सतत दुष्काळी असल्याने अभावग्रस्त. कोकण आणि नागपूरपासून पूर्वेकडचा टापू सोडल्यास पावसाची कमतरता, त्यामुळे नव्वद टक्के शेती कोरडवाहू आणि शेतीचे उत्पन्न उपजीविकेच्या फार पुढे न जाणारे आणि तेही कष्टसाध्य. यामुळे मराठी माणसाने कामाला कधी कमी मानले नाही. शिवाय, त्यातून निर्माण झालेली साधी राहणी, कमी अपेक्षा (लई नाही लई नाही मागणं देवा...), ऐदी श्रीमंतीबद्दल तिटकारा. जीवनसंघर्ष कठीण असल्याने (सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे) आणि त्यासाठीही स्पर्धा करताना टिकून राहण्यासाठी करावी लागणारी कठोर, सरळ स्पष्टोक्ती. जिच्यामध्ये मार्दवाचा किंवा गोडीचा अभाव. सडेतोड स्वाभिमानी वागणूक (कुणाचं फट म्हणून घेणार नाही...) इत्यादी अनेक मराठी स्वभाववैशिष्ट्ये सरळपणे इथल्या साधनसंपत्तीच्या अभावांशी जोडलेली दिसतात. या सर्व महाराष्ट्रीयांच्या अभिव्यक्तीची भाषा मराठी, म्हणून याला मराठीपण म्हणायचे एवढेच.\nमहाराष्ट्रीय स्वभाव इथल्या अर्वाचीन इतिहासाशीही तसाच सशक्तपणे जोडलेला आहे. मराठी तलवारींनी इतिहासात गाजवलेली वीरश्री स्वत:च्या ‘लढवय्ये’ या प्रतिमेच्या रूपाने खोलवर मुरलेली आहे, जी वागण्याबोलण्यात अधूनमधून उचल खात राहते. राष्ट्रकूट आणि यादव राजवटींच्या काळापासूनच अनेक महाराष्ट्रीय हे सैनिकी पेशात होते. जिथे कृषिबहुलता नसते,अशा सर्वच प्रदेशांतील लोकांसाठी हे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन असते. हिमालयाच्या पहाडी क्षेत्रातील डोग्रा, हिमाचली, राजपूत, गढवाली, कुमॉउनी, गोरखा पलटणी हे त्याचेच दृश्य रूप. महाराष्ट्रातही इथल्या बलदंड जातींनी इतिहासकाळात वेळोवेळी नांगर टाकून हातात तलवारी घेतल्याचे इतिहास सांगतो. शिवछत्रपतींनी सोडलेला स्वराज्याचा संकल्प मराठी माणसांच्या ��ौर्यातून आणि ‘मोडेन पण वाकणार नाही.’ या वृत्तीमधूनच साकारला गेला. या शौर्यगाथांच्या आठवणींमुळे मराठी समाजाचा स्वाभिमान एकदम दसपटीने वाढला आणि त्यामुळेच सैनिकी पेशाची परंपरा इथे आजपर्यंत सन्मानाने टिकून आहे. महाराष्ट्रीय अस्मितेचे हे बळकट मूळ सर्वपरिचित असल्याने यावर जास्त बोलायला नको. पण एक काळजी मात्र घ्यायची वेळ आली आहे. इतिहासाच्या अतिरेकी उदात्तीकरणातच रंगून गेल्यामुळे आमच्या अनेक मंडळींची गाडी शिवाजी महाराज टर्मिनसपासून पुढे सरकायलाच तयार नाही.\nइतिहासाबद्दल आणखी थोडे लिहायचा मोह आवरत नाही. मराठी मुलखाबाहेरील स्वाऱ्यांमध्ये जिंकणाऱ्या मराठी बारगिरांनी तेव्हाच्या प्रथेप्रमाणे मोठ्‌या प्रमाणात लूट करून दहशत माजवली. चौथाई सरदेशमुखी करून मुलुखगिरीचा खेळ मांडला गेला, तेव्हा तिथल्या जनतेच्या सुशासनाची जबाबदारी सर्वस्वी अंगाबाहेर टाकून त्यांनी फक्त वसुल्या केल्या. त्यामुळे बंगाल, उत्तर आणि मध्य भारत, राजस्थान इथल्या प्रजेमध्ये मराठे म्हणजे लुटेरे, दरोडेखोर अशी जी वाईट प्रतिमा निर्माण झाली, ती अनेक मराठीजनांच्या गावीही नसते. मूल झोपले नाही, तर बंगाली माता त्याला चूप करायला बोरगी (बारगीर) आला, असा धाक दाखवायच्या. याचा कौतुकास्पद उल्लेख आमच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याचे चांगले स्मरते. पण जिथे मराठी सरदारांनी राज्ये करत वसाहती निर्माण केल्या, त्या ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा वगैरे संस्थानांतील मात्र सुशासनही कौतुकाला पात्र झाले. पानिपतच्या इतिहासाचा उल्लेख केल्याशिवाय मराठी इतिहास पूर्ण होत नाही. अहमदशहा अब्दालीने पंजाब-दिल्ली प्रांतावर केलेल्या अनेक स्वाऱ्यांमध्ये स्थानिक जनतेचा खूप छळ केला. शीख पंथीयांना त्याने विशेष त्रास दिला. अब्दालीचा मुकाबला करताना पानिपतच्या रणांगणावर लाखाहून जास्त मराठी बांगडी फुटली, पण अब्दालीच्या स्वाऱ्या बंद झाल्या. त्यामुळे पंजाबमध्ये मराठी माणसांच्या वीरश्रीचा विशेष गौरव केला आहे.\nमाझ्या केंद्र शासनातील नोकरीमुळे पंजाब व हरियाणात सुमारे २० वर्षे माझे वास्तव्य झाले. त्या दीर्घ वास्तव्यात अनेकदा सरदार मित्रांनी ‘जो मरके हटा वह मऱ्हाटा’ ही मऱ्हाटा शब्दाची व्युत्पत्ती अनेकदा ऐकवली ती पानिपतच्या अनुभवामुळेच आणि हे ऐकताना अनेकदा छाती फुगून गेली. वी���माता जिजाबाई, पंचवीस वर्षेपर्यंत गनिमी सैन्याच्या नेतृत्वाची धुरा वाहणारी ताराबाई, पुण्यशील अहिल्याबाई किंवा वीरांगना लक्ष्मीबाई यांच्यामुळेही मराठी स्त्रीत्वाचा देशात मोठाच गौरव झाला. इतिहासावर बोलायला लागल्यावर आपल्या सर्वांनाच गुंतून पडायला होते. हाही महाराष्ट्रीयांचा एक विशेष (दोष ठरू शकतो असा).\nआता थोडे भाषेबद्दल. मराठी भाषा इतिहासकाळापासून वेळोवेळी बदलत गेली आहे. ज्ञानेश्वरांनी जनसामान्यांना समजण्यासाठी जी रचना केली, ती त्याकाळची सोपी मराठी आजच्या मराठीत मांडल्यावरच आम्हांला नीटपणे समजते. आगरकरांची इंग्रजी शब्दविरहित मराठी आज प्रचलित नाही. मराठी वाङ्‌मयात इंग्रजीमधून आलेले निबंध (Essays), लघुनिबंध, प्रबंध (Thesis), लघुकथा (Short Stories), दीर्घकथा किंवा कादंबऱ्या (Novelets, Novels), संपादकीय (Editorials) इत्यादी भर पडल्याने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. तसे ते इतिहासकालीन उर्दू, पर्शिअन शब्दांची भर पडल्यामुळेही झाले होतेच. मग इंग्रजीमधले हजार एक सर्वांना समजणारे आणि आता सर्रास वापरत असलेले (जसे बटण, टेबल इ.) शब्द बोलण्यात किंवा लिहिण्यात आले, रुळवले तर भ्यायचे कशाला विशेषत: नव्या जगात जे नव्याने तंत्रज्ञान अवतरले किंवा नवे आर्थिक व्यवहार निर्माण झाले, त्यांतील बँकांचे व्यवहार, गुंतवणुकीचे पर्याय, शेअर बाजार, इलेक्ट्रॉनिक माध्यमे इत्यादींमध्ये जिथे सोपे मराठी पर्याय उपलब्ध नाहीत (उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक), तिथे मूळ इंग्रजी शब्द वापरल्याने काय बिघडणार आहे विशेषत: नव्या जगात जे नव्याने तंत्रज्ञान अवतरले किंवा नवे आर्थिक व्यवहार निर्माण झाले, त्यांतील बँकांचे व्यवहार, गुंतवणुकीचे पर्याय, शेअर बाजार, इलेक्ट्रॉनिक माध्यमे इत्यादींमध्ये जिथे सोपे मराठी पर्याय उपलब्ध नाहीत (उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक), तिथे मूळ इंग्रजी शब्द वापरल्याने काय बिघडणार आहे यामुळे रेल्वे स्टेशनला ‘अग्निरथ विश्राम धाम’ किंवा की बोर्ड आणि क्लिकला ‘कळपट्टी’ आणि ‘खटका’ असे शब्द वापरण्याचा अट्टहास कशाला यामुळे रेल्वे स्टेशनला ‘अग्निरथ विश्राम धाम’ किंवा की बोर्ड आणि क्लिकला ‘कळपट्टी’ आणि ‘खटका’ असे शब्द वापरण्याचा अट्टहास कशाला इथे मराठीमध्ये (विशेषत: संस्कृतच्या प्रयोगातून) पर्यायी मराठी शब्द निर्माण करण्याची क्षमता आहे हे जरी मान्य केले, तरी भारतीय ��णि जागतिक पातळीवर मूळ इंग्रजी शब्द वापरल्याने संवाद जास्त सुलभ होणार नाही का इथे मराठीमध्ये (विशेषत: संस्कृतच्या प्रयोगातून) पर्यायी मराठी शब्द निर्माण करण्याची क्षमता आहे हे जरी मान्य केले, तरी भारतीय आणि जागतिक पातळीवर मूळ इंग्रजी शब्द वापरल्याने संवाद जास्त सुलभ होणार नाही का असे हजार एक नवे इंग्रजी शब्द मराठी वाक्यरचनेमध्ये आणि व्याकरणात जर सामावून घेता आले, तर मराठीची हानी न होता ती जास्त समृद्ध बनेल.\nमराठी भाषेला खरा धोका आमच्या नातवंडाच्या पिढीपासून पुढील पिढ्यांसाठी मात्र निश्चितपणे निर्माण झाला आहे, ज्यामुळे मराठी संपू शकते. याचे मुख्य कारण मराठी शाळांच्या जागी धडाधड इंग्लिश माध्यमांच्या शाळा अस्तित्वात येणे हा आहे. याचे लोण आता हळूहळू ग्रामीण भागांपर्यंत पसरत आहे. जेव्हा माझी नातवंडे ‘आजोबा, वेन्सडेला मराठीत बुधवार म्हणतात का गुरुवार’ किंवा ‘एकोणतीस म्हणजे इंग्रजीत किती’ किंवा ‘एकोणतीस म्हणजे इंग्रजीत किती’ असा प्रश्न विचारतात, तेव्हा कपाळावर हात आपोआप जातो. उद्या हे सर्व प्रश्न कदाचित ग्रामीण भागातही विचारले जातील. अशा अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील मास्तरांचे इंग्रजी ज्ञान कितपत खोल, असाही प्रश्न पडतो, मनात येतो. आत्ताच शहरांतील शाळांमधील इंग्रजी शिक्षकांच्या दर्जाविषयी शंका घ्यायला जागा आहे. नाहीतर उद्या मराठीही गेले आणि इंग्रजीचीही आम्ही वाट लावली, असे होईल. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानापाठोपाठ उद्या सर्व इंग्रजी शिक्षण अभियान राबवले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सर्व भारतीयांसाठी हिंदी आणि सर्व जागतिक व्यवहारासाठी आम्हाला इंग्रजी भाषा येणे हे चांगलेच. पण ते करताना मराठीचा नाश होऊ देणारी नीति नको.\nप्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे, हे अनेक तज्ज्ञांनी केव्हाच मान्य केले आहे. आमची पिढी पाचवीपासून पुढे एक विषय म्हणून इंग्रजी शिकली व त्यामुळे आमचे मराठी तर टिकलेच; पण इंग्रजीमुळे - सुरुवातीच्या काही वर्षात सफाईदार इंग्लिश बोलण्याची अडचण सोडता - पुढे काहीच अडचण भासली नाही. कुठलीही भाषा तिच्यात सतत वाचन, लेखन किंवा संभाषणामुळे सहज आत्मसात होते, असे आजवरच्या सर्वच पिढ्यांनी व्यावसायिक किंवा नोकरीच्या काळात अनुभवलेले सत्य आहे. मग आताच पहिल्या वर्गापासून इंग्रजीच्या इतका आग्रह कशासाठी आणि त्यासाठी मराठीचा बळी का\nयुरोप खंडातील सर्व देश व जपान, चीन वगैरे अनेक राष्ट्रे इंग्रजीशिवाय आपली प्रगती चांगली करू शकली नाहीत काय तिथल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमच्याकडे आल्यावर संपर्कापुरतेच तोडकेमोडके इंग्रजी बोलताना आम्ही पाहतोच. शिवाय भाषांतर करण्याचीही सोय असतेच. मग भारतातच इंग्रजी सर्वांनीच शिकण्याचा एवढा आग्रह का, हे समजत नाही. त्यामुळे आमची मातृभाषा टिकवून ठेवण्यासाठी आज आम्हांला आपले शैक्षणिक धोरण तपासून सुधारण्याची खूप गरज आहे. अन्यथा आपली मातृभाषा कल्पनेपेक्षा लवकर संपेल.\nसुरुवातीला महाराष्ट्रीय स्वभावधर्म इथल्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीतून कसा घडत गेला, हे आपण पाहिले. गेल्या पन्नास-साठ वर्षांत इथली भौगोलिक परिस्थिती जरी तीच राहिली असली, तरी राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीमधील बदलांमुळे मराठी माणसांचे भौतिक जीवन बरेच बदलल्यामुळे आमचा स्वभावधर्म बराच बदलत गेला आहे. आमची वाटचाल आता महाराष्ट्रीयत्वाकडून भारतीयत्वाकडे सुरू झाली आहे. त्याविषयी हे शेवटचे निवेदन.\nब्रिटनची एकछत्री सत्ता स्थापन होण्यापूर्वी भारतीय एकत्वाचा पाया धार्मिक, सांस्कृतिक स्वरूपाचा होता. इथे पूर्वी अनेक राजकीय सत्ता एकाच वेळी नांदत असल्याने, राजकीय अंगाने भारत हे एक राष्ट्र, हा विचार काही द्रष्ट्या विचारवंतांपलीकडे फार कुणाला ज्ञात नव्हता. ब्रिटिश सत्तेविरोधात जे दीर्घ स्वातंत्र्ययुद्ध चालू राहिले, त्यामधून हा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचत जाऊन हळूहळू बळकट होत गेला. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच एक विशाल राष्ट्र म्हणून आम्ही उभे राहिलो. महाराष्ट्रीयत्वपलीकडचे, पण त्याहून मोठे असे, आमचे भारतीय व्यक्तिमत्त्व आमच्या मनात ठसण्यास आता सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया अजून चालू आहे. सर्व देशासाठी समान राज्यघटना, समान नागरिकत्वाचे हक्क, समान कायदे, समान प्रशासनिक व्यवस्था, समान विकासाच्या संधी इत्यादींमुळे समान भारतीयत्वाची भावना बळकट होत आहे आणि पुढेही होत राहणार आहे. उपलब्ध राष्ट्रीय निधीची बऱ्यापैकी समन्यायी वाटप होत असल्याने भौगोलिक प्रतिकूलतेमधून मार्ग निघत आहेत.\nदळणवळणाच्या सुलभतेमुळे एका ठिकाणचे जास्त उत्पादन दुसऱ्या ठिकाणी पोहोचू लागले. भारतीय पातळीवरच्या नोक���्या आणि उद्योग व्यापारांच्या संधीमुळे माणसे एक- दुसऱ्या प्रदेशात येऊ-जाऊ लागली आणि दुसऱ्या प्रांतातल्या चांगल्या गोष्टी किंवा शहाणपण पाहू, समजू, शिकू शकली. त्यामुळे प्रांतिक दुराभिमान हळूहळू मावळू लागले. एकाच भारतीयत्वाच्या विशाल तंबूमध्ये आमच्या वेगवेगळ्या प्रादेशिक अस्मितांच्या छत्र्या सामावल्या गेल्याने प्रादेशिक छत्र्यांचे थिटेपण आम्हांला आता जाणवू लागले आहे. त्यामुळे शेवटी सर्वच प्रांतिक अस्मिता बोथट होत जाऊन शेवटी एकाच भारतीय अस्मितेमध्ये त्या विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यामुळे आमचे वेगवेगळे भाषिक-सांस्कृतिक रंग, आमचे सण-समारंभ, यात्रा जर टिकवून ठेवता आल्या तर आमची विविधता टिकेल आणि एकत्वातील तोचतोपणा (मोनॉटॉनी) टाळता येईल. त्यामुळे वेगवेगळ्या अस्मिता जपण्यासाठी नको, पण भाषिक विविधता टिकवण्यासाठी भाषिक संस्कृती टिकवून ठेवायला हवी आणि महाराष्ट्रीयत्वाची भारतीयत्व ही मर्यादाही आम्ही सांभाळायला हवी.\nलेखक : रमेश आगाशे\nअधिकचा दुवा - याच विषयाशी निगडीत  पुनश्चच्या संग्रहातील खालील लेखही अवश्य वाचा.\nमराठी माणूस : प्रतिमा आणि वास्तव - लेखक : अरुण साधू\nमुंबईत मराठी माणसाचं खच्चीकरण झालंय - लेखक: अभय गोखले\nअंतर्नाद , चिंतन , समाजकारण\nसहा कोटी वर्षे जुनी मुंग्यांची संस्कृती\nवाचण्यासारखे अजून काही ...\nदिवाळी अंक येता घरा..\nसंपादकीय | 2 दिवसांपूर्वी\nशंकर साठे | 2 दिवसांपूर्वी\nमाझ्यासारख्या कर्महीन सामान्य पठितांचा वर्गच या देशांत फार आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nप्रतीक्षा रणदिवे | 4 दिवसांपूर्वी\nसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याइतकाच सक्रिय सहभाग होता, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा.\nराजीव तांबे | 4 दिवसांपूर्वी\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\nमुलाखतकार: संध्या टाकसाळे | 6 दिवसांपूर्वी\nतुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे\nपालक आणखी काय काय विकणार\nनमिता धुरी | 7 दिवसांपूर्वी\nइंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय हे कळूनही पालक म्हणतात - “आमची शाळा याला अपवाद आहे”.\nशाळेसाठी काहीतरी संस्मरणीय करा.\n02 Dec 2020 संपादकीय\nदिवाळी अंक य��ता घरा..\n30 Nov 2020 मराठी प्रथम\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\n27 Nov 2020 मराठी प्रथम\nपालक आणखी काय काय विकणार\nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/charge-sheet-filed-in-wasankar-wealth-management-investment-scandal-967910/", "date_download": "2020-12-02T18:17:59Z", "digest": "sha1:PWNBEHXJ26JCKPMVYMAZ3O66WWWZJ6DB", "length": 14069, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कोटय़वधींच्या फसवणूकप्रकरणी वासनकरांच्या विरोधात आरोपपत्र | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकोटय़वधींच्या फसवणूकप्रकरणी वासनकरांच्या विरोधात आरोपपत्र\nकोटय़वधींच्या फसवणूकप्रकरणी वासनकरांच्या विरोधात आरोपपत्र\nकोटय़वधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी अटकेतील मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडच्या तीन संचालकांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने चार हजार पानांचे आरोपपत्र बुधवारी न्यायालयात सादर केले.\nकोटय़वधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी अटकेतील मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडच्या तीन संचालकांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने चार हजार पानांचे आरोपपत्र बुधवारी न्यायालयात सादर केले. मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने जास्त व्याज / परताव्याचे आमिष देऊन हजारो लोकांकडून कोटय़वधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. मुदत संपल्यावरही ही रक्कम मिळत नसल्याने गुंतवणूकदार साशंक झाले. आर्किटेक्ट विवेक अशोक पाठक (रा. लक्ष्मीनगर) यांच्याकडून २ कोटी ७४ लाख ३६ हजार रुपये स्वीकारले, मात्र ते परत दिले नसल्याची तक्रार त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या तक्रारीप्रकरणी प्रशांत जयदेव वासनकर, विनय जयदेव वासनकर, भाग्यश्री वासनकर, अभिजित जयंत चौधरी, कुमुद चौधरी, मैथिली विनय वासनकर हे संचालक तर चंद्रकांत राय, देवदत्त कर्दळे व खापरे हे कर्मचारी आदी नऊ आरोपींविरुद्ध ९ मे रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्याचे कलम तीन व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nडॉ. प्रशांत जयदेव वासनकर (रा. श्रीनाथार्पण, कॉसमॉस टाऊन जयताळा रोड), विनय जयदेव वासनकर (रा. मेरीगोल्ड अपार्टमेंट लक्ष्मीनगर) व अभिजित जयंत चौधरी (रा. प्रसादनगर जयताळा) या तीन संचालकांना २७ जुलैला त्यांच्या घरून अटक करण्यात आली.\nपोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिल रोड, शिवाजीनगर धरमपेठस्थित कंपनीचे कार्यालय तसेच घर आदींसह अनेक ठिकाणी झडती घेऊन बँक व्यवहार पुस्तके, रोख पुस्तके, पावती पुस्तके, ताळेबंद, गुंतवणूक आदी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे आज या आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयात चार हजार पानांचे आरोपपत्र सादर केले. या तीन आरोपींनी ८० कोटी ५७ लाख रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी ये��े क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nई-मेल हॅक करून वाशीतील व्यापाऱ्याची पाच लाखाची फसवणूक\nगॅस एजन्सीत ४० लाखांची अफरातफर, लेखापालाविरुद्ध गुन्हा\nपैसे मिळवून देण्याच्या आमिषाने दोघांची फसवणूक\nखासगी गुप्तहेर सेवेच्या नावाने अनेकांची फसवणूक\nमहिलेला ३१ हजारांना लुबाडणाऱ्यास अटक\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 नवेगाव-नागझिरा व बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्र निश्चितीसाठी मंगळवारी बैठक\n2 युती, आघाडीतील घोळाचा प्रचार साहित्याला फटका\n3 मंगळाची यशस्वी मोहीम नागपूरकरांसाठी अभिमानाची\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/fantastic-curious-but-lengthy-love-story-137207/", "date_download": "2020-12-02T19:41:46Z", "digest": "sha1:3NDJFP7P6ASJUIRBVEFDROLJTRIRSFRT", "length": 17396, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अजब गजब पण लांबलेली प्रेमकहाणी! | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअजब गजब पण लांबलेली प्रेमकहाणी\nअजब गजब पण लांबलेली प्रेमकहाणी\nबॉलीवूडमधील सरधोपट प्रेमकथांना संपूर्णपणे फाटा देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करू लागलेत. नायक-नायिकांच्या प्रेमात नायिकेचा बाप खलनायक ठरण्याचा जमाना आता गेला आहे. हे अधोरेखित करणारा आणखी एक\nबॉलीवूडमधील सरधोपट प्रेमकथांना संपूर्णपणे फाटा देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करू लागलेत. नायक-नायिकांच्या प्रेमात नायिकेचा बाप खलनायक ठरण्याचा जमाना आता गेला आहे. हे अधोरेखित करणारा आणखी एक सिनेमा म्हणजे ‘रांझना’. एका किरकोळ दिसणाऱ्या नायकाचे श्रीमंत-सुंदर दिसणाऱ्या नायिकेवर असलेले प्रेम आणि ती व्यक्त करण्याची त्याची पद्धत हे दाखविणारा हा सिनेमा आतापर्यंतच्या प्रेमकथापटांपेक्षा सर्वथा वेगळा ठरावा. ‘कोलावेरी डी’फेम धनुष या दाक्षिणात्य कलावंताने आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात साकारलेला नायक आणि धनुषचा अभिनय ठसा उमटविणारा ठरला आहे.\nबनारसमध्ये राहणाऱ्या पंडित घराण्यातील कुंदन (धनुष) लहानपणीच झोया (सोनम कपूर) ला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. ती जिथे जाईल, तिथे तिचा पाठलाग करतो. तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘टिपिकल’ पद्धतीने हाताची नस कापून घेतो. झोया कुंदनवर भाळते, त्या अनवट वयात हेच प्रेम असे तिला वाटते. मग तिचे आई-वडील तिला बनारसपासून दूर शिक्षणासाठी पाठवितात. मोठी झाल्यावर झोया अतिशय प्रगल्भ बनून बनारसला परतते तेव्हा तिची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुंदनला ती ओळखतच नाही.\nओळख पटल्यानंतर त्याला झिडकारते, ते अल्लड वयातले प्रेम हे काही खरे नव्हते. पण कुंदन तिच्यासाठी झुरत राहतो. मग अचानक त्याला झोया सांगते की तिचे अक्रम नावाच्या तरूणावर प्रेम आहे आणि तिच्याशीच लग्न करणार. हे लग्न लावून देण्यासाठी कुंदन प्रयत्न करतो मात्र घडते निराळेच. या निराळ्या घटनांची जंत्री आणि त्यातून नायकाने प्रत्येकवेळी नायिकेप्रती व्यक्त केलेले प्रेम हाच चित्रपटाचा संपूर्ण विषय आहे.\nपडद्यावर हा प्रेमकथापट उलगडत जातो तेव्हा प्रेक्षकही कुंदन या व्यक्तिरेखेशी समरस होत जातो. असे समरस होण्यासाठी धनुष या लहानखुऱ्या दिसणाऱ्या दाक्षिणात्य आणि सर्वसामान्य दिसणाऱ्या हडकुळ्या अभिनेत्याचा अभिनय कारणीभूत ठरतो.\nनायक-नायिका यांची परस्परविरोधी व्यक्तिमत्वे, त्यातला संघर्ष, प्रेम व्यक्त करण्याची अनोखी पद्धत, कुंदनच्या तोंडी असलेले मध्यांतरापूर्वीचे दमदार संवाद ही भट्टी अशी काही जमली आहे की प्रेक्षक रमून जातो. परंतु, मध्यांतरानंतर भरकटलेले कथानक रटाळ होत जाते. अतिशय लांबलेले मध्यांतर आणि मध्यांतरानंतर नायिकेचे प्रेम असलेल्या तरुणाचे स्वप्न साकारण्यासाठी तिची चाललेली धडपड, त्यात कुंदनची झोयाला मिळालेली साथ, गैरसमज अशा एकेक घटना प्रसंग दाखविताना चित्रपट नको इतका लांबतो, कंटाळवाणा होतो हेही तितकेच खरे.\nसोनम कपूरने साकारलेली झोया हा तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतला सगळ्यात चांगला अभिनय ठरावा. धनुष सर्वसामान्य दिसतो, परंतु, त्याने मध्यांतरापूर्वी साकारलेला सडाफटिंग नायक, फक्त नायिकेच्या मागे जाणारा कुंदन, मध्यांतरानंतर दु:खी-कष्टी बनलेला नायक चांगला साकारला आहे. मुळातच लेखक-दिग्दर्शकाने धनुषला नायक म्हणून हिंदीच्या रूपेरी पडद्यावर प्रस्थापित करण्यासाठीच जणू कुंदन व्यक्तिरेखा लिहिली असावी असे स्पष्टपणे जाणवते.\nए आर रहमानचे संगीत नेहमीपेक्षा वेगळे असले तरी तुम तक हे गाणे वगळता फारसे श्रवणीय नाही. संवाद हे चित्रपटाचे सामथ्र्य ठरते. परंतु, चित्रपट नको इतका लांबल्याने मध्यांतरानंतर प्रेक्षक चुळबळ करू लागतो. तरीही एकदा पाहायला हरकत नाही असा हा ‘रांझना’ आहे.\nनिर्माता – कृषिका लुल्ला, दिग्दर्शक – आनंद एल राय, कथा-पटकथा-संवाद – हिमांशू शर्मा, संगीत – ए आर रहेमान\nकलावंत – सोनम कपूर, धनुष, अभय देओल, मोहम्मद झिशान अयूब, शिल्पी मारवाह, स्वरा भास्कर, अरविंद गौर, सुरज सिंग, विपीन शर्मा, सुजाता कुमार कृष्णमूर्ती व अन्य.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकुटुंबियांसमवेत धुनषने साजरा केला वाढदिवस; द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआर. बल्कींच्या ‘शमिताभ’मधील गाण्यासाठी अमिताभ यांचा आवाज\nधनुष आणि ‘रांझना’ फेम आनंद राय पुन्हा एकत्र\nपाहा: अमिताभ आणि धनुष��्या अभिनयाची जुगलबंदी\nपत्नी एश्वर्यावर छाप पाडण्यात अपयशी – धनुष\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n2 ‘मर्द’चा विचार मराठीत उतरवताना..\n3 जाहिरातीतही अभिनय लागतोच..\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/haryana-health-minister-anil-vij-a-trial-dose-of-covaxin/", "date_download": "2020-12-02T18:01:27Z", "digest": "sha1:2ZAUMCEDLJW7FEQNOGFPEEIB5I2LCHHA", "length": 9240, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "स्वत: आरोग्य मंत्र्यांनीच घेतले कोरोना लसीचे ट्रायल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nस्वत: आरोग्य मंत्र्यांनीच घेतले कोरोना लसीचे ट्रायल\nin ठळक बातम्या, राष्ट्रीय\nचंडीगढ: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 90 लाखांपुढे गेली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाला सुरवात होऊन वर्षपूर्ती झाली असली तरी अद्याप कोणत्याही देशाला कोरोनाची लस निर्मिती करण्यात यश आलेले नाही. जगभरात कोरोना लसीच्या निर्मितीवर काम सुरु आहे. अनेक देशांनी लसीची मानवी चाचणी सुरु केली आहे. भारतातही मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. विशेषबाब म्हणजे हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी स्वत:ला कोरोना चाचणीसाठी स्वयंसेवक घोषित केले होते. आज त्यांनी स्वत:वर कोरोनाची ट्रायल लस घेतली.\nभारतात देखील स्वदेशी निर्मितीची लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहे. भारत बायोटेक या कंपनीने लस निर्मिती सुरु केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झालेली आहे. तिसऱ्या टप्प्यात मानवी शरीराने प्रतिसाद दिल्यास लस उपलब्ध होणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होईल असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे.\nउत्तर प्रदेशात भीषण अपघात; १४ जण ठार\nशिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी कोविड चाचणीच्या निर्देशात बदल\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा न���र्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nशिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी कोविड चाचणीच्या निर्देशात बदल\nमुलांना शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54212", "date_download": "2020-12-02T19:11:29Z", "digest": "sha1:N7P3FRURLLKGQC5EKF6CNUK7VQQUU2RR", "length": 26311, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल सुर्यवंशी यांच्यांशी बातचीत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल सुर्यवंशी यांच्यांशी बातचीत\nबृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल सुर्यवंशी यांच्यांशी बातचीत\nबृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल सुर्यवंशी यांच्यांशी नुकतीच सविस्तर बातचीत करायची संधी मिळाली. त्यांनीही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सविस्तर माहिती दिली.\nआमच्या वाचकांना बृहन्महाराष्ट्र मंडळाबद्दल थोडी माहिती सांगाल का ते नक्की काय कामे करते\nबृहन्महाराष्ट्र मंडळ ही महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांची सर्वांत मोठी संघटना आहे. एवढंच नव्हे, तर उत्तर अमेरिकेतील ही सर्वांत जुनी राष्ट्रीय पातळीवरची भारतीय संघटना आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळापासून स्फूर्ती घेऊन इतर अनेक भारतीय भाषकांच्या संघटना तयार झाल्या आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली ५४ महाराष्ट्र मंडळे येतात. मराठी भाषा, संस्कृती आणि कला यांचा प्रसार करणे आणि छत्राखालील मंडळांना एकत्र आणून समान व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत. राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर मराठी लोकांनी एकत्र यावे म्हणून बृहन्महाराष्ट्र मंडळ कार्यरत असते. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली उत्तर अमेरिकेतील (अमेरिका व कॅनडामधील) ३४ राज्यांमध्ये मराठी शाळा चालवल्या जात आहेत. यात हजाराहून अधिक मुले मराठीचे धडे गिरवत आहेत. तसेच महाराष्ट्रातील कलाकारांना आपली कला उत्तर अमेरिकेतील रसिकांसमोर सादर करता यावी यासाठीही बृहन्महाराष्ट्र मंडळ मदत करत असते. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती जाणून ��ेण्याकरता www.bmmonline.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nबृहन्महाराष्ट्र मंडळाशी आपला संबंध कधीपासून आहे\nमी २००० सालापासून स्थानिक मंडळात काम करत आहे. त्यावेळपासूनच मला बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाविषयी ऐकून माहिती होती. मी जेव्हा फिलाडेल्फीयातील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गेलो तेव्हा त्या अधिवेशनाचे भव्य स्वरूप पाहून प्रभावित झालो. त्यातूनच स्फूर्ती घेऊन मी बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी काम करण्याचे ठरवले. मी स्थानिक (कनेक्टीकट) मंडळाचा अध्यक्ष असताना बृहन्महाराष्ट्र मंडळाची कार्यकारीणीने संस्थेची घटना पुन्हा लिहिण्याचे काम सुरू होते. या कामामध्ये मी सहभागी झालो. शिकागो अधिवेशनाच्या वेळी मी कार्यकारिणीचा सभासद झालो. त्यानंतरच्या बॉस्टन अधिवेशन समितीचा मी सदस्य होतो. याच अधिवेशनाच माझ्यावर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपणाची धुरा सोपवण्यात आली.\nआपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीबद्दल आपल्याला काय वाटते\n'ठेविले अनंते तैसेचि रहावे' ह्या विचारसरणीला दूर सारून आमच्या कार्यकारिणीने मोठ्या उत्साहाने कामाला सुरुवात केली व गेल्या दोन वर्षांत अधिवेशनाव्यतिरिक्त अनेक मोठे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडले. या काळात बृहन्महारष्ट्र मंडळाच्या सदस्यसंख्येमध्ये वाढ झाली. अनेक नवीन मंडळांत मराठी शाळा पोहोचली. अनेक चित्रपटांचे व भारताहून आलेल्या उत्तमोत्तम कार्यक्रमांचे तिसाहून अधिक मंडळांत आयोजन केले, ज्या छोट्या मंडळांना हे कार्यक्रम करणे परवडत नव्हते त्यांना खास सवलत देऊन कार्यक्रम भरवण्यात आम्हांला यश आले. अमेरिकन मराठी कलाकारांचे इतर अनेक मंडळांमध्ये सादर करण्यासाठी दौरे आयोजित केले, मंडळांचा ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला उपक्रम - ’उत्तररंग’ जास्तीत जास्त मंडळांपर्यंत पोहोचवला.\nमनात इच्छा असूनही वेळ, अंतर आणि काही इतर अपरिहार्य कारणांमुळे अधिवेशनाला न येऊ शकणारे अनेक मराठी बांधव अधिवेशनापासून वंचित होते, हे आम्हांला कळायला वेळ लागला नाही. त्या लोकांना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उत्सवात सामावून घेण्यासाठी प्रांतिक पातळीवर थोड्या थोड्या मंडळांनी एकत्र येऊन mini-convention करायची गरज आहे हे वाटले आणि या गरजेतूनच बृहन्महाराष्ट्र मंडळ महोत्सवाची कल्पना सुचली. मला सांगायला अत्यंत आनंद होतो, की गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर ओरलँडो व वॉशिंग्टन येथे अशा प्रकारचे महोत्सव यशस्वीरीत्या पार पडले व एका आगळ्या वेगळ्या अर्थाने सीमोल्लंघन झाले. या योगे आठ मंडळांतील आपल्या मराठी बांधवांना प्रांतिक पातळीवर आता एकमेकांशी ओळखी वाढवायला मदत झाली. तसेच अनेक स्थानिक कलाकरांना स्थानिक पातळीपेक्षा मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले.\nआपली मुले हायस्कूल व कॉलेजला जाऊ लागली की स्थानिक महाराष्ट्र मंडळापासून ती दुरावतात. हे अंतर आम्ही नाहीसे करू शकत नाही, परंतु ते कमी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. उत्तर अमेरिकेतील मराठी कुटुंबांतील मुलांसाठी पहिल्यांदाच शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.\nमी स्वत: पंधराहून अधिक मंडळांना भेटी दिल्या. आमच्या समितीने ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या बहुतेक सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आम्हांला यश आले. बृहन्महाराष्ट्र मंडळाची कार्यकारणी, विश्वस्त, बृहन्महाराष्ट्र वृत्ताचे संपादक मंडळ, वेगवेगळ्या महाराष्ट्र मंडळांचे अध्यक्ष, मराठी शाळेचे समन्वयक व शिक्षक, अनेक हितचिंतक या सर्वांनी अनेक प्रकल्पावर एकजुटीने काम केले. हे काम करत असताना आम्ही आयुष्यभराची नातीही जोडली, या गोष्टीचा मला विशेष आनंद होतो.\nयंदाचे बृहन्महाराष्ट्र मंडळ द्वैवार्षिक अधिवेशन हे सतरावे अधिवेशन आहे, आत्तापर्यंतच्या अधिवेशनाच्या प्रवासाबद्दल काय वाटते\nउत्तर अमेरिकेतील मराठी लोकांना आणि व्यावसायिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने १९८४ साली बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पहिले अधिवेशन शिकागोमध्ये भरविण्यात आले, ते चार दिवस चालले. पहिल्या दिवशी वीस लोक उपस्थित होते आणि त्यापैकी बारा लोक भारतातून आले होते. नंतर प्रेक्षकांची संख्या सव्वाशेवर गेली. त्यांची शिकागोतील काही मराठी कुटुंबीयांच्या घरीच राहण्याची सोय केली होती. दुसरे अधिवेशन टोरांटोला भरले, तेव्हा जवळपास सहाशे लोक उपस्थित होते. या वर्षीच्या जूलै महिन्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनास जवळपास ४००० हजार लोक उपस्थित असणार आहेत. या अधिवेशनात वेगवेगळे ४६ उत्तमोत्तम कार्यक्रम सादर होणार आहेत. जवळपास दोनशेहून अधिक कार्यकर्ते या अधिवेशनासाठी काम करीत आहेत. १९८४पासून झालेल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये काही गोष्टी चुकल्या आणि काही इतर अधिवेशनांच्या तुलनेत चांगल्या झाल्या. चुकांतून शिकलो आणि यशस्वी गोष्टींना स्वीकारत गेलो. आज बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन हे पूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठीजनासाठी एक मानाचा बिंदू ठरले आहे. जरी व्याप, खर्च, थाटमाट खूप वाढला आहे, असे वाटत असले तरी शेवटी हे अधिवेशन म्हणजे 'मराठीयांच्या मेळावा' असतो, व आपल्या घरचे कार्य समजून विनामूल्य रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांची धडपड असते, गेल्या अधिवेशनापेक्षा वेगळे नवीन काहीतरी असा देण्यासाठी प्रयत्न असतो.\nअधिवेशनाची तयारी कशी झाली आहे\nजसा एक-एक दिवस जातो आहे, त्याचबरोबर आमचा आनंद, उत्कंठा आणि आतुरताही वाढते आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अधिवेशनासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आमच्या लॉस एंजिलीसच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. शैलेश शेट्ये, अजय दांडेकर, संजीव कुवाडेकर व त्यांचे सर्व सहकारी हा शिवधनुष्य मोठ्या आनंदाने उचलत अहेत. गेल्या अडीच वर्षांपासून सर्व कार्यकर्ते ह्या आनंदोत्सवाच्या आयोजनात गुंतले आहेत आणि गुण्यागोविंदाने कामाचा आनंद लुटत आहेत. 'मैत्र पिढ्यांचे’ ही फक्त संकल्पना न राहता, वेगवेगळ्या पिढ्या खांद्याला खांदा लावून एकत्र कामे करत आहेत.\nया अधिवेशनासाठी सर्वच बाबतील आम्हांला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नावनोंदणी, धन-संकलन, कलाकारांचा भाग, व्हिसा, नियोजन ह्या सगळ्या गोष्टींत कुठेही कमी पडलेले नाही, आतापर्यंत सगळे सुरळीत चालू आहे. या अधिवेशनात बऱ्याच गोष्टी प्रथमच होणार आहेत. www.bmm2015.org ला भेट दिल्यावर आपल्याला याचा अंदाज येईलच.\nमायबोलीकरांना बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी काय करता येईल\nमायबोलीकर सुज्ञ व सकारत्मक विचार करणारे असल्याने मला त्यांच्याविषयी आदर आहे. आपल्यापैकी जे उत्तर अमेरिकेतील वाचक आहेत, व अजून एकदाही अधिवेशनाला आले नसतील त्यांना \"उत्तर अमेरिकेत राहावे आणि पहिले अधिवेशन लवकरात लवकर जाऊन पाहावे”, असे व्रत घेण्याचे मी आवाहन करतो. मंडळात सक्रिय व्हा, मंडळात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करा, कौतुक करा. ज्या गोष्टी आवडत नसतील, त्यासाठी कार्यरत होऊन त्या बदलण्याचा प्रयत्न करा. ज्या संस्कृतीने आपल्याला घडवले त्या संस्कृतीची ओळख सातासमुद्रापलीकडे जन्मलेल्या पिढीला करून देण्यासाठीचा हा अट्टहास आहे. त्यात आपण सर्वांनी भाग घेण्याची गरज आहे.\nतुमची अध्यक्ष्यपदाची टर्म लवकरच संपते आहे, पुढे काय करायचा याचा विचार केला का\nसध्या तरी, अधिवेशन एके अधिवेशन एवढा एकच विचार डोक्यात असतो. परंतु कधी कधी मनात विचार डोकावतोच. मी नाशिक जिल्ह्यात मुल्हेर नावाच्या छोटयाशा गावात दहावीपर्यंत शिकलो, त्यामुळे मला महाराष्ट्रातील गावांबद्दल विषेय आत्मीयता व प्रेम आहे. महाराष्ट्रातील गावांसाठी व विशेषत: तेथील शाळकरी मुलांसाठी ठोस काहीतरी करावे, असा विचार आहे. गावात वाढल्यामुळे त्यांच्या अडचणी, आकांक्षा मी चांगल्या रीतीने समजू शकतो. एकदा अधिवेशन झाले की समविचारी लोकांना एकत्र आणून, विचारविनिमय करुन नकीच सकारात्मक पाऊले उचलू.\nतुमच्या सध्याच्या अधिवेशनाच्या लगीनघाईच्या दिवसांत आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nमला महाराष्ट्रातील गावांबद्दल विषेय आत्मीयता व प्रेम आहे. महाराष्ट्रातील गावांसाठी व विशेषत: तेथील शाळकरी मुलांसाठी ठोस काहीतरी करावे, असा विचार आहे. गावात वाढल्यामुळे त्यांच्या अडचणी, आकांक्षा मी चांगल्या रीतीने समजू शकतो. एकदा अधिवेशन झाले की समविचारी लोकांना एकत्र आणून, विचारविनिमय करुन नकीच सकारात्मक पाऊले उचलू>>\nयासाठी खास मनापासून शुभेच्छा\nगावात वाढल्यामुळे त्यांच्या अडचणी, आकांक्षा मी चांगल्या रीतीने समजू शकतो. एकदा अधिवेशन झाले की समविचारी लोकांना एकत्र आणून, विचारविनिमय करुन नकीच सकारात्मक पाऊले उचलू.>> छान विचार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/20-november-2019-current-affairs/", "date_download": "2020-12-02T18:55:23Z", "digest": "sha1:TUOYZNOEKT533DGNUIPLUCUMXYIZMMA3", "length": 11335, "nlines": 260, "source_domain": "mahanmk.com", "title": "20 November 2019 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n20 Nov च्या चालू घडामोडी\nइंदिरा गांधी शांतता पुरस्कार, २०१९: डेव्हिड अटेनबरो\nइंदिरा गांधी शांतता पुरस्कार, २०१९: डेव्हिड अटेनबरो प्रख्यात निसर्गवादी आणि प्रसारक सर डेव्हिड अटेनबरो इंदिरा ग��ंधी शांतता पुरस्काराने सन्मानित शांतता, शस्त्र निराकरण आणि विकास साठी प\nकोलकाता बनले 'थर्ड अंपायर' आरटी-पीसीआर मशीन्स स्थापित करणारे पहिले शहर\nकोलकाता: 'थर्ड अंपायर' आरटी-पीसीआर मशीन्स स्थापित करणारे पहिले शहर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने समर्थन पुरविण्याकरिता कोलकाता महानगरपालिकेकडून (Kolkata Municipal Corporation - KMC)\nDRDO करणार 'अस्त्र' चा पल्ला दुप्पट\nDRDO करणार 'अस्त्र' (ASTRA) चा पल्ला दुप्पट DRDO अध्यक्ष श्री. सतीश रेड्डी यांच्याकडून जाहीर DRDO (Defence Research Development Organization) अस्त्र, हवेतून हवे\n२० नोव्हेंबर: सार्वत्रिक बालदिन\n२० नोव्हेंबर: सार्वत्रिक बालदिन (Universal Children's Day) सार्वत्रिक बालदिन दरवर्षी २० नोव्हेंबरला साजरा उद्दीष्ट जगभरातील मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय एकता आणि जागरूकता वाढ\nभारतीय नौदल अकादमी, एझीमला ला 'प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड'\nभारतीय नौदल अकादमी, एझीमला ला 'प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड' राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते केरळच्या एझीमला येथील भारतीय नौदल अकादमीला प्रदान २० नोव्हेंबर रोजी अनावरण\n१९ नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन\n१९ नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबरला साजरा उद्दीष्ट आणि महत्व पुरुष आणि मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे लैंगिक\nअरुणाचल प्रदेशला सर्वोत्कृष्ट 'उदयोन्मुख ग्रीन टूरिस्ट डेस्टिनेशन अवॉर्ड'\nअरुणाचल प्रदेश: सर्वोत्कृष्ट 'उदयोन्मुख ग्रीन टूरिस्ट डेस्टिनेशन अवॉर्ड' नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात अवॉर्ड प्रदान ट्रॅव्हल अँड लेजर मॅगझिनकडून (Travel & Lei\nआग्राचे नाव आग्रावन ठेवण्याची उत्तर प्रदेश सरकारची योजना\nआग्राचे नाव आग्रावन ठेवण्याची यूपी सरकारची योजना योगी आदिनाथ यांच्या नेतृत्वात योजना आखणी डॉ भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा च्या इतिहास विभागाला शहराच्या इतर नावांच्या\n२०२० हॉकी प्रो लीग: भुवनेश्वर करणार भारताच्या घरच्या सामन्यांचे आयोजन\n२०२० हॉकी प्रो लीग: भुवनेश्वरमध्ये भारताच्या घरच्या सामन्यांचे आयोजन आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (International Hockey Federation - FIH) क्रीडा मंडळाची घोषणा भुवनेश\nइस्रो करणार कार्टोसॅट - ३ आणि १३ उपग्रह प्रक्षेपित\nइस्रो करणार कार्टोसॅट - ३ आणि १३ उपग्रह प्रक्षेपित अमेरिकेच्या १३ व्यावसायिक नॅनो उपग्रहांसह इमेजिंग व मॅपिं��� उपग्रह कार्टोस्टॅट - ३ प्रक्षेपण २५ नोव्हेंबर २०१९ रोजी करणार ल\nअधिक पुढील पेज वर...\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/huawei", "date_download": "2020-12-02T19:38:03Z", "digest": "sha1:676YRTOMCNMIZKVLJFLD4SIN2FOXOPUD", "length": 13980, "nlines": 152, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Huawei Latest news in Marathi, Huawei संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृ���्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nहुआवै कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पुढच्या महिन्यात होणार लाँच\nहुआवै पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Mate X पुढील महिन्यात लाँच करणार आहे. कंपनीच्या सीईओंनी IFA 2019 मध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. हुआवैचा फोल्डेबल स्मार्टफोन ��ुलै महिन्यात...\nवनप्लसचा सदिच्छादूतच वापरतोय भलताच फोन\nवनप्लसनं काही महिन्यांपूर्वी त्यांचा बहुचर्चित असा वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो असे दोन फोन लाँच केले. या फोनच्या प्रसिद्धीसाठी लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी जुनियरची सदिच्छादूत म्हणून निवड...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1603_maratha-divorcee-brides.html", "date_download": "2020-12-02T18:11:11Z", "digest": "sha1:SZJSXAJXEF4O5K34RLC3ODPTOCRV4D5I", "length": 3554, "nlines": 58, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "maratha divorcee brides", "raw_content": "\nवय: 29 वर्षे वजन : 54 किलो\nउंची : 5 फुट 4 इंच\nमोबाईल नंबर : 9955166***\nव्हाट्सअँप नंबर : 9901428***\nपत्ता: *********** कॉलनी मालेगाव, कॅम्प, मालेगाव, महाराष्ट्र - 423105\nउच्च शिक्षण: १० वी\nकॉलेज : गुरुद्वारा दोधू एन्नादा बावा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, क्विडवाई रोड, सोमवार वार्ड, नयापुरा, मालेगाव, महाराष्ट्र - 423203\nशाळा: वाय. एन. जाधव प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल, गोल्डन नगर, मालेगाव, महाराष्ट्र - 423203\nमिळकतीचे साधन : जॉब करीत नाही\nफॅमिली स्टेटस: मिडल क्लास\nकौटुंबिक प्रकार: जॉईंट फॅमिली\nवडील: एल आई सी मध्ये हेड क्लर्क\nआई: स्वतःचे साड्यांचे शॉप\nबहीण: 1 बहीण अविवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू व्हिलर लायसन्स\nघरी जेवण बनविणे ट्रॅव्हलिंग करणे\nमराठी सिरीयल/हेल्थ अँड फिटनेस पाहणे.\nवय: 33 ते 35 वर्षे\nवार्षिक उत्पन्न: 5 लाख ते 6 लाख\nवार्षिक उत्पन्न: गव्हर्नमेंट ऑफिसर/स्वयंरोजगार/डॉक्टर/इंजिनिअर\nधर्म / जात: हिंदु/हिंदु मराठा\nस्थायिक: महाराष्ट्रात राज्य/यु. एस./पुणे/मुंबई\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/reasons-behind-the-resignation-of-eknath-khadse/articleshow/78811905.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-12-02T19:36:33Z", "digest": "sha1:CXKKFGPQ7UHJLMZMTFFXV5B5YYQHZ57J", "length": 19765, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएकनाथ खडसे यांचा राजकीय प्रभाव अलीकडे कमी झाला होता हे नि:संशय; पण जळगावसह उत्तर महाराष्ट्रात भाजपला रुजविण्यात आणि वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.\nअखेर एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरचा घरोबा मोडला. गेली चार वर्षे हा संसार तसाही रडतखडत चालला होता. ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना,’ अशी उभयतांची गत झाली होती. खडसेंना हाताला धरून बाहेर काढायला भाजप कचरत होता आणि आपल्या तळतळाटाची कधी तरी पक्ष दखल घेईल, अशी आशा खडसेंना होती. या अवघडल्या स्थितीत दोघांनीही संसार केवळ रेटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान खडसेंनी इतर कोणाबरोबर घरोबा करता येतो का, याची चाचपणी करून पाहिली. बरे, ती करताना पक्षाला ते कळावे व पक्षनेत्यांचा जळफळाट व्हावा, अशी मनीमानसी इच्छाही ठेवली. त्याचा सूड म्हणून, गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांचा पत्ता कापला, तरीही खडसे शहाणे झाले नाहीत. आपल्याशिवाय पक्षाचे काही खरे नाही, हा अहंकार त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर मुलीचाही पराभव झाला आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटला. तेव्हापासून, म्हणजे गेल्या वर्षभरापासून त्यांनी भाजपला व विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना दूषणे देण्याची एकही संधी दवडली नाही. दिल्लीवाऱ्याही करून झाल्या. मोदी-शहा जोडीने तर केव्हाच त्यांच्या यादीतून खडसेंचे नाव डिलिट करून टाकले होते, तरीही खडसेंना आपली चाळीस वर्षांची पक्षातील तपश्चर्या फळास येईल, अशी अंधुकशी का होईना; पण आशा होती. वास्तविक, अडवाणी यांच्यासारख्या ‘लोहपुरुषा’चा पालापाचोळा झाला असताना, खडसे यांचा आशावाद विफल होता. पक्षाच्या या बदलत्या अंतरंगाला ते जोखू शकले नाहीत. वारंवार अपमान सहन करीत राहिले. खडसे यांच्यासारख्या मातब्बर, प्रभावी, अभ्यासू आणि जनाधार असलेल्या नेत्याची भाजपने पद्धतशीर केलेली छाटणी निर्दयी होती. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार अशा अनेकांना पक्षाच्या नव्या रचनेत स्थान नव्हते. गेल्या निवडणुकीतच त्याचा दिशानिर्देश झाला होता. तावडे, मुंडे यांना पक्ष संघटनेत अलीकडे जागा देऊन चुचकारले गेले; पण मुनगंटीवारांना लटकवले आहे. त्याचमुळे, खडसेप्रकरणी एकट्या मुनगंटीवारांचीच प्रतिक्रिया पक्षाला विचार करायला लावणारी होती.\nएकनाथ खडसे यांचा राजकीय प्रभाव अलीकडे कमी झाला होता हे नि:संशय; पण जळगावसह उत्तर महाराष्ट्रात भाजपला रुजविण्यात आणि वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमदार, मंत्री व विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सडेतोड, स्पष्टवक्ते आणि विरोधकांना थेट अंगावर घेणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांनी केलेल्या तडफदार कामगिरीच्या जोरावरच भाजपला राज्यात सत्तेपर्यंत जाता आले. साहजिकच, मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा असण्यात काही गैर नव्हते; परंतु पक्षाने त्यांना कात्रजचा घाट दाखवून, फडणवीस यांचा राज्याभिषेक केला, तेव्हा स्वभावधर्मानुसार त्यांनी आडपडदा न ठेवता मनातील कल्लोळ जाहीरपणे बाहेर काढला. त���थेच ते फसले. तेथून पक्षांतर्गत घसरण सुरू झाली. जनाधार असलेल्या अशा नेत्याला सहज डावलणे शक्य होणार नाही, म्हणून मग त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठविणे सुरू झाले. भूखंड घोटाळा, विनयभंग, पाकिस्तानातून दाऊदचे फोन अशा एक ना अनेक आरोपांच्या चक्रव्यूहात ते फसले. या सगळ्यांच आरोपातून नंतर त्यांना स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळाले खरे; पण तोवर त्यांचे मंत्रिपद गेले होते. ‘परफेक्ट गेम’ झाला होता. ही सारी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे कळत असूनही त्यांना वळत मात्र नव्हते. जळगावात जैनांसारख्या मातब्बर नेत्यांना चारीमुंड्या चीत करणारा हा शक्तिमान बाणेदार नेता, नंतरही पक्षासमोर लाळघोटेपणा करीत राहिला. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर त्यांनी नागपुरात शरद पवारांशी गुफ्तगू केले, तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांना (खडसेंना) देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही, असे उत्तर पवारांनी दिले होते. वर्षभरानंतर मात्र खडसेंना प्रवेश देण्याचे ‘राष्ट्रवादी’ने ठरविले, याचाच अर्थ आता खडसेंना देण्यासारखे पक्षात काही आहे. खडसेंच्या या निर्णयाचे काय परिणाम होतील, हा यक्षप्रश्न सर्वांनाच पडला आहे. मुळात भाजपची देशभर चलती असताना, एक जुनाजाणता मोठा नेता पक्ष सोडतो, याला निश्चितच राजकीय अर्थ आहे. भाजपला लगोलग काही फरक पडणार नसला, तरी ‘राष्ट्रवादी’ला मात्र त्याचा फायदा हमखास होईल. विशेषत: जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही जम बसविता आला नव्हता. खडसेंच्या आगमनाने जळगावसह धुळे व नंदुरबार या खान्देशच्या तिन्ही जिल्ह्यांत ‘राष्ट्रवादी’ला पाया भक्कम करण्याची संधी आहे.\nशिवसेना व खडसेंचे षडाष्टक आहे, हे खरे आहे; पण नव्या राजकीय परिस्थितीत सर्वांचेच लक्ष्य जर भाजप असेल, तर या कडबोळ्यालाही उत्तम फोडणी देऊन ते चवदार होऊ शकते. मराठा पार्टी म्हणून काहीशा नकारात्मक प्रतिमेत अडकलेल्या ‘राष्ट्रवादी’ला, भुजबळांसोबत खडसेंच्या ओबीसी चेहऱ्याचा काहीसा लाभ होऊ शकेल. तालेवार नेत्यांची भरमार असलेल्या या पक्षात खडसे यांच्या प्रवेशाने अंतर्विरोध वाढेल, ही भीती आहेच; पण खडसे यांच्या माध्यमातून करावयाचे डावपेच पवारांनी निश्चित केले असणारच. त्यामुळेच, खडसे यांची ‘एक्झिट’ ही भाजपमधील गळतीचा प्रारंभ ठरून, आघाडी सरकारच्या पतनाच्या बाता मारणाऱ्यांना स्वपक्ष टिकविण्यावर भर द्यावा लागेल. ही आघाडीसाठी मोठीच उपलब्धी ठरू शकते. फडणवीस यांनी सध्या ज्या आक्रमकतेने आघाडी सरकारच्या विरोधात मोर्चेबांधणी चालविली आहे, तिला शह देण्यासाठी आघाडी सरकारतर्फे एकनाथ खडसे हे प्रमुख अस्त्र ठरणार आणि त्यासाठीच त्यांचे पुनर्वसन अपरिहार्य राहील. खडसेंच्या सीमोल्लंघनाचा हाच अन्वयार्थ आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपंजाबचे बंड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nमुंबईST कर्मचाऱ्यांचं पगाराचं टेन्शन मिटलं; कॅबिनेटने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nजळगाव'बीएचआर घोटाळ्यात गिरीश महाजन लाभार्थी; ढिगभर पुरावे पोलिसांना दिले'\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nक्रीडाIND vs AUS: 'या' पाच गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/hotelling-started-kitchen-crisis-due-chef-disappeard-298913", "date_download": "2020-12-02T19:31:55Z", "digest": "sha1:M2J737IT7L2IWJ5PUHKZLTAYPEIIZHMC", "length": 16903, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "हॉटेलिंग सुरु, पण खानसामे गायब झाल्याने किचन संकट - Hotelling started, but the kitchen crisis due to chef disappeard | Marathi News - eSakal", "raw_content": "\nहॉटेलिंग सुरु, पण खानसामे गायब झाल्याने किचन संकट\nहॉटेलचा हृदय मानल्या जाणाऱ्या किचनमध्ये हे संकट आले आहे. बहुतांश हॉलेटमधील खानसामे अर्थात शेफ आपापल्या राज्यात गेलेत. त्यात 80 टक्‍क्‍यांहून अधिक उत्तर भारतीयांचा समावेश आहे.\nसांगली ः \"कोरोना' च्या संकटातून मार्ग काढत अनेक व्यवहार हळूहळू पूर्वपदावर यायला लागलेत. चौथ्या लॉकडाऊननंतर हॉटेल व्यवसाय, लॉजिंगला काही अटींसह मान्यता दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. ते झाले तरी मोठ्या कोंडीत हा व्यवसाय अडकण्याची शंका आहे. हॉटेलचा हृदय मानल्या जाणाऱ्या किचनमध्ये हे संकट आले आहे. बहुतांश हॉलेटमधील खानसामे अर्थात शेफ आपापल्या राज्यात गेलेत. त्यात 80 टक्‍क्‍यांहून अधिक उत्तर भारतीयांचा समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील बहुतांश हॉटेलचे कीचन उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड राज्यातील खानसाम्यांच्या हाती आहे. 20 टक्के खानसामे कोकणातील आहे. छोट्या रेस्टारंटमध्येच त्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊन काळात परराज्यातील लोकांना परत पाठवताना उत्तर भारतीय खानसामे, हॉटेल कर्मचारी तिकडे गेले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग राज्यातील खानसामेही परतलेत. परिणामी, आता येथे हॉटेल सुरु करण्यास मान्यता मिळाली तरी किचन कुणी सांभाळायचे, हा प्रश्‍न असेल.\nविशेषतः मराठी माणसाचे प्रचंड प्रेम असणारे पंजाबी पदार्थ, त्यातही मांसाहारी पदार्थ बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. कोकणी खानसामे माशांचे विविध प्रकार बनवण्यात वाकब्‌गार आहेत. साहजिकच आता हॉटेल व्यवसाय एका मोठ्या संकटातून बाहेर पडून कोंडीत सापडण्याची शक्‍यता आहे.\nसांगलीतील हॉटेल व्यवसाय पुन्हा कसा उभा राहणार, हा प्रश्‍न सर्वच व्यावसायिकांना आहे. येथे ना पर्यटन आहे, ना उद्योगांची भरभराट. लोक येथे कशासाठी येणार बहुराष्ट्रीय कंपन्या, उद्योगांनी आता बचतीचे धोरण राबवले तर त्यांचे प्रतिनिधी येथे प्रत्यक्ष भेट देण्याऐवजी ऑनलाईन संवाद साधतील. परिणामी लॉजिंग व्यवसाय संकटात येईल.\nउत्तर भारतीय आणि कोकणी कामगार कधी परत येतील, याबद्दल साशंकता आहे. अशा काळात स्थानिक कामगार मिळतील का, त्यातही ते कुशल असतील का, हे एक कोडे आहे.\nयापुढे हॉटेलच्या प्रचार व प्रसाराचे धोरण बदलेल. चांगले जेवण, उत्तम सुविधांपेक्षा \"कोरोना मुक्त' वातावरण मुख्य केंद्रबिंदू असेल. सहकुटुंब जेवायला येणाऱ्यांना विरंगुळा हवा असतो. त्यांना \"सोशल डिस्टन्स' ची सक्ती केली तर ते हॉटेलिंगचा आनंद कसा घेणार लॉजिंग विभागाची उलाढाल 70 टक्के होती, ती घसरून 30 टक्के राहील, अशी भिती व्यक्त होत आहे.\nहॉटेल व्यवसायाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला नाही. वीजबिलात सवलत द्यावी. घरपट्टी, पाणीपट्टीत सवलत द्यावी. राजस्थान सरकारने राज्याचा 9 टक्के जीएसटी रद्द केला. तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा. थोडा हात दिला तर पुन्हा उभे राहू.\n- शैलेश नायक, सांगली\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या होणार\nमुंबई: मुंबईत कोविड चाचणी मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या करण्याचा पालिकेचा...\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कोकणातील मिटले नामोनिशान\nचिपळूण (रत्नागिरी) : कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे लोटे येथील नामोनिशाण मंगळवारी झालेल्या लिलावात मिटले गेले. दाऊदची मालमत्ता अर्थात पेट्रोल...\nतर मंगल कार्यालयांवर होणार फौजदारी ; 'गर्दीचे कार्यक्रम आयोजित कराल तर याद राखा'\nकोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक व मंगलकार्यालयांनी कोव्हीड-19 रोखण्यासाठी शासनाने काढलेल्या विविध आदेशाचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर...\nभरधाव वेगात ट्रॅव्हल्सने दिली टिप्परला धडक; दोन चालकांचा जागीच मृत्यू\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) : कामगार घेऊन जाणार्‍या भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिली. या अपघातात एका चालकाचा...\nनदीपात्रालगत अनधिकृत बांधकामे सुसाट; कासारवाडीतील प्रकार\nपिंपरी: कासारवाडी नदीपात्राजवळ लॉकडाउनपासून अनधिकृत बांधकामे सुसाट सुरू आहेत. नदीपात्रालगत भराव टाकून नदीचे पात्र बुजविण्याचा प्रकार सुरू असूनही \"ह'...\nताजमध्ये होता वेटर, फावल्या वेळेत केली फोटोग्राफी नंतर झाला 'व्हायरस'\nमुंबई - काही अभिनेते वेगळेच असतात. त्यांचे बोलणे. त्यांचा अभिनय याशिवाय सेलिब्रेटी म्हणून मिरवणे हे नेहमीच विचार करण्यास प्रवृत्त करणारे असते. अशाच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-marathi-bigg-boss-actor-and-actress-colors-channel-5437", "date_download": "2020-12-02T18:52:03Z", "digest": "sha1:EQX7B3OM5Q6YCZAWYW4VIDADKSVLXQ6O", "length": 7372, "nlines": 128, "source_domain": "www.saamtv.com", "title": "'हे' दिग्गज गाजवणार 'मराठी बिग बॉस 2' | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'हे' दिग्गज गाजवणार 'मराठी बिग बॉस 2'\n'हे' दिग्गज गाजवणार 'मराठी बिग बॉस 2'\n'हे' दिग्गज गाजवणार 'मराठी बिग बॉस 2'\n'हे' दिग्गज गाजवणार 'मराठी बिग बॉस 2'\nसोमवार, 27 मे 2019\nमुंबई - लोकप्रिय आणि मराठी माणसाच्या मनामनात घर करून राहिलेल्या मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन आज (ता. 26) कलर्स वाहिनीवर धमाक्यात सुरु झाला. पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर याही सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.\nमुंबई - लोकप्रिय आणि मराठी माणसाच्या मनामनात घर करून राहिलेल्या मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन आज (ता. 26) कलर्स वाहिनीवर धमाक्यात सुरु झाला. पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर याही सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.\nपहिल्या सीझनच्या यशानंतर या सीझनमध्ये कोण कंटेस्टंट असतील याबाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता होती. यावर अनेक अंदाज बांधले गेले. आज या उत्सकतेला पूर्णविराम मिळाला आणि 15 दिग्गज आज बिग बॉसच्या घरात कंटेस्टंट म्हणून आले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रातीलच नाही तर विविध क्षेत्रातील लोक यावेळी बिग बॉसमध्ये बघायला मिळतील.\nया सीझनमधील महत्वाची नावं म्हणजे, अभिनेत्रीे किशोरी शहाणे, लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर, गायिका वैशाली माडे, अभिनेते विद्याधर जोशी याशिवाय शेफ पराग कान्हेरे, अभिनेत्री मैथिली जावकर, अभिनेता अभिजीत केळकर, मा���िका व चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री नेहा शितोळे, अभिनेता दिगंबर नाईक, मालिकांमधील नायिका शिवानी सुर्वे, अभिनेत्री वीणा जगताप, अभिनेत्री रुपाली भोसले, अभिनेता माधव देवचक्क हे ही या सीझनमध्ये दिसतील.\nसाताऱ्यातील कवी अभिजीत बिचुकले, एमटीव्ही रोडीजमधील शीव ठाकरे हे ही बिग बॉस सीझन 2 मध्ये चमकतील. आता पुढचे 100 दिवस हे 15 अतरंगी या घरात काय धमाल करतात हे बघणेच औत्सुक्याचे\nबिग बॉस bigg boss दिग्दर्शक गायिका अभिनेत्री अभिनेता चित्रपट bigg boss actor actress colors channel\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-story.aspx?ID=10116", "date_download": "2020-12-02T17:58:17Z", "digest": "sha1:47CLUQSI3YTDS7CRAEWCJMRH67IPWDLM", "length": 10434, "nlines": 46, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nसहा महिन्यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक 'रवी जाधव' यांच्या वरची पोस्ट लावताना असं मनात देखील आलं नव्हतं की उद्यापासून आपल्याला आपल्या या संकेतस्थळावर काही एक लावता येणार नाहीये. आणि काही एक न लावता येण्याचा हा प्रकार थोडे थोडके नाही तर तब्बल सहा महिने चालणार आहे. सारंच अकल्पित घडलं होतं. असं काही घडेल आणि ते इतका काळ लांबेल याची पुसटशी कल्पना देखील तेव्हा करता आली नव्हती.\n'चिन्ह'चा आजवरचा प्रवास अत्यंत धकाधकीचा होता. अंक किंवा ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया अनेकदा विलक्षण त्रासदायक किंवा कधीकधी खरं तर यातनामय भासत असे. अर्थातच ही सारी आव्हानं प्रामुख्यानं आर्थिक असत. प्रचंड अडीअडचणीतून मार्ग काढून अंक किंवा ग्रंथ प्रकाशित केला की संबंधितांची बिलं भागवता भागवता अक्षरशः नाकीनऊ येत. आज अत्यंत तटस्थपणानं त्या विषयी लिहिता येतं. पण त्यावेळी अनेकदा येणारे अनुभव तर भयंकर असत. कधीकधी तर असं वाटे की तो दिवसच उजाडू नये. सारं काही, काही काळासाठी, निदान दोन - चार दिवसांसाठी ठप्प व्हावं बँकासुद्धा उघडूच नयेत. म्हणजे आपल्यावर ते पेमेंट करण्याची वेळ येणार नाही वगैरे. असं काही तरी भलतं सलतं मनात येत असे.\nपण मनात येणारं हे सारं अशा पद्धतीनं कधीतरी प्रत्यक्षात येईल असं मात्र कधीच वाटलं नव्हतं. पण आता ते प्रत्यक्षात आलंय. गेले सहा महिने आपण सारेच हे सारं अनुभवतोय. आपणच नव्हे तर सारं जगच हे अनुभवतंय. आणखीन किती काळ हे सारं चालणार आहे कुणास ठाऊक आपण सारेच यात अक्षरशः होरपळून निघतो आहोत. यात वादच नाही. बरं हे सारं सांगायचं तरी कुणाला आणि ऐकणार कोण तोही एक मोठा प्रश्नच आहे.\n'चिन्ह'च्या संकेतस्थळावर आज लिहायला सुरवात करताना आज हे सारं आठवतंय. अनेकदा हे सारे दिवस आठवताना थरकाप उडतोय. अनेक सुहृद या काळात गमावले. कलाक्षेत्रातले देखील असंख्य कलावंत आपण गमावले. पण कुणाचंही अखेरचं दर्शन घेता आलं नाही. एरवी अशा बातम्या आल्या म्हणजे आवर्जून उपस्थित राहण्याची सवय जडलेली होती. पण गेल्या सहा महिन्यात मात्र नात्यातले जे कुणी गेले, मित्र परिवारातले जे कुणी गेले, ज्यांच्या सोबत अनेक वर्ष कामं केली होती अशा स्नेह्यांपैकी काही गेले. अनेक कलावंत ज्यांच्याशी तासंनतास गप्पागोष्टी होत त्यांच्यापैकी कुणाच्याच साध्या अंत्यदर्शनाला देखील जाता आलं नाही मग अंत्ययात्रेला उपस्थित राहणं तर दूरचंच. ( काही मात्र या काळात गाड्या उडवत महाबळेश्वरला देखील गेले. पण हे सारं आपण पाहायचं आणि वाचायचं. बस ) या साऱ्याचीच खंत आयुष्यभर डचत राहील यात शंकाच नाही. आज देखील संबंधितांच्या आप्तजनांशी त्या संदर्भात बोलता आलेलं नाही किंवा फोनवरून साधं सांत्वन देखील करावसं वाटलेलं नाही. हे सारं अत्यंत वाईट आहे पण हीच वस्तुस्थिती आहे. आपल्या आयुष्यातला हा अत्यंत निराशाजनक कालखंड आहे असं मनापासून वाटतं.\nजे व्यक्तिगत जीवनात तेच अन्य क्षेत्रातही, विशेषतः कलाक्षेत्रात हे अधिकत्वानं घडलं. गेल्या सात - आठ किंबहुना दशकाभरात कलाक्षेत्राला मंदीनं ग्रासलंय. या मंदीनं चित्रकलाक्षेत्राची तर पार ससेहोलपटच केली आहे. अनेक कलादालनं बंद पडली आहेत. उदघाटनाच्या पार्ट्या तर कधीच इतिहास जमा झाल्या आहेत. चांगले चांगले कलावंत महानगरं सोडून छोट्या शहरात किंवा गावात जाऊन राहणं पसंत करू लागली आहेत. ज्या कलावंतांनी कधीही नोकऱ्या केल्या नाहीत ते कलावंत आता नोकऱ्यांच्या शोधात आहेत. चित्रविक्री पूर्णतः बंद झाली आहे. सहा महिन्यापूर्वी किमान परदेशी कलादालनांशी ज्यांचा संपर्क होता अशा कलावंतांना त्याची फारशी झळ लागली नव्हती. पण कोरोनानं त्यांना जमिनीवर आणलं आहे.\nप्रारंभीचा काळ वगळता 'चिन्ह' गप्प बसलं नव्हतं. आम्हीही आमच्या परीनं प्रयत्न करीत होतो. त्या प्रयत्नांमधला एक भाग म्हणजे 'चिन्ह'चा 'वाचता वाचता' हा एक व्हाट्सअप समूह आणि दुसरा भाग म्हणजे लवकरच सुरु होऊ घातलेला 'प्रश्नचिन्ह' हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम. सुरवातीच्या भागात तर आम्ही अशांची निवड केली जे कोरोनावर मात करण्यास बऱ्याच अंशी यशस्वी ठरले आहेत. 'प्रश्नचिन्ह'च्या या प्रत्येक गप्पाष्टकातून ऐकणाऱ्याला जीवन विषयक, कला विषयक काहींना काहीतरी मिळावं या दृष्टीनं या कार्यक्रमाची आम्ही आखणी करीत आहोत. त्याविषयीची प्रत्येक घोषणा इथंच पहिल्यांदा करू. वाचत राहा \nआम्ही सुनील बोरगांवकरांना ऐकलंय ...\nअभिजात अनुभूती देणारे रेषा आणि रंग \nYashica-635, म्हस, गवा रेडा आणि मढं \nझीवर गाजला कला विद्यार्थ्यांचा आल्बम \nप्रेमा तुझा रंग कसा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/winning-vote/2", "date_download": "2020-12-02T19:49:52Z", "digest": "sha1:UIWQIFKIDSRHO3KOCMT6URMVDFL2NMEC", "length": 26622, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Winning Vote Latest news in Marathi, Winning Vote संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page2", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nWinning Vote च्या बातम्या\nमला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल\nदुष्काळी बीड जिल्ह्यात महायुतीच्या प्रचारासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कलम ३७०' वर भर देत विरोधकांवर सडकून टीका केली. कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवणाऱ्यांची...\nमहात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होताः दिग्विजय सिंह\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात (संकल्प पत्र) भाजपने स्वातंत्र्यसैनिक वि दा सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ...\nउद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्���वर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दांत टीका करणारे हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद येथील घरावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातून...\nमतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी विशेष सोय, 'ॲप'लाही नागरिकांचा प्रतिसाद\nडिजिटायझेशनच्या स्पर्धेत निवडणूक यंत्रणा देखील आता नागरिकांना विविध सेवा एका क्लिकद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या पी डब्लू डी ॲप,...\nसारखं कुंकू बदलायचं नसतं, शरद पवारांचा जयदत्त क्षीरसागरांना टोला\nमी गुदमरलो होतो म्हणून त्या घरी गेलो असे सांगत इथल्या नेतृत्वाने नवा घरोबा केला. ज्यांना तीन वेळा मंत्री केलं, सत्तेची ऊब आणि शक्ती दिली ते असं वागले, असे म्हणत असं सारखं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा...\n..ही तर पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल\nकणकवली मतदारसंघात प्रचारासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे खासदार नारायण राणेंवर हल्लाबोल केला. नारायण राणे यांचे नाव न घेता उद्धव म्हणाले, ते पक्षातून गेले नाहीत....\nपृथ्वीराजबाबांना त्यांच्या घरचीही मतं मिळणार नाहीतः उदयनराजे\nगेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील भाजपचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश करताना उदयनराजे यांनी...\n..असं बोलण्यापेक्षा मेलेलं बरं: उदयनराजे भोसले\nलग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणाला पाठिंबा दिल्याचे वृत्त भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी फेटाळले आहे. गड-किल्ल्यांचे सुशोभीकरण आवश्यक मात्र याठिकाणी हॉटेल, परमिट रूम...\nमोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं याः धनंजय मुंडे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळी येथे होणाऱ्या निवडणूक प्रचारसभेपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी मोदींना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने...\nअर्थमंत्री स्वतःच्या पतीचं तरी ऐकणार का, शरद पवार यांचा सवाल\nदेशातील गंभीर आर्थिक स्थितीवर भाष्य करताना राष���ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, अर्थमंत्री निर्मला...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/10918", "date_download": "2020-12-02T18:21:55Z", "digest": "sha1:LC6YMSWQD44RPNFJN5BYLQZXS6NDGZIT", "length": 12128, "nlines": 122, "source_domain": "newsjalna.com", "title": "सोयगाव देवी गावात सक्रोबा उत्साहात साजरा - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/भोकरदन तालुका/सोयगाव देवी गावात सक्रोबा उत्साहात साजरा\nसोयगाव देवी गावात सक्रोबा उत्साहात साजरा\nमधुकर सहाने : भोकरदन\nभोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी गावात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सक्रोबा मोठ्या उत्साहात महिलांनच्या उपस्थिती साजरा करण्यात आला.\nगेल्या अनेक वर्षापासुन पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या सक्रोबा हा पंचमीच्या दुसर्या दिवशी असतो. ज्या महीलांनी नवस केलेला असतो त्या महिला दुर दुरहुन येतात तसेच नविन लग्न झालेल्या लेकी बाळी या ठिकाणी सक्रोबाच्या दर्शनासाठी येतात.\nदेवघरासारखा मातीचा सक्रोबा तयार करुन त्याला सजावट केली जाते व त्यामध्ये दिवा लावुन मारोतीची मंदीरासमोर या सर्व महिला जमा होऊन या ठिकाणी महिला गाणे,ओवी म्हणतात.\nहा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता असतो गावातील सर्वच महीला या ठिकाणी उपस्थित असतात नंतर सर्वांचे दर्शन झाल्यावर ७:३० ला या सक्रोबाचे विसरजनासाठी सर्व महिला जातात आणि आरती करुन या सक्रोबाचे विसरजण करतात,या महिलांच्या मते यांचा नवस पुर्ण झाला म्हणुन यांनी सक्रोबा केल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.\nराहूल गांधी यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा युवक काॅंग्रेस चे प्रदर्शन\nभोकरदन तालुक्यात सर्जाराजाच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट\nजवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे १०वी परिक्षेत घवघवीत यश\nसम्राट अशोक शिक्षण संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांच्���ा सत्कार सोहळा संपन्न\nपिंपळगांव रेणुकाई येथे नागरिकांना सॅनिटायझरचे वाटप .\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-01st-july-2020-315020", "date_download": "2020-12-02T18:53:01Z", "digest": "sha1:AWVV2KNGQ5DU7XM46YYVJFGT4VAWTBSF", "length": 16382, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०१ जुलै - Daily Horoscope and Panchang of 01st July 2020 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०१ जुलै\nबुधवार - आषाढ शु. ११, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तुला, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१६, देवशयनी एकादशी, चंद्रोदय दु. ३.३१, चंद्रास्त रा. २.३१, भारतीय सौर १०, शके १९४२.\nबुधवार - आषाढ शु. ११, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तुला, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१६, देवशयनी एकादशी, चंद्रोदय दु. ३.३१, चंद्रास्त रा. २.३१, भारतीय सौर १०, शके १९४२.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n१९१३ - हरितक्रांतीचे व रोजगारहमीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म.\n१९३८ - आंतरराष्ट्रीय कीर्तिचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म. त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले.\n१९३८ - लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी दादासाहेब खापर्डे यांचे निधन. त्यांना ‘वऱ्हाडचे नबाब’ म्हणून ओळखत असत.\n१९६२ - आधुनिक पश्‍चिम बंगालचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय कीर्तिचे निष्णात डॉक्‍टर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बिधनचंद्र रॉय यांचे निधन. १९४२ ते १९४४ या काळात ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू होते. सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सन्मानाने गौरविले.\n१९६९ - विख्यात कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर यांचे निधन.\n१९८९ - प्रसिद्ध कवी व शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील यांचे निधन. ‘माझ्या मामाची रंगीत गाडी’, ‘डराव डराव का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची बालगीते लोकप्रिय आहेत.\n१९९३ - पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी विभागातील विरारपासून डहाणूपर्यंत महाराष्ट्रात प्रथमच डिझेल मल्टिपल युनिटचा शुभारंभ.\n१९९४ - मराठी रंगभूमीवरील दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व संघटक राजाभाऊ नातू यांचे निधन.\n२००४ - पुण्याचे माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल तुपे यांचे निधन.\nमेष : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींना सुसंधी लाभेल.\nवृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाच्या कामांसाठीच बाहेर पडावे.\nमिथुन : वैवाहिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.\nकर्क : प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये लक्ष देऊ शकाल. विद्यार्थ्यांना हळूहळू यश लाभेल.\nसिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींना संधी लाभेल.\nकन्या : व्यवसायातील कामकाजाकडे लक्ष देऊ शकाल. तुमचे मनोबल वाढणार आहे. तूळ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.\nवृश्‍चिक : शासकीय कामे रखडतील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.\nधनू : विद्यार्थ्यांना नवी दिशा नवा मार्ग दिसेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.\nमकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.\nकुंभ : प्रॉपर्टीसंदर्भात काही नवीन प्रस्तावांवर विचारविनिमय करू शकाल.\nमीन : मुलामुलींबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. वादविवाद टाळावा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 डिसेंबर\nपंचांग - बुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 डिसेंबर\nपंचांग - मंगळवार - कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४५, चंद्रास्त सकाळी...\nगुरू, शुक्र अस्‍त असला तरीही यंदा लग्नसराईला ‘नो ब्रेक’\nवावडे (ता. अमळनेर) : कार्तिकी एकादशी व द्वादशी गुरुवारी एकाच दिवशी झाली. तुलसीविवाहानंतर आता लग्नसराईला सुरवात झाली आहे. लग्नाचा पहिला मुहूर्त...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर\nपंचांग - सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 नोव्हेंबर\nपंचांग - रविवार - कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१८, चंद्रास्त सकाळी...\nदिवाळीनंतर लग्न करताय 'हे' आहेत मुहूर्त पण पाळावे ���ागणार नियम\nनिपाणी : कार्तिकी एकादशी व द्वादशी गुरुवारी काल (ता. २६) एकाच दिवशी झाली. तुलसी विवाहानंतर आजपासून लग्नसराईला सुरवात झाली. लग्नाचा पहिला मुहूर्त...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_5.html", "date_download": "2020-12-02T18:26:12Z", "digest": "sha1:COVAH6FK2VDTBMVHUALPBINQ74SZ6UR4", "length": 10336, "nlines": 85, "source_domain": "www.impt.in", "title": "पैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवन व्यवस्थेचे प्रणेते | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\nपैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवन व्यवस्थेचे प्रणेते\n- मौ. जलालुद्दीम उमरी\nया पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा अल्प जीवन परिचय देवून स्पष्ट करण्यात आले की ते एक आदर्श जीवन व्यवस्थेचे प्रणेते आहेत. त्यांचे जीवन ज्याने जाणून घेतले तर त्याचे मन आपोआप ग्वाही देईल की ते अल्लाहचे अंतिम पैगंबर आणि मानवतेचे उद्धारक आहेत आणि उपकारक आहेत.\nअल्लाहने मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी स्वत:हून एक परिपूर्ण जीवन व्यवस्था निर्माण केली जेणेकरून मनुष्याने आपले जीवन सरळमार्गावर व्यतीत करावे. मनुष्याने अंधारात जीवनभर चाचपडत राहू नये व मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून अल्लाहने ही व्यवस्था केली आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 148 -पृष्ठे - 20 मूल्य - 12 आवृत्ती - 7 (2013)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहास��ला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-story.aspx?ID=10117", "date_download": "2020-12-02T18:30:05Z", "digest": "sha1:OEQT3N2ZOXY3IPDIGDHEZYRYCOTYLEOX", "length": 18416, "nlines": 53, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nप्रेमा तुझा रंग कसा \nपरवा \"प्रश्न'चिन्ह\" कार्यक्रमाची घोषणा करताना पहिला कार्यक्रम हा चित्रकार 'प्रकाश बाळ जोशी' यांच्याशी गप्पांचा असेल असं मी जाहीर केलं खरं पण नंतर अचानक परिस्थिती एकदमच बदलून गेली. म्हणजे झालं काय की उदाहरणार्थ अचानक वृत्तपत्रातून कलासंचालक ( ) 'राजीव मिश्रा' यांच्या संदर्भातल्या बातम्या झळकल्या. ( ज्यांना त्या वाचण्यात रस आहे त्यांनी कृपया कलाबाजारच्या पेजला भेट द्यावी. ) बातम्यांचा मतितार्थ असा होता की राज्यातली सरकारी आणि खाजगी कलामहाविद्यालयं सुरु करण्याबाबत कलासंचालक रस घेत नाहीत , त्यामुळे राज्यातल्या कला विद्यार्थ्यांचं आणि पर्यायानं कलाशिक्षकांचं भवितव्य धोक्यात आलंय वगैरे .\nखरं तर राज्यातल्या कलाशिक्षणाला कॅन्सरपेक्षाही भयंकर रोग लागला असून , ते आता सुधारण्याच्याही पलीकडं गेलंय असं माझं स्पष्ट मत आहे , ( जिज्ञासूंनी पुन्हा कलाबाजार पेजला भेट द्यावी .) आणि ते मी गेल्या दोन तीन दशकापासून सतत मांडत आलो आहे , ( अति जिज्ञासूंनी माझे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले लिखाण आणि कलाबाजार अंक वाचावा .) पण त्यावेळी त्याकडं कुणी लक्ष देण्याची तसदी दिली नाही , आता ज्यांना पुळका आला आहे ते त्यावेळी स्वतःला सिद्ध करण्याच्या आत्ममग्न अवस्थेत होते . पण ते एक असो . पोटं भरल्यावर ढेकर देण्याची माणसाची सहज प्रवृत्ती असते .पुन्हा एकदा असो \nसाहजिकच अलीकडच्या काळात मी हे सारेच विषय मनातून काढूनच टाकले होते . मनात विचार आले की मी ते झटकून टाकत असे. पण कोरोनाने मात्र या संदर्भात मला विचार करण्यास भाग पाडलं. महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेचाच मुळात खेळखंडोबा झालाय. वृत्तपत्रात सतत येणाऱ्या बातम्यांनी ते आपल्याला सातत्यानं दिसून येत आहे. त्यात चित्रकल���ला काडीमात्र स्थान नाही हेही उघड झालं. तशातच तथाकथित राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयीच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यात देखील कला शिक्षणाला स्थान असल्याचं आढळून येत नाही.\nपरीक्षा घेण्या संदर्भात ज्या काही राजकीय कोलांट्या उड्या मारल्या गेल्या त्याला नेहमीप्रमाणेच अखेरीस न्यायालयाने चपराक दिली. पण कलाशिक्षणाच्या क्षेत्रात बाजू प्रभावीपणे मांडणारी सुसंस्कृत माणसंच नसल्यामुळं नेहमीप्रमाणेच कला शिक्षणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. त्यातच कलाक्षेत्राची संपूर्ण माहिती असणारी व्यक्ती कलासंचालक पदी नसल्यामुळं कोणे एके काळी भारतातील सर्वच राज्यात सर्वोच्च स्थानी असलेलं कलाशिक्षण आता पार रसातळाला गेलं आहे. कोरोना नंतरच्या काळात किती महाविद्यालयं पुन्हा उघडली जातील या विषयी शंकाच आहे. जी उघडली जातील त्यात किती शिक्षक मंडळी असतील त्यांना वेळीच वेतन दिलं जाईल का त्यांना वेळीच वेतन दिलं जाईल का विद्यार्थ्यांना खरोखरच ज्ञान मिळेल का विद्यार्थ्यांना खरोखरच ज्ञान मिळेल का असे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत.\nमहाराष्ट्र सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या चार कलामहाविद्यालयांची गेल्या तीन ते चार दशकात जी अवस्था सरकारनं, संबंधित यंत्रणेनं आणि प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्थेनं करून टाकली आहे ती भयंकर आहे. भविष्यात त्यातून काहीही हाती लागेल असं वाटत नाही. कोरोना नंतरच्या काळात घाला पडेल तो अनुदानित किंवा विनाअनुदानित कलामहाविद्यालयांवर हे नक्की. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कलाशिक्षणार्थीना काहीतरी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल हे निश्चित.\nया संदर्भात आणि \"प्रश्न'चिन्ह' \" कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलावंतांच्या संदर्भात अधिक विचार करीत असताना अचानक 'प्रेम आवळे' या मुलाचं नावं समोर आलं. 'चिन्ह'चे जे नियमित वाचक आहेत त्यांना प्रेम आवळे विषयी वेगळं काही सांगायला नको. पण जे नव्यानं जाणून घेऊ इच्छितात त्यांच्या साठी सांगणं आवश्यक आहे.\nप्रेम आवळे ज्यावेळी 'चिन्ह'च्या व्हाट्सअप आर्टिस्टग्रुपमध्ये सहभागी झाला तेव्हा त्याच्या विषयी मला काही एक ठाऊक नव्हतं. महाराष्ट्रातले असंख्य चित्रकार जसे व्हाट्सअपग्रुप मार्फत 'चिन्ह'शी जोडले गेले आहेत तसाच तो असावा. त्यामुळे त्याची रिक्वेस्ट येताच मी त्याला सहभागी करून घेतलं होतं. गंमत पुढेच झाली तीन - चार महिन्या नंतर त्यानं आपलं एक रेखाटन ग्रुपवर टाकलं आणि नंतर एकच धमाल उडाली. त्या रेखाटनाचा दर्जा बघून भलेभले आश्चर्यचकित झाले. काहींनी तर त्याचा 'सर सर' म्हणून उल्लेख करायला सुरवात केली. तेव्हा प्रेमने त्यांना सांगितलं मला 'प्रेम' म्हणा, 'सर म्हणू नका' मी नुकताच दहावी पास झालो आहे. हे ऐकल्यावर मात्र ग्रुपवर एकच गदारोळ झाला. सर्वांनीच त्याला तुझं आणखीन काम दाखव म्हणून विनंती केली.\nत्याप्रमाणे त्यांनी आपली कामं ग्रुपवर टाकली. ती कामं पहिली मात्र आणि सारेजण अक्षरशः थिजून गेले. दहावी पास झालेला मुलगा असं काम करू शकतो यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. प्रचंड चर्चा सुरु झाली. मग 'चिन्ह'शी संबंधित स्नेहल बाळापुरेने हा सारा प्रकार 'चिन्ह'च्या वेबसाईटवर टाकला व त्याची लिंक फेसबुकला दिली. आणि मग जे काही घडलं ते अभूतपूर्व होतं. त्या पोस्टला तब्बल दीड लाखापेक्षा जास्त हिट्स मिळाल्या. किती व्हाट्सअप ग्रुपवर ती पोस्ट फिरली याची गणतीच नाही. शेअर्स, लाईक्स यांचा नुसता पाऊस पडला.\nयाच काळात प्रेमच्या एका मित्रानं त्याचं एक काम त्याला कळू न देता स्पर्धेसाठी पाठवलं. तेही भारतातल्या नव्हे तर परदेशातल्या. तेही इटलीमधल्या 'फ्लोरेन्स एकॅडमी ऑफ आर्ट' सारख्या जगविख्यात संस्थेच्या स्पर्धेत. त्या स्पर्धेत प्रेमच्या चित्राला चक्क तिसरं पारितोषिक मिळालं आणि फ्लोरेन्स एकॅडमी ऑफ आर्टनं त्याला शिष्यवृत्तीसाठी फ्लोरेन्समध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. आता आली का पंचायत ते निमंत्रण स्वीकारावं अशी काही प्रेमच्या वडिलांची परिस्थिती नव्हती, ते बिचारे पुण्यात कुठेतरी सुरक्षा रक्षकाचं काम करीत होते.\nही सर्व वस्तुस्थिती 'चिन्ह'नं मांडताच असंख्य लोकांचं लक्ष वेधलं गेलं. पण ते सारं आता सांगत बसत नाही. 'चिन्ह'ने प्रकाशित केलेले लेख आम्ही \"प्रश्न'चिन्ह' \"वर रिपोस्ट करणार आहोत. इतकंच नाही तर त्या काळात प्रेमाने जेजे काही फेसबुकवर लिहिलं तेही आम्ही रिपोस्ट करणार आहोत.\nहे सारं अशा साठी सांगतोय कारण \"प्रश्न'चिन्ह' \" कार्यक्रमाचा शुभारंभ हा प्रेम सोबतच्या गप्पांनी आम्ही करणार आहोत. आधी जाहीर केलेला प्रकाश बाळ जोशी यांच्या सोबतचा गप्पांचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे २६ सप्टेंबर रोजीच होणार आहे. पण प्रेम सोबतच्या गप्पांच�� कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करणार आहोत.\nचित्रकलेच्या दृष्टीने चित्रकला शिक्षणाच्या दृष्टीनं संपूर्णपणे नकारार्थी वातावरण असताना पुण्यातल्या एका साध्याशा सुरक्षा रक्षकाचा १९ वर्ष वयाचा मुलगा चित्रकलेचं कुठलंही शिक्षण प्रशिक्षण न झालं असताना केवळ वाचन, चिंतन, मनन, निरीक्षणशक्ती या द्वारे फ्लोरेन्स एकॅडमी सारख्या जागतिक संस्थेची मान्यता मिळवू शकतो ही घटनाच मुळी विलक्षण आहे. कोरोना नंतरच्या काळात भवितव्याच्या चिंतेनं ग्रासलेल्या केवळ चित्रकलेच्याच भावी विद्यार्थ्यांना नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थाना अत्यंत अनुकरणात्मक ठरेल, विचार करावयास भाग पाडेल म्हणूनच हा बदल करण्यात आला आहे.\nलॉकडाऊन सुरु होण्या आधी दोन - चार दिवसासाठी आई सोबत प्रेम पुण्याहून गेला होता आपल्या नातेवाईकांकडे इचलकरंजीला. तो गेले सहा महिने तिथंच अडकून पडलाय. वडील बिचारे एकटेच पुण्यात राहतायत. ज्या नातेवाईकांकडे तो गेलाय त्यांच्याकडे इंटरनेट वगैरे नाही. पण आमचे कोल्हापूरकर मित्र चित्रकार 'अनंत खासबारदार' मदतीला धावून आले. ते स्वतः प्रेमचे फॅन. ते म्हणाले कोल्हापूरला आमच्याचकडे फेसबुक लाईव्ह करूया. त्यामुळे १३ तारखेला प्रेम सकाळीच उठून इचलकरंजीहून कोल्हापूरला जाणार आहे. तिथूनच \"प्रश्न'चिन्ह' \"च्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आणखीन एक मोठा धक्का मला द्यायचाय पण तो आज नाही १३ तारखेला कार्यक्रमातच प्रेमव्दारे तो मी देईन. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. हा कार्यक्रम चुकवू नका.\nआम्ही सुनील बोरगांवकरांना ऐकलंय ...\nअभिजात अनुभूती देणारे रेषा आणि रंग \nYashica-635, म्हस, गवा रेडा आणि मढं \nझीवर गाजला कला विद्यार्थ्यांचा आल्बम \nप्रेमा तुझा रंग कसा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-india-vs-new-zealand-score-1st-test-rain-washes-out-final-session-india-122-5-at-stumps-on-day-1-1830499.html", "date_download": "2020-12-02T19:52:49Z", "digest": "sha1:HILF5DZFFZC63Q7ZOTUDW27MV7P5RUZI", "length": 24459, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India vs New Zealand score 1st Test Rain washes out final session India 122 5 at stumps on Day 1, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nNZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो\nHT मराठी टीम, वेलिंग्टन\nवेलिंग्टनच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी किवी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. सलामीवीर पृथ्वी शॉ १६, मयांक अग्रवाल ८४ चेंडूत ३४ धावा, मैदानात नांगर टाकण्याची क्षमता असलेला चेतेश्वर पुजारा ४२ चेंडूत ११ आणि कर्णधार विराट कोहली ७ चेंडूत अवघ्या दोन धावा करुन तंबूत परतले. अष्टपैलु हनुमा विहारीच्या रुपात भारताला न्यूझीलंडने पाचवा धक्का दिला. परिणामी पहिल्या दिवशी ५५ षटकांच्या खेळात भारतीय संघाला ५ बाद १२२ धावांपर्यंत मजल मारता आली. पावसामुळे दिवसभरातील उर्वरित षटकांचा खेळ होऊ शकला.\nकलम ३७०: J&K बोर्डाने असा केला रणजी संघातील खेळाडूंना संपर्क\nउप-कर्णधार अजिंक्य रहाणे १२२ चेंडूत ३८ धावा करुन मैदानात असून दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत ३७ चेंडूत १० धावांवर नाबात खेळत होता. सहाव्या विकेटसाठी भक्कम भागीदारी रचत डाव सावरण्याची मोठी जबाबदारी या जोडीवर आहे. ऋषभ पंतसाठी टीकाकारांना बॅटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची ही एक चांगली संधी असून त्याचे तो सोने करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\nNZvsIND: कसोटी सामन्यापूर्व शास्त्रींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा\nन्यूझीलंडकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पणात लक्षवेधी गोलंदाजी करणाऱ्या कायले जेमिसनने कसोटी पदार्पणातही जोरदार सुरुवात केली आहे. भारताच्या तीन गड्यांना त्याने तंबत धाडले. पुजारा, कोहली आणि विहारीची त्याने शिकार केली. साऊथी आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\n...म्हणून पहिलं वहिलं शतक अय्यरसह संघासाठीही 'स्पेशल'\nNZvsIND : KL राहुलला 'टाइम मॅनेजमेंट' जमलं नाही, टीम इंडियाला दंड\nमॅच सुपर ओव्हरमध्ये कशी न्यावी हे न्यूझीलंडकडून शिकावं\nNZvsIND: कोहलीच्या या निर्णयावर भज्जीही संतापला\nNZ vs IND 1st Test: चौथ्या दिवशीच खेळ खल्लास\nNZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफ��लो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-12-02T19:31:17Z", "digest": "sha1:MI3EWO7BFDF7K55YL3ZIBVEJ2ZNYEIW2", "length": 5041, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दिल्लीमधील लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ‎ (११ प)\n► उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ‎ (११ प)\n► चांदनी चौक लोकसभा मतदारसंघ‎ (११ प)\n► दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ‎ (११ प)\n► नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ‎ (९ प)\n► पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ‎ (११ प)\n► पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ‎ (९ प)\n\"दिल्लीमधील लोकसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nउत्तर पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nउत्तरपूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nचांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)\nदक्षिण दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nनवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nपश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nपूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१४ रोजी १०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/jamkhed-kharda-quarantine-center-299868", "date_download": "2020-12-02T19:01:54Z", "digest": "sha1:M5YKQLHJSJEDW3OWOG65PHE5GG6CZABT", "length": 16855, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : अवघा तालुका होणार जामखेड, खर्ड्यात क्वारंटाइन - Jamkhed, Kharda Quarantine Center | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nVideo : अवघा तालुका होणार जामखेड, खर्ड्यात क्वारंटाइन\nतालुक्‍यातील तीvन प्रमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या इमारती शासनाने ताब्यात घेतल्या असून, तेथे गावनिहाय विभागणी करून क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या गावांची यादी तहसीलदार नाईकवाडे यांनी प्रसिद्ध केली आहे\nजामखेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून तालुक्‍यात येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जामखेड व खर्डा ही दोन ठिकाणे प्रशासनाने निश्‍चित केली आहेत.\n\"सकाळ', सरकारनामा आणि ई-सकाळच्या माध्यमातून प्रशासनाला काही उ��ाययोजना सुचविल्या होत्या. त्यांची दखल घेऊन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी प्रस्ताव हाती घेतला. या संदर्भात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन सकारात्मक निर्णय झाला. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केल्यानंतर सुविधांची अडचण होती. आमदार रोहित पवार यांनी या अडचणींवर मात करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली. त्यातूनच जामखेड तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी क्वारंटाईन करण्याऐवजी जामखेड व खर्डा येथेच क्वारंटाईन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.\nहेही वाचा - कोरोना लागला राशीनकरांच्या मागे\nतालुक्‍यातील तीन प्रमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या इमारती शासनाने ताब्यात घेतल्या असून, तेथे गावनिहाय विभागणी करून क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या गावांची यादी तहसीलदार नाईकवाडे यांनी प्रसिद्ध केली आहे. जामखेड, खर्डा येथे क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी लागणाऱ्या सुविधा पुरविण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून मदत करण्यात येणार आहे. हे तिन्ही विलगीकरण कक्ष आजपासून सुरू झाले आहेत, असे नाईकवाडे यांनी सांगितले.\nक्वारंटाईन कक्ष आणि त्यात समाविष्ट गावे\nल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड ः जामखेड, धोत्री, बटेवाडी, चुंबळी, जमादारवाडी, मोहा, भुतवडा, लेनेवाडी, जामवाडी, साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, शिरूर, सावरगाव, पाडळी, खुरदैठण, कुसडगाव, सरदवाडी, रत्नापूर, सारोळा, काटेवाडी.\nनागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड ः आरणगाव, पारेवाडी, डोणगाव, पिंपरखेड, हसनाबाद, कवडगाव, गिरवली, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, सांगवी, खांडवी, बावी, डिसलेवाडी, धोंडपारगाव, राजेवाडी, फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, हळगाव, चौंडी, आघी, मतेवाडी, नान्नज, घोडेगाव, चोभेवाडी, पोतेवाडी, बोर्ले, मुंजेवाडी, जवळा, महारुळी, वाघा, गुरेवाडी, राजुरी, डोळेवाडी.\nन्यू इंग्लिश स्कूल, खर्डा ः खर्डा, मोहरी, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, दिघोळ, माळेवाडी, जातेगाव, तरडगाव, वंजारवाडी, सातेफळ, दौंडाची वाडी, सोनेगाव, धनेगाव, जवळके, नायगाव, नाहुली, देवदैठण, धामणगाव, पिंपळगाव (आळवा), आपटी, बांधखडक, पांढरेवाडी, दरडवाडी, लोणी, आनंदवाडी, वाकी, बाळगव्हाण, तेलंगशी, जायभायवाडी, पिंपळगाव (उंडा).\nस्���ष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-story.aspx?ID=10118", "date_download": "2020-12-02T18:59:38Z", "digest": "sha1:VY7AZBOHRXWKDCRJAGRQRT3Q4NT2DJ5Q", "length": 9816, "nlines": 47, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nझीवर गाजला कला विद्यार्थ्यांचा आल्बम \n'कुंभाराचा गणपती' हा म्युझिक आल्बम नागपूरमधील शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थांनी तयार करून नव्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या कामाचं कौतुक आज जगभरातून होतंय. त्यांचा हा सामाजिक संदेश देणारा म्युझिक आल्बम 'झी म्युझिक' द्वारे नुकताच प्रदर्शित केला गेला. गेल्या काही तासातच या आल्बमला ११ मिलियन्सपेक्षा जास्त प्रेक्षक लाभला आहे.\nधो-धो कोसळणारा पाऊस आणि अनेक तांत्रिक अडचणी सांभाळून या गाण्याचं चित्रीकरण अवघ्या एका आठवड्यात पूर्ण करून ते झीकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावरच 'ZEE Music' ने हे गाणं प्रसारमाध्यमांवर प्रकाशित केलं आणि ते प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरलं.\n'कुंभाराचा गणपती' या गाण्याच्या शीर्षकावरूनच ही कथा कुंभारासंबंधित असेल याचा अंदाज प्रेक्षकांना येतो, आणि संपूर्ण गाणं बघितल्यानंतर एकूण कथेचा अर्थ आणि गाण्याचा आशय आपोआप उमगत जातो. नृत्य, संगीत आणि गाण्यातील एकूण एक बोल याला लेखक, गायक, संगीत दिग्दर्शकानं जसा न्याय दिलाय तसाच गाण्यातील प्रत्येक नटानं दिलाय. फक्त चार साडेचार मिनिटांच्या या गाण्यात प्रेक्षक नक्कीच अंतर्मुख होतात आणि याचं संपूर्ण श्रेय टीमला जातं.\nया गाण्याचा कॉन्सेप्ट 'सुबोध आनंद' याचा असून 'राकेश पाठराबे' याने कलादिग्दर्शक म्हणून तर अभिलाष विश्वकर्मा याने DOP म्हणून काम सांभाळलंय. सुबोध आनंद हा केवळ चित्रकारच नाही तर अत्यंत संवेदमक्षम नट देखील आहे. त्यानं अलीकडेच दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे त्याचं नुकतंच रिलीज झालेलं 'कुंभाराचा गणपती' तर काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'आठवणींची सावली' अशी दोन्ही गाणी झी म्युझिकनेच प्रकाशित केली आहेत. दिग्दर्शक म्हणून त्यानं अतिशय चांगली कामगिरी केल्याचं या दोन्ही गाण्यातून दिसतं. सुबोध सांगतो, 'कुंभारकाम' याविषयावर तो बऱ्याच दिवसापासून अभ्यास करीत होता. या विषयावर त्याला एक पूर्णवेळेचा सिनेमा तयार करायचा आहे. त्याआधी एक प्रयोग म्हणून त्यानं हे गाणं तयार केलं आहे. त्याचं चित्रीकरण अगदी व्यावसायिक चित्रपटासारखं आहे. त्याचा हा अनोखा प्रयोग आज लाखो लोकांच्या पसंतीस उतरला आहे.\nराकेश पाठराबे हा चित्रकार एक चांगला मूर्तिकार देखील आहे. या गाण्याच्या चित्रीकरणात वापरण्यात आलेल्या सगळ्या गणेशमूर्ती राकेशने स्वतः तयार केलेल्या आहेत. राकेशने याआधी नागराज मंजुळे यांच्या 'झुंज' चित्रपटासाठी साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. पण पूर्णवेळ व्यावसायिक कलादिग्दर्शक म्हणून काम करण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. अभिजित हा अप्लाइड आर्टमध्ये फोटोग्राफीचं शिक्षण पूर्ण करून करियरला सुरुवात करणारा विद्यार्थी. राकेश आणि सुबोधशी त्याची कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला मैत्री झाली. सुबोधबरोबरच्या चर्चेतून त्याला एकत्र काम करण्याची संधी मिळाली याशिवाय बरीच मराठी गाणी आणि लघुपटावर त्यानं DOP म्हणून स्वतंत्रपणे काम केलंय. या तिघांनी मिळून आजपर्यंत जी गाणी आणि ज्या पॉकेटफिल्म्स केल्यात त्यांची निर्मिती त्यांनी नागपूरमध्येच केल्या आहेत. यामागे उद्देश एवढाच होता की, त्यांना आपल्या कामाची ओळख आपल्या गावातूनच दाखवायची होती.\nकुंभाराचा गणपती या गाण्याच्या कथेतील प्रमुख नट 'मुकुंद वसुले' हे आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप टाकली आहे. सागर कानेर यांनी गीतलेखन केले असून ऋषिकेश करमरकर हे गायक म्हणून तर मोहीत मनुजा यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. या व्यतिरीक्त रुद्रप्रसादसिंग ठाकूर, संग्रामसिंग ठाकूर, आकाश तायडे, कल्पना तेलंग, नितीन मरसकोले आणि मंजिरी कावळे इत्यादी कलाकार या निर्मितीत सहभागी झाले आहेत.\nएका कलाकाराचं भावनिक सत्य हळुवार उलगडत नेणारा आणि त्यातूनच योग्य तो संदेश देणारा हा नव्या कलाकारांचा म्युझिक आल्बम अवश्य पहा.\nआम्ही सुनील बोरगांवकरांना ऐकलंय ...\nअभिजात अनुभूती देणारे रेषा आणि रंग \nYashica-635, म्हस, गवा रेडा आणि मढं \nझीवर गाजला कला विद्यार्थ्यांचा आल्बम \nप्रेमा तुझा रंग कसा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/member-parliament-imtiaz-jaleel-aurangabad-news-290521", "date_download": "2020-12-02T19:12:06Z", "digest": "sha1:CSHW7NBEMKMQIPJFIQ2SSKD5ILBNM5XU", "length": 16031, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "हा अपघात नव्हे तर एक प्रकारची हत्याच असं कोण म्हणालं - Member Of Parliament Imtiaz Jaleel Aurangabad News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nहा अपघात नव्हे तर एक प्रकारची हत्याच असं कोण म्हणालं\nइम्तियाज जलील म्हणाल�� की, संपुर्ण देशात लाखोंच्या संख्येचे मजुर अकडल्याची माहिती केंद्र, राज्य होती. एकट्या औरंगाबादेत हजारोंच्या संख्येने मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल मधील मजुर दीड महिन्यांपासून आपल्या घरी कुणीतरी पोहचवेल याच्या प्रतिक्षेत आहे. आम्ही वारंवार सरकारकडे मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्याची विनंती केली. मात्र याकडे लक्ष दिले गेले नाही.\nऔरंगाबादः करमाड जवळ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. लोकांच्या नजरेत यामध्ये १६ गरीब, बेघर मजुर मारले गेले. मात्र मी याला अपघात नव्हे तर हत्या म्हणेल असा आरोप खासदार इम्जियाज जलील यांनी केला आहे.\nइम्तियाज जलील म्हणाले की, संपुर्ण देशात लाखोंच्या संख्येचे मजुर अकडल्याची माहिती केंद्र, राज्य होती. एकट्या औरंगाबादेत हजारोंच्या संख्येने मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल मधील मजुर दीड महिन्यांपासून आपल्या घरी कुणीतरी पोहचवेल याच्या प्रतिक्षेत आहे. आम्ही वारंवार सरकारकडे मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्याची विनंती केली. मात्र याकडे लक्ष दिले गेले नाही.\nलॉकडाऊन असल्याने मजुरांना पोलिसांची भीती असून ते चोर मार्गाने आपल्या गावाकडे जात आहे. हे मजुर सुद्धा असेच रेल्वे पटरीच्या मार्गाने निघाले होते. कित्येक केसेस मध्ये लोक अंतर्गत रस्त्यांवरुन जात आपले गाव गाठत आहे. ही आरोप करण्याची वेळ नाही मात्र शेकडो मजुर त्यांच्या गावाकडे पायी निघाले हे कुणी ही नाकारु शकत नाही. एक ते दीड हजार किलोमीटरचा प्रवास ते पायी करत आहे.\nसंबंधित बातमी - शरीराचे तुकडे जुळवतांना गहिवरले मन\nज्या पद्धतीने परदेशातून विमानाने भारतीयांना आणले जात आहे. असेच नियोजन कामगारांसाठी भारतीय रेल्वेकडून का करण्यात आले नाही विविध शहरात आपले पोट भरण्यासाठी मजुर आले होते. मात्र आता त्यांना या संकटाच्या काळात आपल्या गावाकडे जायचे आहे. करमाडच्या रेल्वे घटनेला सरकारच जबाबदार आहे. रेल्वे म्हणेल आम्ही चौकशी करतो. त्यांना भरपाई मिळेल. मात्र गरीबांचा जीव एवढा स्वस्त आहे हे सरकारमधील बसलेल्या लोकांनी समजून घ्यावे.\nइम्तियाज जलील म्हणाले की, मी वैयक्तिकरित्या पीएमओ, रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारला ट्विट केले होते. यूपी, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड मधील मजुर सायकलद्वारे गावी जात आहे. त्यांचे अनेक व्हीडीओ समोर आले. अजूनही औरंगाबादमध्ये हजारो प्रवासी अडकले आहेत. विशेष गाड्यांची व्यवस्था करुन त्यांना लवकरात लवकर आपापल्या राज्यात पाठवावे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nमराठवाडा पदवीधरचा आमदार कोण चव्हाण, बोराळकर कि पोकळे\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन...\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nशिक्षकांनो मतदान झाले आता तपासणीला सामोरे जा; अनुदानास पात्र घोषित महाविद्यालयांची होणार तपासणी\nनंदोरी (जि. वर्धा): राज्यातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. 27 नोव्हेंबर 2020 रोजी 20-40 शाळांच्या तपासणीचे पत्र संचालक श्री....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-story.aspx?ID=10119", "date_download": "2020-12-02T19:26:45Z", "digest": "sha1:CFRQQYER5VIGKPVTBDBT4V3SP54OFNR6", "length": 20605, "nlines": 52, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nYashica-635, म्हस, गवा रेडा आणि मढं \nचित्रकार संजय यमगर हे सध्या आपल्या आठवणी लिहीतायत. अगदी लहानपणापासून उघड्या डोळ्यांनी घेतलेले नानाविध अनुभव ते अगदी अचूक शब्दात मांडू पाहतायत. त्यातले काही अनुभव तर शहरी वाचकांना दचकवून टाकतील असेच आहे. त्यांच्या या लेखमालेतला हा पहिला लेख.\n(1979-83 कडगाव- गडहिंग्लज, कोल्हापूर)\n1968 ला सांगलीच्या कला विश्वविद्यालयातून पप्पांनी DTC (Drawing Teachers Course) पूर्ण केला. मग त्यांना कोल्हापूरच्या कलानिकेतन महाविद्यालयात थेट पेंटिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला. त्यांचेच एक पेंटिंगचे शिक्षक साळुंखे सर फोटोग्राफी शिकवायचे. त्यांची डार्करूम पण होती. कॉलेज करत करत दोन्ही शिकून घेतलं. मग साळुंखे सरांच्या आग्रहाखातर एक जपान मेड कॅमेरा -Yashica-635 बुक केला. 1969 मध्ये त्याची किंमत 600रु होती. 50-60रु महिना खर्च जीवावर यायचा. घरची परिस्थिती बिकट होती. नऊ पोरं वाढवताना आणि पाचवीला पुजलेल्या दुष्काळाला तोंड देता देता आजोबांची फरपट होत होती. आजोबांचा पप्पांवर खूप जीव. काहीही करून या एकातरी पोराला शिकवीन अशी त्यांची जिद्द. कुठूनतरी जमवा-जमव करून ते 600 रु पप्पांना पोचते केले आणि सांगावा धाडला -'हे शेवटचं पैकं माझ्याकडनं तुझ्यासाठी' आता या पुढचा सगळा खर्च पप्पांना स्वतः करावा लागणार होता. कॉलेज करतानाच त्यांना स्वामी विवेकानंद संस्थेत पार्ट टाईम ड्रॉइंग टिचरची नोकरी लागली. पगार 63 रु. फोटोग्राफी चालूच होती. काही दिवसांनी शाळेतून फुलटाईम नोकरी करा अशी मागणी सुरु झाली. कारण शाळेचे समारंभ आणि स्नेहसंमेलनाचे फोटो काढायला आयता फोटोग्राफर मिळणार होता. 1969 ला 220 रुपयावर पहिली फुलटाईम नोकरी सुरु झाली ती वाई जवळच्या किकली या गावात. मग 'पप्पा कोकणात जामगे, भेडसगाव करत करत गडहिंग्लज जवळच्या कडगावला पोचले.\nकडगाव एकदम छोटं, शांत खेडेगाव. बहुतांशी सगळे शेतकरी. माणसं अगदी मनमिळाऊ आणि प्रेमळ. बदलीमुळं गावं बदलली तसे पप्पांचे फोटोचे विषयही बदलले. मी तिसरीत होतो. फोटो काढायला जाताना आणि इतर सगळ्याच वेळेस मी पप्पांच्या मागेमागेच असायचो. कायम त्यांचं बोट धरून बरच काही शिकलो. माणसं कोण-कुठल्यावेळेस आणि कशाचा फोटो काढायला बोलावतील याचा नेम नसायचा. मग बारसं, वाढदिवस, गणपतीची आरास, देवळातला भंडारा याचे फोटो काढायला बोलवायचे. एका शेतकऱ्याने विहीर खांदताना लमाणी कामगारांचा फोटो काढून घेतला. एका बहाद्दरानें तर आपला लहान मुलगा दत्तक देतानाचा फोटो काढून ठेवला. एखाद्या नवीन गाडीची चावी द्यावी तसा. तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर सातबाराच्या नोंदी झळकत होत्या.\nअजून फोटो काढायला बोलवायचे ते म्हणजे कोणाचीतरी गाय किंवा म्ह्स व्याल्यावर. पण तो शेतकरी गाईला खोंड आणि म्हशीला रेडी झाल्यावरच हौसेनं फोटो काढून घ्यायचा. मग कधी दावणीला, कधी झाडाखाली तर कधी चावडीजवळ ज्याला जिथं पाहिजे तिथं फोटो काढायचा. कुणाला म्हुसक्कं नाहीतर कासरा धरलेला, तर कुणाला म्हशीची धार काढताना फोटो काढायचा असायचा. मग ती म्हस आपली आहे हे फोटोत दिसावं म्हणून चुन्यानं त्याचं नाव म्हशीच्या पाठीवर लिहायचा. शेंदूर लावून तिची शिंगं रंगवायचा. त्यानंतर मात्र पुढचे काही दिवस न चुकता खरवस नाहीतर चिक आमच्या घरी पोच व्हायचा.\nएकदा गावात हायस्कुलच्या मागच्या शेतात गोंधळ सुरु झाला. एक पोरगा घरी पळत आला आणि म्हणाला 'सर, लवकर कॅमेरा घिऊन बुलिवलय सरपंचानी' मग आम्ही दोघं पटापटा आवरून शेताकडं पळालो. सगळी माणसं शेतात इकडूनतिकडं पळत होती. कशाला तरी दगडं मारत होती. सगळीकडं नुस्ता धुरळा उडत होता. जवळ गेलो तसं कळलं एक जंगली गवा रेडा शेतात घुसला होता. सगळ्यांनी दगड मारून आणि पळवून त्याला बेजार केला होता. त्याच धांदलीत तो शेतातल्या विहिरीत धाडकन कोसळला. एखाद्यानं स्विमिंग पूल मध्ये मुटका मारल्यावर उडावं तसं पाणी वर उडालं. गुळाच्या खड्याकडे मुंग्या पळाव्या तसे सगळेजण त्या विहिरीकडे पळाले. मग नुसती आरडा-ओरड. हे करा- ते करा सुरु झालं. काही लोकांनी कासरे आणले. पण कासरा बांधायला विहिरीत उतरायची कुणाची छाती होईना. गवा जीवाच्या आकांतानं जोरजोरात उसळ्या मारत होता. असाच अर्धा एक तास गेला आणि त्या अवाढव्य जनावरानं विहिरीतच जीव सोडला. सगळं एकदम शांत झालं. मग मात्र 4-5 जण विहिरीत उतरले. कासऱ्याने पाय बांधून जवळ-जवळ 10-15 जणांनी ओढून बाहेर काढला. विहिरीबाहेर काढल्यावर फोटो काढण्यासाठी सगळ्यांचा गव्याच्या बाजूला घोळका झाला. जणू काही सिंहाचीच शिकार केल्यासारखे त्याला खेटून उभे होते. मीही त्या घोळक्यात कुठेतरी जाऊन उभा राहिलो. फोटोत येण्यासाठी. आणि मग ��खादी ट्रॉफी मिळावी तसा एक ग्रुप फोटो झाला. सगळी पांगा-पांग झाली तरी मी तिथेच उभा होतो. तिथेच शेतात ढोर गल्लीतल्या मोठ्या पोरांनी आणि बाप्यानी तो गवा रेडा व्यवस्थित उभा फाडला. त्यांचं वाटं केलं आणि चांभारवाडा, मांगवाडा, महारवाडा, कैकाड्याची वस्ती, रामोशीवस्ती इथल्या सगळ्या लोकांना वाटले. बापे, बाया आणि पोरं पितळी, परात घेऊन आले आणि विलक्षण आनंदित चेहऱ्याने आप-आपला वाटा घेऊन गेले. पुढचे 2-3 दिवस मी पण गुपचूप कुणाकुणाकडं जाऊन खाऊन आलो - गव्याचं कातडं पांघरून. मग मात्र कातडं गेलं ढोर गल्लीत - काहीतरी कमवायला. काही दिवसांनी तोच गवा सजून-धजून चांभारवाड्यातून बाहेर पडलेला आणि गल्ली बोळातून फिरताना मी बघितला - दोन पायावर.\nसगळ्यात विलक्षण आणि विचित्र प्रसंग म्हणजे गावात मयत झाल्यावर. कोणीतरी निरोप घेऊन यायचं, अमक्या-अमक्याच्या घरी म्हातारा किंवा म्हातारी मेली म्हणून. त्या काळात विशेषतः खेड्यात, गरीब घरात फोटो काढणं ही न परवडणारी आणि दुर्मिळ बाब. फोटो काढायचा तो ज्याचा-त्याचा आई-बाप नाहीतर जवळचा नातलग मेल्यावरच. त्यांची शेवटची आठवण म्हणून. हार घालायला. बोलावणं आलं की मी लगेच तयार. पप्पांच्या आधी. हा कार्यक्रम शक्यतो संध्याकाळी असायचा. सगळे पावणे रावळे येईपर्यंत पप्पाना त्यांचं फोटोचं काम उरकावं लागायचं. मग कॅमेरा, फ्लॅश, बॅटरी, बॅकड्रॉपसाठी सोलापुरी चादर आणि पप्पांचे मित्र परीट सर यांची सायकल घेऊन निघायचो. मयत माणसाच्या घराजवळ माणसं घोळक्यानं बसलेली असायची. काही कानात कुजबुजत तर काही तंबाखू मळत बसलेले. घरात शिरल्यावर हंबरडा फोडून रडणाऱ्या बायकांचा आवाज जरा कमी व्हायचा. पप्पा बॅकड्रॉप म्हणून घरनं आणलेली चादर दोन खुट्टीच्या मध्ये बांधायचे. मी एखादी लाकडी खुर्ची बघून त्याच घरातली एखादी चादर त्यावर टाकून आसन तयार करायचो. (पप्पांचा छोटा असिस्टंट) मग काही पुरुष मंडळी मयत उचलून खुर्चीवर आणून बसवायचे. म्हातारी असेल तर तिला चांगलचं सजवलेलं असायचं. आयुष्यभर एक-एक मणी जोडून केलेलं डोरलं, नाकात कुणाचीतरी नथ. मग एखादी लेक रडत-रडत आपलं फ़ुलं- झुबं तिच्या कानात अडकवायची.\nम्हाताऱ्याच्या फोटोची वेगळीच तऱ्हा. गड्याला चांगला अंगरखा, धोतर आणि पटका बांधून बसवलेला. मग कुणीतरी म्हणायचं खिशाला पेन अडकवा. एखादा शिकलेला आपल्या खिशाचा शाईचा पेन पुढं ���रून त्याच्या खिशाला अडकवायचा. ज्यानं आयुष्यभर आपल्या अंगठ्याच्या रेषा शाईनं उगळल्या तो आता जाताना छातीवर एखाद्या आर्मीतल्या जवानाला पदक मिळावं तशा थाटात बसला असायचा. अगदी मरणोत्तर साक्षर झाल्यासारखं.\nह्या सगळ्या धांदलीत माझं मात्र अजून एक काम असायचं. ते म्हणजे खुर्चीवर बसलेल्या मढ्याला मागून धरून ठेवायचं. त्या लाकडी खुर्चीतून हात घालून न दिसता त्या मयताचे खांदे किंवा दंड पकडायचे. एक शेवटचा आधार त्या वात नसलेल्या मेणबत्तीला.\nहे सगळं चाललेलं असायचं एका फोटो साठी. आपल्या आई-बापाच्या शेवटच्या आठवणीसाठी. त्या कॅमेऱ्यात 120mm चे फक्त 12 फोटो निघायचे. पप्पा तो रोल धुवायला कोल्हापूरला घेऊन जायचे. त्यांच्या मित्राचा मंगळवार पेठेत चौगुले फोटो स्टुडिओ होता तिथे. डेव्हलप करून आणलेले फोटो ते घरीच रंगवून, माउंटींग आणि फ्रेमिंग करायचे. फोटो चिकटवायला घरीच तयार केलेल्या बाभळीच्या डिंकाचा वास अजून मेंदूला चिकटून आहे. फोटो रंगवायला फ्युजी फिल्म्सचे कलरचे पुस्तक मिळायचे. त्याचे तुकडे फाडून फोटो कलर करायचे. काळ्या पांढऱ्या चेहऱ्यावर रंग भरायचे. कुणाचा पटका लाल- हिरवा व्हायचा तर आयुष्यभर मिशरी आणि दातवण लावलेल्या म्हातारीच्या ओठावर लाली चढायची.\nसाध्या-सुध्या लोकांच्या आयुष्यातल्या ह्या सगळ्या जन्म-मृत्यू, सुख-दुःखाच्या नोंदी होत्या. आजकाल आपण शेकडो फोटो काढतो. कॅमेऱ्याचं मेमरी स्टोरेज पण वाढलंय. पण तो मोजून मापून काढलेला एकच फोटो आयुष्यभराची मेमरी असायची. त्या एकाच फोटोत आख्ख कुटुंब स्टोअर व्हायचं.\nपप्पांमुळे आणि त्या Yashica-635 मुळे अगदी लहान वयातच अशा विलक्षण आणि मजेदार वाटणाऱ्या गोष्टी कायमच्या मनावर कोरल्या गेल्या. दोघांनीही चौकटीत राहून चौकटीच्या बाहेरचं जग बघायला शिकवलं. गप्प खाली मान घालून कष्ट करायला शिकवलं आणि मग समोरचं आपोआप आत्मसात होत गेलं. पुढे मी आर्ट कॉलेजच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षाला असताना पप्पानी भेट दिलेला हाच तो Yashica-635 आजही माझ्या स्टुडिओत ऐटीत बसून माझ्याकडे बघतोय आणि प्रत्येक दिवशी एवढंच म्हणतोय. Ready… Steady… - Smile Please.\nआम्ही सुनील बोरगांवकरांना ऐकलंय ...\nअभिजात अनुभूती देणारे रेषा आणि रंग \nYashica-635, म्हस, गवा रेडा आणि मढं \nझीवर गाजला कला विद्यार्थ्यांचा आल्बम \nप्रेमा तुझा रंग कसा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/3460-48.html", "date_download": "2020-12-02T18:09:26Z", "digest": "sha1:YRECP4N7MMBEUE33PERFA5CVROHG5EZ7", "length": 7507, "nlines": 194, "source_domain": "www.marathatej.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 3460 रुग्णांवर उपचार सुरू, 48 रुग्णांची वाढ", "raw_content": "\nHomeऔरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात 3460 रुग्णांवर उपचार सुरू, 48 रुग्णांची वाढ\nऔरंगाबाद जिल्ह्यात 3460 रुग्णांवर उपचार सुरू, 48 रुग्णांची वाढ\nऔरंगाबाद, दि. 31 : जिल्ह्यातील 48 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 13890 एवढी झाली आहे. त्यापैकी 9961 बरे झाले तर 469 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3460 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\nजिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :\nएन पाच, सिडको (1), हिलाल कॉलनी (1) राजीव गांधी नगर (1), शिवशंकर कॉलनी (7), मुकुंदवाडी (1), इंदिरा नगर, गारखेडा (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), टाऊन हॉल, जय भीम नगर (2), राम नगर (1), मिसारवाडी (1), मेडिकल क्वार्टर, घाटी परिसर (1), दिल्ली गेट (1), खोकडपुरा (1), संत तुकाराम वसतीगृहाजवळ (1), शिवाजी नगर (2), कोटला कॉलनी (1), अन्य (1), बन्सीलाल नगर (3), पद्मपुरा (1), पडेगाव (2)\nभगवान गल्ली, बिडकीन (1), अक्षयतृतीया अपार्टमेंट, बजाज नगर (1) सिडको महानगर एक, वाळूज (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), बिडकीन, पैठण (1), पाचोड, पैठण (1), पानवाडी, जातेगाव (1), बाजार गल्ली, फुलंब्री (5), देऊळगाव बाजार, फुलंब्री (1), महाल किन्होळा, फुलंब्री (3)\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_98.html", "date_download": "2020-12-02T17:58:42Z", "digest": "sha1:L6OHJBOMHEVGJUY3IBNB3UQN66GEUXEE", "length": 6991, "nlines": 189, "source_domain": "www.marathatej.com", "title": "एम आय डी सी महाड येथील महाड उत्पादक संघ कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण", "raw_content": "\nHomeरायगडएम आय डी सी महाड येथील महाड उत्पादक संघ कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण\nएम आय डी सी महाड येथील महाड उत्पादक संघ कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण\nरायगड - महाड येथील एम आय डी सी मध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड क���अर सेंटर चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई उदघाटन केले. के एस एफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन व लोकार्पण आज करण्यात आले डेवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगतापहे प्रत्यक्ष उपस्थित होते.\nप्रतिनिधी सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/ramvilas-paswan-first-wife-rajkumari-devi-meets-chirag-paswan/articleshow/78761805.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-12-02T18:53:51Z", "digest": "sha1:3F7UKYROG2227RVLQ4PNAZVSWD5EFOJX", "length": 16154, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBihar Elections : वडिलांच्या मृत्यूनंतर चिराग यांनी घेतली आपल्या सावत्र आईची भेट\nChirag Paswan : आपले वडील रामविलास पासवान यांच्या श्राद्धाला आपल्या वडिलोपार्जित घरी पोहचलेल्या चिराग पासवान यांची भेट त्यांच्या सावत्र आईशीही झाली. यावेळी, त्यांच्या सावत्र आईनं त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला पण एका अटीवर\nवडिलांच्या मृत्यूनंतर चिराग यांनी घेतली आपल्या सावत्र आईची भेट\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचं सोमवारी त्यांच्या गावात अर्थात शहरबन्नीत श्राद्ध घालण्यात आलं. यावेळी त्यांचा मुलगा चिराग पासवान हेदेखील इथं उपस्थित झाले होते. तसंच यावेळी पासवान यांची पहिली पत्नी आणि चिराग पासवान यांची सावत्र आई राजकुमारी देवी यादेख��ल इथं उपस्थित होत्या. चिराग पासवान आणि त्यांच्या सावत्र आईमध्ये याअगोदर संवाद नव्हता. परंतु, आपल्या पित्याच्या श्राद्धासाठी आपल्या वडिलोपार्जित घरी पोहचलेल्या चिराग यांनी राजकुमारी देवी यांचेही आशीर्वाद घेतले. परंतु, यावेळी दोघांमध्ये कोणतंही संभाषण झालं नाही.\nरामविलास पासवान हे बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील शहरबन्नी गावचे रहिवासी होते. १९६० मध्ये राजकुमारी देवी यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. राजकुमारी देवी आणि रामविलास पासवान या जोडप्याला उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र, या दोघांनी १९८१ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर पासवान यांनी १९८३ मध्ये रीना शर्मा यांच्याशी विवाह केला. रीना - रामविलास पासवान या दाम्पत्याला एक मुलगी आणि मुलगा चिराग पासवान ही दोन मुले आहेत. राजकुमारी देवी आजही खगडिया शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरबन्नी या गावातच राहतात. पासवान यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतरही त्यांच्या नावानं कुंकू लावत राजकुमारी देवी आपल्या पतीच्या भल्यासाठीच प्रार्थना करत होत्या.\nवाचा : रामविलास पासवान पंचत्वात विलीन, दु:खावेगानं पुत्र चिराग बेशुद्ध होऊन कोसळले\nवाचा : 'एनडीए'बाहेर पडण्याचा निर्णय वडिलांच्या सल्ल्यानंच : चिराग पासवान\nवाचा : बिहार निवडणूक : पासवान यांच्या निधनानंतर समीकरणे बदलली\n'चिराग हाच आमचा मुलगा'\n'नवभारत टाईम्स'शी बोलताना राजकुमारी देवी यांनी चिराग पासवान यांना विजयाच्या शुभेच्छा देतानाच एक अटही समोर ठेवली. 'आशीर्वाद तो हम यहीं शर्त पर देंगे कि हमरो अब वहीं एगो (एक) बेटा है. पापा के रहते हुए, वह हमें नहीं देखते थे लेकिन अब उ देखई छ हमरा (आता त्यालाच आमच्याकडे पाहावं लागेल) लेकिन अब उ देखई छ हमरा (आता त्यालाच आमच्याकडे पाहावं लागेल) वो जो कहेगा अब हम सुनेंगे, हम भी जो कहेंगे, वो अब सुनेंगे' असं राजकुमारी देवी यांनी म्हटलंय.\nराजकुमारी देवी यांच्या दोन्ही मुली पाटण्यात राहतात. रामविलास पासवान आपल्या दोन्ही मुलींच्या संपर्कात होते. त्यांना अधून-मधून ते भेटही देत होते. पहिल्यांदा ते आमदार बनले तेव्हा आपल्याला पाटण्याला घेऊन गेले होते. हाजीपूरहून खासदार बनले तेव्हाही आम्ही पाटण्यातच राहत होतो. दुसऱ्यांदा खासदार बनले तेव्हा मात्र ते आमच्यापासून दूर झाले होते. त्यामुळे आम्ही बोलणं बंद केलं होतं, अशा आठवणीही यावेळी राजकुमारी देवी यांनी जागवल्या.\nचिराग पासवान यांच्याबद्दल बोलतान 'ते इथं आले आम्ही माझी गळाभेट घेतली. केवळ भेट झाली पण ते काहीही बोलले नाही केवळ पायाला हात लावला आणि ते निघून गेले' असंही त्यांनी म्हटलं. चिराग पासवान यांना काय म्हणणार या प्रश्नावर त्यांनी म्हटलं. 'ते जिंकणार... माझी आठवण काढणार तर ते एकाच दमात जिंकणार'.\nआता उतारवयात गावात एकटी कसं राहणार हा प्रश्नही राजकुमारी देवी यांच्यासमोर आहे. मुली भेटायला येतात परंतु, त्यांची काळजी मात्र गावातील लोकच घेतात. दोन दिवसांपूर्वीच लहान मुलगी भेटून गेल्याचंही राजकुमारी देवी यांनी म्हटलं.\nवाचा : 'आयटम'वादावर फोटो व्हायरल; इमरती देवींना दुर्गामाता, तर कमलनाथ महिषासूर बनवले\nवाचा : आजपासून धावणार ३९२ विशेष ट्रेन,पाहा संपूर्ण यादी\nवाचा :मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले; म्हणाले, 'मी काय तुमचा नोकर नाही'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nFestival Special Trains: आजपासून धावणार ३९२ विशेष ट्रेन,पाहा संपूर्ण यादी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजयाचे आशीर्वाद रामविलास पासवान राजकुमारी देवी चिराग पासवान ramvilas paswan Rajkumari Devi Chirag paswan\nसिनेन्यूजसनी देओलला करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nसिनेन्यूजसनी देओलला करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1645_Swaplil-Wani.html", "date_download": "2020-12-02T18:08:59Z", "digest": "sha1:ZTEXL6DTQDZCQZVF4Z5ORJ5TY7WYWSFX", "length": 1815, "nlines": 34, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "Swaplil Wani", "raw_content": "\nवय: ३२ वर्षे वजन: ७४ किलो\nजन्म वेळ: सकाळी ५.१० मि.\nमोबाईल नंबर : ९२२०९२९४४४\nव्हाट्सअँप नंबर : ९२२०९२९४४४\nपत्ता : ०२,गोपाळ निवास,डी. एन.सी.शाळेच्या मागे, नांदिवली रोड,डोंबिवली (पूर्व).४२१ २०१\nउच्च शिक्षण: DID ( डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाईनिंग)\nजॉब: वास्तुशिल्प इंटेरिअर डेकोरेटर्स\nवडिलांचे नाव: कै.मधुकर एकनाथ वाणी\nआईचे नाव: कै. प्रतिभा मधुकर वाणी\nभाऊ: कै. महेंद्र मधुकर वाणी\nमामांचे नाव: अरुण पंढरीनाथ चौधरी.\nप्रोफाइल आतापर्यंत जणांनी पाहिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9D", "date_download": "2020-12-02T19:26:29Z", "digest": "sha1:4SVZC7X64PYO5Z7BIVJIKHW43O3GECTU", "length": 3792, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एस्तादियो दा लुझ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएस्तादियो दा लुझ (पोर्तुगीज: Estádio da Luz) हे पोर्तुगाल देशाची राजधानी लिस्बनमधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे स्टेडियम एस.एल. बेनफीका ह्या प्रिमेइरा लीगा मध्ये खेळणाऱ्या क्लबच्या मालकीचे आहे.\n२०१४ युएफा चॅंपियन्स लीग अंतिम सामना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्र��डमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-fatf-sub-group-recommends-continuation-of-pakistan-in-grey-list-1830360.html", "date_download": "2020-12-02T18:49:40Z", "digest": "sha1:Y4PY6WCZGBC24VPNVK2CS6TEOCW5ZPAH", "length": 25134, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "FATF sub group recommends continuation of Pakistan in Grey List, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आह��त म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nपाकचा तो डाव फसणार अन् डोकेदुखी कायम राहणार\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nदहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे. दहशतवाद्यांना पुरविण्यात येणारी आर्थिक रसद नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्यामुळे फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) 'ग्रे लिस्ट'मध्ये कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय एफएटीएफच्या इंटरनॅशनल को-ऑपरेशन रिव्यू ग्रुप (आयसीआरजी) च्या बैठकीत घेण्यात आला. शुक्रवारी यावर अधिकृत मोहर लागेल.\n'२६/११ चा हल्ला हा 'हिंदू दहशतवादी' दाखवण्याचा कट शिजला होता'\nदहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवठा करणाऱ्या दोषींविरोधात कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला सुनावले आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम करणाऱ्या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सची (एफएटीएफ) १६ फेब्रुवारीपासून पॅरिसमध्ये सुरु असलेली बैठक २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अखेरच्या दिवशी पाकिस्तानला एफएटीएफटचा दणका बसेल.\nराज्यात NRC लागू होऊन देणार नाही: मुख्यमंत्री\nदहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या अर्थिक मदतीला आळा घालण्यासाठी २७ सूत्री कार्यक्रमाची पाकिस्तानने कशा पद्धतीने अंमलबजावणी केली, यासंदर्भात बैठकीत समीक्षा केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या कोर्टाने मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफिज सईदला दहशतवादासंदर्भातील दोन प्रकरणात ११ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पाकचा हा निर्णय एफएटीएफ आणि पश्चिमी राष्ट्रांना खुश करण्यासाठी घेण्यात आला होता. ग्रे सूचीतून बाहेर पडण्यासाठी पाकने हा डाव खेळल्याचीही चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगली होती. मात्र त्याचा पाकिस्तानला अपेक्षित असा फायदा होणार नाही, असेच दिसत आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nदहशतवादामुळे पाकिस्तान काळ्या यादीत जाण्याची भीती, भारताकडून आठवण\nपाकिस्तानात ४० दहशतवादी गट कार्यरत होते, इम्रान खान यांची कबुली\nइम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र, शांततेसाठी मिळून कामाचे आवाहन\n... म्हणून पाकने LOC जवळचे दहशतवादी मागे नेले आणि परत पाठवले\nराजनाथ सिंह यांचा पाक पंतप्रधानांना सल्ला\nपाकचा तो डाव फसणार अन् डोकेदुखी कायम राहणार\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/four-afghani-intruders-arrested-in-colaba-45427", "date_download": "2020-12-02T18:02:04Z", "digest": "sha1:GLX7ODM4JQUEXYPHGNLAPFTYYK2HFDEI", "length": 8872, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कुलाब्यातून ४ अफगाणींना अटक | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकुलाब्यातून ४ अफगाणींना अटक\nकुलाब्यातून ४ अफगाणींना अटक\nमुंबई (mumbai) तील कुलाबा (Colaba) मधून डी. बी. मार्ग पोलिसांनी ४ अफगाणी घुसखोरांना (Afghan intruder) अटक (arrest) केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nमुंबई (mumbai) तील कुलाबा (Colaba) मधून डी. बी. मार्ग पोलिसांनी ४ अफगाणी घुसखोरांना (Afghan intruder) अटक (arrest) केली आहे. हे चारही अफगाणी अट्टल चोर असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे ५० मोबाइल (mobile), १० लॅपटाॅप (laptop) जप्त केले आहेत.\nकुलाबा(Colaba) मधील बिस्टोरीया हॉटेलमध्ये पोलिसांनी (police) धाड टाकून या अफगाणींना अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुंबईत हे चारही अफगाणी वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये राहत होते. हे सर्वजण चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांच्या विरोधात ९ तारखेला मोर्चा काढला. त्यानंतर पोलिसांकडून घुसखोरांविरोधात कारवाई करण्यात आल्या. पालघर, ठाणे, नवी मुंबईतील घुसखोरांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता मुंबईत शहरातही कारवाई करण्यात आली.\nविरार पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याअंतर्गत दहशदवाद विरोधी पथक आणि मानवी तस्करी विरोधी शाखेनं गुरूवारी कारवाई करत २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं. मानवी तस्करी विरोधी विभागाच्या पालघर शाखेचे महेश गोसावी यांना अर्नाळा विभागात बांगलादेशी असल्याची खबर मिळाली होती. पोलीस निरीक्षक भा��्कर पुकळे, दहशदवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या मदतीनं बांगलादेशींना ताब्यात घेतलं. यामध्ये १० महिला, १२ पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय आणि मोलमजुरी करण्यासाठी आले होते, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.\nगौतम नवलखा, तेलतुंबडे यांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला\nमोकाट कुत्र्याला सांभाळणं महिलेच्या बेतलं जीवावर; महिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू\nडिसेंबरमध्ये मुंबईतील ११ वर्षांतील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\nब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nएसटी महामंडळाला १ हजार कोटींचा निधी मंजूर\nरिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर जामीन मंजूर; शौविकला NPDS कोर्टाकडून दिलासा\nफुग्यासोबत खेळताना फुगा गिळल्याने ४ वर्षीय तरुणाचा मृत्यू\nकोरोनामुळे HIV च्या चाचणीत ६५ टक्के घट, रुग्णांच्या बेतू शकते जिवावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mns-quotes-dr-babasaheb-ambedkar-highlight-maharashtras-contribution-18182", "date_download": "2020-12-02T18:11:47Z", "digest": "sha1:ZH7EEFHPPZQCETSOV3O3PFM64KZC7C4S", "length": 13566, "nlines": 183, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मुख्यमंत्र्यांना 'भैय्या भूषण' उपाधी देणाऱया मनसेने घेतला भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आधार - MNS quotes Dr. Babasaheb Ambedkar to highlight Maharashtra's contribution | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्र्यांना 'भैय्या भूषण' उपाधी देणाऱया मनसेने घेतला भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आधार\nमुख्यमंत्र्यांना 'भैय्या भूषण' उपाधी देणाऱया मनसेने घेतला भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आधार\nमुख्यमंत्र्यांना 'भैय्या भूषण' उपाधी देणाऱया मनसेने घेतला भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आधार\nगुरुवार, 30 नोव्हेंबर 2017\nमुंबई : उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राच्या वैभवात भरच घातली आहे या मुख्यमंत्री देवेंद्��� फडणवीस यांच्या विधानावर मनसेने तत्काळ प्रतिक्रिया दिली . मुख्यमंत्री हे 'भैय्या भुषण' आहेत अशी टिका मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी केली.\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन नागरीकांना घेतलेल्या श्रमाबद्दलचे विधान मनसेने फेसबुक आणि ट्‌वीटवर शेअर केले आहे. मात्र, राज ठाकरे यांनी मात्र याविषयावर अद्याप भाष्य केलेले नाही .\nमुंबई : उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राच्या वैभवात भरच घातली आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर मनसेने तत्काळ प्रतिक्रिया दिली . मुख्यमंत्री हे 'भैय्या भुषण' आहेत अशी टिका मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी केली.\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन नागरीकांना घेतलेल्या श्रमाबद्दलचे विधान मनसेने फेसबुक आणि ट्‌वीटवर शेअर केले आहे. मात्र, राज ठाकरे यांनी मात्र याविषयावर अद्याप भाष्य केलेले नाही .\nफेरीवाल्यांपासून सुरु झालेला वाद आता भाषिक राजकरणावर पोहचला आहे. कॉंग्रेस आणि मनसेने मध्ये यावरुन हाणामारीही झाली. बुधवारी घाटकोपर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतातून आलेल्या नागरीकांचे कौतुक केले.\nत्यावर मनसेच्या नेत्यांनी कडवट प्रतीक्रिया नोंदवली आहे.मुख्यमंत्री हे 'भैय्या भुषण' आहेत अशी टिका मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी व्यक्त केली .\nतर महाराष्ट्र महानच आहे. त्याला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही असा टोला माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी मारला.\nनेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टिका होत असताना मनसे अधिकृत या ट्‌वीटर आणि फेसबुक हॅंडलवरुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विधान शेअर करण्यात आले आहे.\nभारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या ' भाषिक राज्यपुनर्रचना मीमांसा' - वर्षे 1955 या ग्रंथातील मजकूर मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आहे आहेत .\nडॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ,\"मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यासाठी काम���ारांचा पुरवठा देखील महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहंजोदडो ऊर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.''\nमुख्यमंत्री नेमके काय म्हणाले होते \nघाटकोपर येथील स्टेशन रोडवरील चौकाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह असे नामकरण बुधवारी करण्यात आले यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते.\nश्री . फडणवीस यांनी सिंह यांच्या कार्याचा गौरव करताना केलेल्या भाषणातील एक दोन ओळीच दाखविण्यात आल्याने त्याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत .\nमुख्यमंत्री म्हणाले होते , \" मराठी संस्कृतीशी एकरूप होऊन उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राच्या वैभवात भरच घातली आहे. त्यामध्ये आय. डी. सिंह यांच्या सारख्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, आय.डी. सिंह यांच्या प्रयत्नामुळेच आज हिंदी विद्या प्रचार सभेच्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. उत्तर भारतीयांनी मुंबईच्या लौकिकात आपल्या कार्याने भरच घातली आहे. \"\n\" भाषा हे संवादाचे माध्यम असते. मुंबईत मराठी आणि हिंदी भाषिकांच्या संस्कृतीचे उत्तम अभिसरण झाल्याचे आढळते. सण उत्सव या माध्यमातून त्यामध्ये वैविध्यपूर्ण भर पडल्याचे दिसते. त्यामुळे चार पिढ्यांहून अधिक काळ येथे वास्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीयांची पिढी आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. \"\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतरत्न राज ठाकरे आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/13866", "date_download": "2020-12-02T18:45:44Z", "digest": "sha1:FH2PFBMM7V4SSPA76P5XGYGV4QA5QTWX", "length": 11813, "nlines": 123, "source_domain": "newsjalna.com", "title": "२०१८ ची खरीप पिकविम्याची रक्कम तात्काळ वाटप करण्याची मागणी - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी ��ालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\n बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nHome/जालना जिल्हा/२०१८ ची खरीप पिकविम्याची रक्कम तात्काळ वाटप करण्याची मागणी\n२०१८ ची खरीप पिकविम्याची रक्कम तात्काळ वाटप करण्याची मागणी\nन्यूज जालना ब्युरो / जांबसमर्थ प्रतिनिधी /कुलदीप पवार\nमा.उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सन २०१८ ची खरीप पिकविम्याची रक्कम तात्काळ वाटप करण्याची मा.राज्यमंत्री अर्जुन खोतकर व मा आ संतोष सांबरे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी करण्यात आली आहे.\nजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०१८ जनरल आयसीसीआय इन्शुरन्स कंपनीकडे भरलेला होता.या काळात महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांची पिके उद्वस्त झाली होती.राज्यशासनाने ३१ आक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्रातील १५१ तालूके दुष्काळग्रस्त जाहीर केले होते.यामध्ये जालना जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश होता.\nअसे असून सुद्धा वरील कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त ५५ कोटी रुपये देऊन अन्याय केला होता.या संदर्भात पालकमंत्री राजेश टोपे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.\n११फेब्रुवारी २०१९ रोजी मा.उच्च न्यायालयाने संबंधित शेतकऱ्यांना सहा आठवड्याच्या आत विमा रक्कम वितरीत करण्याचे आदेश दिले होते.परंतू अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ही विम्याची रक्कम मिळालेली नाही.तरी मा.न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्याची मागणी मा.राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nआष्टीत ग्रामपंचायत च्या वतीने नालेसफाई कामास सुरुवात;\nग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध, जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांकडे निवेदन सादर\nजालना जिल्ह्यात एकाच दिवशी चार आत्महत्या\nभोकरदन येथे पकडला ९ लाख ३८ हजाराचा गुटखा व मुद्देमाल\nकोटा येथे अडकून पडलेले विद्यार्थी आज परतणार\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापू��ात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nमहाराष्‍ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षदी परवेज खान\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\n बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nमहाराष्‍ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षदी परवेज खान\nमंठात शॉर्टसर्किटमुळे सहा एकर ऊस जळून खाक;दहा लाखांचे नुकसान\nसध्या राज्यात लॉकडाउन नाही; आरोग्यमंत्री टोपेंनी दिला अफवांना पूर्ण विराम\nछापेच मारायचे तर अवैध धंदे चालवणाऱ्याच्या घरावर छापा मारा ना – लोणीकराची कॉल रिकाडीग वायरल\nलॉकडाऊनच्या विळख्यातुन देवुळ झाले मुक्त,दर्शनासाठी येत आहेत भक्त.\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-corona-update-252-new-positive-and-two-more-death-314587", "date_download": "2020-12-02T19:32:19Z", "digest": "sha1:GOOR7QFLBBNINKIMSKTKGV6PUWHC3NAK", "length": 20822, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "CORONA UPDATE : औरंगाबादेत आज २५२ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू , तर २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरु - Aurangabad corona update 252 new positive and two more death | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nCORONA UPDATE : औरंगाबादेत आज २५२ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू , तर २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरु\nआज आढळलेल्या बाधित रुग्णा��मध्ये १५१ पुरूष, १०१ महिला आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ५३५ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\nऔरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून आज (ता. ३०) जिल्ह्यात सकाळच्या सत्रात २५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १९१ रुग्ण शहरातील असून ६१ जण ग्रामीण भागातील बाधित आहेत.\nपालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले\nआज आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये १५१ पुरूष, १०१ महिला आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ५३५ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nआज शहरात आढळलेले १९१ रुग्ण (कंसात रुग्ण)\nघाटी परिसर (३), सुराणा नगर (१), सादात नगर (२), मथुरा नगर (१), ज्योती नगर (२), जयसिंगपुरा (१), राम नगर (१), विद्यापीठ गेट परिसर (१), गणेश कॉलनी (१), सइदा कॉलनी (१), रशीदपुरा (२), लोटा कारंजा (२), कांचनवाडी (६), सिडको ,एन सहा (२), संभाजी कॉलनी (२), संभाजी नगर (२), सिडको एन अकरा (१), अजब नगर (१), हर्सुल परिसर (३), नूतन कॉलनी (२), भाग्य नगर (१), अरिहंत नगर (४), शिवाजी नगर (२), एन दोन सिडको (६), मयूर नगर (२), वाईकर लॉन्स परिसर (१), चिकलठाणा (१) सुदर्शन्‍ नगर (१), होनाजी नगर (२), छत्रपती नगर (३), भक्ती नगर (२), पद्मपुरा (२), हसनाबाद (२), मातोश्री नगर (६), हुसेन कॉलनी (३), नंदनवन कॉलनी (१), नारळीबाग (१), समर्थ नगर (१), उदय कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी (६),पडेगाव (१), हनुमान नगर (१), एन चार सिडको (४), कोटला कॉलनी (१), पुंडलिक नगर (६),संजय नगर (१), एन पाच सिडको (१), विठ्ठल नगर (१), जय भीम नगर, टाऊन हॉल (३), रमा नगर (१), सिद्धार्थ नगर, एन बारा (१), अजिम कॉलनी, जुना बाजार (८), हर्सुल जेल (३), भगतसिंग नगर (२), साई नगर (८), टिळक नगर (१), एस टी कॉलनी ठाकरे नगर (१), जुनी एसटी कॉलनी (१), भारत माता नगर (१), स्वामी विवेकानंद नगर (१), रायगड नगर (१), गोकुळ नगर, जाधववाडी (१), मिसारवाडी (१), एन बारा सिडको (१), एन नऊ सिडको (१), बायजीपुरा (१), एन आठ, सिडको (४), पिस��देवी रोड (१), मिल कॉर्नर (१), भारतमाता नगर (१), ठाकरे नगर (३), जयभवानी नगर (५), राम नगर,एन दोन (११), साई नगर (१), गजानन नगर (३) उत्तम नगर (९), छत्रपती नगर (१), हडको कॉर्नर (१), सूदर्शन नगर (४), नाथ नगर (२), उस्मानपुरा, मिलिंद नगर (४), अन्य (२)\nसावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..\nआज आढळलेले ग्रामीण भागातील ६१ रुग्ण\nसिल्लोड (१), बिरगाव कासारी, सिल्लोड (१), पोखरी, वैजापूर (१), वैजापूर (१), अश्वमेध सो., बजाज नगर (२), बजाज नगर (१), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (२), मृत्यूंजय सो., बजाज नगर (१), सिडको महानगर एक (८), दत्‌तकृपा सो., बजाज नगर (१), कोलगेट चौक, बजाज नगर (१), देवदूत सो.,बजाज नगर (१), सौदामिनी सो.,बजाज नगर (१), बजाज विहार, बजाज नगर (१), वृंदावन हॉटेल परिसर, बजाज नगर (२), गंगा अपार्टमेंट, बजाज नगर (१), भगतसिंग नगर परिसर, बजाज नगर (१), सुवास्तू सो., बजाज नगर (१), नवजीवन सो., बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), कांजन सो, सिडको महानगर (१), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (१), दीपचैतन्य सो, बजाज नगर (१), न्यू दत्तकृपा सो., बजाज नगर (२), सिंहगड सो., बजाज नगर (१), मंजित प्राईड, बजाज नगर (१),साईश्रद्धा पार्क बजाज नगर (१), कन्नड (१), औराळी, कन्नड (१), कुंभेफळ (२), राजीव गांधी नगर, खुलताबाद (३), इसारवाडी, पैठण (२), वाळूज, गंगापूर (१), बकवाल नगर, वाळूज (२), कान्होबावाडी, गंगापूर (१), अविनाश कॉलनी, गंगापूर (१), आगवणे वस्ती, लासूर गाव (१), दर्गाबेस, वैजापूर (८) या भागातील कोरोनाबाधित आहेत.\nही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...\nखासगी रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू\nऔरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात २९ जूनला शिवाजी नगर येथील ५८ वर्षीय पुरूष, जुना बाजार नारायण नगरातील ६१ वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ६२, घाटीत १९६, जिल्हा रुग्णालयात ०१ अशा एकूण २५९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती प्रशासनाने दिली.\nघरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक\nसुटी झालेले रुग्ण - २६६९\nउपचार घेणारे रुग्ण - २६०७\nएकूण मृत्यू - २५९\nआतापर्यंतचे बाधित - ५५३५\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/05/blog-post_22.html", "date_download": "2020-12-02T18:35:31Z", "digest": "sha1:T556TEMCX6TTJXTHVR2NR25EIBSIXYPF", "length": 10540, "nlines": 167, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: गुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nगुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड\nअमेरिकेती�� इंटरनेट सर्च इंजिन गुगलने मूल्यांकनाच्या बाबतीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिस्पर्धी ऍपल या कंपनीला मागे टाकले असून, गुगल आता जगातील सर्वांत अव्वल ब्रँड बनला आहे.\nगुगलची ब्रँड व्हॅल्यू एका वर्षामध्ये सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढली आहे. त्याचे मूल्य १५८८४ कोटी डॉलरनी (सुमारे एक लाख कोटी रुपये) वाढली आहे, असे 'मिलवर्ड ब्राऊन'च्या त्यांच्या २०१४ च्या पहिल्या शंभर ब्रँडच्या अहवालात म्हटले आहे.\nगुगल या वर्षामध्ये अत्यंत सर्जनशील बनले आहे. गुगल ग्लास, कृत्रिम गुप्तता आणि विविध भागीदाऱ्या यांमध्ये गुगलने बाजी मारली आहे.\nLabels: चालू घडामोडी, माहिती\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्��र्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nयुवा विकास निधीची स्थापना\nलेखा व कोषागारे संचालनालयात 516 जागा\nभारतीय स्टेट बँकेत सहायक (Clerk) पदाच्या 5199 जागा\nगुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mulakhati-pune/gopichand-padalkar-statement-against-sharad-pawar-56895", "date_download": "2020-12-02T18:55:42Z", "digest": "sha1:742PYNOMH7M2AG6BPJK62TIHAMEHCZ7A", "length": 13090, "nlines": 180, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली - Gopichand Padalkar Statement against Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली\nशरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली\nशरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली\nशरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली\nशरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली\nबुधवार, 24 जून 2020\nशरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचा गंभीर आरोप आमदार पडळकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे. धनगर आरक्षणाबाबत आज पंढरपुरात बोलताना पडळकर यांची जीभ घसरली.\nपंढरपूर : शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचा गंभीर आरोप आमदार पडळकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे. धनगर आरक्षणाबाबत आज पंढरपुरात बोलताना पडळकर यांची जीभ घसरली. ''पवार यांनी राज्याचे नेतृत्त्व केले. पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यां��ा आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण पवार करत आहेत,\" असेही पडळकर म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन जाहीर केले आहे.\nकोरोनामुळे आषाढी वारीची शेकडो वर्षाची परंपरा खंडीत झाली. महाराज मंडळी आणि बाहेरील लोकांना जर पंढरपूरात प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोध केला जाईल, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ही त्यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली आहेदरम्यान, राज्याचे गृहमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. पवार यांचा अशा पद्धतीने विरोध करणे चूक आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.\nकोरोनचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपूरात उद्यापासून प्रवेश बंदी आहे. चातुर्मासासाठी पंढरपूरात आलेल्या महाराजांना पंढरपूर मध्ये राहण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. अशातच आषाढी एकादशी महापूजेसाठी जर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येणार असतील तर ते योग्य नाही. कारण कोरोना चा हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबई मधून ते येणार आहेत, असे सांगत पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन केले आहे.\nमागे मराठा आंदोलनाच्या वेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात येण्यास विरोध करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर श्री विठ्ठलाची पुजा केली होती. तशी पुजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावी, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे. यातून वारकऱ्यांनाही दिसेल की राज्यात कायदा पाळला जातोय. यावेळी एखाद्या सामान्य वारकरी शेतकरी कुटुंबाला आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान द्यावा, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.\nकोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे. ते म्हणाले, \" मागील सरकारने एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, विश्वासघातामुळे सरकार स्थापन होऊ न शकल्याने त्यांना यावर कार्यवाही करता आली नाही. या सरकारने एक रुपयाही दिलेला ���ाही. त्यात पाच वसतीगृहे आहेत. विद्यार्थ्यांना मदतीची तरतूद आहे. पण हे सरकार त्यावर काही करु शकलेले नाही. येत्या अधिवेशनात आम्हाला हे मुद्दे मांडावे लागतील. राज्य सरकार वेगवेगळ्या समाजांबाबत वेगवेगळी भूमीका घेत आहे. आमचेही प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर तुम्ही का वकिल देत नाही, असे आम्हाला सरकारला विचारायचे आहे,\"\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशरद पवार sharad pawar महाराष्ट्र maharashtra कोरोना corona आमदार धनगर धनगर आरक्षण dhangar reservation आरक्षण पंढरपूर राजकारण politics आंदोलन agitation आषाढी वारी वारी आषाढी एकादशी ashadhi ekadashi मुख्यमंत्री भाजप गोपीचंद पडळकर gopichand padalkar जितेंद्र डाॅ. जितेंद्र आव्हाड dr. jitendra awhad जितेंद्र आव्हाड jitendra awhad प्रशासन administrations मुंबई mumbai देवेंद्र फडणवीस devendra fadnavis उद्धव ठाकरे uddhav thakare सरकार government\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/27-november-2019-current-affairs/", "date_download": "2020-12-02T18:09:01Z", "digest": "sha1:CCF64NXSME73LRHZ4LF63T5S36UL42AS", "length": 9890, "nlines": 250, "source_domain": "mahanmk.com", "title": "27 November 2019 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n27 Nov च्या चालू घडामोडी\nDRDO चे चेअरमन जी सतीश रेड्डी यांना रॉयल एरोनॉटिकल सोसायटी ऑफ युके कडून मानद फेलोशिप\nDRDO चे चेअरमन जी सतीश रेड्डी: मानद फेलोशिप (रॉयल एरोनॉटिकल सोसायटी ऑफ युके) संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे ( Defence Research and Development Organisation - DRDO) चे अध्यक्ष जी सतीश रे\nमानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 'कर्तव्य पोर्टल' लॉंच\nमानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 'कर्तव्य पोर्टल' लॉंच २६ नोव्हेंबर, ७० व्या घटना दिनानिमित्त कर्तव्य पोर्टल' लॉंच मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीळ 'निशंक' यांच\nसुमन बिल्ला UNWTO मध्ये संचालक पदी नियुक्त\nसुमन बिल्ला UNWTO मध्ये संचालक पदी नियुक्त केरळ पर्यटनाचे माजी संचालक व सचिव संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या (United Nations World Tourism Organisation - UNWTO) डीआय पा\nमलेशियातील सुमात्रा गेंडे नामशेष\nमलेशियातील सुमात्रा गेंडे नामशेष मलेशियातील शेवटचा जिवंत सुमात्रा गेंडा इमानचा बोर्निओ गेंडा अभयारण्यात मृत्यू कर्करोगाने मृत्यू यासह मलेशियामध्ये सुमात्रान गें\nभारतातील मुलांवरील गुन्ह्यांविषयी CRY अहवाल\nभारतातील मुलांवरील गुन्ह्यांविषयी CRY अहवाल चाईल्ड राईट्स अँड यू (Child Rights and You) कडून अहवाल प्रसिद्ध 'भारतातील मुले गुन्हेगारीमुळे किती असुरक्षित आहेत\n२६ नोव्हेंबर: ��ाष्ट्रीय दुग्ध दिन\n२६ नोव्हेंबर: राष्ट्रीय दुग्ध दिन भारतीय श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्मदिन राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा संयुक्त राष्ट्र संघाकडून दरवर्षी १&nb\nउत्तर प्रदेश सरकार कडून फायलेरिया मोहीम सुरू\nउत्तर प्रदेश सरकार कडून फायलेरिया मोहीम सुरू २०२१ पर्यंत फायलेरियाचे निर्मूलन करण्याचे भारत सरकारचे लक्ष्य उत्तर प्रदेश सरकारची फायलेरिया विरूद्ध तीन दिवसांची मोह\n१३ वे 'एशिया पॅसिफिक स्क्रीन' पुरस्कार\n१३ वे 'एशिया पॅसिफिक स्क्रीन' पुरस्कार ठिकाण ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) महत्व APSA कडून जवळपास ७० देश आणि भागातील चित्रपट सृष्टीचा सन्मान सांस्कृतिक उत्प\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/route-map/", "date_download": "2020-12-02T19:36:37Z", "digest": "sha1:KPOQGMRWBTDIIUBSGESMFB4MH3Y7Z5BT", "length": 10794, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "route map – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. ...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १९\nमोडी वाचन – भाग १७\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nMANGESH DHULAP: धन्यवाद माहि���ीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/shiva-marathi-movie-music-launch/", "date_download": "2020-12-02T18:49:57Z", "digest": "sha1:HV7IZ4LCSWCFZBHYAEY73F3DIMLAWT2M", "length": 15212, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "दाक्षिणात्य \"आय\" मुव्ही फेम कामराज चे मराठीत पदार्पण - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>दाक्षिणात्य “आय” मुव्ही फेम कामराज चे मराठीत पदार्पण\nदाक्षिणात्य “आय” मुव्ही फेम कामराज चे मराठीत पदार्पण\nनवीन वर्षात तुफान, धडाकेबाज आणि जोशपूर्ण असा “शिवा – एक युवा योद्धा” सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लॉंच सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला. पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ मंडळी लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर आणि माझी सहेली मासिकाचे संपादक दीपक खेडकर, एसजीएस फिल्म्स् चे निर्माते व्ही डी शंकरन, डॉ. संजय मोरे आणि गणेश दारख, दिग्दर्शक विजय शिंदे, दमदार आणि कडक अंदाजात भेटीला येणारा शिवा म्हणजेच सिद्धांत मोरे, गीतकार बाबासाहेब सौदागर तसेच चित्रपटातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या ‘शिवा’ सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. खेळ आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आतापर्यंत बरेच लिखाण केलेले शिव छत्रपती पुरस्कार विजेते लेखक संजय मोरे यांनी अडीच वर्ष परिश्रम घेत या सिनेमाचे लेखन केले आहे.\nडॉ. संजय मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिवा सिनेमाची निर्मिती एका सामाजिक जबाबदारीने केली आहे. आपल्या सभोवताली असलेल्या परिस्थितीचं चित्रण मनोरंजनाच्या माध्यमातून केलं आहे. सिनेमात शिवा ही प्रमुख भूमिका निभावणारा सिद्धांत मोरे म्हणतो, बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील माझे आदर्श आर्नोल्ड, रॉक यांना पाहिलं तर बॉडीबिल्डिंग प्रमाणे सिनेक्षेत्रातही त्यांची यशस्वी कारकीर्द ठरली आहे. त्यांना मिळालेलं चाहत्यांचं प्रेम माझ्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. शिवा या सिनेमाला देखील असाच उदंड प्रतिसाद मिळेल ही आशा. सिनेमात येण्यापूर्वी ‘सिनियर मिस्टर एशिया’ या जपानमध्ये झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स���पर्धेत ‘क्लासिक बॉडीबिल्डिंग’ गटात सगळ्यात तरुण भारतीय असलेल्या सिद्धांतने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ‘सिनिअर मिस्टर एशिया’ हा बहुमान पटकावला होता. ६ फूट १ इंच उंची असलेला, बलदंड भुजा, भरदार छाती, रुंद पाठ, पट पडलेल्या मांड्या, धाटधार पोटऱ्या असा अस्सल खेळाडू सिद्धांतचे या सिनेमाच्या माध्यमातून एक चॉकलेट बॉय म्हणून प्रथम पदार्पण होत आहे. त्याने या सिनेमासाठी तब्बल ४ वर्षे मेहनत घेतली आहे. यातील सर्व जीवघेणे स्टंट्स स्वतः दिले आहेत.\nया सिनेमात एका अपंग व्यक्तीने निभावलेली मैत्रीची व्याख्या सांगणारी महत्वाची भूमिका पाहता ‘शिवा’चे वेगळेपण नक्की जाणवेल. ‘शिवा’ सिनेमाचा भन्नाट ट्रेलर आणि नादावणारी गाणी सिनेरसिकांना नक्कीच आवडतील अशी आहेत. या सिनेमात निव्वळ मनोरंजन नाही तर सामाजिक परिस्थितीचं भान ही राखलं गेलं आहे. दुष्काळात शेतकऱ्यांचे होणारे हाल आणि त्यावर शासनाकडून मदतीच्या नावाखाली केली जाणारी थट्टा सिनेमात नेमकेपणाने मांडली आहे. व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईला कोणताही उपदेशाचा डोस न देता तरुणांची नेमकी नस ओळखून सिनेमात या समस्येवर बोट ठेवलं गेलं आहे. अॅक्शन, रोमान्स, थिरकायला लावणारी गाणी असं एंटरटेनमेंटचं कम्प्लिट पॅकेज असलेला शिवा सिनेमा मनोरंजनाची उत्तम पर्वणी ठरणार आहे. एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल असे सादरीकरण असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना अधिक भावेल असा आहे. अभिनेता सिद्धांत मोरे, तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि दक्षिणेतील सुपरस्टार (“आय” सिनेमा फेम) कामराज ही कलाकार मंडळी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील गाणी सहज प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहेत.\nसंगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी सिनेमात एकूण ५ गाणी दिली आहेत. वेगवेगळ्या धाटणीची ही पाचही गाणी मनाचा ठाव घेणारी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचं ‘प्रलय भयंकर’ हे मराठीत गायलेलं इन्स्पिरेशनल सॉंग ऐकण्याचा योग येणार आहे. हे गाणं तरुणांपुरतच मर्यादित नसून प्रत्येक वयोगटातील श्रोत्याला भावणारं आहे. गायक सागर फडके यांच्या दमदार आवाजातील ‘खांद्याला खांदा लावून’ हे प्रेरणादायी ���ाणं देखील तितकंच जोशपूर्ण आहे. गायक रुपाली मोघे आणि सागर फडके यांच्या आवाजातील तुफान गाजेल असं ‘एन्जॉय करू’ हे झिंग चढवणारं आयटम सॉंग थिरकायला लावणारं आहे.\nमहाराष्ट्राचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर याच्या सुमधुर आवाजात ‘साजणी’ या मन मोहून टाकणाऱ्या प्रेमगीताने सिनेमात चारचाँद लावले आहेत. जीवनात चालणारा ऊन सावलीचा खेळ गायक कृष्णा बोंगाने याने त्याच्या आर्त आवाजात नेमकेपणाने सादर केला आहे. त्याने गायलेल्या ‘ऊन सावली’ या गाण्याचे बोल हे आयुष्यातील आव्हानात्मक परिस्थितीवर भाष्य करणारे असल्याने ते थेट काळजाला भिडतात. या सिनेमाची कथा शिवा (सिद्धांत मोरे) आणि त्याच्या एकंदर प्रवासाची आहे. शिवाच्या वडिलांनी दिलेली शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आचरणात आणत त्याने उत्तम माणूस आणि योद्धा बनून केलेली वाटचाल सिनेमात दाखविली आहे. नवीन वर्षातील ‘शिवा’ हा धमाकेदार सिनेमा येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी करेल अशी सिनेमाच्या टीमने आशा व्यक्त केली आहे.\nPrevious Ti Fulrani Marathi Serial : मंजूने उचलला आहे शिकायचा विडा – उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nNext मृणाल कुलकर्णीच्या रॉम-कॉम ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित; पुष्की, प्रार्थना, सोनाली यांचे इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54196", "date_download": "2020-12-02T19:14:02Z", "digest": "sha1:I3BGAXIJ3AZFPRLPSVMAGLRSQ4J4LDLF", "length": 18240, "nlines": 138, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - नील नाडकर्णी (एडीसन, न्यू जर्सी) यांच्याशी गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - नील नाडकर्णी (एडीसन, न्यू जर्सी) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - नील नाडकर्णी (एडीसन, न्यू जर्सी) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत आपली निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन.\n१. तुम्ही मुळचे कुठले \nमाझा जन्म एडिसन, न्यू जर्सी इथे झाला आणि मी त्याच शहरात लहानाचा मोठा झालो. माझे आईवडील अमेरिकेला येण्यापूर्वी मुंबईला राहत असत. पण माझ्या आयुष्यात मी फक्त ४-५ वेळाच मुंबईला जाऊन आलो आहे. मागच्या वर्षी मी Carnegie Mellon University (Tepper Business School)मधून BS, Business झालो.\n२. तुम्हांला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली \nमाझ्या आईवडिलांना संगीताची प्रचंड आवड आहे. विशेषकरून त्यांना मराठी आणि हिंदी भावगीते आणि चित्रपटगीते ऐकायला आवडतात. त्यामुळे अगदी पाळण्यात असल्यापासून माझ्या कानावर मोहम्मद रफी, किशोरकुमार, मन्ना डे, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांची गाणी पडत आहेत. या गाण्यांमध्ये वाजणार्‍या वाद्यांचेसुद्धा मला खूप आकर्षण वाटत असे. मी २-३ वर्षांचा असताना गाडीच्या मागच्या सीटवर कारसीटमध्ये बसलो असताना माझे वडील मला नेहमी विचारायचे “नील, आता काय वाजतंय सांग” आणि मी बहुतेक वेळी अचूकपणे सांगायचो – संतूर, सतार, सरोद, बासरी, पेटी, सारंगी, वायोलिन इत्यादी.\n३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे\nमी साधारण ३ वर्षांचा असताना वायोलिनचे धडे घेतले. साधारण ५-६ वर्षांचा असल्यापासून मी गायनाचे धडे घेत आहे. मी हिंदुस्तानी शास्त्रीय आणि वेस्टर्न क्लासिकल (Opera) आणि क्वायर संगीताचे धडे घेतले आहेत. मी पिआनो आणि की बोर्डच्या बरोबर तबल्याचं शिक्षणसुद्धा घेतलं आहे. पेटी मात्र मी स्वतःच वाजवायला शिकलो.\n४. संगीतातील तुमचे गुरु कोण\nसंगीतात माझे बरेच गुरू आहेत. मी लहान असल्यापासून अमेरिकेतील आणि भारताहून येणाऱ्या अनेक ��ावाजलेल्या गायकांच्या आणि संगीतकारांच्या सहवासात राहिलो आहे. ८-९ वर्षांचा असताना काही वर्षं मला पंडित जसराजजी (आमचे 'बडे गुरुजी') आणि त्यांच्या शिष्या पंडिता तृप्तीजी यांच्याकडून शिकण्याचे भाग्य लाभले. पंडिता अर्चना जोगळेकर ('अर्चनामावशी') यांना मी ११ वर्षांचा असल्यापासून कॉलेजमध्ये जाईपर्यंत हार्मोनियमवर त्यांच्या कथ्थकबरोबर साथ केली. त्या दरम्यान मला पंडित रमेश मिश्रा, पंडित समीर चटर्जी, पंडित रामदास पळसुले. विजय घाटे अशा अनेक मातब्बर कलाकारांबरोबर साथ करायची आणि त्यांच्याकडून शिकायची संधी मिळाली. पण माझे गाण्याचे खरे गुरू आणि ज्यांना मी देवासमान मानत आलो आहे ते म्हणजे स्व. मोहम्मद रफी – रफीसाहेबांच्या हजारो गाण्यातून मला खूप काही शिकायला मिळाल आहे. देवाच्या दयेने माझा आवाज त्यांच्या आवाजाशी मिळताजुळता असल्यामुळे, त्यांची गाणी म्हणताना मला एक विशेष प्रकारचा आनंद मिळतो आणि प्रत्येक वेळी नवीन प्रेरणा मिळते.\n५. तुमच्या संगीतातल्या विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल\nमी १५ वर्षांचा असताना आमच्या न्यू जर्सीमधल्या EBC Radio 1170 यांनी आयोजलेल्या Karaoke स्पर्धेत मला Karaoke Kingचा किताब मिळाला. त्या स्पर्धेत Adult Categoryमध्ये माझ्याबरोबर भारतात संगीत शिकलेल्या ५०हून अधिक लोकांनी भाग घेतला होता. मी १७ वर्षांचा असताना एकटाच भारतात जाऊन मुंबईतील नावाजलेले संगीतकार श्री अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली ८ गाणी रेकोर्ड करून आलो. त्यातील २ गाणी नावाजलेल्या गायिका बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्यासमवेत duets आहेत. प्रसिद्ध ढोलकीवादक किरण जोगळेकर आणि नाटक/सिनेकलाकार विजय कदम यांनी अशोक काकांना माझ्या संगीतप्रेमाविषयी सांगितलं आणि त्यांना माझ्याबरोबर एक आल्बम काढायची कल्पना सुचली.\nमी शाळेत पाचवीपासून Choir music गात आलो आहे. Choirची बरीच पारितोषिकं आणि Regions, All State, आणि All Eastern अशा Choir Conferences मध्ये माझी निवड झाली होती. संगीत हे माझ जीवन आहे. मी रात्रंदिवस त्यातच बुडलेला असतो. संगीताला भाषिक, राष्ट्रीय किंवा धार्मिक मर्यादा नसतात असे मला वाटते. मी सध्या Fusion Musicमध्ये जास्त लक्ष घालतो आहे. माझ्या वयाच्या मुलामुलीत हे सध्या खूप लोकप्रिय होत चाललं आहे. चोखंदळ रसिकांना खालील संकेतस्थळी जाऊन माझी गाणी ऐकण्याची आणि आपले अभिप्राय कळवण्याची मी नम्र विनंती करतो:\n६. संगीताच्य��� या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात \nमी संगीतमय जगातच नेहमी राहत असल्यामुळे मला आणखी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. माझे बहुतेक मित्रमैत्रिणीसुद्धा संगीतातच बुडलेले असल्यामुळे आम्ही बरेच वेळा Jam sessions करतो, त्यात खूप मजा येते. याव्यतिरिक्त माझा नियमित रियाज चालूच असतो.\n७. तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते तुमचे आवडते एखादे गाणे तुमचे आवडते एखादे गाणे कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते\nआवडते गायक / गायिका -\nमराठी - सुधीर फडके, भीमसेन जोशी, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले\nहिंदी - मोहम्मद रफी, किशोरकुमार, मन्नाडे, सोनू निगम, लता मंगेशकर, आशा भोसले, श्रेया घोशाल\nमराठी - तोच चन्द्रमा नभात (सुधीर फडके)\nहिंदी - ये दुनिया ये मैफिल (रफीसाहेब)\n८. आपल्या बीएमएम सारेगम 2015च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे\nमी नेहमीपेक्षा काही वेगळी तयारी करत नाही आहे. मी निवडलेली मराठी गाणी पाठ करायचा प्रयत्न मात्र चालू आहे.\n९. संगीताखेरीज आपले अजून काय छंद किवा आवड आहे\nमला Ping-pong (Table tennis) खेळायला आवडतं. आमचा एक ग्रूप ping-pongच्या निमित्ताने नियमितपणे भेटत असतो.\n१०. आपल्या बीएमएम सारेगम २०१५च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत\nवर म्ह्टल्याप्रमाणे काही वेगळी तयारी केली नव्हती. गाणी पाठ करण्यात मात्र थोडा वेळ नक्कीच दिला होता.उपांत्य फेरीतील गाणे इथे ऐकू शकता.\n११. आपला कौटुंबिक परिचय\nआमच्या घरात माझ्याबरोबर माझे आईवडील, धाकटा भाऊ (शिव), धाकटी बहिण (जाई) आणि आजोबा असे लोक राहतात. शिव आणि जाई उत्तम गायक आहेत. ते दोघेही हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले असले तरी त्यांचा जास्त भर western music (Choir/Opera) वर आहे. शिव गेली १३ वर्षं पं. अर्चना जोगळेकर यांच्याकडे कथ्थक शिकतो आहे. गेल्या वर्षी तो नृत्य विशारद झाला. आता August मध्ये त्याचा रंगमंच प्रवेश आहे.\nनीलला तुम्ही या दुव्यावर जाऊन मत देऊ शकता.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nमस्त मुलगा, हॅन्डसम उत्तरे\nमस्त मुलगा, हॅन्डसम उत्तरे आणि योग्य प्रश्न\nछान वाटल मुलाखत वाचुन\nछान वाटल मुलाखत वाचुन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-��०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T19:27:36Z", "digest": "sha1:FOWGWV44MGYNBOQRZZV77XYURJJTKWNI", "length": 14387, "nlines": 125, "source_domain": "navprabha.com", "title": "कोळशा तुझा ‘रंग’ काळा! | Navprabha", "raw_content": "\nकोळशा तुझा ‘रंग’ काळा\nजनतेच्या डोळ्यांत धूळफेक करीत अदानींचा हा कोळसा कर्नाटकातील बेल्लारी या स्टील कारखान्याला नसून तो संपूर्ण देश व देशातील कोळसासाठा संपल्याचे कारण देत परदेशातूनही आणला जात असल्याचे दिसून आले आहे. गोमंतकीय जनतेला कात्रीत पकडण्याचा शासनाचा हा प्रयत्न असल्याची टीकाही केली जात आहे. गोमंतकातील जनता व पर्यावरण यांची हानी झाली तर गोवा त्यांना कधीही क्षमा करणार नाही.\nकोळसा प्रकरणावरून गोमंतक नगरी हादरली आहे. संपूर्ण गोमंतकात या कोळसा प्रकरणावर गोमंतकीय जनतेचा सर्व थरांतून टीकेचा सूर उमटतो आहे. जनता केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या गोव्यात कोळसा हाताळण्याच्या प्रकरणाबाबत संताप व्यक्त करीत आहे. अदानी या कोळसा हाताळणार्‍या लक्षाधीश व्यापार्‍याच्या आमिषांना बळी पडून केंद्र सरकार व राज्य सरकार गोमंतकीय जनतेच्या आरोग्याशी व जीवनाशी खेळत असल्याची खरमरीत टीकाही गोमंतकीय जनता करीत असल्याचे दिसून येते आहे.\nमोदी सरकारने अदानींना कोळसा हाताळण्याच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात म्हणून २०१३ सालच्या कायद्यामध्येसुद्धा बदल केला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्याप्रमाणे भारतीय जनतेने लढा दिला, त्याप्रमाणे कोळसाप्रकरणी गोमंतकीय जनतेने स्वातंत्र्यासाठी दुसरा लढा देऊन या प्रकरणावर अधिक प्रकाश टाकण्याची गरज निर्माण झाल्याचे जनता सर्‍हासपणे बोलत आहे.\nकेंद्र शासनाने संमत केलेल्या ‘सागरमाला’ कायद्यातील ७३ वी व ७४ वी दुरुस्ती करून नुकसान भरपाई कायद्यामध्ये बदल करण्यात आल्याची टीकाही विरोधक करतात.\nयापूर्वी ‘हिंदू’मध्ये प्रसिद्ध झालेल्या यासंबंधीच्या वृत्ताची दखल गोमंतकीय जनतेने घेतली होती. त्यावेळेपासून ज्यांनी या कोळसा हाताळणी प्रकरणावर टीका केली त्यांना भाजपाने अराष्ट्रीय ठरवले.\nवास्तविक पाहता जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करीत अदानींचा हा कोळसा कर्नाटकातील बेल्लारी या स्टील कारखान्याला नसून तो संपूर्ण देश व देशातील कोळसासाठा संपल्याचे कारण देत परदेशातूनही आणला जात असल्याचे दिसून आले आहे. गोमंतकीय जनतेला कात्रीत पकडण्याचा शासनाचा हा प्रयत्न असल्याची टीकाही केली जात आहे. राज्यकर्त्यांनी गोमंतकीय जनतेला अक्षरशः विकल्याची विरोधकांची तक्रार आहे. गोमंतकीय प्रदेश संपूर्णपणे संपवण्याचा हा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे असेही जनतेला वाटते. गोमंतकातील मुले व पर्यावरण यांची हानी झाली तर गोमंतकीय जनता अदानी व भाजपा यांना कधीही क्षमा करणार नाही, हे त्यांनी ध्यानी ठेवावे, असेही गोमंतकीय जनतेला वाटते.\nसध्या गोव्यात कामगारांची संख्या वाढते आहे. कोळसा हाताळण्यासाठी अदानी गोव्यात परगावातून असे कामगार घेऊ लागले तर एक दिवस गोमंतकात गोमंतकीय अल्पसंख्याक होतील, अशीही भीती गोमंतकीय जनतेला वाटते.\nअदानींच्या कोळशाच्या या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी गोमंतकीय जनतेला काय करता येईल याचा विचार केला असता यासंबंधात ग्रामपंचायत व नगरपालिका पातळीवर आपल्याला अनेक गोष्टी करणे शक्य आहे.\nवास्को नगरपालिकेने कोळसा हाताळण्यास बंदी करणारा ठराव संमत करून तो अमलात आणला पाहिजे. कोळसा वाहतुकीसही बंदी घातली पाहिजे. आजची न्यायपद्धती पाहता सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला तरी न्याय मिळेलच याची जनतेला शाश्‍वती वाटत नाही. सरकार अशा खटल्यावर स्थगिती आणणे शक्य आहे असेही लोकांना वाटते.\nनगरपालिका व ग्रामपंचायतींनी कोळसा हाताळणार्‍यांना परवाने देण्याचे नाकारले पाहिजे.\nया प्रकरणात वास्को शहरातील एक कॉंग्रेस नेते श्री. संकल्प आमोणकर व कॉंग्रेस कार्यकर्ते या कोळसा हाताळणीला प्रखर विरोध करीत असले तरी भाजपा मंत्री मा. मिलिंद नाईक यांनी या प्रकरणात गप्प राहून ‘नरोवा कुंजरोवा’ भूमिका पत्करली आहे.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nकर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा\nज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/27764", "date_download": "2020-12-02T18:55:26Z", "digest": "sha1:5UAKGQN3WYYDXHQVKESKFBF2ATK7ELV7", "length": 9105, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऑफिस... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऑफिस...\nऑफिस म्हणजे काय असते\nऑफिस एक थेटर असते\nकामाचे नाटक जिथे रोज दिसते...\nबढती मिळते तेव्हा कॉमेडी असते\nबॉसशी वाजले तर ट्रॅजेडी होते...\nऑफिस ही एक शाळा असते\nसदैव शिकण्याची जागा असते...\nहर प्रोजेक्ट नवी परीक्षा असते\nपास झालात तर प्रमोशन असते...\nऑफिस ही एक सर्कस असते\nडेड्लाईन्स मिळण्यासाठी जगलींग असते...\nरींगमास्टरच्या हातात चाबुक असते\nपोटासाठी तारेवरची कसरत असते...\nऑफिस हे एक घर असते\nआपली टीम जणु फॅमिली बनते...\nआपल्या सुखदु:खात सहभागी होते\nहाक मारताच मदतीला धावुन येते...\nऑफिस हे एक देऊळ असते\nऑफिसवर्क हिच पूजा असते...\nट्रेनिंगच्या रुपात शारदा भेटते\nइंन्क्रीमेंटच्या रुपात लक्ष्मी येते...\nऑफिस ���ी एक गुहा असते\nरिडंडन्सी ही कृर वाघीण भासते...\nआपली शिकार न होवो अपेक्षा असते\nआशेच्या किरणाची सोबत असते...\nऑफिस म्हणजे काय असते\nरोज सकाळीची गडबड असते...\nवेळेवर पोचायची धडपड असत\nआपलीच आपल्याशी शर्यत असते...\nऑफिस म्हणजे नक्की काय असते\nशाळा की देऊळ की थेटर असते\nकोणी काहि म्हणा ....पण....\nमाझे आणि तुमचे सेमच असते ...\nफारच ऑफिसिअल मस्तच लाजो.\nफारच ऑफिसिअल मस्तच लाजो.\nजो मस्तच जमलीये ये मेरी\nऑफिस हे एक तुरुंग असते\nबॉस हीच जेलर असते...\nओव्हरटामच्या रुपात शिक्षा भेटते\nइंन्क्रीमेंटच्या रुपात भिक्षा येते...\nलाजो एकदम मस्त जमलिये\nलाजो एकदम मस्त जमलिये\nलाजो मस्तच. ऑफिस म्हणजे नक्की\nऑफिस म्हणजे नक्की काय असते \nकाम + विरंगुळ्याची जागा असते.\nमायबोलीकरांच्या साथीची वेळ असते.\nजमलच तर नविन धागा काढण्याची सोय असते.\nधन्यवाद मंडळी वर्षा, छान\nकविता अत्यंत योग्य ठिकाणी\nकविता अत्यंत योग्य ठिकाणी टाकली आहे.\nसह्हीच. एकदम तत्वज्ञानात शिरलीस हं\nओघवत्या शब्दात, सहज मांडलंय\nओघवत्या शब्दात, सहज मांडलंय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-12-02T19:06:27Z", "digest": "sha1:6SMAMGOCV33FJXSSDXPCKWLOKKQDVTG6", "length": 3865, "nlines": 63, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nGATE 2021: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह\nGATE 2021: अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा उघडली\nGATE 2021: विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ\nगेट 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ\nपॉलिटेक्निक परीक्षा ५ ते १५ ऑक्टोबर दरम्यान\nगेट २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांना सुरुवात\nGATE 2021 परीक्षेचे वेळापत्रक जारी; पॅटर्नही बदलला\nइंजिनीअरिंग पीजी प्रवेशांसाठी गेट परीक्षा फेब्रुवारीमध्ये\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2020-12-02T18:18:38Z", "digest": "sha1:6DK4BTMANMG42X6TBETOXLL5XBOEJ4ND", "length": 13986, "nlines": 306, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "एल्वेन - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमर्यादित स्टाफिंगमुळे आमचे उत्पादन वेळ नेहमीपेक्षा जास्त लांब असू शकते. येथे क्लिक करा अधिक माहितीसाठी. एकत्र आम्ही मजबूत आहोत \nइलेव्हन इंस्पायर्ड कानातले, रिंग्ज आणि हार.\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nइलेव्हन एअर बँड - मोठे / जेन्ट\nइलेव्हन एअर बँड - पेटीट / लेडीज\nइलेव्हन अर्थ बँड - मोठे / जेन्ट\nइलेव्हन अर्थ बँड - पेटीट / लेडीज\nइलेव्हन फायर बँड - मोठा / जेन्ट\nइलेव्हन फ्लेम बँड - पेटीट / लेडीज\nइलेव्हन स्पिरिट बँड - मोठे / जेन्ट्स\nइलेव्हन स्पिरिट बँड - पेटीट / लेडीज\nइलेव्हन वॉटर बँड - मोठे / जेन्ट\nइलेव्हन वॉटर बँड - पेटीट / लेडीज\nओव्हरस्टॉक इलेव्हन स्पिरिट बँड - मोठा - आकार 8.5\nनियमित किंमत $ 89.00 विक्री किंम��$ 47.40 $ 41.60 जतन करा\nरवि देवी हार - सर्वकाही आपल्यास नूतनीकरण करा\nनियमित किंमत $ 69.00 विक्री किंमत$ 39.00 $ 30.00 जतन करा\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0-1", "date_download": "2020-12-02T19:06:11Z", "digest": "sha1:FN2ARTPXBWCHHA6W4RH4XURY3PFMXE4Q", "length": 14845, "nlines": 316, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "नवीन आणि सर्वोत्कृष्ट विक्रेते - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nनवीन आणि सर्वोत्कृष्ट विक्रेते\nनवीनतम आणि सर्वाधिक लोकप्रिय बदाली दागदागिने आयटम.\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nफ्रॅक्टलॉर्व्ह कानातले - enameled चांदी\nभग्न मोहिनी - enameled चांदी\nब्रिज फोर बॅज पिन - enameled चांदी\nब्रिज फोर बॅज पिन - चांदी\nगर्वाची नॉन-कॉंपिलियंट लटकन किंवा ब्रेसलेट - चांदी\nफ्रॅक्टलॉर्व्ह कानातले - पितळ\nभग्न मोहिनी - पितळ\nभग्न गळ्यातील हार - पितळ\nफ्रॅक्टलॉर्व्ह कानातले - स्टर्लिंग सिल्वर\nभग्न मोहिनी - स्टर्लिंग सिल्वर\nफ्रेक्लर्व्हर मेडलियन - स्टर्लिंग सिल्व्हर\nफ्रॅक्ट्रॉल्व्हर पेंडेंट - स्टर्लिंग सिल्वर\nगर्वाचे नॉन-कॉम्पलेंट लटकन किंवा ब्रेसलेट - कांस्य\nप्राइड हॉबिटन or दरवाजा - लटकन किंवा की साखळी\nरोहन E च्या आवायन H शिल्डमेडेन हॉर्स कानातले\nनियमित किंमत $ 50.00 विक्री किंमत$ 29.00 पासून $ 21.00 जतन करा\nसुंदर प्राणघातक लेदर कफ ब्रेसलेट आणि चोकर\nगैर-अनुरूप लेदर कफ ब्रेसलेट\nरुबीसह हॅरी ड्रेस्डेनची पेंटॅकल हार\nकस्टम स्टील वर्णमाला बार लटकन\nनियमित किंमत $ 99.00 विक्री किंमत$ 79.00 पासून $ 20.00 जतन करा\nएनमेल्ड नल्थिस लटकन - पितळ\nएम्मेल्ड नल्थिस लटकन - स्टर्लिंग सिल्वर\nमॅजिक फोर कॉइन सेटचे शेड्स\nनियमित किंमत $ 221.00 विक्री किंमत$ 205.00 $ 16.00 जतन करा\nEOWYN ™ शिल्डमेडेन मेडलियन\nनियमित किंमत $ 50.00 विक्री किंमत$ 44.00 पासून $ 6.00 जतन करा\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sunil-gavaskar-write-about-england-tour-128637", "date_download": "2020-12-02T19:38:31Z", "digest": "sha1:CWVTX7ECRWLP66QSHWCBWAQWBTMIUCJT", "length": 17535, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"टिम इंडिया'ची कामगिरी सुसज्ज सुपरकारसारखी! - sunil gavaskar write about england tour | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n\"टिम इंडिया'ची कामगिरी सुसज्ज सुपरकारसारखी\nपहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर मिळविलेला सफाईदार विजय अत्यंत आनंददायक होता. एखादी सुसज्ज सुपर कार वेगाने जाण्याची अपेक्षा असते. अशा कारच्या इंजिनाचा वेग काही वेळाकरता कमी होतो, पण टॉप गिअर टाकताच इंजिन धडाडते आणि सुपरकार पुन्हा दिमाखात दौडू लागते. भारतीय संघाची कामगिरी अशीच होती. संघाच्या कारचे सुकाणू होते कर्णधार विराटकडे. त्याने अगदी सुस्पष्ट आणि दमदार नेतृत्व केले. आता दौरा पुढे सरकत जाईल तेव्हा संघ��कडून केवळ सरस कामगिरीची अपेक्षा बाळगणे योग्य ठरेल. काही जणांकडून अपेक्षित असलेली सर्वोत्तम कामगिरी झाली नसतानाही संघ इतक्‍या सहज जिंकू शकत असेल तर मग अपेक्षा उत्तुंगच राहतील.\nपहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर मिळविलेला सफाईदार विजय अत्यंत आनंददायक होता. एखादी सुसज्ज सुपर कार वेगाने जाण्याची अपेक्षा असते. अशा कारच्या इंजिनाचा वेग काही वेळाकरता कमी होतो, पण टॉप गिअर टाकताच इंजिन धडाडते आणि सुपरकार पुन्हा दिमाखात दौडू लागते. भारतीय संघाची कामगिरी अशीच होती. संघाच्या कारचे सुकाणू होते कर्णधार विराटकडे. त्याने अगदी सुस्पष्ट आणि दमदार नेतृत्व केले. आता दौरा पुढे सरकत जाईल तेव्हा संघाकडून केवळ सरस कामगिरीची अपेक्षा बाळगणे योग्य ठरेल. काही जणांकडून अपेक्षित असलेली सर्वोत्तम कामगिरी झाली नसतानाही संघ इतक्‍या सहज जिंकू शकत असेल तर मग अपेक्षा उत्तुंगच राहतील.\nइंग्लंडमध्ये बहुतेक वेळा स्वेटर घालून खेळावे लागते, पण सामन्याच्यादिवशी भारतात उन्हाळ्यात असतो तसा लख्ख सूर्यप्रकाश होता. त्यामुळे भारतीय खेळाडू आनंदाने \"ऍक्‍शन'मध्ये आले. अशा हवामानाचे कदाचित इंग्लंडच्या संघाला आश्‍चर्य वाटले असेल. भारतीय पाठीराख्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करणे मात्र त्यांना अपेक्षित होते. त्यांना अपेक्षा नव्हती ती कुलदीप यादवच्या जादूची. कुलदीपने इंग्लंडच्या फलंदाजांना कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचविले. त्याने टाकलेल्या चेंडूच्या \"टर्न'चा अंदाज चुकल्यामुळे बेअरस्टॉ आणि ज्यो रुट पुढे सरसावले आणि अखेरीस चकले. मनगटाचा कलात्मक वापर करणाऱ्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज कसे झगडतात हे माहीत असलेल्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळे चांगलेच हसू उमटले. चहल कदाचित नवा चेंडू व्यवस्थित \"ग्रीप' करू शकला नसावा. त्यामुळे तो सर्वोत्तम मारा करू शकला नाही. बटलरचा तडाखा सुरू होताच कुलदीपला पाचारण करण्यात आले. मग त्याच्या जादूमुळे सामन्याचे पारडे क्षणार्धात फिरले.\nत्यानंतर एका अशा फलंदाजाने \"मास्टरपीस'ची छोटेखानी झलक सादर केली, जो येत्या काळात भारतीय क्रिकेट गाजविणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पणात मिचेल जॉन्सनच्या अत्यंत भेदक माऱ्याचा खंबीरपणे सामना केल्यापासून राहुलचा दर्जा वेगळाच दिसला आहे. राहुल ��ंग्लंडच्या गोलंदाजीची चौफेर धुलाई करीत असताना श्‍वास रोखला गेला होता. फलंदाजीसाठी आपला क्रम येण्याच्या प्रतीक्षेत असलेला कर्णधार विराटसुद्धा \"डगआउट'मध्ये टाळ्या वाजवीत होता. इंग्लंडच्या आव्हान नसलेल्या गोलंदाजीला सामोरे जाताना रोहित शर्मा \"बोअर' होऊन बाद झाला. मग विराटला आणखी जवळून ही खेळी पाहता आली.\nही कामगिरी विजयाची अपेक्षा वाढविणारी आहे. इंग्लंड संघाने वेगाने बोध घेतला नाही आणि हवामानात अचानक बदल झाला नाही, तर हा मोसम भारतासाठी उत्साहवर्धक ठरण्याची अपेक्षा आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nब्रेकींग : आयपीएल सट्ट्यातील 38 लाखांची रोकड जप्त, एकास अटक\nसोलापूर: आयपीएल क्रिकेट सट्ट्यातील रोख 38 लाख 50 हजार 300 रुपयांची रोकड शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून एकास अटक केली. ही कारवाई पोलिसांनी...\nसावंतवाडीचा एम्स अकॅडमी संघ उपांत्य फेरीत\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बेळगाव येथील आनंद अकॅडमीतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट...\n'वाळु वाहतूक रोखाल तर याद राखा' ; तहसीलदारालाच दिली जीवे मारण्याची धमकी\nकुडाळ (सिंधुदुर्ग) : कुडाळचे तहसीलदार अमोल फाटक व महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. आंदुर्ले खिंड येथे...\nकुडाळ बसस्थानकात \"क्रिकेट खेळो' आंदोलन\nकुडाळ (सिंधुदुर्ग) - गांधीचौक येथे उभारलेल्या नवीन बसस्थानकाचे अद्याप लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र...\nशंभरला शंभर पॉइंट: वेबसाईटचा आधार घेत क्रिकेट, पत्त्याचा अंदर बहार\nकोल्हापूर : ऑनलाईन १०० रुपये भरले की मिळणाऱ्या १०० पॉइंटद्वारे क्रिकेट, पत्त्याचा ऑनलाईन जुगाराचा डाव पेटतो. वेबसाईटच्या माध्यमातून मोबाईलवरूच...\n दोषी आढळल्यास होणार थेट निलंबन; जिल्हा पोलिस अधीक्षकांचा 'ऍक्‍शन प्लॅन' तयार\nयवतमाळ : वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने तस्करी केली जाते. त्यामुळे दारूबंदीचा पार फज्जा उडत आहे. यातून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/406606", "date_download": "2020-12-02T19:43:25Z", "digest": "sha1:2UTRHFOJAONT3MU4GEQJ4Q4QTAIIQO4U", "length": 2125, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:४६, १० ऑगस्ट २००९ ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१४:४९, ४ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:800)\n०४:४६, १० ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:800)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/cricket-club-loses-seven-wickets-11-balls-126288", "date_download": "2020-12-02T19:34:18Z", "digest": "sha1:CXGT2TV2E6TSEA37CBMI4GS4J7EAYF3K", "length": 11589, "nlines": 255, "source_domain": "www.esakal.com", "title": "11 चेंडूंत त्यांनी गमाविले सात फलंदाज!! - Cricket club loses seven wickets in 11 balls | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n11 चेंडूंत त्यांनी गमाविले सात फलंदाज\nएकीकडे इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय संघ धावांचा पाऊस पाडत असताना क्लब क्रिकेटच्या सामन्यात मात्र हाय वायकोंब या संघाचे अवघ्या 11 चेंडूंमध्ये सात फलंदाज माघारी परतले.\nइंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ई. सी. बी नॅशनल क्लब चॅम्पियनशिप स्पर्धेत हाय वायकोंब आणि पीटरबोरो या क्लबमध्ये झालेल्या सामन्याने असे नाट्यमय वळण घेतले. हाय वायकोंबने 189 धावांचा पाठलाग करताना 186-3 अशी मजल मारली होती. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये तीन धावांची गरज असताना त्यांचे सात फलंदाज बाद झाले आणि त्यांना अनपेक्षित पाराभवाला सामोरे जावो लागले.\nएकीकडे इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय संघ धावांचा पाऊस पाडत असताना क्लब क्रिकेटच्या सामन्यात मात्र हाय वायकोंब या संघाचे अवघ्या 11 चेंडूंमध्ये सात फलंदाज माघारी परतले.\nइंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ई. सी. बी नॅशनल क्लब चॅम्पियनशिप स्पर्धेत हाय वायकोंब आणि पीटरबोरो या क्लबमध्ये झालेल्या सामन्याने असे नाट्यमय वळण घेतले. हाय वायकोंबने 189 धावांचा पाठलाग कर���ाना 186-3 अशी मजल मारली होती. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये तीन धावांची गरज असताना त्यांचे सात फलंदाज बाद झाले आणि त्यांना अनपेक्षित पाराभवाला सामोरे जावो लागले.\nपीटरबोरो क्लबचा जलदगती गोलंदाज कायरन जोन्स याने टाकलेल्या षटकात त्याने एकही धाव न देता शेवटच्या चार चेंडूंमध्ये चार फलंदाज बाद केले. त्यामुळे वायकोंबला अखेरच्या षटकात 3 धावंचा गरज होती आणि त्यांच्या हातात तीन फलंदाज होते.\nअखेरचे षटक 16 वर्षीय फिरकी गोलंदाज दानियाल मलिक याने टाकले. या षटकातील पहिल्या चेंडूवर नाथान होक्सने एक धाव काढली. मात्र मलिकने पुढील तीन चेंडूवर तीन फलंदाज बाद करत पीटरबोरो संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपूर पोलिसांनी दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यातील वरुणचा फोटो का केला ट्विट\nनागपूर - शनिवारी कोलकाता नाइड रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल, असा सामना रंगला. त्यामध्ये वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर षटकार लगावल्यानंतर त्याने...\n#KXIPvsRCB - सामना गमावल्यानंतर विराटला आणखी एक दणका; झाला 12 लाख रुपयांचा दंड\nदुबई - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला दारूण पराभव स्वीकारावा लागला. पराभवासोबत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/bjp-stage-protest-against-increased-electricy-bill-314549", "date_download": "2020-12-02T19:36:34Z", "digest": "sha1:2K3PQYQGYYGZPKS3B7YLMRVPTXQYR7ME", "length": 16412, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "अव्वाच्या सव्वा वीजबिलामुळे ग्राहकांना शॉक; भरमसाट वीजदरवाढ लादली - BJP stage protest against increased electricy bill | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअव्वाच्या सव्वा वीजबिलामुळे ग्राहकांना शॉक; भरमसाट वीजदरवाढ लादली\nतीन महिने अर्थचक्रच थांबले होते. त्यामुळे भरमसाट दरवाढ लादणे अन्यायकारक आहे. दरवाढ रद्द करून वीजबिलास सवलत देण्य���ची मागणी भाजपतर्फे करण्यात आली. बिलसंदर्भात ग्राहकांची कुठेही दखल घेतली जात नसल्यानेही आंदोलकांनी संताप व्यक्त केला. तक्रारींचे गठ्ठे संबंधित उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना देऊन दोन दिवसांमध्ये तक्रारींचे निवारण करण्याचा इशारा देण्यात आला.\nनागपूर : अव्वाच्या सव्वा वीजबिलामुळे ग्राहकांना शॉक लागला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे भरमसाट वीजबिलाविरोधात मंगळवारी एकाचवेळी विधानसभा मतदारसंघनिहाय आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार व ऊर्जामंत्र्यांचा धिक्कार नोंदवित ग्राहकांच्या तक्रारींचे गठ्ठे उपकेंद्रातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले.\nभाजपतर्फे आंदोलनासाठी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक वीज उपकेंद्राची निवड करण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन वीजदरवाढ मागे घेण्याची मागणी केली.\nऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या परस्परविरोधी भूमिकेकडे लक्ष वेधले. एकीकडे त्यांनी नागरिकांना मर्यादित युनिट नि:शुल्क वीज देण्याचे संकेत दिले. त्यानंतर वीजदर घटल्याचा दावा केला. प्रत्यक्षात ग्राहकांवर भरमसाट वीजदरवाढ लादण्यात आली असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.\nहेही वाचा - पत्नीच्या जिद्दीसमोर हरला पती; मनावर दगड ठेऊन इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले, मात्र...\nतीन महिने अर्थचक्रच थांबले होते. त्यामुळे भरमसाट दरवाढ लादणे अन्यायकारक आहे. दरवाढ रद्द करून वीजबिलास सवलत देण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली. बिलसंदर्भात ग्राहकांची कुठेही दखल घेतली जात नसल्यानेही आंदोलकांनी संताप व्यक्त केला. तक्रारींचे गठ्ठे संबंधित उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना देऊन दोन दिवसांमध्ये तक्रारींचे निवारण करण्याचा इशारा देण्यात आला.\nग्राहकांचा रोष लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तुळशीबाग उपकेंद्रासमोर मोठ्यासंख्येने पोलिस कर्मचारी तैनात होते. आंदोलकांमुळे छापरूनगर चौकात वाहतूक थांबल्याची स्थिती होती.\nअधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार\nशंभर युनिटपर्यंत माफ करा\nवीज दरवाढ लादणे अन्यायकारक आहे. सरकारने दरमहा शंभर युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करावे. टप्प्याटप्प्यात हे आंदोलन होणार आहे. पण, सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी दिला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nनागपूर महापालिकेचे अधिकारी सायकलने पोहोचले कार्यालयात; महिन्यातून एक दिवस येणार सायकलने\nनागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सायकलने मनपा मुख्यालयात पोहोचले. त्याचे...\nएड्‌स नियंत्रण ठरतेय निष्फळ; तब्बल दीड हजार समुपदेशकांचे वेतन अडले\nनागपूर ः नॅकोच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेअंतर्गत राज्यातील जिल्हा स्तरावर एड्‌ससारख्या दुर्धर रोगावर नियंत्रणाचे उपक्रम...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\n महसूल मध्य प्रदेशला, भुर्दंड मात्र महाराष्ट्राला; वाळू वाहतुकीने राज्यमार्गावर खड्‌डे\nसिहोरा (जि. भंडारा) : मध्य प्रदेशातील वाळूची वाहतूक सीमावर्ती भागातील रस्त्यांनी केली जाते. यातून मध्य प्रदेश शासनाला महसूल प्राप्त होत असला...\n; वाहनांची 'स्पीड' ठरतेय जीवघेणी\nगुमगाव (जि. नागपूर): अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोडवरील गुमगाव-हिंगणा मार्गांला जोडणारा चौक सध्या चौफेर जीवघेणा ठरत आहे. या चौकामध्ये होणाऱ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/Paytm-Mallcha-Maha-Shopping-Festival.html", "date_download": "2020-12-02T18:36:20Z", "digest": "sha1:WVCINRE33S526IBJ5WXTRK6VEYR2CSOD", "length": 7941, "nlines": 50, "source_domain": "www.sthairya.com", "title": "पेटीएम मॉलचा 'महा शॉपिंग फेस्टिवल'", "raw_content": "\nHomeअर्थ विषयकपेटीएम मॉलचा 'महा शॉपिंग फेस्टिवल'\nपेटीएम मॉलचा 'महा शॉपिंग फेस्टिवल'\nस्थैर्य, मुंबई, दि.२२: पेटीएम मॉल ‘महा शॉपिंग फेस्टिवल’सह सणासुदीच्या हंगामास खास बनवीत आहे. उत्पादने आणि उपकरणांच्या विस्तृत श्रेणीवर आकर्षक सौदे, सवलत आणि कॅशबॅक मिळवा. ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मने सिटीबँकेसह भागीदारी करीत क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर ३००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅकची सुविधादेखील दिली आहे. पेटीएम मॉलमध्ये फ्लॅश विक्रीची सुविधादेखील देण्यात आली असून ज्यात निवडक उत्पादने आणि व्यापारी मालावर सौदे आणि सवलती देण्यात आल्या आहेत.\n४,४९० रुपयांपासून सुरु होणाऱ्या सॅमसंग, विवो, ओपो स्मार्टफोनवर ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅकसह ६० टक्क्यांपर्यंत तर जेबीएल स्पीकर्स, बीओएटी इअरफोन आणि क्रोमकास्टवर अतिरिक्त १५ टक्के कॅशबॅकसह ७५ टक्क्यांपर्यंत सवलत उपलब्ध आहे.\nवर्क फ्रॉम होमपासून इतर उपकरणांसाठी पेटीएम मॉल हे टॉप डेस्टिनेशन असून लॅपटॉप खरेदीवर ४० टक्क्यांपपेक्षा अधिक सवलत देण्यात आली आहे. अॅसर नायट्रो ५ (एमआरपी: १,०९,९९९)- जे ९व्या जनरेशन इंटेल कोअर i५ प्रोसेसरसह, ८ जीबी रॅम आणि १ टीबी एचडीडी तसेच २५६ जीबी एसएसडीसह लोडेड आहे. हे ३८ टक्के फ्लॅट डिस्काउंटसह ६७,९९९ रुपये किंवा ४२,००० रुपये किंवा एमआरपीपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. बँक ऑफर (३००० रुपये किंमतीची) आणि कॅशबॅक (५००० रुपये किंमतीची) ऑफर्सनी पुढील आणखी ५०,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळतो. १३ इंचाचा अॅपल मॅकबुक एअर बुक (एमआरपी ९९,९०० रुपये) १.६ GHz क्लॉक रेट व ८ व्या जनरेशन इंटेल कोअर i५ प्रोसेसरसह समर्थित असून त्यात ८ जीबी रॅम व १२८ जीबी एसएसडी उपलब्ध असून ते ७६,९०० रुपयांपासून उपलब्ध आहे.\nपेटीएम मॉल अॅलन सोली, अॅरो, व्हॅन ह्युसेन आणि व्हेरो मोडा अशा अग्रेसर ब्रँडवर ५० ते ८० टक्के सवलत तसेच १००० कॅशबॅकही देत आहे. २४९ रुपयांपासून सुरु होणा-या वूमन वेस्टर्न वेअरवर ऑफर आणि अॅपरल१० वर ५०० रुपयांची कॅशबॅक उपलब्ध आहे. कुर्ती आणि कुर्त्यांवर ४० % ते ५०% ऑफ आणि हँडबॅग व क्लचवर ९० टक्क्यांपर्यंत ऑफ आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्मार्टवॉचची किंमत ७�� टक्क्यांनी कमी झाली असून यावर अतिरिक्त ५,००० रुपये कॅशबॅकही उपलब्ध आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/8782", "date_download": "2020-12-02T19:23:55Z", "digest": "sha1:HO3OPD55X72BFYYJPSNVT2PSFWBYKLLV", "length": 44409, "nlines": 1340, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रीएकनाथी भागवत | आरंभ| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥\nॐ नमो सद्गुरु चित्समुद्रा \n सभाग्य नरा तूं देशी ॥१॥\n भरतें अगाध तुज दाटे ॥२॥\nतेथ निजभक्ति हें तारुं थोर त्यासी वागवितां तूं कर्णधार \nप्रेमाचें साचार चढविशी शीड ॥४॥\nतेथ भक्त संत सज्ञान नर \n सत्य साचार खुंटली ॥५॥\n ते ब्रह्मादिकांसी न ढळती ॥७॥\n हे अगाध थोरी पैं तुझी ॥८॥\nअत्यंतप्रळयीं जैं हा चढे तैं ’संसार’ हें नांवहि बुडे \n मागें पुढें हाचि हा ॥९॥\n एका एकपणें हरीत कीं \n अंगीकारी कीं जनार्दन ॥१०॥\nतो जनार्दन स्वयें देखा \nतेणें अभंगीं घालूनि एका कवित्व लोकां ऐकवी ॥११॥\n तो मी एका भेटतांचि देख \n आपुलें निजसुख भोगवी ॥१२॥\n त्यासी आपणचि होय श्रोता \nनव्हे माझे युक्तीचें बोलणें हें स्वयें सज्ञानें जाणिजेल ॥१४॥\n उद्धवासी तत्त्वतां सांगीतली ॥१५॥\nगुणदोष स्वयें न देखणें तो गुण म्यां श्रीकृष्णें मानिजे ॥१६॥\nहें ऐकोनि देवाचें उत्तर \n घरोघर लोकीं केला ॥१७॥\n केवीं अमान्य करावें ॥१८॥\nकां पां निषेधी श्रीकृष्ण उद्धव तो प्रश्न स्वयें पुसे ॥१९॥\nभक्ति ज्ञान कर्म जाण तिन्ही अधिकार भिन्न सांगेल ॥���०॥\nउद्धव म्हणे हे श्रीकृष्ण \n तें परम प्रमाण आम्ही मानूं ॥२१॥\nहा विधि हा निषेध हें दाविताहे तुझा वेद \n ऐक प्रसिद्ध सांगेन ॥२२॥\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ व २३ वा\nअध्याय तिसरा - आरंभ\nश्लोक १३ व १४ वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nअध्याय चवथा - आरंभ\nश्लोक १५ व १६ वा\nअध्याय पाचवा - आरंभ\nश्लोक ३९ व ४० वा\nअध्याय सहावा - आरंभ\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक २९ व ३० वा\nअध्याय सातवा - आरंभ\nश्लोक ३३ व ३४ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nअध्याय आठवा - आरंभ\nअध्याय नववा - आरंभ\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक १ ला व २ रा\nश्लोक ३ रा व ४ था\nश्लोक ५ वा व ६ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ४२ व ४३ वा\nश्लोक ४ व ५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ८ व ९ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ ते २४\nश्लोक ५७ व ५८ वा\nश्लोक ३२ व ३३ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक २४ व २५ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक १४ व १५ वा\nश्लोक २० व २१ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ५८ व ५९ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक १२ व १३ वा\nश्लोक ३४ व ३५ वा\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक २५ व २६ वा\nश्लोक ३० व ३१ वा\nश्लोक ३६ व ३७ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ५० व ५१ वा\nश्लोक ५२ व ५३ वा\nश्लोक ५४ व ५५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक २९ व ३० वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nश्लोक ४६, ४७ व ४८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक २३ व २४ वा\nश्रीएकनाथ स्तवन - आर्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B9/", "date_download": "2020-12-02T18:37:55Z", "digest": "sha1:ZAD2A7MHNQJCSQJHZ3AJSNCCTF5UGKVU", "length": 25656, "nlines": 153, "source_domain": "navprabha.com", "title": "सणांना अध्यात्माची जोड हवी | Navprabha", "raw_content": "\nसणांना अध्यात्माची जोड हवी\nअंतरंग योग – ६५\nआध्यात्मिक ज्ञानी असे सांगतात की या मायारूपी विश्‍वात प्रत्येक क्षणाला माया व्यक्तीला आपल्यात गुंतवण्याचा प्रयत्न करते. म्हणून कलियुगात विविध विकार-वासना वाढतच आहेत. त्या मायेचा प्रतिकार करण्यासाठी आत्मशक्ती वाढवायला हवी.\nविश्‍वात चांगल्या- वाईट अशा विविध घटना घडतच असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातही हे घटनाचक्र चालूच असते. सध्या जग फारच बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. विविध समस्या समोर ‘आ’ वासून उभ्या आहेत ज्यात अनेक तर्‍हेचे भयानक रोग, आपापसात भांडणे, नैसर्गिक आपत्ती. माणूस अगदी हतबल झाला आहे. त्याला थोडा बदल, विरंगुळा हवाच. नाहीतर त्याची मनःस्थिती भयानक होईल. काहीजण व्यसनांमधून हा विरंगुळा शोधतात तर काहीजण आपलं गाव सोडून थोडे दिवस यात्रेसाठी जातात – निसर्गरम्य ठिकाणी, धार्मिक स्थानांवर इ….\nआपल्या पूर्वजांनी या विषयावर सखोल चिंतन केले होते. म्हणूनच त्यांनी नियमित वेगवेगळे सण, उत्सव सुरू केले होते. मुख्य म्हणजे हे उत्सव विविध देवी-देवतांच्या नावाने आहेत…\nशिवरात्री – श्रीशंकर महादेव * रामनवमी – श्रीराम * चतुर्थी – श्रीगणेश\nदत्तजयंती – श्रीदत्तात्रेय * गोकुळाष्टमी – श्रीकृष्ण व * नवरात्री – श्रीदेवी.\nया सर्व उत्सवांना विविध पैलू आहेत.\nधार्मिक ः मूर्तिपूजा, आरती, भजन, नैवेद्य, प्रसाद…\nसामाजिक ः सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा…\nआध्यात्मिक ः आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी, उद्धारासाठी (आत्मोद्धार)\nखरे म्हणजे आध्यात्मिक पैलू अत्यंत महत्त्वाचा आहे. तो फार सूक्ष्म, गहन आहे. कारण त्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते. पण दुर्भाग्याने या पैलूवर फारसा विचार केला जात नाही. म्हणून बहुतेकजण धार्मिक व सामाजिक पैलूंनाच जास्त महत्त्व देतात. त्यात वावगे काही नाही कारण ते पैलूसुद्धा अत्यावश्यक आणि महत्त्वपूर्ण आहेतच. पण ज्यावेळी त्यांना अध्यात्माची जोड दिली जाते तेव्हा त्या सण-उत्सवांना सुगंध येतो. जीवनविकास- वैयक्तिक , सामाजिक, वैश्‍विक साधला जातो. समस्यांना, संकटांना सामोरे जाण्यासाठी सर्व तर्‍हेच्या शक्तींमध्ये वृद्धी होते- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक. अर्थात काही अपवाद आहेतच. काही संस्था या पैलूंचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून व्यक्तीव्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पण मुख्य प्रश्‍न येतो तो हा की आपणातील कितीजण हा संदर्भ समजून घेऊन आपल्या जीवनात – वैश्‍विक, पारिवारीक, सामाजिक – उपयोग करतो. त्या गोष्टी धारण करतो.\nबहुतकरून हा फक्त एक उपचारच राहतो. मौजमस्ती होते पण अपेक्षित परिणाम दिसत नाहीत.\nआजच्या कलियुगात आणि हल्लीच्या कोरोनाच्या काळात गरज आहे ती प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने ही गोष्ट समजून घेऊन इतरांपर्यंत पोचवावी.\nहल्लीच जो सण विविध बंधनांमुळे मर्यादित स्वरूपात साजरा झाला – नवरात्र, त्यावर आपण थोडे खोल��त जाऊन चिंतन करूया.\nमहिषासुर मर्दिनी प्रकट होऊन महिषासुर या असुराचा वध करते. ती शक्तिस्वरूप आहे. म्हणून हा सण विविध शक्तींच्या पूजेसाठी आहे. पण आधी त्याबद्दल दृष्टिकोन समजणे आवश्यक आहे.\nसर्वांत आधी हे समजायला हवे की हे राक्षस जसे बाहेर आहेत तसेच आपल्या प्रत्येकाच्या आतही आहेत. हे आतील राक्षस म्हणजेच षड्‌रिपू- काम- क्रोध- लोभ- मोह- मद – मत्सर, तसाच अहंकार.\nया असुरांचा व्यक्तीला स्वतःला तर त्रास होतोच पण त्याबरोबर अशा आसुरी वृत्तींमुळेच समाजालाही त्रास होतो.\nबाहेरील असुर म्हणजे स्वार्थी व दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती जे विविध प्रकारचे गुन्हे करतात- भांडणं लढाया, आतंकवाद, बलात्कार, चोर्‍या, भ्रष्टाचार, अत्याचार… या सर्वांचा नाश करण्यासाठी आपण देवीची आराधना करतो.\nइथे आपण म्हणजे शरीर नव्हे. ते तर नश्‍वर आहे. अवश्य शारीरिक कष्ट भोगावे लागतातच. तसेच मानसिक व भावनिक त्रासही होतात. सर्वांत अधिक कष्टदायक म्हणजे आत्मिक त्रास. याचे मूळ कारण आपण समजून घ्यायला हवे.\nआत्मा हे परमात्म्याचे पवित्र संतान आहे. त्याचे सप्तगुण आहेत. तो ज्ञानस्वरूप आहे. शांतीरूप, सुखस्वरूप, आनंद स्वरूप, प्रकाश स्वरूप आणि शक्तीस्वरूप आहे. त्यामुळे त्याची इच्छा असते की आपण शांतीने, सुखाने, आनंदाने रहावे. पण ते शक्य होत नाही. त्याची कारणे त्याच्या आतही ाहेत व बाहेरही आहेत.\nया दोन्हींवर उपाय म्हणजे स्वतःची आत्मशक्ती वाढवणे. त्यासाठीच शक्तीस्वरूपी, शक्तीरुपिणी देवीची उपासना आवश्यक आहे. नवरात्रीच्या रूपाने आपण ती करतो. त्याचा गर्भितार्थ समजला तर देवीची पूजा मनोभावे होईल. परिणाम चांगले दिसतील.\nकदाचित बाहेरील राक्षस नियंत्रणात यायला वेळ लागेल पण स्वतःच्या इच्छाशक्तीने आतील असुरांवर लवकर विजय मिळविता येईल. त्यासाठीच नवरात्रीबरोबर नियमित शास्त्रशुद्ध योगसाधनादेखील अत्यावश्यक आहे. अष्टांगयोगातील ‘ध्यान’ तर अत्योपयोगी ठरते.\n‘ध्यान’- म्हणजे डोळे मिटून स्वस्थ बसणे नाही तर त्यावेळी परमात्म्याशी जोडणे. त्याचे स्मरण करणे. परमात्मा तर महासागर आहे,\nज्ञानाचा, शांती-सुख-आनंदाचा तो तेजोमय आहे, तो शक्तिदायक आहे.\nआत्मा ज्या गुणांच्या शोधात आहे त्या गुणांची प्राप्ती वाढवा. त्याचे परमगुरू – देवांचे देव महादेव, शिव – यांच्याकडून होईल. नवरात्रीचे दिवस आम्हाला याबद्दल आठवण करून देतात. आत्म्याला हे ज्ञान उपजत आहे. पण अनेक जन्मांमुळे त्याच्यावर अज्ञानाचे, विपरीत ज्ञानाचे आवरण चढले आहे, ज्यामुळे सुख-शांतीसाठी तो चाचपडत आहे. जी सुखशांती त्याच्या आत आहे तिचा शोध तो बाहेर घेत आहे. मग त्याला ती कशी मिळणार\nनवरात्रीला आपण देवीची पूजा करतो तिला अष्टभुजा म्हणतात. तिचे फोटो, मूर्ती आपण तशी पाहतो. प्रत्येक हातात वेगवेगळ्या वस्तूही दाखवल्या आहेत- जी अष्टशस्त्रे आहेत. त्याशिवाय देवीच्या बाहुबलाचेही दर्शन होते.\nराजस्थानमधील माउंट अबू येथे असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातील तज्ज्ञांनी या विषयावर पुष्कळ अभ्यास केलेला आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे हे ज्ञान ईश्‍वरीय आहे. अष्टशक्तींबद्दल त्यांचे मत….\n१. विस्तार संकीर्ण करण्याची शक्ती – मागे हटण्याची शक्ती (पॉवर ऑफ विथड्रॉ) – या शक्तीचे योग्य उदाहरण म्हणजे कासव. गरज पडेल तेव्हा तो आपली इंद्रिये कवचाच्या बाहेर काढतो. मुख्य म्हणजे हातपाय व डोके. काम झाले की तो आत खेचतो. तसेच कसल्याही संकटाची जाणीव झाली तरीही आपली नाजूक इंद्रिये वापरतो. योगसाधनेत याला प्रत्याहार म्हणतात. (अष्टांगयोगाचा पाचवा पैलू)\nजाणकार असे सांगतात – कासवाचे हे कवच इतके मजबूत असते की हत्तीसुद्धा त्याच्यावर चालून गेला तरी कासवाला काहीच इजा पोचत नाही.\nप्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक क्षणाला विविध समस्या येतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक. बहुतेकजण अशावेळी शांत राहू शकत नाही. ते प्रतिकार करतात. रागाने बोलणे, दुसर्‍यावर हात-पाय उचलणे, शस्त्राने वार करणे. काहीवेळा ही प्रतिक्रिया योग्यही असेल. पण प्रत्येकवेळी नाही. अशावेळी थोडा वेळ मागे हटून परिस्थितीवर विचार करून त्यानुसार निर्णय घेणे आपल्या हिताचे असते. अनेक वेळा रागामुळे आपली प्रतिक्रिया बरोबर नसते व त्यामुळे परिस्थिती चिघळते.\nकधी कधी आपण रस्त्यावर भांडणे बघतो, अपघात बघतो. आपले कुणीही त्यामध्ये अडकलेले नसते. अशावेळी अनासक्त भावाने साक्षी होऊन त्या घटनेकडे बघतो. याचा फायदा म्हणजे आपले मन शांत राहते.\nकाहीवेळा आपला कुणीतरी नातेवाईक, मित्र आपल्या समस्या आम्हाला सांगतो. आपल्याकडून त्याला योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा असते. त्यावेळीसुद्धा शांत राहिलो, सदसद्विवेकबुद्धीचा व्यवस्थित वापर केला तर त्याला आ��ण योग्य उपाय सुचवू शकतो.\nआध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर आत्मा या सृष्टीरूपी नाटकात आपली भूमिका काय ते बघतो. शारीरिक बंधनात न अडकता विदेही स्थितीत राहतो. त्यामुळे तो शांत राहू शकतो. या शांतीची त्याला अपेक्षा असते आणि शांती हा तर त्याचा एक नैसर्गिक गुणच आहे. फक्त अज्ञानामुळे त्याला विसर पडलेला आहे.\nखरेच, प्रत्येकाने जर या पहिल्याच शक्तीचा प्रत्येक वेळी व्यवस्थित उपयोग केला तर प्रत्येक व्यक्ती शांत राहीलच पण त्याचबरोबर कुटुंबात, समाजात, विश्‍वात शांती नांदेल.\nआध्यात्मिक ज्ञानी असे सांगतात की या मायारूपी विश्‍वात प्रत्येक क्षणाला माया व्यक्तीला आपल्यात गुंतवण्याचा प्रयत्न करते. म्हणून कलियुगात विविध विकार-वासना वाढतच आहेत. त्या मायेचा प्रतिकार करण्यासाठी आत्मशक्ती वाढवायला हवी.\nप्रत्येक शक्तीबरोबर एक देवी आहे. या शक्तीची देवी पार्वती म्हणजे परिवर्तन करणारी. इथे परिवर्तन अभिप्रेत आहे ते आत्म्याचे. शंकर तपश्‍चर्येला गेले पण पार्वती मागे राहिली… सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी.\nपार्वतीचे वाहन म्हणजे शुभ्र गाय- पवित्र जीवनदायिनी. तिचे दूध सर्वांना पौष्टिक, विशेष करून बालकांना. तसेच तिचे मूत्र व गोबरदेखील मानवाला व वृक्षवनस्पतींना उपयोगी आहे.\nपहिल्या दिवशी पार्वतीकडे शक्ती मागू या. (संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय यांच्या साहित्य व प्रवचने).\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nअमृत फळ ः आवळा\nडॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या...\nनिद्रा भाग – १\nडॉ. सुरज सदाशिव पाटलेकरश्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात...\nलहान मुलांना वाफ देताना…\nडॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून...\nयोगसाधना - ४८२अंतरंग योग - ६७ डॉ. सीताकांत घाणेकर आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर...\nकाय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज\nडॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो थोरॅसिक सर्जन) हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/ipl-2020-mumbai-indians-batsmen-suryakumar-yadav-and-his-wife-devisha-love-story-a593/", "date_download": "2020-12-02T19:29:03Z", "digest": "sha1:SFOEODGTKOLCIKDF2REBLIXQJEVEIPVC", "length": 26016, "nlines": 333, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2020: सूर्यकुमार यादव 'त्या' मुलीचे नृत्य पाहून झाला क्लिन बोल्ड अन् सुरू झाली Love Story! - Marathi News | IPL 2020: Mumbai Indians batsmen Suryakumar Yadav and his wife devisha love story | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\nआश्रमशाळांमधील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांना घरघर\nऑक्टोबरच्या तुलनेत राज्यात दैनंदिन मृत्यूंत ५० टक्क्यांनी घट\nआजारपणाला कंटाळून ठाण्यात सुरक्षारक्षकाची आत्महत्या\nलक्ष्मीचंद छेडा यांना १३९ कोटी वसुलीसाठी पीएमसी बँकेची नोटीस\nजमील शेख हत्येप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करा\nआदित्य नारायण अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत अडकला लग्नाच्या बंधनात, समोर लग्नातील पहिला सुंदर फोटो\nपत्नीसह पूलमध्ये रोमँटीक अंदाजात दिसला ऐश्वर्या रॉयचा EX- बॉयफ्रेंड, या ठिकाणी करतोय कुटुंबासह एन्जॉय\n'रूप तेरा मस्ताना' गाण्यातील दिलखेचक अदांनी जॉर्जिया अँड्रियानीने सर्वांना केले घायाळ, पहा हा व्हिडीओ\nPHOTOS: गौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट\nक्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री\nराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिका-यांना का झापलं\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पो���चतोय करोनाचा व्हायरस\n...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान\n'कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना योद्ध्यांनाच लस प्रथम देणार'; आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट\nकोरोना संसर्गापासून बचावासाठी 'हा' नियम पाळावाच लागणार; नव्या संशोधनातून माहिती समोर\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच 500 वर बाधितांची संख्या गेली. कोरोनाचे 515 रुग्ण, तर 9 मृत्यूची नोंद झाली, रुग्णसंख्या 112280 झाली असून मृतांची संख्या 3681 वर पोहचली आहे.\nदिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४००६ नवीन रुग्ण, तर ८६ जणांचा मृत्यू.\nसोलापूर : पदवीधरसाठी ६२ टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी ८५ टक्के मतदान; गुरुवारी होणार मतमोजणी\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nपिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत एटीएम मशीन फोडताना एकाला रंगेहाथ पकडले.\nपदवीधर मतदार संघासाठी भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nआ. प्रताप सरनाईक, त्याचा मुलगा विहंग यांना ईडीकडून समन्स\nशेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार\nनवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील विज्ञान भवनातील बैठक संपली, परवा पुन्हा चर्चा होणार.\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nराज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९३० नवे रुग्ण, तर ९५ जणांचा मृत्यू.\n...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक\nगडचिरोली : 131 कोरोनामुक्त तर 59 नव्याने बाधित\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच 500 वर बाधितांची संख्या गेली. कोरोनाचे 515 रुग्ण, तर 9 मृत्यूची नोंद झाली, रुग्णसंख्या 112280 झाली असून मृतांची संख्या 3681 वर पोहचली आहे.\nदिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४००६ नवीन रुग्ण, तर ८६ जणांचा मृत्यू.\nसोलापूर : पदवीधरसाठी ६२ टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी ८५ टक्के मतदान; गुरुवारी होणार मतमोजणी\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nपिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत एटीएम मशीन फोडताना एकाला रंगेहाथ पकडले.\nपदवीधर मतदार संघासाठी भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nआ. प्रताप सरनाईक, त्याचा मुलगा विहंग यांना ईडीकडून समन्स\nशेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार\nनवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील विज्ञान भवनातील बैठक संपली, परवा पुन्हा चर्चा होणार.\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nराज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९३० नवे रुग्ण, तर ९५ जणांचा मृत्यू.\n...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक\nगडचिरोली : 131 कोरोनामुक्त तर 59 नव्याने बाधित\nAll post in लाइव न्यूज़\nIPL 2020: सूर्यकुमार यादव 'त्या' मुलीचे नृत्य पाहून झाला क्लिन बोल्ड अन् सुरू झाली Love Story\nइंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात सध्या चर्चा रंगतेय ती मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याची...\nसातत्यपूर्ण कामगिरी करूनही सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघात न निवडल्यानं नेटिझन्स संतापले आहेत.\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्घच्या सामन्यात नाबाद खेळी करून त्यानं मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.\nत्या विजयाचं सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीनं करून त्यानं निवड समितीला चपराकच मारली.\nहरभजन सिंग, मनोज तिवारी, हर्षा भोगले, दिलीप वेंगसरकर आदींनी सूर्यकुमार यादवची निवड न झाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. सूर्यकुमार आपल्या खेळानं निवड समितिला उत्तर देत आहे.\nमैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना पळता भुई करून सोडणारा हा फलंदाज कॉलेजमध्ये एका मुलीचे नृत्य पाहून क्लिन बोल्ड झाला झाला होता.\nवयाच्या २२ व्या वर्षी सूर्यकुमार १९ वर्षांच्या एका मुलीचा नृत्य पाहून तिच्यावर भाळला होता.\nसूर्यकुमार मुळचा वाराणासीचा...वडिलांच्या कामानिमित्त त्याचे कुटुंब मुंबईत वास्तव्यास आलं. मुंबईतच सूर्यकुमारनं शिक्षण पूर्ण केलं.\nतो पोतदार कॉलेजमध्ये शिकत होता आणि २०१२ मध्ये पहिल्यांदाच त्याची भेट देविशाशी झाली.\nसूर्यकुमार B.comच्या फर्स्ट इयरला होता, तर देविशानं नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश केला होता.\nएका पार्टीत सूर्यकुमार व देविशाची नजरानजर झाली. त्यात देविशाचा डान्स पाहून सूर्यकुमार घायाळ झाला.\nपाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी २०१६ मध्ये विवाह केला.\nप्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमारने वरातीसाठी २८ लाख रुपयांची कार खरेदी केली होती.\nत्यानंतर त्या कारवर १० लाखांचा खर्च करुन तिला देविशाच्या आवडीचा पिवळा रंग दिला होता.\nदेविशाला त्यानं १.२५ कोटींची डायमंड रिंग भेट दिली होती\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nIPL 2020 मुंबई इंडियन्स\nPHOTOS: गौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट\nPHOTOS : शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचे रोमँटिक फोटो झाले व्हायरल, मालदीवमध्ये व्यतित करतायेत क्वॉलिटी टाइम\nदिशा पटानीची बहीण खुशबूदेखील आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\nभारतीला कृष्णा अभिषेकचा सपोर्ट, म्हणाला - ती माझी बहीण, दुसरा चान्स मिळायला हवा...\nलग्नाच्या पहिल्याच रात्री अक्षय कुमारला समजली होते पत्नीबाबतचे हे रहस्य, स्वतः केला होता खुलास\nPHOTO: ब्लॅक ड्रेसमध्ये 'नागिन' फेम मौनी रॉयचा नवा अवतार, दिसली ग्लॅमरस लूकमध्ये\nIndia vs Australia : तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात तीन बदल दिसणार; पाहा कोणाला संधी मिळणार\nIndia vs Australia : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरला गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेले\nOMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर्लंड टॉप फाईव्हमध्ये\nIndia vs Australia : युजवेंद्र चहलच्या नावावर नकोशी कामगिरी; पहिल्या डावात मोडले गेले पाच मोठे विक्रम\nBig Bash Leagueमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंची नावं जाहीर; महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग यांचं आहे का नाव\nIPL 2020 vs PSL 2020 : आयपीएलच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये किती बक्षीस रक्कम दिली जाते माहित्येय\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\n पण 40 वर्षांनंतरही HIV वर लस शोधता आली नाही; जाणून घ्या आव्हाने\nWorld aids day 2020: फ्लू प्रमाणेच सामान्य असू शकतात एड्सची लक्षणं; वेळीच दूर करा आजाराबाबत 'हे' गैरसमज\ncoronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान\nहाडांसाठी घातक ठरतोय वजन कमी करण्याचा 'हा' उपाय; संशोधनातून माहिती समोर\nअमेरिकेत कोरोना लसीची चार्टर फ्लाइटमधून डिलिव्हरी सुरू, तयार केले सुटकेस सारखे बॉक्स\nजिल्हाधिकारी आणि त्यांच्या अंगरक्षकाला कारचालकाची अरेरावी\nलग्नाचे आमिष दाखवत टीव्ही अभिनेत्रीवर बलात्कार\nबिबट्याच्या हल्याने औरंगाबाद जिल्ह्यात दोन ठारच्या घटना\nभामा आसखेड योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण\nशेतकरी नेते म्हणाले, \"गोळी किंवा शांततापूर्ण समाधान, सरकारकडून नक्कीच काहीतरी परत घेऊ\"\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nशिवसेना नेत्याच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भातील सल्ल्याने राजकारण तापलं; फडणवीस म्हणाले - हा बाळासाहेबांचा पक्ष नाही\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nDr. Sheetal Amte Suicide : लॅपटाॅप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/ncps-flag-jamkhed-panchayat-samiti-rajshree-more-speaker-63680", "date_download": "2020-12-02T18:07:55Z", "digest": "sha1:XVNRHC6EYM3KOS53T7UGXJWYPQRJXR5Z", "length": 11543, "nlines": 178, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "जामखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा! सभापतीपदी राजश्री मोरे - NCP's flag on Jamkhed Panchayat Samiti! Rajshree More as the Speaker | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजामखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा\nजामखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा\nजामखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा\nगुरुवार, 15 ऑक्टोबर 2020\nनगरपालिकेच्या पाठोपाठ जामखेड पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. आमदार रोहित पवार यांच्या हाती या संस्थेचीही सत्ता आली.\nजामखेड : संपूर्ण जिल्ह्य़ात गाजलेल्या व आठ महिन्यांपासून राजकीय डावपेचात अडकलेल्या जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया शेवटी चिठ्ठीद्वारे आज पार पडली आणि राजश्री सूर्यकांत मोरे सभापती झाल्या.\nनगरपालिकेच्या पाठोपाठ जामखेड पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. आमदार रोहित पवार यांच्या हाती या संस्थेचीही सत्ता आली. तसेच रत्नापूर (ता. जामखेड) या गावाला तिसऱ्यांदा सभापतीपदाचा मान मिळाला आहे.\nयापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे हे पंचायत समितीचे, तर नंदा वारे या महिला बालकल्याण समितीच्या सभापती राहिल्या आहेत. जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीचे राजकारण संपूर्ण जिल्हाभर गाजले. भाजपचे चार सदस्य असणाऱ्या या संस्थेतील दोघांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधल्याने दोन्ही बाजुला समसमान मते होते. आरक्षणाला हरकत घेतल्याने सभापती निवडीची चिठ्ठी काढली नव्हती. अखेर न्यायालयाने निवडीची चिठ्ठी काढण्याचे निर्देश दिल्याने आज निवडीची चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये राजश्री सूर्यकांत मोरे आणि मनिषा रविंद्र सुरवसे या दोघींच्या चिठ्ठ्या होत्या. यापैकी राजश्री मोरे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांचे सभापती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.\nअशी प्रक्रीया पार पडली\nउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी तथा पिठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सभागृहात सभापती निवडीचा कार्यक्रम झाला.\nता. 3 जुलै 2020 रोजी झालेल्या मतदानात भाजपाच्या मनिषा सुरवसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री सुर्यकांत मोरे यांना समान मते पडली होती. आठ महिने देव पाण्यात ठेऊन सूर्यकांत मोरे यांनी सभापतीपद मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आणि राजश्री सुर्यकांत मोरे जामखेड पंचायत समितीच्या सभापती झाल्या.\nसूर्यकांत मोरे ठरले हिरो..\nविधानसभा निवडणुकीत सूर्यकांत मोरे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांची साथ सोडून रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून मोरे हे कर्जत- जामखेड चा राजकीय पटलावर अधिक ठळकपणे चर्चेत आले. निवडणुकीच्या प्रचारातील त्यांची भाषणे खूप गाज��ी. पुढे रोहित पवार आमदार झाले आणि पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रीया जाहीर झाली. सभापतीच्या आरक्षणाची सोडत निघाली, तेव्हापासून हरकतीचा मुद्दा पुढे आल्याने सभापतीपदाची निवड लांबली होती. अखेर औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निवड झाली आणि मोरे यांच्या पत्नी राजश्री मोरे यांची सभापतीपदी निवड झाली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress आमदार रोहित पवार पूर floods राजकारण politics भाजप आरक्षण स्वप्न उच्च न्यायालय high court औरंगाबाद aurangabad राम शिंदे निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sinhagad-can-be-seen-bridges-pune-313457", "date_download": "2020-12-02T19:29:20Z", "digest": "sha1:AKCAC4YA7KBHNOYVCNWTHEBIORZV57S7", "length": 14341, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनानं केला चमत्कार; पुण्यातल्या पुलांवरून सिंहगड पुन्हा दिसू लागला! - Sinhagad can be seen from the bridges in Pune | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोरोनानं केला चमत्कार; पुण्यातल्या पुलांवरून सिंहगड पुन्हा दिसू लागला\nपुणेकरांसाठी अभिमानाचा असणारा सिंहगड पुण्यातल्या पुलांवरून दिसू लागला. मुळात पूर्वीच्या काळात सिंहगड तसा दिसत होता. पण, वाढत शहरीकरणानं पुणेकरांचं ते सूख हिरावून घेतलं होतं.\nपुणे : पुणे शहर. एकेकाळी रिटायर लोकांचं शहर म्हणून आेळखल जायचं. बघता बघता आयटी हब झालं. पुण्यासह शेजारच्या पिंपरी-चिंचवडचाही कायापालट झाला. पण, या विकासाबरोबर हवा आणि पाणी प्रदूषणानं डोकं वर काढलं. प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचा उल्लेख होऊ लागला. पण, गेल्या तीन महिन्यांत कोरोनामुळं करण्यात आलेल्या लॉकडाउननं पुण्याची हवा शुद्ध केलीय.\n'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​\nपुण्यातली रहदारी, वाहनांची संख्या, वाहतूक व्यवस्थेवरचा ताण हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. पण, लॉकडाउनच्या काळात पुण्यातल्या रस्त्यांवर वाहनं धावली नाहीत. अर्थातच त्याचा परिणाम शहराच्या हवेवर झाला. हवेतल्या कार्बन कमी झाला. सातत्यानं धुरकट वाटणारी हवा स्वच्छ झाली. आकाश निरभ्र झालं. परिणामी काही दिवसांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही घडल्या.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुणेकरांसाठी अभिमानाचा असणारा सिंहगड पुण्यातल्या पुलांवरून दिसू लागला. मुळात पूर्वीच्या काळात सिंहगड तसा दिसत होता. पण, वाढत शहरीकरणानं पुणेकरांचं ते सूख हिरावून घेतलं होतं. असं झालं म्हणून शहराचा विस्तार काही थांबला नाही. त्यामुळं पुन्हा पुण्यातून सिंहगड पाहता येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. कोरोनां हा चमत्कार करून दाखवला. आजही झेड ब्रिज, आणि जोशी पूल, म्हात्रे पूल, वारज्याचा पूल आदी\nपुलांवरून तुम्हाला सिंहगडाचं दर्शन होईल. मग कधी जाताय सिंहगडाचा फोटो काढायला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nपुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री\nपुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर...\nचारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्‍टर महिलेनं संपवलं जीवन\nपुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिला डॉक्‍टरने भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केल्याचा...\nमराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली\nपुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या...\nकुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू\nपुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल ���र्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/pdf-downloads", "date_download": "2020-12-02T19:38:35Z", "digest": "sha1:YBIMJF46QJVRD6F3TB367J5ISYOZA2L4", "length": 129093, "nlines": 705, "source_domain": "pmc.gov.in", "title": "दस्तावेज डाउनलोड", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » दस्तावेज डाउनलोड\nQuality Assurance Labअग्निशामक विभागअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागअतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) कार्यालयआकाशचिन्ह व परवाना विभागआपत्ती व्यवस्थापन विभागआरोग्य विभागआस्थापना विभागउदयान विभागउप आयुक्त (विशेष) विभागउप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनउप आयुक्त परिमंडळ क्र १उप आयुक्त परि��ंडळ क्र २उप आयुक्त परिमंडळ क्र ३उप आयुक्त परिमंडळ क्र ४उप आयुक्त परिमंडळ क्र ५औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालयकर आकारणी व कर संकलन विभागकसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयकामगार कल्याण विभागकोंडवाडा विभागकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयकोणत्याही एक निवडाकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालयकोरोनाक्रीडा विभागघनकचरा व्यवस्थापन विभागचाळ विभागजनरल रेकॉर्ड विभागजायका प्रकल्प (मलनि:सारण)जिल्हा नियोजन व विकास समिती विभागझोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभागढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयतांत्रिक विभागदक्षता विभागदूरध्वनी विभागधनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयनक्‍कल विभागनगर रचना विभागनगर सचिव विभागनगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयनदी सुधारणानिवडणुक विभागनिविदा विभागपथ विभागपर्यावरण विभागपाणीपुरवठा पंपिंगपाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पपाणीपुरवठा विभागपीएमपीएमएलप्रधानमंत्री आवास योजनाप्रशिक्षण प्रबोधिनी विभागप्राथमिक शिक्षण विभागबांधकाम परवानगीबांधकाम परवानगी (जुनी हद्द)बांधकाम परवानगी (नवी हद्द)बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयभवन रचना विभागभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयभूसंपादन व व्यवस्थापन विभागमंडई विभागमध्यवर्ती भांडार विभागमनपामलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागमहापालिका आयुक्त कार्यालयमागासवर्ग विभागमालमत्ता व व्यवस्थापन विभागमाहिती व जनसंपर्क विभागमाहिती व तंत्रज्ञान विभागमुख्य अभियंता प्रकल्पमुख्य लेखा परीक्षक विभागमुख्यलेखा व वित्त विभागमुद्रणालय विभागमैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP)मोटार वाहन विभागयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयवानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयवारसा व्यवस्थापन विभागवाहतुक नियोजन विभागविकास योजना विभागविद्युत विभागविधी विभागवृक्ष प्राधिकरण विभागशहर अभियंता कार्यालयशहर जनगणना कार्यालयशिक्षण विभागशिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयसंगमवाडी क्षेत्रिय कार्यालयसमाज कल्याण विभागसमाज विकास विभागसर्वसमावेशक सायकल प्लॅनसहकारनगर क्षेत्रिय कार्यालयसांस्कृतिक केंद्र विभागसामान्य प्रशासन विभागसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयसुरक्षा व���भागसेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागस्थानिक संस्था कर विभागस्मार्ट सिटीस्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभागहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\n1 शहर अभियंता कार्यालय कलम ४ शहर अभियंता कार्यालय\n2 नागरिकांची सनद शहर अभियंता कार्यालय\n4 शहर अभियंता कार्यलय - नागरिकांची सनद शहर अभियंता कार्यालय\n5 वाहतूक सुलभ करण्यासाठी वाहतूक सिग्नल यंत्रणा मुख्य अभियंता प्रकल्प\n6 मुख्य अभियंता प्रकल्प - नागरिकांची सनद मुख्य अभियंता प्रकल्प\n8 नागरीकांची सनद पथ विभाग\n9 रोड उत्खनन परवानगी - नागरिकांची सनद पथ विभाग\n10 आर टी आय_पी (१) टॅक्स सेक्शन ४बी २०20-21 व नागरिक सनद २०20-21 कर आकारणी व कर संकलन विभाग\n11 आर टी आय_पी (१) टॅक्स सेक्शन ४बी २०20-21 व नागरिक सनद २०20-21 कर आकारणी व कर संकलन विभाग\n12 सेक्शन६० अ माहिती २०१८ कर आकारणी व कर संकलन विभाग\n13 नागरिकांची सनद कर आकारणी व कर संकलन विभाग\n14 सेक्शन ६० अ माहिती २०१९ (कर आकारणी व कर संकलन विभाग) कर आकारणी व कर संकलन विभाग\n15 आर टी आय_पी (१) टॅक्स सेक्शन ४बी २०१८ व नागरिक सनद २०१८ कर आकारणी व कर संकलन विभाग\n16 सेक्शन६० अ माहिती २०१८ कर आकारणी व कर संकलन विभाग\n17 आर टी आय_पी (१) टॅक्स सेक्शन ४बी २०१८ व नागरिक सनद २०१८ कर आकारणी व कर संकलन विभाग\n18 सेक्शन६० अ माहिती २०१८ कर आकारणी व कर संकलन विभाग\n19 आर टी आय_पी (१) टॅक्स सेक्शन ४बी २०१८ व नागरिक सनद २०१८ कर आकारणी व कर संकलन विभाग\n20 सेक्शन ६० अ माहिती २०१७ कर आकारणी व कर संकलन विभाग\n21 माहितीचा अधिकार सेक्शन ४बी व नागरिकांची सनद २०१७ कर आकारणी व कर संकलन विभाग\n22 करआकारणी व करसंकलन कार्यालय कर आकारणी व कर संकलन विभाग\n23 कर आकारणी व कर संकलन विभाग - नागरिकांची सनद कर आकारणी व कर संकलन विभाग\n24 पाणीपुरवठा विभाग - नागरिकांची सनद पाणीपुरवठा विभाग\n25 बिल दुरुस्थी अर्ज - नागरिकांची सनद पाणीपुरवठा विभाग\n26 नागरिकांची सनद स्थानिक संस्था कर विभाग\n27 Citizen Charter स्थानिक संस्था कर विभाग\n28 स्थानिक संस्था कर विभाग (L.B.T.) 5-2-2016 स्थानिक संस्था कर विभाग\n29 नागरिकांची सनद भवन रचना विभाग\n30 नागरिकांची सनद ११/०४/२०१९ समाज विकास विभाग\n31 राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान मोहीम अंतर्गत समाज विकास विभाग\n32 राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान मोहीम अंतर्गत समाज विकास विभाग\n33 नागरिकांची सनद अहवाल - ऑक्टोबर २०१९ उदयान विभाग\n34 नागरिकांची सनद अहवाल ऑगस्ट २०१९ उदयान विभाग\n35 नागरिकांची सनद जुलै २०१९ उदयान विभाग\n36 नागरिकांची सनद जून २०१९ उदयान विभाग\n37 नागरिकांची सनद मे 2019 उदयान विभाग\n38 नागरिकांची सनद एप्रिल २०१९ उदयान विभाग\n39 नागरिकांची सनद अहवाल मार्च २०१९ उदयान विभाग\n40 नागरिकांची सनद फेब्रुवारी २०१९ उदयान विभाग\n41 नागरिकांची सनद जानेवारी २०१९ उदयान विभाग\n42 नागरिकांची सनद डिसेंबर २०१८ उदयान विभाग\n43 नोव्हेंबर २०१८ उदयान विभाग\n44 नागरिकांची सनद ऑक्टोबर २०१८ उदयान विभाग\n45 नागरिकांची सनद सप्टेंबर २०१८ उदयान विभाग\n46 नागरिकांची सनद ऑगस्ट २०१८ उदयान विभाग\n47 उद्यान विभागाकडील नागरिकांची सनद जुलै - २०१८ उदयान विभाग\n48 उद्यान विभागाकडील नागरिकांची सनद जून- २०१८ उदयान विभाग\n49 उद्यान विभागाकडील नागरिकांची सनद मे- २०१८ उदयान विभाग\nQuality Assurance Labअग्निशामक विभागअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागअतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) कार्यालयआकाशचिन्ह व परवाना विभागआपत्ती व्यवस्थापन विभागआरोग्य विभागआस्थापना विभागउदयान विभागउप आयुक्त (विशेष) विभागउप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनउप आयुक्त परिमंडळ क्र १उप आयुक्त परिमंडळ क्र २उप आयुक्त परिमंडळ क्र ३उप आयुक्त परिमंडळ क्र ४उप आयुक्त परिमंडळ क्र ५औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालयकर आकारणी व कर संकलन विभागकसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयकामगार कल्याण विभागकोंडवाडा विभागकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयकोणत्याही एक निवडाकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालयकोरोनाक्रीडा विभागघनकचरा व्यवस्थापन विभागचाळ विभागजनरल रेकॉर्ड विभागजायका प्रकल्प (मलनि:सारण)जिल्हा नियोजन व विकास समिती विभागझोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभागढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयतांत्रिक विभागदक्षता विभागदूरध्वनी विभागधनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयनक्‍कल विभागनगर रचना विभागनगर सचिव विभागनगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयनदी सुधारणानिवडणुक विभागनिविदा विभागपथ विभागपर्यावरण विभागपाणीपुरवठा पंपिंगपाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पपाणीपुरवठा विभागपीएमपीएमएलप्रधानमंत्री आवास योजनाप्रशिक्षण प्रबोधिनी विभागप्राथमिक शिक्षण विभागबांधकाम परवानगीबांधकाम परवानगी (जुनी हद्द)बांधकाम परवानगी (नवी हद्द)बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयभवन रचना विभागभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयभूसंपादन व व्यवस्थापन विभागमंडई विभागमध्यवर्ती भांडार विभागमनपामलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागमहापालिका आयुक्त कार्यालयमागासवर्ग विभागमालमत्ता व व्यवस्थापन विभागमाहिती व जनसंपर्क विभागमाहिती व तंत्रज्ञान विभागमुख्य अभियंता प्रकल्पमुख्य लेखा परीक्षक विभागमुख्यलेखा व वित्त विभागमुद्रणालय विभागमैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP)मोटार वाहन विभागयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयवानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयवारसा व्यवस्थापन विभागवाहतुक नियोजन विभागविकास योजना विभागविद्युत विभागविधी विभागवृक्ष प्राधिकरण विभागशहर अभियंता कार्यालयशहर जनगणना कार्यालयशिक्षण विभागशिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयसंगमवाडी क्षेत्रिय कार्यालयसमाज कल्याण विभागसमाज विकास विभागसर्वसमावेशक सायकल प्लॅनसहकारनगर क्षेत्रिय कार्यालयसांस्कृतिक केंद्र विभागसामान्य प्रशासन विभागसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयसुरक्षा विभागसेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागस्थानिक संस्था कर विभागस्मार्ट सिटीस्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभागहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\n1 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n2 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n3 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n4 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n5 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n6 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n7 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n8 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n9 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n10 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n11 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n12 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n13 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n14 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n15 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n16 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n17 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n18 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n19 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n20 वृक्ष प्राधिकरण ��िभाग जानेवारी 11, 2017\n21 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\n22 वृक्ष प्राधिकरण विभाग जानेवारी 11, 2017\nQuality Assurance Labअग्निशामक विभागअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागअतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) कार्यालयआकाशचिन्ह व परवाना विभागआपत्ती व्यवस्थापन विभागआरोग्य विभागआस्थापना विभागउदयान विभागउप आयुक्त (विशेष) विभागउप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनउप आयुक्त परिमंडळ क्र १उप आयुक्त परिमंडळ क्र २उप आयुक्त परिमंडळ क्र ३उप आयुक्त परिमंडळ क्र ४उप आयुक्त परिमंडळ क्र ५औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालयकर आकारणी व कर संकलन विभागकसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयकामगार कल्याण विभागकोंडवाडा विभागकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयकोणत्याही एक निवडाकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालयकोरोनाक्रीडा विभागघनकचरा व्यवस्थापन विभागचाळ विभागजनरल रेकॉर्ड विभागजायका प्रकल्प (मलनि:सारण)जिल्हा नियोजन व विकास समिती विभागझोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभागढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयतांत्रिक विभागदक्षता विभागदूरध्वनी विभागधनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयनक्‍कल विभागनगर रचना विभागनगर सचिव विभागनगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयनदी सुधारणानिवडणुक विभागनिविदा विभागपथ विभागपर्यावरण विभागपाणीपुरवठा पंपिंगपाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पपाणीपुरवठा विभागपीएमपीएमएलप्रधानमंत्री आवास योजनाप्रशिक्षण प्रबोधिनी विभागप्राथमिक शिक्षण विभागबांधकाम परवानगीबांधकाम परवानगी (जुनी हद्द)बांधकाम परवानगी (नवी हद्द)बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयभवन रचना विभागभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयभूसंपादन व व्यवस्थापन विभागमंडई विभागमध्यवर्ती भांडार विभागमनपामलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागमहापालिका आयुक्त कार्यालयमागासवर्ग विभागमालमत्ता व व्यवस्थापन विभागमाहिती व जनसंपर्क विभागमाहिती व तंत्रज्ञान विभागमुख्य अभियंता प्रकल्पमुख्य लेखा परीक्षक विभागमुख्यलेखा व वित्त विभागमुद्रणालय विभागमैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP)मोटार वाहन विभागयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयवानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयवारजे - ���र्वेनगर क्षेत्रिय कार्यालयवारसा व्यवस्थापन विभागवाहतुक नियोजन विभागविकास योजना विभागविद्युत विभागविधी विभागवृक्ष प्राधिकरण विभागशहर अभियंता कार्यालयशहर जनगणना कार्यालयशिक्षण विभागशिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयसंगमवाडी क्षेत्रिय कार्यालयसमाज कल्याण विभागसमाज विकास विभागसर्वसमावेशक सायकल प्लॅनसहकारनगर क्षेत्रिय कार्यालयसांस्कृतिक केंद्र विभागसामान्य प्रशासन विभागसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयसुरक्षा विभागसेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागस्थानिक संस्था कर विभागस्मार्ट सिटीस्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभागहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\n1 आकाशचिन्ह आणि परवाना विभाग कामकाज कार्यपद्धती आकाशचिन्ह व परवाना विभाग\n2 Process Manual कर आकारणी व कर संकलन २०१८ कर आकारणी व कर संकलन विभाग\n3 Process Manual कर आकारणी व कर संकलन २०१८ कर आकारणी व कर संकलन विभाग\n4 Process Manual कर आकारणी व कर संकलन २०१७ कर आकारणी व कर संकलन विभाग\n5 Process Manual कर आकारणी व कर संकलन २०१७ कर आकारणी व कर संकलन विभाग\n7 स्थानिक संस्था कर कामकाज कार्यपद्धती स्थानिक संस्था कर विभाग\n8 औंध क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय\n9 घोले रोड क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती शिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय\n10 टेलिफोन विभाग कामकाज कार्यपद्धती दूरध्वनी विभाग\n11 स्थानिक संस्था कर कामकाज कार्यपद्धती स्थानिक संस्था कर विभाग\n12 स्वच्छ पार्क एसओपी अंतिम कामकाज कार्यपद्धती उदयान विभाग\n13 शहर जनगणना विभाग (मराठी) कामकाज कार्यपद्धती शहर जनगणना कार्यालय\n14 कामगार कल्याण विभाग कामकाज कार्यपद्धती 2016 कामगार कल्याण विभाग\n15 शहर जनगणना विभाग (इंग्रजी) कामकाज कार्यपद्धती शहर जनगणना कार्यालय\n16 मालमत्ता कर कामकाज कार्यपद्धती कर आकारणी व कर संकलन विभाग\n17 शहर अभियंता कार्यालय कामकाज कार्यपद्धती शहर अभियंता कार्यालय\n18 इमारत बांधकाम (शहर अभियंता कार्यालय) कामकाज कार्यपद्धती नगर रचना विभाग\n19 आरोग्य विभाग कामकाज कार्यपद्धती आरोग्य विभाग\n20 शिक्षण अधिकारी माध्यमिक व तांत्रिक विभाग कामकाज कार्यपद्धती शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग\n21 मुख्य लेखापाल विभाग कामकाज कार्यपद्धती मुख्यलेखा व वित्त विभाग\n22 करआकारणी आणि करसंकलन कार्यालय कामकाज कार्यपद्धती कर आकारणी व कर संकलन विभाग\n23 मालमत्ता कर विभाग कामकाज कार्यपद्धती कर आकारणी व कर संकलन विभाग\n24 येरवडा क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय\n25 हडपसर क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\n26 धनकवडी क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती धनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय\n27 बीबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय\n28 टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय\n29 सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय\n30 कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय\n31 भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय\n32 ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय\n33 वारजे कर्वे नगर क्षेत्रिय कार्यालय कामकाज कार्यपद्धती वारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय\n34 सांख्यिकी आणि संगणक विभाग कामकाज कार्यपद्धती माहिती व तंत्रज्ञान विभाग\n35 सामाजिक विकास विभाग कामकाज कार्यपद्धती समाज विकास विभाग\n36 उद्यान विभाग कामकाज कार्यपद्धती उदयान विभाग\n37 वृक्ष प्राधिकरण विभाग कामकाज कार्यपद्धती वृक्ष प्राधिकरण विभाग\n38 कायदेशीर सल्लागार विभाग कामकाज कार्यपद्धती विधी विभाग\n39 कामगार सल्लागार कार्यालय कामकाज कार्यपद्धती कामगार कल्याण विभाग\n40 उप आयुक्त (गवनि) कामकाज कार्यपद्धती - १ झोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग\n41 उप आयुक्त (गवनि) कामकाज कार्यपद्धती- २ झोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग\n42 उप आयुक्त (गवनि) कामकाज कार्यपद्धती- ४ झोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग\n43 उप आयुक्त (गवनि) कामकाज कार्यपद्धती- ३ झोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग\n44 अतिक्रमण विभाग कामकाज कार्यपद्धती अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग\n45 आकाशचिन्ह आणि परवाना विभाग कामकाज कार्यपद्धती आकाशचिन्ह व परवाना विभाग\n46 अग्निशामक विभाग कामकाज कार्यपद्धती अग्निशामक विभाग\n47 उप आयुक्त ( विशेष ) सुरक्षा वि��ाग कामकाज कार्यपद्धती सुरक्षा विभाग\n48 उपआयुक्त सर्वसाधारण (सेवक वर्ग) कामकाज कार्यपद्धती कामगार कल्याण विभाग\n49 उप आयुक्त (आंबेडकर भवन उप-विभाग) कामकाज कार्यपद्धती सांस्कृतिक केंद्र विभाग\n50 उप आयुक्त (गणेश कलाक्रीडा मंच उप-विभाग) कामकाज कार्यपद्धती सांस्कृतिक केंद्र विभाग\nQuality Assurance Labअग्निशामक विभागअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागअतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) कार्यालयआकाशचिन्ह व परवाना विभागआपत्ती व्यवस्थापन विभागआरोग्य विभागआस्थापना विभागउदयान विभागउप आयुक्त (विशेष) विभागउप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनउप आयुक्त परिमंडळ क्र १उप आयुक्त परिमंडळ क्र २उप आयुक्त परिमंडळ क्र ३उप आयुक्त परिमंडळ क्र ४उप आयुक्त परिमंडळ क्र ५औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालयकर आकारणी व कर संकलन विभागकसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयकामगार कल्याण विभागकोंडवाडा विभागकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयकोणत्याही एक निवडाकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालयकोरोनाक्रीडा विभागघनकचरा व्यवस्थापन विभागचाळ विभागजनरल रेकॉर्ड विभागजायका प्रकल्प (मलनि:सारण)जिल्हा नियोजन व विकास समिती विभागझोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभागढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयतांत्रिक विभागदक्षता विभागदूरध्वनी विभागधनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयनक्‍कल विभागनगर रचना विभागनगर सचिव विभागनगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयनदी सुधारणानिवडणुक विभागनिविदा विभागपथ विभागपर्यावरण विभागपाणीपुरवठा पंपिंगपाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पपाणीपुरवठा विभागपीएमपीएमएलप्रधानमंत्री आवास योजनाप्रशिक्षण प्रबोधिनी विभागप्राथमिक शिक्षण विभागबांधकाम परवानगीबांधकाम परवानगी (जुनी हद्द)बांधकाम परवानगी (नवी हद्द)बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयभवन रचना विभागभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयभूसंपादन व व्यवस्थापन विभागमंडई विभागमध्यवर्ती भांडार विभागमनपामलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागमहापालिका आयुक्त कार्यालयमागासवर्ग विभागमालमत्ता व व्यवस्थापन विभागमाहिती व जनसंपर्क विभागमाहिती व तंत्रज्ञान विभागमुख्य अभियंता प्रकल्पमुख्य लेखा परीक्षक विभागमुख्यलेखा व वित्त विभागमुद्रणालय विभागमैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP)मोटार वाहन विभागयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयवानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयवारसा व्यवस्थापन विभागवाहतुक नियोजन विभागविकास योजना विभागविद्युत विभागविधी विभागवृक्ष प्राधिकरण विभागशहर अभियंता कार्यालयशहर जनगणना कार्यालयशिक्षण विभागशिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयसंगमवाडी क्षेत्रिय कार्यालयसमाज कल्याण विभागसमाज विकास विभागसर्वसमावेशक सायकल प्लॅनसहकारनगर क्षेत्रिय कार्यालयसांस्कृतिक केंद्र विभागसामान्य प्रशासन विभागसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयसुरक्षा विभागसेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागस्थानिक संस्था कर विभागस्मार्ट सिटीस्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभागहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\n1 पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सन २०१९-२०२० पर्यावरण विभाग जुलै 31, 2020\n3 April-June 2019 औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय ऑगस्ट 31, 2019\n8 पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०१९-२०१९ (मसूदा) पर्यावरण विभाग ऑगस्ट 1, 2019\n9 उद्यान स्वच्छता सप्ताह दि. २४ ते २९ जून २०१९ उदयान विभाग जून 19, 2019\n18 Kalam 60A विद्युत विभाग ऑक्टोबर 16, 2018\n19 60 A September 2018 औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय ऑक्टोबर 8, 2018\n22 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६० अ (३) माहिती. कामगार कल्याण विभाग जुलै 24, 2018\n24 मासिक बैठक अहवाल (१४ मुद्दे) माहे मे २०१८ उप आयुक्त परिमंडळ क्र २ जून 6, 2018\n25 पथ विभाग निवीदा माहिती सन २०१७-१८ पथ विभाग एप्रिल 17, 2018\n26 मासिक कामकाज अहवाल १४ मुद्दे उप आयुक्त परिमंडळ क्र २ एप्रिल 17, 2018\n27 मासिक अहवाल फेब्रवारी.2018 ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय मार्च 3, 2018\n28 Lokseva Hakka ayog उप आयुक्त परिमंडळ क्र ३ फेब्रुवारी 5, 2018\n29 गणेशोत्सव-२०१७ चा ध्वनी प्रदूषण व अनधिकृत मंडप तक्रार अहवाल अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग ऑक्टोबर 24, 2017\nQuality Assurance Labअग्निशामक विभागअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागअतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) कार्यालयआकाशचिन्ह व परवाना विभागआपत्ती व्यवस्थापन विभागआरोग्य विभागआस्थापना विभागउदयान विभागउप आयुक्त (���िशेष) विभागउप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनउप आयुक्त परिमंडळ क्र १उप आयुक्त परिमंडळ क्र २उप आयुक्त परिमंडळ क्र ३उप आयुक्त परिमंडळ क्र ४उप आयुक्त परिमंडळ क्र ५औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालयकर आकारणी व कर संकलन विभागकसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयकामगार कल्याण विभागकोंडवाडा विभागकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयकोणत्याही एक निवडाकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालयकोरोनाक्रीडा विभागघनकचरा व्यवस्थापन विभागचाळ विभागजनरल रेकॉर्ड विभागजायका प्रकल्प (मलनि:सारण)जिल्हा नियोजन व विकास समिती विभागझोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभागढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयतांत्रिक विभागदक्षता विभागदूरध्वनी विभागधनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयनक्‍कल विभागनगर रचना विभागनगर सचिव विभागनगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयनदी सुधारणानिवडणुक विभागनिविदा विभागपथ विभागपर्यावरण विभागपाणीपुरवठा पंपिंगपाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पपाणीपुरवठा विभागपीएमपीएमएलप्रधानमंत्री आवास योजनाप्रशिक्षण प्रबोधिनी विभागप्राथमिक शिक्षण विभागबांधकाम परवानगीबांधकाम परवानगी (जुनी हद्द)बांधकाम परवानगी (नवी हद्द)बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयभवन रचना विभागभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयभूसंपादन व व्यवस्थापन विभागमंडई विभागमध्यवर्ती भांडार विभागमनपामलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागमहापालिका आयुक्त कार्यालयमागासवर्ग विभागमालमत्ता व व्यवस्थापन विभागमाहिती व जनसंपर्क विभागमाहिती व तंत्रज्ञान विभागमुख्य अभियंता प्रकल्पमुख्य लेखा परीक्षक विभागमुख्यलेखा व वित्त विभागमुद्रणालय विभागमैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP)मोटार वाहन विभागयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयवानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयवारसा व्यवस्थापन विभागवाहतुक नियोजन विभागविकास योजना विभागविद्युत विभागविधी विभागवृक्ष प्राधिकरण विभागशहर अभियंता कार्यालयशहर जनगणना कार्यालयशिक्षण विभागशिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयसंगमवाडी क्षेत्रिय कार्यालयसमाज कल्याण विभागसमाज विकास विभागसर्वसमावेशक सायकल प्लॅनसहकारनगर क्षेत्रिय कार्या���यसांस्कृतिक केंद्र विभागसामान्य प्रशासन विभागसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयसुरक्षा विभागसेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागस्थानिक संस्था कर विभागस्मार्ट सिटीस्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभागहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\n1 rte centers प्राथमिक शिक्षण विभाग मार्च 18, 2019\n3 प्राथमिक शिक्षण विभाग मे 25, 2018\n4 वीज पडणे, पूर परिस्थिती प्रसंग याकरिता उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन विभाग जुलै 6, 2017\n11 आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे आणि शासन व अप्टी मार्गदर्शन पुस्तिका आपत्ती व्यवस्थापन विभाग एप्रिल 26, 2017\n12 उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश 20 सप्टेंबर जन 93 2009 वृक्ष प्राधिकरण विभाग एप्रिल 11, 2017\n13 स्थानिक जातीचे वृक्षाची यादी वृक्ष प्राधिकरण विभाग एप्रिल 11, 2017\n14 झाडे संरक्षण कायदा 1975 - जोडपत्र 3 वृक्ष प्राधिकरण विभाग एप्रिल 11, 2017\n15 वृक्ष कायदा नियम - जोडपत्र 4 वृक्ष प्राधिकरण विभाग एप्रिल 11, 2017\n16 मा. वृक्ष प्राधिकरण सभासद -(नगरसेवक) वृक्ष प्राधिकरण विभाग एप्रिल 11, 2017\n17 वृक्ष गणना कामकाज ,नियम व अटी तयार करण्यासाठीची समिती वृक्ष प्राधिकरण विभाग एप्रिल 11, 2017\n18 वृक्ष प्राधिकरण वृक्ष प्राधिकरण विभाग एप्रिल 11, 2017\nQuality Assurance Labअग्निशामक विभागअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागअतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) कार्यालयआकाशचिन्ह व परवाना विभागआपत्ती व्यवस्थापन विभागआरोग्य विभागआस्थापना विभागउदयान विभागउप आयुक्त (विशेष) विभागउप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनउप आयुक्त परिमंडळ क्र १उप आयुक्त परिमंडळ क्र २उप आयुक्त परिमंडळ क्र ३उप आयुक्त परिमंडळ क्र ४उप आयुक्त परिमंडळ क्र ५औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालयकर आकारणी व कर संकलन विभागकसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयकामगार कल्याण विभागकोंडवाडा विभागकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयकोणत्याही एक निवडाकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालयकोरोनाक्रीडा विभागघनकचरा व्यवस्थापन विभागचाळ विभागजनरल रेकॉर्ड विभागजायका प्रकल्प (मलनि:सारण)जिल्हा नियोजन व विकास समिती विभागझोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभागढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयतांत्रिक विभागदक्षता विभागदूरध्वनी विभागधनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयनक्‍कल विभागनगर रचना विभागनगर सचिव विभागनगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयनदी सुधारणानिवडणुक विभागनिविदा विभागपथ विभागपर्यावरण विभागपाणीपुरवठा पंपिंगपाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पपाणीपुरवठा विभागपीएमपीएमएलप्रधानमंत्री आवास योजनाप्रशिक्षण प्रबोधिनी विभागप्राथमिक शिक्षण विभागबांधकाम परवानगीबांधकाम परवानगी (जुनी हद्द)बांधकाम परवानगी (नवी हद्द)बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयभवन रचना विभागभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयभूसंपादन व व्यवस्थापन विभागमंडई विभागमध्यवर्ती भांडार विभागमनपामलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागमहापालिका आयुक्त कार्यालयमागासवर्ग विभागमालमत्ता व व्यवस्थापन विभागमाहिती व जनसंपर्क विभागमाहिती व तंत्रज्ञान विभागमुख्य अभियंता प्रकल्पमुख्य लेखा परीक्षक विभागमुख्यलेखा व वित्त विभागमुद्रणालय विभागमैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP)मोटार वाहन विभागयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयवानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयवारसा व्यवस्थापन विभागवाहतुक नियोजन विभागविकास योजना विभागविद्युत विभागविधी विभागवृक्ष प्राधिकरण विभागशहर अभियंता कार्यालयशहर जनगणना कार्यालयशिक्षण विभागशिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयसंगमवाडी क्षेत्रिय कार्यालयसमाज कल्याण विभागसमाज विकास विभागसर्वसमावेशक सायकल प्लॅनसहकारनगर क्षेत्रिय कार्यालयसांस्कृतिक केंद्र विभागसामान्य प्रशासन विभागसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयसुरक्षा विभागसेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागस्थानिक संस्था कर विभागस्मार्ट सिटीस्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभागहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\n1 आरोग्य विभाग ऑक्टोबर 16, 2020\n2 अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग ऑक्टोबर 15, 2020\n3 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय ऑक्टोबर 8, 2020\n4 आरोग्य विभाग सप्टेंबर 11, 2020\n5 आरोग्य विभाग सप्टेंबर 11, 2020\n6 उप आयुक्त परिमंडळ क्र १ ऑगस्ट 24, 2020\n7 उप आयुक्त परिमंडळ क्र १ जुलै 13, 2020\n8 आरोग्य विभाग जुलै 13, 2020\n9 आरोग्य विभाग जून 10, 2020\n10 उप आयुक्त परिमंडळ क्र १ मे 18, 2020\n11 आरोग्य विभाग मे 8, 2020\n12 शहर जनगणना कार्यालय मे 8, 2020\n13 आरोग्य विभाग एप्रिल 18, 2020\n14 आरोग्य विभाग एप्रिल 18, 2020\n15 शहर जनगणना कार्यालय एप्रिल 7, 2020\n16 अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग मार्च 13, 2020\n17 उप आयुक्त परिमंडळ क्र १ मार्च 13, 2020\n18 शहर जनगणना कार्यालय मार्च 6, 2020\n19 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय मार्च 3, 2020\n20 अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग फेब्रुवारी 13, 2020\n21 आरोग्य विभाग फेब्रुवारी 5, 2020\n22 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय फेब्रुवारी 3, 2020\n23 शहर जनगणना कार्यालय फेब्रुवारी 3, 2020\n24 औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय जानेवारी 22, 2020\n25 अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग जानेवारी 15, 2020\n26 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय जानेवारी 4, 2020\n27 आरोग्य विभाग जानेवारी 8, 2020\n28 उदयान विभाग जानेवारी 3, 2020\n29 शहर जनगणना कार्यालय जानेवारी 3, 2020\n30 उदयान विभाग डिसेंबर 6, 2019\n31 औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय डिसेंबर 7, 2019\n32 आरोग्य विभाग डिसेंबर 6, 2019\n33 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय डिसेंबर 3, 2019\n34 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय डिसेंबर 3, 2019\n35 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय डिसेंबर 3, 2019\n36 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय डिसेंबर 3, 2019\n37 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय डिसेंबर 3, 2019\n38 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय डिसेंबर 3, 2019\n39 हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय डिसेंबर 3, 2019\n40 शहर जनगणना कार्यालय डिसेंबर 4, 2019\n41 अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग नोव्हेंबर 28, 2019\n42 बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय नोव्हेंबर 21, 2019\n43 उदयान विभाग नोव्हेंबर 6, 2019\n44 औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालय नोव्हेंबर 11, 2019\n45 उप आयुक्त परिमंडळ क्र ५ नोव्हेंबर 7, 2019\n46 आरोग्य विभाग नोव्हेंबर 5, 2019\n47 उप आयुक्त परिमंडळ क्र ५ नोव्हेंबर 4, 2019\n48 उप आयुक्त परिमंडळ क्र ५ नोव्हेंबर 4, 2019\n49 नगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय नोव्हेंबर 4, 2019\n50 शहर जनगणना कार्यालय नोव्हेंबर 1, 2019\nQuality Assurance Labअग्निशामक विभागअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागअतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) कार्यालयआकाशचिन्ह व परवाना विभागआपत्ती व्यवस्थापन विभागआरोग्य विभागआस्थापना विभागउदयान विभागउप आयुक्त (विशेष) विभागउप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनउप आयुक्त परिमंडळ क्र १उप आयुक्त परिमंडळ क्र २उप आयुक्त परिमंडळ क्र ३उप आयुक्त परिमंडळ क्र ४उप आयुक्त परिमंडळ क्र ५औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालयकर आकारणी व कर संकलन विभागकसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयकामगार कल्याण विभागकोंडवाडा विभागकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयकोणत्याही एक निवडाकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालयकोरोनाक्रीडा विभागघनकचरा व्यवस्थापन विभागचाळ विभागजनरल रेकॉर्ड विभागजायका प्रकल्प (मलनि:सारण)जिल्हा नियोजन व विकास समिती विभागझोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभागढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयतांत्रिक विभागदक्षता विभागदूरध्वनी विभागधनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयनक्‍कल विभागनगर रचना विभागनगर सचिव विभागनगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयनदी सुधारणानिवडणुक विभागनिविदा विभागपथ विभागपर्यावरण विभागपाणीपुरवठा पंपिंगपाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पपाणीपुरवठा विभागपीएमपीएमएलप्रधानमंत्री आवास योजनाप्रशिक्षण प्रबोधिनी विभागप्राथमिक शिक्षण विभागबांधकाम परवानगीबांधकाम परवानगी (जुनी हद्द)बांधकाम परवानगी (नवी हद्द)बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयभवन रचना विभागभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयभूसंपादन व व्यवस्थापन विभागमंडई विभागमध्यवर्ती भांडार विभागमनपामलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागमहापालिका आयुक्त कार्यालयमागासवर्ग विभागमालमत्ता व व्यवस्थापन विभागमाहिती व जनसंपर्क विभागमाहिती व तंत्रज्ञान विभागमुख्य अभियंता प्रकल्पमुख्य लेखा परीक्षक विभागमुख्यलेखा व वित्त विभागमुद्रणालय विभागमैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP)मोटार वाहन विभागयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयवानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयवारसा व्यवस्थापन विभागवाहतुक नियोजन विभागविकास योजना विभागविद्युत विभागविधी विभागवृक्ष प्राधिकरण विभागशहर अभियंता कार्यालयशहर जनगणना कार्यालयशिक्षण विभागशिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयसंगमवाडी क्षेत्रिय कार्यालयसमाज कल्याण विभागसमाज विकास विभागसर्वसमावेशक सायकल प्लॅनसहकारनगर क्षेत्रिय कार्यालयसांस्कृतिक केंद्र विभागसामान्य प्रशासन विभागसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयसुरक्षा विभागसेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागस्थानिक संस्था कर विभागस्मार्ट स��टीस्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभागहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\n1 प्लॅस्टिकबंदीबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र (दि. २ जुलै, २०१८) जुलै 30, 2018\n2 प्लॅस्टिकबंदीबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र (दि. ११ एप्रिल, २०१८) जुलै 30, 2018\n11 DP-Lohagaon बांधकाम परवानगी जून 5, 2018\n16 PMC Architect list बांधकाम परवानगी जानेवारी 20, 2018\n23 दीपस्तंभ शहर पुणे पथ विभाग जून 20, 2018\n24 पुण्यातील सायकल पार्किंगची ठिकाणे पथ विभाग मे 15, 2018\n41 पथ विभाग अर्थसंकल्प वर्षानुसार पथ विभाग मे 18, 2017\n42 एकूण बजेट जामा खार्च २०१५ - २०१६ पथ विभाग मे 18, 2017\n43 बजेट वर्गीकरण २०१४ - २०१५ पथ विभाग मे 18, 2017\n44 बजेट २०१४ - २०१५ पथ विभाग मे 18, 2017\n45 बजेट २०१३ - २०१४ पथ विभाग मे 18, 2017\n47 डीबीटी योजनेअंतर्गत माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना द्यावयाच्या साहित्य वाटपाची यादी व किंमत शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग जून 6, 2018\n48 Education - GR 31/12/2013 about RTE शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग मे 23, 2017\n49 Patra & Apatra List 2014-2015 शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग मे 23, 2017\n50 Jahir Prakatan 2014-2015 शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग मे 23, 2017\nQuality Assurance Labअग्निशामक विभागअतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागअतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयअतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) कार्यालयआकाशचिन्ह व परवाना विभागआपत्ती व्यवस्थापन विभागआरोग्य विभागआस्थापना विभागउदयान विभागउप आयुक्त (विशेष) विभागउप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनउप आयुक्त परिमंडळ क्र १उप आयुक्त परिमंडळ क्र २उप आयुक्त परिमंडळ क्र ३उप आयुक्त परिमंडळ क्र ४उप आयुक्त परिमंडळ क्र ५औंध - बाणेर क्षेत्रिय कार्यालयकर आकारणी व कर संकलन विभागकसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयकामगार कल्याण विभागकोंडवाडा विभागकोंढवा - येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयकोणत्याही एक निवडाकोथरूड - बावधन क्षेत्रिय कार्यालयकोरोनाक्रीडा विभागघनकचरा व्यवस्थापन विभागचाळ विभागजनरल रेकॉर्ड विभागजायका प्रकल्प (मलनि:सारण)जिल्हा नियोजन व विकास समिती विभागझोपडपट्‌टी निर्मुलन व पुनर्वसन विभागढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयतांत्रिक विभागदक्षता विभागदूरध्वनी विभागधनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयनक्‍कल विभागनगर रचना विभागनगर सचिव विभागनगररोड - वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयनदी सुधारणानिवडणुक विभागनिविदा विभागपथ विभागपर्यावरण विभागपाणीपुरवठा पंपिंगपाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पपाणीपुरवठा विभागपीएमपीएमएलप्रधानमंत्री आवास योजनाप्रशिक्षण प्रबोधिनी विभागप्राथमिक शिक्षण विभागबांधकाम परवानगीबांधकाम परवानगी (जुनी हद्द)बांधकाम परवानगी (नवी हद्द)बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयभवन रचना विभागभवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयभूसंपादन व व्यवस्थापन विभागमंडई विभागमध्यवर्ती भांडार विभागमनपामलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागमहापालिका आयुक्त कार्यालयमागासवर्ग विभागमालमत्ता व व्यवस्थापन विभागमाहिती व जनसंपर्क विभागमाहिती व तंत्रज्ञान विभागमुख्य अभियंता प्रकल्पमुख्य लेखा परीक्षक विभागमुख्यलेखा व वित्त विभागमुद्रणालय विभागमैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP)मोटार वाहन विभागयेरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयवानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयवारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयवारसा व्यवस्थापन विभागवाहतुक नियोजन विभागविकास योजना विभागविद्युत विभागविधी विभागवृक्ष प्राधिकरण विभागशहर अभियंता कार्यालयशहर जनगणना कार्यालयशिक्षण विभागशिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागशिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयसंगमवाडी क्षेत्रिय कार्यालयसमाज कल्याण विभागसमाज विकास विभागसर्वसमावेशक सायकल प्लॅनसहकारनगर क्षेत्रिय कार्यालयसांस्कृतिक केंद्र विभागसामान्य प्रशासन विभागसिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयसुरक्षा विभागसेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागस्थानिक संस्था कर विभागस्मार्ट सिटीस्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभागहडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय\nनाव व कंत्राटदारांचा पत्ता\n1 पथ विभाग प्र.क्र.5 मधील कोणार्क एलिगंस सोसा., वडगाव शेरी व डॉ. व्होरा क्‍िलनीक समोर वडगावशेरी येथे टेलिफोन केबल दुरूस्ती करणेसाठी रस्ता खोदाईची परवानगी 11096 मे.बी.एस.एन.एल. येरवडा पुणे.-06\n2 पथ विभाग सिंहगड रोड परिसरातील गंगा भाग्योदय येथे ओपन ट्रेचिंग पध्दतीने 4 पीट घेणेसाठी रस्ता खोदाई परवानगीस मुदतवाढ 0 मे.एम.एन.जी.एल. शिवाजीनगर. पुणे-5\n3 पथ विभाग कोंढवा शितल पेट्रोल पंप , इश्वर पेट्रोलपंप व लुल्लानगर येथे दुरूस्ती करणेसाठी ओपन पध्दतीने पीट्स करणेसाठी खोदाई 30000 मे. एम.एन.ज���.एल. शिवाजी नगर.\n4 पथ विभाग .क्र.7 गोखलेनगर जनवाडी येथील मॅप्को गेटचे ठिकाणी अत्यावश्यक कामासाठी ओपन ट्रेंचिंग पध्दतीने एम.एस.ई.डी.सी.एल. केबल टाकणेसाठी रस्ता खोदाई 150000 मे.एम.एस.ई.डी.सी.एल. गणेशखिंड सब डिव्हीजन पुणे.\n5 पथ विभाग सिंहगड रोड रोहन क्रीतीका प्रोजेक्‍ट स.नं. 117 अ/1,117 बी, (मे.रोहन बिल्डर्स) पु.ल. देशपांडे गार्डन येथे ड्रेनेजलाईन/ पावसाळी लाईन टाकण्यासाठी एच.डी.डी. पध्दतीने रस्ता खोदाई परवानगीस मुदतवाढ 0 मे. रोहन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. 1 मोदीबाग, सी.टी.एस. नं. 2254 भांबुर्डा, गणेशखिंड रोड. शिवाजीनगर पुणे-16\n6 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र. 269 दि. 07.03.17 मुदतवाढ 0 मे. एम.एन.जी.एल. शिवाजी नगर. पुणे-5\n7 पथ विभाग आंबेडकर चौक ते रूषी चौक येथे गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदाई परवानगी 2884960 मे. एम.एन.जी.एल. शिवाजी नगर, पुणे-5\n8 पथ विभाग सातारा रस्ता पर्वती इलेक्‍ट्रॉनिक इंडस्ट्रीयल इस्टेट ते वाळवेकर लॉन्स येथे उच्चदाब वाहिनी जोडणीकरीता एच. डी. डी. पध्दतीने रस्ते खोदाईस मुदतवाढ 0 मा. कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. पद्‌मावती, पुणे-37\n9 पथ विभाग एन.आय.बी.एम. उंड्री रस्ता, कोलते पाटील बिझ ते फिडर पिलर पर्यंत ( रोड क्रॉस) एच.डी.डी. पध्दतीने भुमिगत विद्युत केबल टाकण्सासाठी रस्ता खोदाई मुदतवाढ 0 मे. युनिटी एन्टरप्राईजेस क्‍लोव्हर सेंटर, 7 मोलिदिना रोड. पुणे-1\n10 पथ विभाग सिंहगड रोड, रोहन क्रीतीका प्रोजेक्‍ट स.नं. 117अ/1,117 बी ( मे. रोहन बिल्डर्स) पु.ल. देशपांडे गार्डन येथे ड्रेनेजर्इ्रन/ पावसाळी लाईन टाकणेसाठी एच.डी.डी. पध्दतीने रस्ता खोदाई परवानगीस मुदतवाढ 0 मे. रोहन बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स प्रा. लि. 1 मो दिबाग, सी.टी.एस. नं. 2254 भांबुर्डा, गणेशखिंड रोड शिवाजीनगर. पुणे.\n11 पथ विभाग सी.टी.एस. नं.2292 ओरो विस्टा 5 ए मोदीबाग, फ्लाईन्स ऑफिसर सुधाीर पवार पथ येथे विद्यत केबल टाकणेकरीता रस्ता खोदाईची परवानगी 27735 मे. सुरेश मालपाणी अॅन्ड असो. 2 रा मजला, लोहिया जैन हाउस. भांडारकर रोड, डेक्‍कन जिमखाना. पुणे.\n12 पथ विभाग पुणे पेठ बाणेर सर्व्हे नं. 112/1/2 व 112/1/2/3 या मिळकतीच्या विद्युत पुरवठ्यासाठी रस्ता खोदाईसाठी मुदतवाढ परवानगी 0 मे. प्राईम सेंटर अॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि. प्राईड हाउस,5 वा मजला, 108 गणेश खिंड रस्ता, पुणे विद्यापीठाजवळ. पुणे 16\n13 पथ विभाग सुप्रिम कॉर्नर ते एच.पी.गॅस एजन्सीच्या समोर जंगली महाराज रोड य���थे ओपन पध्दतीने एम.एन.जी.एल.गॅस पाईपलाईन टाकणेसाठी रस्ता खोदाई परवानगी बाबत 970900 मे. एम.एन.जी.एल. शिवाजीनगर, पुणे.\n14 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र. पथ/23 दि. 13.04.17 0 मे. एम.एन.जी.एल. शिवाजी नगर, पुणे.\n15 पथ विभाग नगररोड विभागांतर्गत पायाभूत आराखडा योजना-2 मधील रक्षक नगर फेज, सुक्रेवस्ती गलांडे नगर खराडी नवमी हॉटेल ते संत इंजिनिअरिंग खराडी रस्त्यावर चराव्दारे भु मिगत विद्युत केबल टाकणे कामांसाठी मुदतवाढ मिळणेबाबत. 0 मा. कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. महावितरण कंपनी लि. अॅडमिन बिल्डींग, तळमजला, रास्तापेठ.\n16 पथ विभाग नगररोड विभागांतर्गत पायाभुत आराखडा योजना-2 मधील साईनाथनगर, राजश्री कॉलनी ते इंदिरानगर रिलॅक्‍स हॉटेल ते आतुर अब्बर प्रॉडक्‍शन, नगरसेवग गलांडे निवास नव सैनिक वाडी पर्यंत खोदाई चराव्दारे भुमिगत विद्युत केबल टाकणे कामांसाठी परवानगी मिळणेबाबत. 5076000 मा.कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. महावितरण कंपनी लि. अॅडमिन बिल्डींग, तळमजला, रास्ता पेठ. पुणे.\n17 पथ विभाग मुंढवा विभागांतर्गत पायाभुत आराखडा योजना-2 मधील कामांसाठी खोदाई चराव्दारे भुमिगत विद्युत केबल टाकणेसाठी मुदतवाढी अंती परवानगी देणेबाबत. 4300500 मा.कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. महावितरण कंपनी लि. अॅडमिन बिल्डींग, तळमजला, रास्ता पेठ. पुणे.\n18 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र. पथ/20 दि.13.04.17 0 मे.एम.एन.जी.एल. शिवाजीनगर. पुणे.\n19 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र. पथ/21 दि. 13.04.17 0 मे.एम.एन.जी.एल. शिवाजी नगर. पुणे.\n20 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र.पथ/47 दि.20.04.17 0 मा.कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. पद्मावती विभाग, पुणे-37.\n21 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र. पथ/19 दि.13.04.17 0 मे.एम.एन.जी.एल. शिवाजी नगर. पुणे.\n22 पथ विभाग नगररोड विभागांतर्गत पायाभूत आराखडा योजना-2 मधील वडगावशेरी व खराडी भागातील अंतर्गत रस्त्यावर खोदाई चराव्दारे भुमिगत विद्युत केबल टाकणे कामांसाठी मुदतवाढअंती रस्ता खोदाईच्या मुदतवाढीबाबत. 4230000 मा.कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. महावितरण कंपनी लि. अॅडमिन बिल्डींग, तळमजला, रस्ता पेठ. पुणे.\n23 पथ विभाग नगररोड विभागांतर्गत पायाभूत आराखडा योजना-2 मधील वडगावशेरी व खराडी भागातील अंतर्गत रस्त्यावर खोदाई चराव्दारे भुमिगत विद्युत केबल टाकणे कामांसाठी मुदवताढअंती रस्ता खोदाईच्या परवानगीबाबत. 4371000 मा.कार्यकारी अभियंता एम.एस.ई.डी.सी.एल. महावितरण कंपन��� लि. अॅडमिन बिल्डींग,तळमजला, रास्ता पेठ. पुणे.\n24 पथ विभाग नगररोड विभागांतर्गत पायाभुत आराखडा योजना-2 मधील मोझेवाडी वडगाव शेरी, गणेशनगर प्रीत प्रसन्न पंपिंग स्टेशन सैनिकवाडी वडगाव शेरी येथे खोदाई चराव्दारे उर्वरीत भुमिगत विद्युत केबल टाकणे कामांसाठी मुदतवाढ 0 मा.कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. महा वितरण कंपनी लि. अॅडमिन बिल्डींग, तळमजला, रास्तापेठ. पुणे.\n25 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र. पथ/268,269,270 दि.07.03.17 व पथ/280 दि.09.03.17 0 मे. एम.एन.जी.एल. शिवाजी नगर, पुणे.\n26 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र. पथ/42 दि. 19.04.17 ला मुदतवाढ 0 मे.एम.एन.जी.एल. शिवाजी नगर, पुणे.\n27 पथ विभाग वर्कऑर्डर मुदतवाढ मे. एम.एन.जी.एल. शिवाजी नगर, पुणे.\n28 पथ विभाग वर्क ऑर्डर मुदतवाढ 0 मे. एम.एन.जी.एल. शिवाजी नगर, पुणे.\n29 पथ विभाग वर्कऑर्डर मुदतवाढ 0 मे.एम.एन.जी.एल. शिवाजी नगर,पुणे.\n30 पथ विभाग वर्क ऑर्डर क्र. पथ/28 व 30 दि. 13.04.17 आणि वर्क ऑर्डर क्र. पथ/328 व 329 दि. 21.03.17 0 मे. एम.एन.जी.एल. शिवाजी नगर, पुणे.\n31 पथ विभाग नगररोड विभागांतर्गत पायाभुत आराखडा योजना-2 मधील ग्रेप सेंटर आळंदी रोड ते विश्रांतवाडी चौक, शंकर मंदिर पर्यंतच्या रस्त्यावर खोदाई चराव्दारे भुमिगत विद्यूत केबल टाकणे कामांसाठी परवानगीस मुदतवाढ 0 मा. कार्यकारी अभियंता, एम.एस.ई.डी.सी.एल. महा वितरण कंपनी लि. अॅडमिन बिल्डींग, तळमजला, रास्ता पेठ. पुणे.\n32 पथ विभाग 220 के. व्ही. मगरपट्टा उपकेंद्र ते 132 के. व्ही. रास्ता पेठ उपकेंद्र 132 के. व्ही. भुमिगत केबल टाकणेकरीता रस्ता खोदाईची परवानगीस मुदतवाढ 0 मा. कार्यकारी अभियंता, अति उच्च दाब प्रकल्प विभाग, पुणे-6.\n33 पथ विभाग गणेशखिंड ईलेक्‍ट्रीक हाय होल्टेज सब स्टेशन ते आय.सी.सी.सब स्टेशन शिवाजी हौ.सो.सा. येथे केबल टाकणे साठी रस्ता खोदाई 3478000 मे.एम.एस.ई.डी.सी.एल. गणेशखिंड, पुणे.\n34 पथ विभाग पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. मार्फत स्मार्ट ईलीमेंटचे अंतर्गत रस्ता खादाईस मुदतवाढ 0 मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. शिवाजी नगर, पुणे-05.\n35 पथ विभाग खडकी रेल्वे स्टेशन च्या मागे बोपोडी रोड कॉर्नर सेंट थॉमस स्कूल चर्च येथे ओपन पध्दतीने एम.एस.ई.डी.सी.एल. विद्यूत केबल टाकणेसाठी खोदाई 528750 मे.एम.एस.ई.डी.सी.एल. शिवाजीनगर सब डीव्हिजन. पुणे.\n36 पथ विभाग प्लॉट नं.18 स.नं. 133 सि.स.नं. 752 श्री.सुखशांती सोसा. कोथरूड येथे विद्‌यूत वाहिनी टा��ण्यासाठी रस्ता खोदाई ( तीन पट दंडा सहित) 428400 मे.गोखले कन्स्ट्र. गोखले हाउस प्लॉट नं 61 प्रभात रोड. लेन नं. 14 इन्कम टॅक्‍स ऑफिस समोर, पुणे.\n37 पथ विभाग सि.टी.एस.क्र. 2071 प्र.क्र.59 विजयनगर कॉलनी सदशिव पेठ पुणे येथे ओपन पध्दतीने विद्युत केबल टाकण्यासाठी खोदाई 44376 मे. श्री.सुनिल वनारसे. सदाशिव पेठ, पुणे.\n38 पथ विभाग आनंदपार्क औंध येथे आनंदपार्क लेन नं. 6,5,4 येथे एम.एस.ई.डी.सी.एल.ची विद्युत केबल टाकण्यासाठी रस्ता खोदाई 470000 मे.एम.एस.ई.डी.सी.एल. औंध सब डिव्हीजन, पुणे.\n39 पथ विभाग सी.टी.एस. नं. 1170/8 रेव्हेन्यू कॉलनी फा.प्लॉट नं. 542, 872, 873/8 भांबुर्डा शिवाजी नगर पूणे येथे ओपन पध्दतीने विद्यूत केबल टाकण्यासाठी खोदाई 164640 मे.लागू आपटे. शिवाजी नगर पुणे.\n40 पथ विभाग सी.टी.एस. नं. 897 फा.प्लॉट नं. 280 भांडारकर रोड येथे ओपन पध्दतीने विद्‌यूत केबल टाकण्यासाठी रस्ता खोदाई 83205 मे. श्री. दिपक कुदळे. भांडारकर रोड, पुणे.\n41 पथ विभाग स्वामी विवेकानंद रोड आतल्या बाजूला ( चिंतामणी प्यअर व्हेज हॉटेल ) येथे ओपन ट्रेचिंग पध्दतीने केबल टाकणेसाठी खोदाई 33282 मे.श्री.अविनाश जाधव. बिबवेवाडी, पुणे.\n42 पथ विभाग रॉयल फ्रेश चिकन सेंटर ते स.नं.117 कळस पी.एम.सी. हॉस्पिटल समोर शिवाजी महाराज पथ कळस पर्यंत एच.डी.डी. पध्दतीने खोदाई 636000 ऑरेज मेडिकेअर आणि रिसर्च सेंटर. कळस आळंदी रोड, कळस, विश्रांतवाडी.\n43 पथ विभाग हडपसर डि.पी.रोड यथिल स.नं. 209/5अ+5ब समोरील फिडर पिलर पर्यंत (रोड क्रॉसिंग) भुमिगत विद्यत केबल टाकणेसाठी रस्ता खोदाई 60000 मे.मॅंगो लाईफ स्टाईल प्रा. लि. कोरेगाव पार्क, पुणे-1.\n44 पथ विभाग एन.आय.बी.एम. उंड्री रस्ता कोलते पाटील बिझ बे ते फिडर पिलर पर्यंत (रोड क्रॉस) एच.डी.डी.पध्दतीने रस्ता खोदाई 192000 मे. युनिटी ऐंठरप्राईजेस, क्‍लोव्हर सेंटर 7 मोलिदीना रोड, पुणे -1\n45 पथ विभाग महंमदवाडी स.नं. 36 (पै) 18 मी.डी.पी.रस्त्या मधून (रोड क्रॉस ) एच.डी.डी.पध्दतीने केबल टाकण्यासाठी खोदाई चार्जेस 66000 मे.बालाजी रिअल्टी तर्फे ध्रुव सुरेशकुमार मेहता. सन माहू कॉम्प्लेक्‍स, 5 बंडगार्डन रोड. पुणे-1.\n46 पथ विभाग बाया कर्वे वसतिगृह स.नं. 22, 2 ब, 22/6+8 ब, कर्वेनगर पुणे येथे पावसाळी लाईन पुणे म.न.पा. पावसाळी लाईन ला जोडण्या साठी खोदाई 5547 मा.सचिव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे.\n47 पथ विभाग बाया कर्वे वसतिगृह स.नं. 21/1 कर्वेनगर पुणे 52 येथे पावसाळी लाईन पुणे म.न.पा. पावसाळी लाईन ला जोड���्या साठी खोदाई 33282 मा.सचिव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे.\n48 पथ विभाग फा.प्लॉट क्र.50/8 सि.स.नं. 118/8 एरंडवणे येथे विद्यत वाहिनी टाकणेसाठी रस्ता खोदाई 219000 मे.गोखले कन्स्ट्र. पुणे.\n49 पथ विभाग जंगली महाराज रोड शिवाजी नगर येथे गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी खोदाई 584800 मे.एम.एन.जी.एल. शिवाजी नगर, पुणे.\n50 पथ विभाग मॉडेल कॉलनी बहिरटवाडी प्राईड मनोरमा सोसा. व शिवविलास सोसा. येथे ओपन ट्रेंचिंग पध्दतीने गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदाई 0 मे. एन.एन.जी.एल .शिवाजी नगर, पुणे- ३०\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/bjp-twitter-handal-mumbai-18269", "date_download": "2020-12-02T18:17:07Z", "digest": "sha1:TIWU3KYCECIYBWAOYNTSQFW2HBY7AAFN", "length": 8427, "nlines": 173, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजपच्या ट्‌वीटर हॅन्डलचा दुरुपयोग - bjp twitter handal mumbai | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजपच्या ट्‌वीटर हॅन्डलचा दुरुपयोग\nभाजपच्या ट्‌वीटर हॅन्डलचा दुरुपयोग\nभाजपच्या ट्‌वीटर हॅन्डलचा दुरुपयोग\nरविवार, 3 डिसेंबर 2017\nपुणे ::भारतीय जनता पार्टीच्या ट्‌वीटर हॅंडलवरून कोणतेही ट्विट केले नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्‌वीट प्रसिद्ध होण्याचा रविवारचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा ते हॅक तर झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते व प्रदेश माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे रविवारी एका तक्रारीतून केली आहे.\nपुणे ::भारतीय जनता पार्टीच्या ट्‌वीटर हॅंडलवरून कोणतेही ट्विट केले नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्‌वीट प्रसिद्ध होण्याचा रविवारचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा ते हॅक तर झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते व प्रदेश माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे रविवारी एका तक्रारीतून केली आहे.\nगुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत हीन दर्जाचा प्रचार विरोधकांकडून होत असताना यात कुठे छेडछाड तर झाली नाही ना, असा संशय आहे. भाजपच्या ट्‌वीटर हॅंडलचा दुरुपयोग करण्यात आला असून ते हॅक झाल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार त्यांनी सायबर विभागाकडे केली आहे.\nउपाध्ये यांनी तक्रारीत म्हटले आहे, की भाजप महाराष्ट्रचे @BJP4Maharashtra हे अधिकृत ट्‌वीटर हॅंडल आहे. भाजपचे प्रदेश सोशल मीडिया संयोजक आशिष मेरखेड हे हॅंडल वापरतात. रविवार, दि.3 नोव्हेंबर रोजी मेरखेड अथवा अन्य कोणी पक्षाच्या वतीने अधिकृतपणे काहीही ट्‌वीट केले नसताना सकाळी सव्वादहा वाजता भाजपच्या सरकारसंदर्भात आक्षेप घेणारे ट्‌वीट प्रसिद्ध झाले. भाजपचे ट्‌वीटर हॅंडल हॅक झाल्याची शक्‍यता दिसत असून या प्रकाराची चौकशी करावी.\nउपाध्ये यांनी चौकशीची मागणी केल्याची माहिती पक्षाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी \"सरकारनामा'ला दिली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ross-barkley-horoscope.asp", "date_download": "2020-12-02T19:59:09Z", "digest": "sha1:C2BEUKABU2N6KHLN3IY6MHFZMMG5EGPX", "length": 8121, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रॉस बार्ले जन्म तारखेची कुंडली | रॉस बार्ले 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » रॉस बार्ले जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 2 W 55\nज्योतिष अक्षांश: 53 N 23\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nरॉस बार्ले प्रेम जन्मपत्रिका\nरॉस बार्ले व्यवसाय जन्मपत्रिका\nरॉस बार्ले जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nरॉस बार्ले 2020 जन्मपत्रिका\nरॉस बार्ले ज्योतिष अहवाल\nरॉस बार्ले फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nरॉस बार्लेच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nरॉस बार्ले 2020 जन्मपत्रिका\nतुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.\nपुढे वाचा रॉस बार्ले 2020 जन्मपत्रिका\nरॉस बार्ले जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. रॉस बार्ले चा जन्म नकाशा आपल्याला रॉस बार्ले चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये रॉस बार्ले चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा रॉस बार्ले जन्म आलेख\nरॉस बार्ले साठी ज्योतिष अहवाल पहा -\nरॉस बार्ले मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nरॉस बार्ले शनि साडेसाती अहवाल\nरॉस बार्ले दशा फल अहवाल रॉस बार्ले पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/09-march-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T18:54:11Z", "digest": "sha1:L7DUYXSGRZJYPQKTYDW2U5SW3PE5CE47", "length": 10157, "nlines": 250, "source_domain": "mahanmk.com", "title": "09 March 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n09 Mar च्या चालू घडामोडी\n'मिशन भागीरथ' अंतर्गत निरीक्षक कक्ष सुरू\n'मिशन भागीरथ' अंतर्गत निरीक्षक कक्ष सुरू निरीक्षक कक्ष सुरू करण्याची 'मिशन भागीरथ' अंतर्गत सुविधा करण्यात आली आहे उद्देश पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबा\n५ वा निरीक्षक देश म्हणून भारत हिंदी महासागर आयोगात सामील\n५ वा निरीक्षक देश म्हणून भारत हिंदी महासागर आयोगात सामील भारत हिंदी महासागर आयोगात ५ वा निरीक्षक देश म्हणून सामील वेचक मुद्दे ६ मार्च २०२० रोजी भारत\nCAG अहवाल: भारतातील पर्यावरणाशी संबंधित ४०% गुन्हे राजस्थानमधून\nCAG अहवाल: भारतातील पर्यावरणाशी संबंधित ४०% गुन्हे राजस्थानमधून राजस्थानमधून भारतातील पर्यावरणाशी संबंधित ४०% गुन्हे निर्माण होत असल्याचा CAG चा अहवाल वेचक मुद्दे\nआयुष मंत्रालयाकडून 'आयुष ग्रिड' आणि 'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता' विकसित\nआयुष मंत्रालयाकडून 'आयुष ग्रिड' आणि 'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता' विकसित 'आयुष ग्रिड' आणि 'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता' आयुष मंत्रालयाकडून\n२०२२ पर्यंत भारत सरकार तयार करणार ७५ लाख स्वयंसहाय्यता गट\n२०२२ पर्यंत भारत सरकार तयार करणार ७५ लाख स्वयंसहाय्यता गट भारत सरकार २०२२ पर्यंत ७५ लाख स्वयंसहाय्यता गट तयार करणार घोषणा श्री. नरेंद्रसिंह तोमर (ग्रामविकास म\n४ थी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० चेलाराम मधुमेह संस्थेतर्फे पुण्यात संपन्न\n४ थी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० चेलाराम मधुमेह संस्थेतर्फे पुण्यात संपन्न चेलाराम मधुमेह संस्थेतर्फे पुण्यात ४ थी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० संपन्न ठिकाण\nपहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू\nपहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू काश्मीरमधील गुलमर्ग येथे पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा सुरू विशेषता पहिल्य\n८ मार्च: आंतरराष्ट्रीय महिला दिन\n८ मार्च: आंतरराष्ट्रीय महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा करण्यात येतो उद्देश महिलांबाबतची चळवळ आणि त्यांची समानता या बाबींसाठी चालले\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्य��� सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-irrfan-khan-actor-extraordinaire-and-india-face-in-the-west-dies-at-54-1834469.html", "date_download": "2020-12-02T18:35:44Z", "digest": "sha1:QUA6HUABPSNNTD7N74KF5EGEDLXUFZRS", "length": 24704, "nlines": 302, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Irrfan Khan actor extraordinaire and India face in the West dies at 54, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nHT मराठी टीम, मुंबई\nबॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिग बींपासून ते लता मंगेशकरपर्यंत सगळ्यांनीच सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे.\nइरफान यांच्या निधनाचे वृत्त वाचून खूप दु:ख झालं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते असं ट्विट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं आहे.\nतर इरफान यांच्या अचानक जाण्यानं खूप धक्का बसला आहे ही अत्यंत दुखद बातमी होती. इरफान हे अत्यंत हुशार व्यक्तीमत्त्व होतं. सिनेसृष्टीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं, असं ट्विट बिग बींनी केलं.\nदिग्दर्शक सुजीत सरकार यांनीही ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. इरफान खूप लढला, मला त्याचा अभिमान आहे. तुझ्या आत्म्याला शांती लाभो असं सरकार यांनी म्हटलं आहे.\nइरफान खान शेवटपर्यंत लढला, आपण चित्रपट सृष्टीतलं मौल्यवान रत्न गमावलं आहे, असं बोनी कपूर यांनी म्हटलं आहे. अभिनेता अक्षय कुमारनंही ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे, रितेश देशमुख अजय देवगनसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान खान यांच्यावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार\nअंग्रेजी मीडियमेच शूटिंग सुरू, इरफान खान पुन्हा कॅमेऱ्यासमोर\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमा��ला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\n सासूबाई आसावरी खऱ्या आयुष्यात देखील आहेत सुगरण\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/article-on-dramatic-personality-abn-97-2331921/", "date_download": "2020-12-02T18:28:41Z", "digest": "sha1:Y5VGGOTVEIW4PGBS366CHTH747ECOUXS", "length": 13377, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Dramatic personality abn 97 | मनोवेध : नाटकी व्यक्तिमत्त्व | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nमनोवेध : नाटकी व्यक्तिमत्त्व\nमनोवेध : नाटकी व्यक्तिमत्त्व\nपूर्वीप्रमाणे ‘हिस्टेरिया’ असे मानसिक आजाराचे निदान आता केले जात नसले, तरी त्याच नावाशी साम्य असणारी एक व्यक्तिमत्त्व विकृती आहे.\n– डॉ. यश वेलणकर\nपूर्वीप्रमाणे ‘हिस्टेरिया’ असे मानसिक आजाराचे निदान आता केले जात नसले, तरी त्याच नावाशी साम्य असणारी एक व्यक्तिमत्त्व विकृती आहे. तिला ‘हिस्ट्रिऑनिक पर्सनॅलिटी डिसॉर्डर’ म्हणतात. ही विकृती असलेल्या व्यक्ती सामाजिक किंवा व्यावसायिक उच्चपदस्थ असू शकतात. त्यांचे संवाद कौशल्य, अन्य माणसांचा उपयोग स्वत:च्या फायद्यासाठी करून घेण्याचे कौशल्य चांगले असते. मात्र सतत स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी भडक मेकअप किंवा कपडय़ांची विचित्र ठेवण ठेवणे, नाटकीपणे बोलणे आणि वागणे ही या व्यक्तींची विशेष लक्षणे असतात. सहकाऱ्यांचा कंटाळा आल्याने नोकरी-व्यवसाय बदलणे, लोकांनी लक्ष दिले नाही किंवा नावे ठेवली की खूप उदास होणे, सतत कौतुकाची अपेक्षा ठेवणे, अशी यांची स्वभाववैशिष्टय़े असतात. स्वत:च्या शारीरिक त्रासाचे अधिक प्रदर्शन करणे आणि त्यासाठी जवळच्या माणसांकडून सेवा करवून घेणे हेदेखील यांचे वैशिष्टय़पूर्ण लक्षण असते. यांच्या भावना वेगाने बदलतात, अपयश सहन करता येत नाही आणि संयम पाळणे खूप कठीण जाते. प्रत्यक्षात फारशी जवळीक नसूनही गळेपडू वृत्तीने ही माणसे स्वत:ची कामे करून घेतात, त्याचमुळे यशस्वीही होतात, नोकरीमध्ये प��ोन्नती घेत राहतात; पण मनातून दु:खी आणि अशांत राहतात. अस्वस्थ मनाने धोकादायक निर्णय घेतात आणि अपयश आले की इतरांना दोष देत राहतात. त्यामुळे अधिक दु:खी आणि अस्वस्थ होतात, नाटकी वागत राहतात.\nअशांचे औदासीन्य कमी होण्यासाठी औषधे उपयुक्त असली तरी त्यामुळे स्वभाव बदलत नाही. स्वभावाला औषध नसले तरी तो साक्षीभावाच्या सरावाने बदलू शकतो. स्वत:चा त्रास कमी करण्यासाठी भावनांची सजगता वाढवणे आवश्यक असते. मन अस्वस्थ असेल त्या वेळी शरीरावर लक्ष नेण्याचा नियमित सराव केल्याने भावनांची तीव्रता कमी होते आणि सवयीने होणारे वागणे बदलता येते; नाटकी वागणे, बोलणे टाळता येते. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढली, की माणसांना स्वार्थासाठी वापरून घेणे कमी होते. आंतरिक शांततेचा अनुभव आला, की सतत स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा आटापिटा कमी होतो. मात्र, त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली साक्षीध्यानाचा नियमित सराव आवश्यक असतो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 कुतूहल : ई-कचऱ्याचा प्रवास..\n2 मनोवेध : रूपांतरण समस्या\n3 कुतूहल : ई-कचऱ्याचे आव्हान..\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलि��न नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/woman-burnt-alive", "date_download": "2020-12-02T19:00:13Z", "digest": "sha1:GCSMZ4YVEBHINNLEHVMNHPU2Q4DG6FTG", "length": 15855, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Woman Burnt Alive Latest news in Marathi, Woman Burnt Alive संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्���ाचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nलासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू\nलासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील मसीन बर्न रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरु होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे. पीडित...\nलासलगाव प्रकरण: मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल\nनाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे महिलेला जीवंत जाळल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत याच्यासह पेट्रोलपंपाचा...\nलासलगाव प्रकरण: पीडितेची प्रकृती गंभीर, उपचारासाठी मुंबईला हलवले\nनाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे शनिवारी सायंकाळी एका महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये पीडित महिला ६७ टक्के भाजली होती. दरम्यान, पीडित महिलेवर नाशिक येथे उपचार...\nलासलगावला महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nहिंगणघाट येथील घटना ता���ी असतानाच नाशिक जिल्ह्यात अशाच प्रकारची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maitreegroup.net/2020/06/09/lost-maharashtrian-recipes-from-ancestral-kitchen/", "date_download": "2020-12-02T18:23:40Z", "digest": "sha1:SC43YK5FK2B2ALAQMHUVY6W7W5TE75DV", "length": 9628, "nlines": 90, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "LOST MAHARASHTRIAN RECIPES FROM ANCESTRAL KITCHEN – Maitree Group", "raw_content": "\nमहाराष्ट्राची पाककृती फक्त एकच नाही तर वेगवेगळ्या स्थानिक पाककृतींचा संग्रह आहे जो प्रदेशापेक्षा भिन्न आहे. या पाककृतींवर विस्तृत संशोधन करून आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील या प्रादेशिक स्वादांचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो. सर्व मसाले होममेड आणि एक व्यवस्थित ठेवलेले रहस्य आहेत.\nआम्हाला काही माहित असलेल्या dishes आणि त्यांच्या recipes. तुम्हाला जर काही अजून recipes माहित असल्यास आमच्या whatsapp group वर टाकाव्यात. आम्ही त्या आमच्या Facebook Page वर तुमच्या नावासहित post करू.\nसाहित्य: कोणत्याही माशाचे दोन मोठे तुकडे, २ अळूची पाने, १ कप मीठ व हळद घालून शिजवलेला भात, १ मोठा चमचा खोबरे, ४ हिरव्या मिरच्या, ६ पाकळ्या लसून, १ लिंबाचा रस, मीठ.\nकृती: खोबरे, लसुन, मिरच्या व मीठ बारीक वाटून माशाच्या तुकड्यांना लावून ठेवावे. अळूच्या पानांना लिंबाचा रस व मीठ लावावे. पानाच्या मधोमध निम्मा भात पसरावा व त्यावर मसाल्यात मुरलेला मासा ठेवावा. पानांच्या पुड्या करून किंवा दोर्‍यांनी बांधून त्या तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी परताव्यात. शक्यतो झाकण घालून मंद आचेवर परताव्यात. अगदी वेगळ्या चवीचा हा पदार्थ अळूच्या पानासकट खायचा असतो.\nहा पदार्थ खाताना एकाच वेळेला भात, अळू आणि मासा याचा आस्वाद घेता येतो. या सोबत कुठलेही कालवण नसले तरी जेवण पूर्ण होते. अळूच्या पानामध्ये असलेले विविध घटक या निमित्ताने पोटात जाते.\nसाहित्य: भारंगीची फुलं दोन वाटया, एक कांदा, मुग डाळ पाव वाटी, तिखट, मीठ, गुळ, खोबरं\nकृती: भारंगीची फुलं चिरून दोन-तीन वेळा पाण्यातून पिळून टाकावीत. म्हणजे त्यांचा कडवटपणा जाईल. फोडणीत बारीक चिरून कांदा, मुग डाळ टाकून परतावी, त्यावर चिरलेली फुलं टाकावीत. त्यात मीठ, गुळ, तिखट, खोबरं घालून मंद आचेवर शिजवावी. फुलं परतून घेऊन भाजणीचं पीठ पेरूनही भाजी चांगली होते. भाजलेल्या खसखशीची पूड , भाजलेल्या तिळाचा कूट घालूनही उत्तम चव येते.\nसाहित्य: १ ओंजळ शेवग्याची ताजी गडद हिरवी पाने, १ वाटी तुरडाळ, १ कांदा, खाद्य तेल, चवीपुरते तिखट-मीठ, मोहरी, ७-८ पाकळ्या लसूण\nकृती: एकदम सोप्पीय, डाळ-मेथीची भाजी करतात तशीच फक्त मेथीऐवजी शेवग्याची पाने परावीत. शेवग्याच्या छोट्या देठांसहित पाने खुडून घ्यावीत. पाने चिरून तूर डाळीसहित कमी पाण्यात उकडून घ्यावीत. नंतर जास्तीचे पाणी काढून कांदा मोहरी फोडणी द्यावी. त्यातच लसूण घालून लाल करावा. तिखट मीठ टाकून भाजी परतून घ्यावी. एक वाफ आणावी. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा गरम भातासोबत गरम गरम खाऊन घ्यावी.\nसाहित्य: मुळ्याचा पाला एक जुडी, हरभऱ्याची डाळ पाव वाटी, लसूण चार पाकळ्या, चवीपुरतं मीठ, आवडीप्रमाणे लाल तिखट, तेल पाव वाटीपेक्षा थोडं जास्त, फोडणीचं साहित्य.\nकृती: मुळ्याचा पाला धुऊन चिरून घ्यावा. डाळ दोन तास आधीच गरम पाण्यात भिजवून ठेवावी किंवा आदल्या रात्री भिजत घातली तर उत्तमच. लसूण ठेचून घ्यावा. फोडणी करून त्यात लसूण टाकावा. नंतर त्यात चिरलेला मुळ्याचा पाला घालावा. नंतर मीठ, तिखट घालावं. भिजवलेली डाळ त्यात घालून परतून वर झाकण ठेवावं. हरभरा डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. प्रेशर पैनमध्ये ही भाजी एका वाफेवर होते.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/annapurnagar/", "date_download": "2020-12-02T19:09:23Z", "digest": "sha1:4AF3J3MCQQIKHS6G5AVFP6HM2MA3DS23", "length": 8581, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Annapurnagar Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nपैशाच्या लालचेपोटी ‘खुनी’ बनले 12 वी चे 4 मित्र, ‘दोस्ता’लाच संपवून जंगलात…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - खंडणीसाठी चार विद्यार्थ्यांनी सोबत शिकणाऱ्या एका मित्राचे अपहरण केले आणि जंगलात नेऊन त्याची हत्या केली एवढेच नाही तर त्यांनी त्या मुलाचा मृतदेह देखील पुरून टाकला. चारही जणांनी मृतकाच्या वडिलांना फोन करून आठ…\n गाणं ऐकून हैराण झाले जज…\nशेतकरी आंदोलनावर बोलल्यानंतर ट्रोल झाला कपिल शर्मा \nPhotos : दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तीच्या सुनेचा…\nशेतकरी आंदोलनावर कंगनाचं ट्विट पाहून भडकली हिमांशी खुराना \nVideo : ‘पठाण’च्या शूटिंगमधून ब्रेक घेत बोट…\nVideo : भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर \nप्रौढ वयोगटातील लोकांना सर्व आजारांपासून वाचवते…\nबंगालच्या उपसागरात ���बुरेवी’ चक्रीवादळ \nविराटनं मोडला सचिनचा विक्रम; एकदिवसीय सामन्यांमध्ये केल्या…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nचीनचा उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंगसोबत ‘दोस्ताना’,…\nपसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह हा मूलभूत हक्क : HC\nथंडीच्या दिवसांमध्ये वजन कंट्रोलमध्ये ठेवेल ‘हा’ 1 लाडू,…\nयजुवेंद्र चहलनं शेअर केला रोमँटीक फोटो \nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई काळजी घे’\nUS : जो बायडेन यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय वंशाच्या ‘या’ नेत्याकडे \nथंडीत मटार खाण्याचे ‘हे’ 5 मोठे फायदे, वजन कमी करण्यास देखील उपयुक्त, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2020-12-02T17:55:19Z", "digest": "sha1:TOZGADM5UGX7WWKI5AGXHN5NDGSULKCT", "length": 6411, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "५६ उमेदवार निवडणूक रिंगणात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष५६ उमेदवार निवडणूक रिंगणात\n५६ उमेदवार निवडणूक रिंगणात\nउस्मानाबाद रिपोर्टर.. : उस्मानाबाद जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातुन आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५२ उमेदवारांनी माघार घेतल्याने ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अर्ज परत घेणा-यामध्ये प्रामुख्याने उस्मानाबादमधुन शिवाजी कापसे, धनंजय पाटील, तुळजापूरमधुन महेंद्र धुरगुडे, गणेश सोनटक्के, अशोक जगदाळे, सत्यवान सुरवसे, उमरगामधुन हरीष डावरे, ��ुनिल सुर्यवंशी, विलास व्हटकर, तर परंड्यातुन गोरख खैरे, सुरेश कांबळे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.\nआज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. उस्मानाबादमधुन १५ जणांनी माघार घेतल्याने २० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमरगामधुन ११ जणांनी माघार घेतली असुन १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तुळजापूरमधुन १८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. त्यामुळे १३ उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत. तर परंडा विधानसभा मतदार संघातुन ८ जणांनी माघार घेतल्यामुळे १० उमेदवारांमध्ये लढत होत आहे. जिल्ह्यात तसं पाहता परंडा, उस्मानाबाद व उमरगा या तीन विधानसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा अशी चौरंगी लढत होत आहे. तर तुळजापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा व मनसे अशी पंचरंगी लढत होणार आहे. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत संपल्यानंतर चारही विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.\nआता उद्यापासून ख-या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. कोण किती जोर लावतो याकडेच मतदारांचे लक्ष लागले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/6-more-routes-identified-high-speed-corridors-declared-railway-officials-256894", "date_download": "2020-12-02T19:25:43Z", "digest": "sha1:KGTZRKDFY6TA5ROE5BC6H7VHTDELC5L5", "length": 16928, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "आणखी 6 हायस्पीड कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब; बुलेट ट्रेन धावणार...! - 6 more routes of identified for high speed corridors declared by railway officials | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nआण��ी 6 हायस्पीड कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब; बुलेट ट्रेन धावणार...\nमहाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-नागपूर (753 किमी), मुंबई-पुणे-हैदराबाद (711 किमी), चेन्नई-बंगळूर-म्हैसूर (435 किमी) आणि दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर (459 किमी) या मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे.\nनवी दिल्ली : ''देशातील रेल्वे सेवेमध्ये लवकरच बुलेट ट्रेन दाखल केली जाणार असून त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड मार्गिकेसाठी सहा कॉरिडॉरची आखणी केली जात आहे. आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येईल,'' अशी माहिती रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी बुधवारी (ता.29) दिली.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर निर्माणाधीन आहे. या अंतर्गत रेल्वे 300 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील, तर सेमी हाय स्पीड रेल्वे गाड्या या 160 किमी प्रति तास या वेगाने धावतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.\n- Delhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात...\nकेंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (ता.1) जाहीर करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर यादव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'तयार करण्यात येणाऱ्या सहा कॉरिडॉरमध्ये दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी (865 किमी) आणि दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद (886 किमी) या मार्गिकेचा समावेश आहे.'\nतसेच, महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-नागपूर (753 किमी), मुंबई-पुणे-हैदराबाद (711 किमी), चेन्नई-बंगळूर-म्हैसूर (435 किमी) आणि दिल्ली-चंदीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर (459 किमी) या मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे.\n- INDvsNZ : न्यूझीलंड म्हणतंय, 'हीच ती दोघं, ज्यांच्यामुळं आम्ही हरलो\nएक वर्षाच्या आत डीपीआर\nयादव म्हणाले की, 'या सहा कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) एक वर्षाच्या आत तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जमीन उपलब्धता, संरेखन आणि तेथील रहदारी या गोष्टींचाही विचार करण्यात येईल. या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांना हाय स्पीड किंवा सेमी हाय स्पीड कॉरिडॉर बनवायचे, याबाबतच निर्णय नंतर घेण्यात येईल.'\nपहिल्या बुलेट ट्रेनसाठी 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार\n'मुंबई-अहमदाबाद या दरम्यान तयार करण्यात येणारा देशातील पहिला हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येई���. यासाठी सुरू असलेले भूसंपादनाचे 90 टक्के काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण होईल,' अशी माहितीही यादव यांनी दिली.\n- Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज\nया प्रकल्पासाठी आम्हाला एकूण 1380 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. 1005 हेक्टर खाजगी जमिनीपैकी 471 हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. तर 149 हेक्टर सरकारी जमिनीपैकी 119 हेक्टर जमीन आम्हाला मिळाली आहे. उर्वरित 128 हेक्टर जमीन ही हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची असल्याची माहिती यादव यांनी यावेळी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली\nचाळीसगाव : तालुक्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी...\nयोगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...\nअरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nमास्क नको असे म्हणणाऱ्या याचिकादाराला एक लाख जमा करण्याचे आदेश\nमुंबई: राज्य सरकारच्या कोविड19 संसर्गाबाबत निर्धारित केलेल्या धोरणात्मक निर्बंध आणि मास्कची सक्ती हटविण्याची मागणी करणाऱ्याला याचिकादाराला...\nरेल्वेने पुन्हा एक थांबा काढल्याने नांदगावकर अस्वस्थ; ई-मेल पाठवल्याच्या २४ तासांतच निर्णय\nनांदगाव (नाशिक) : येथील स्थानकावरील थांबे काढून घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या प्रकाराकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी थेट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/tag/year-end/", "date_download": "2020-12-02T19:06:30Z", "digest": "sha1:Q7ZRNZHTAEP4PEMB76HEYJGZ2JASVOQQ", "length": 10743, "nlines": 110, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "year end – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्या���च्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nसरत्या वर्षात म्युच्युअल फंडांनी केले मालामाल ८३ टक्क्यांपर्यंत मिळाला परतावा\nमुंबईः नवनाथ भोसले म्युच्युअल फंड उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी २०१७ वर्ष खूपच चांगले गेले अाहे. काही फंडांनी तब्बल ५० टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे. चांगला परतावा मिळाल्यामुळे संपूर्ण वर्षभर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली. नोव्हेंबर २०१७ पर्यंत म्युच्युअल फंडाची संपत्ती वाढून २२.७३ लाख कोटी रुपयांवर गेली. तर नवीन खात्यांची …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मु���बईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1713_sutar-lohar-samaj-matrimony.html", "date_download": "2020-12-02T18:44:25Z", "digest": "sha1:EKS5OLJHIWFUVRDSKWN2TV7PJWHFNBT3", "length": 3467, "nlines": 58, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "sutar lohar samaj matrimony", "raw_content": "\nवय: 22 वर्षे वजन : 49 किलो\nउंची : 5 फुट 3 इंच\nमोबाईल नंबर : 7163145***\nव्हाट्सअँप नंबर : 8698440***\nपत्ता: ******* हाउसिंग सोसायटी छोटी उमारी, अकोला, महाराष्ट्र 444001\nउच्च शिक्षण: बी. एड. (भुगोल)\nकॉलेज : एस. आर. पाटिल विज्ञान, वाणिज्य व कला महाविद्यालय, सहकार नगर, अकोला, महाराष्ट्र - 444001\nशाळा: जिल्हा परिषद कन्या हायस्कूल, मोमीनपुरा, अकोला, महाराष्ट्र - 444001\nमिळकतीचे साधन : जॉब करीत नाही\nफॅमिली स्टेटस: वर्किंग क्लास\nकौटुंबिक प्रकार: जॉईंट फॅमिली\nआई: बचत गट चालवणे\nबहीण: 1 बहीण अविवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू व्हिलर लायसन्स\nमित्रांबरोबर शॉपिंग करणे बागकाम करणे\nइंग्लीश चित्रपट /हिंदी चित्रपट/योगा /हेल्थ अँड फिटनेस पाहणे.\nकॅरनतिक/हिप-हॉप/डिस्को/नवीन फिल्मी गाणी ऐकणे.\nवय: 25 ते 27 वर्षे\nवैवाहिक स्थिती: कधीही विवाहित नाही\nवार्षिक उत्पन्न: 5 लाख ते 8 लाख\nवार्षिक उत्पन्न: प्रोफेसर/बिजनेस/गव्हर्नमेंट ऑफिसर\nधर्म / जात: हिंदु इतर जाती/हिंदु सुतार\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-12-02T19:33:46Z", "digest": "sha1:AUNBXPY4S4FEDVFLIOZNV2SICH4XH7FB", "length": 4945, "nlines": 172, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने काढले: hi:आगरा जिला (strong connection between (2) mr:आग्रा and hi:आगरा)\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: vi:Agra (huyện)\nसांगकाम्याने वाढविले: pnb:ضلع آگرہ\nसांगकाम्याने वाढविले: ru:Агра (округ)\nसांगकाम्याने वाढविले: ne:आगरा जिल्ला\nसांगकाम्याने वाढविले: gu:આગ્રા જિલ્લો\nसांगकाम्याने वाढविले: ca:Districte d'Agra\nसांगकाम्याने वाढविले: new:आगरा जिल्ला\nसांगकाम्याने वाढविले: no:Agra (distrikt)\nसांगकाम्या वाढविले: it:Distretto di Agra\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अं��र्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/797144", "date_download": "2020-12-02T19:44:57Z", "digest": "sha1:S73UEBUO7LNLCBG3DJCQPLEIINGYOHEQ", "length": 2439, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म (संपादन)\n१८:२३, १९ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n३५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०१:५३, ४ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\n१८:२३, १९ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/politics/pro-bell-ringing-pro-hindu-activists-why-are-you-silent-incident-munger-a678/", "date_download": "2020-12-02T18:29:40Z", "digest": "sha1:ECM3JV4M3INJH4Y7QBGAH3ZO5SGV4BN5", "length": 20580, "nlines": 317, "source_domain": "www.lokmat.com", "title": "“घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरातील घटनेवर थोबाडे बंद का? - Marathi News | “Pro-bell-ringing pro-Hindu activists, why are you silent on the incident in Munger? | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\nCoronavirus: कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत\nयोगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर उद्योजक, गुंतवणूकदारांशी साधणार संवाद\nआश्रमशाळांमधील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांना घरघर\nऑक्टोबरच्या तुलनेत राज्यात दैनंदिन मृत्यूंत ५० टक्क्यांनी घट\nआजारपणाला कंटाळून ठाण्यात सुरक्षारक्षकाची आत्महत्या\nआदित्य नारायण अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत अडकला लग्नाच्या बंधनात, समोर लग्नातील पहिला सुंदर फोटो\nपत्नीसह पूलमध्ये रोमँटीक अंदाजात दिसला ऐश्वर्या रॉयचा EX- बॉयफ्रेंड, या ठिकाणी करतोय कुटुंबासह एन्जॉय\n'रूप तेरा मस्ताना' गाण्यातील दिलखेचक अदांनी जॉर्जिया अँड्रियानीने सर्वांना केले घायाळ, पहा हा व्हिडीओ\nPHOTOS: गौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट\nक्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री\nराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिका-यांना का झापलं\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\n...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरच�� मोठं विधान\n'कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना योद्ध्यांनाच लस प्रथम देणार'; आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट\nकोरोना संसर्गापासून बचावासाठी 'हा' नियम पाळावाच लागणार; नव्या संशोधनातून माहिती समोर\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच 500 वर बाधितांची संख्या गेली. कोरोनाचे 515 रुग्ण, तर 9 मृत्यूची नोंद झाली, रुग्णसंख्या 112280 झाली असून मृतांची संख्या 3681 वर पोहचली आहे.\nदिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४००६ नवीन रुग्ण, तर ८६ जणांचा मृत्यू.\nसोलापूर : पदवीधरसाठी ६२ टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी ८५ टक्के मतदान; गुरुवारी होणार मतमोजणी\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nपिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत एटीएम मशीन फोडताना एकाला रंगेहाथ पकडले.\nपदवीधर मतदार संघासाठी भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nआ. प्रताप सरनाईक, त्याचा मुलगा विहंग यांना ईडीकडून समन्स\nशेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार\nनवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील विज्ञान भवनातील बैठक संपली, परवा पुन्हा चर्चा होणार.\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nराज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९३० नवे रुग्ण, तर ९५ जणांचा मृत्यू.\n...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक\nगडचिरोली : 131 कोरोनामुक्त तर 59 नव्याने बाधित\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच 500 वर बाधितांची संख्या गेली. कोरोनाचे 515 रुग्ण, तर 9 मृत्यूची नोंद झाली, रुग्णसंख्या 112280 झाली असून मृतांची संख्या 3681 वर पोहचली आहे.\nदिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४००६ नवीन रुग्ण, तर ८६ जणांचा मृत्यू.\nसोलापूर : पदवीधरसाठी ६२ टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी ८५ टक्के मतदान; गुरुवा��ी होणार मतमोजणी\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nपिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत एटीएम मशीन फोडताना एकाला रंगेहाथ पकडले.\nपदवीधर मतदार संघासाठी भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nआ. प्रताप सरनाईक, त्याचा मुलगा विहंग यांना ईडीकडून समन्स\nशेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार\nनवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील विज्ञान भवनातील बैठक संपली, परवा पुन्हा चर्चा होणार.\nPaytm युजर्ससाठी मोठी बातमी व्यावसायिकांना वॉलेट, UPI, RuPay मधून पेमेंट घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही\nराज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९३० नवे रुग्ण, तर ९५ जणांचा मृत्यू.\n...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक\nगडचिरोली : 131 कोरोनामुक्त तर 59 नव्याने बाधित\nAll post in लाइव न्यूज़\n“घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरातील घटनेवर थोबाडे बंद का\nभूमीचा दुर्गामती - पुन्हा साऊथची कॉपी\nराहुल रॉयला अचानक तीव्र स्ट्रोक कसा आला\nसोनालीची हेमंतसोबत 'डेट भेट'\nसिद्धार्थ या अभिनेत्री सोबत ऑनस्क्रीन रोमान्स | Sania Chaudhary Back In Television |Sang tu ahes ka\nसई दिपच्या लग्न सोहळ्याचे काही क्षण | Sai Lokur Wedding | Lokmat CNX Filmy\nभारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांमधील लक्षवेधी वादविवाद | India vs Australia Sledging Moments\nफुटबॉलचा 'दैवी हात', भारतातही होते त्याचे फॅनक्लब | Diego Maradona Death | Football | Sports News\nहृदयविकाराच्या झटक्यामुळे कपिल देव रुग्णालयात | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News\nस्पॅनिश फ्लू प्रमाणेच कोरोनाची दुसरी लाट धोकादायक\nकोरोना २६ जानेवारीला दुपारी ४ वाजता संपणार | Dr Ravi Godse on Covid 19 | America\nमास्क घातल्यानंतर चष्म्यावरील Fog कसा घालवा\nकोरोना रुग्णांच्या एका हास्यासाठी डॉक्टरांचे कौतुकास्पद पाऊल | Doctor Dance on Wearing PPE Suit\nजीवनरक्षक झिंककडे कोरोनाकाळात दुर्लक्ष केलं जातंय का\nकेस कापल्याने कैद्याचा अधिकाऱ्यावर हल्ला\nमहागाव बॅंकेत शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये हमरीतुमरी\nभारत ऑस्ट्रेलिया वन डे; \"आता अखेरचा सामना तरी जिंका\"\nप्रतिष्ठा राखण्यास टीम इंडिया प्रयत्नशील; ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर...\nक्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते,वेळापत्रक बदलले\nशेतकरी नेते म्हणाले, \"गोळी किंवा शांततापूर्ण समाधान, सरकारकडून नक्कीच काहीतरी परत घेऊ\"\n\"पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे\"\nशिवसेना नेत्याच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भातील सल्ल्याने राजकारण तापलं; फडणवीस म्हणाले - हा बाळासाहेबांचा पक्ष नाही\n2021 पर्यंत सर्वांना कोरोनाची लस मिळेल, याची शाश्वती नाही - बाबा रामदेव\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा\nDr. Sheetal Amte Suicide : लॅपटाॅप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/2020/02/pmc-pune-municipal-corporation-recruitments.html", "date_download": "2020-12-02T18:19:14Z", "digest": "sha1:ELMWIY5VO5TFC743GM3Q4KOITAZBGCT5", "length": 3292, "nlines": 71, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "पुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा - Daily Job Bulletin", "raw_content": "\nHomeGovernment Jobsपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा - Daily Job Bulletin\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा - Daily Job Bulletin\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २७-०२-२०२० पर्यंत अर्ज करावेत.\nटीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.\nअर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख- २७-०२-२०२०\nपदाचे नाव- सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक\nवय - १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nशैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण आणि सर्व्हेअर कोर्स किंवा सब ओव्हरसीयर कोर्स पूर्ण केलेला असावा.\nअधिकृत जाहिरात- click here\nअतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, पुणे महानगपालिका भवन, खोली क्र. ११९, पहिला मजला, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड-४११००५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/pune-news", "date_download": "2020-12-02T19:34:56Z", "digest": "sha1:SJH4UXTYEXFZGSLDNO2RXXCZJYU6GAYW", "length": 32226, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune News | eSakal", "raw_content": "\nपुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. पुण्यामध्ये लाल महाल, तुळशी बाग, शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक व पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 लाख 60 हजार 832 जण आहेत. दरम्यान,...\nपुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री\nपुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर बेशिस्तपणे लावलेली वाहने हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने नेणाऱ्या टोईंग कंपनीने त्यांच्या शुल्कामध्ये दहा...\nचारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्‍टर महिलेनं संपवलं जीवन\nपुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिला डॉक्‍टरने भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना 27 नोव्हेंबरला वारजे माळवाडी येथे घडली. याप्रकरणी डॉक्‍टर...\nमराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली\nपुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरतीसाठी होत असलेली पडताळणी प्रक्रिया मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाच्या माध्यमातून बुधवारी (ता.२)...\nकुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू\nपुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, जागतिक स्पर्धेत कांस्य, त्यापाठोपाठ आशियाई स्पर्धेत कांस्य, रौप्य पदक पटकाविले. या...\n...फक्त लग्न मोडले म्हणून\nपुणे : मुलगा परदेशात संगणक अभियंता, तर मुलगीही संगणक अभियंता. कुटुंबाच्या पुढाकाराने दोघांचेही लग्न जमले, त्यांचा साखरपुडाही झाला, पण काही कारणाने त्यांचे लग्न मोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या संगणक अभियंत्याने तरुणीचे फेसबुक अकाऊंट हॅक करून तसेच...\nअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nकिरकटवाडी : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी...\nपुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; जादुई आकडा गाठण्यासाठी चुरस\nपुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. विजयासाठी आवश्‍यक असलेला मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी किमान एक लाखांच्या वर मते घ्यावी लागणार आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराला हा...\n एका कुटुंबाचे वीज बिल तब्बल ९८७८० रुपये; महावितरणने रिडिंगचं नाही घेतलं\nगोखलेनगर(पुणे) : महावितरणच्या वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर सध्या नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. अशातच, जनता वसाहत येथे वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांना तब्बल ९८ हजार ७८० रुपये विज बिल आहे. एवढं बिल कुठून भरायचं\nबेभान बाईक चालवणाऱ्यांकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की, गँगमध्ये तरूणीही होती सामील\nपुणे : रस्त्याने वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारास गाडी व्यवस्थित चालव, असे सांगणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना दुचाकीस्वार, त्याचे तीन साथीदार व एका महिलेने शिवीगाळ, धक्काबुक्की करीत त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...\n...शेवटी नऊ तासांनी कावळ्याची मांज्यातून सुटका झालीच\nघोरपडी (पुणे) : बी.टी. कवडे रास्ता येथील शक्तीनगरमधील तरुणांनी नायलॉन मांज्यात अडकलेल्या कावळ्याचे प्राण वाचवले. येथील निलगिरीच्या झाडावर असलेल्या नायलॉन मांज्यात पंख आणि ��ाय अडकले होते. जवळपास नऊ तासांनी कावळ्याची सुखरूप सुटका झाली. ...\nऔंध पोस्टऑफिसमध्ये पाणी गळती; लेखी निवेदनानंतरही पालिकेकडून हालचाल नाही\nऔंध : येथील टपाल कार्यालयाच्या आतील बाजूस आणि मुख्य प्रवेशद्वारात वरच्या बाजूने पाणी गळती होत असल्याने नागरिकांना भिजतच आत प्रवेश करावा लागत आहे. यामुळे टपाल कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच येथे येणाऱ्या नागरिकांना...\nशिक्षकांनो मतदान झाले आता तपासणीला सामोरे जा; अनुदानास पात्र घोषित महाविद्यालयांची होणार तपासणी\nनंदोरी (जि. वर्धा): राज्यातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. 27 नोव्हेंबर 2020 रोजी 20-40 शाळांच्या तपासणीचे पत्र संचालक श्री. जगताप यांनी काढले होते. परंतु शिक्षक, पदवीधर मतदार संघातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सदरचे पत्र दुसऱ्याच...\nपुणे नाही, तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आमदार; चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला\nपुणे : पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील उमेदवाराचे भविष्य आता पुणेकरांबरोबरच करवीरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील पदवीधर ठरविणार आहे. सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात असले तरीही मतदानाच्या टक्केवारीत मात्र कोल्हापूरने बाजी मारली आहे....\nPumpkin Seeds Benefits: भोपळ्याच्या बिया शरीरासाठी फायद्याच्या\nपुणे: Pumpkin Seeds Health Benefits: काही लोकांना भोपळ्याची चव आवडत नाही, पण भोपळ्याच्या बिया बऱ्याच जणांना आवडतात. विविध प्रकारचे गोड पदार्थ आणि नाश्ता बनवण्यासाठीही भोपळ्याच्या बियांचा वापर केला जातो. आजही खेड्यांमध्ये लोकांच्या आहारात...\n यंदा किमान १० टक्क्यांनी कटऑफ वाढणार\nपुणे : कोरोनाच्या निमित्ताने औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व आणि रोजगाराची यातून फार्मसीच्या प्रवेशासाठी जबरदस्त स्पर्धा पहायला मिळणार असल्याचे संकेत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. राज्यात फार्मसीच्या फक्त २५ हजार जागा असून,...\n''कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे उघड करण्यास युनियन बँकेचा नकार''\nपुणे : कर्जपरतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड न करणाऱ्या व 25 लाखांहून अधिक कर्ज थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांची (विलफुल डिफॉल्टरस्‌) यादी जाहीर करण्यात कोणतेही जनहित नाही, असा अजब दावा युनियन बँकेने केला आहे. तसेच हे कारण पुढे करी�� अशा...\nपालिकेचे ग्रंथालय अजुनही बंद, जगावं कसं \nरामवाडी (पुणे) : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विरुंगुळा केंद्रे, उद्यानातील ओपन जीम महापालिकेचे ग्रंथालय बंद ठेवण्यात आली आहे. ग्रंथालय अद्याप सुरु नसल्याने ज्या ग्रंथालयात तुटपुंज्या वेतनावर काम करणारे सेवक, कर्मचारी ग्रंथालय कधी...\nचाकण एमआयडीसी परिसरातील कोसळलेला खांब प्रवाशांसाठी जीवघेणा\nआंबेठाण : अपघातानंतर खाली कोसळलेला विजेचा खांब चार दिवस झाले तरी तसाच पडून असल्याने तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर अशी धोकादायक स्थिती असताना एमआयडीसी अथवा वाहतूक विभाग त्याकडे गंभीरपणे पाहत नसल्याची वास्तव...\nपुणे जिल्ह्यातील शिक्षकांना मिळणार आगाऊ वेतनवाढी; उच्च न्यायालयाचा निकाल\nशिक्रापूर : शासकीय कर्मचा-यांच्या गोपनीय अभिलेखानुसार आगावू वेतवाढीचा नियम असताना सहाव्या वेतन आयोग लागू करतेवेळी या वेतनवाढी सुरवातील प्रलंबीत करुन पुढील काळात थेट रद्द केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात गेलेल्या पदवीधर संघटनेचे राज्य सरचिटणीस...\nSakal Impact : सुतार दवाखान्यासमोर बसवले बॅरिकेड्स\nपुणे : कोथरूड मधील आझाद नगरमध्ये असलेल्या सुतार दवाखान्यासमोर रस्त्यावर भाजी विक्रेते अतिक्रमण करून हातगाड्या लावून विक्री करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन ई-सकाळ (आॉनलाईन) बातमी २५...\nपुण्यातील आरोग्य व्यवस्थेर्चे ‘पोस्टमार्टेम'\nपुणे : कोरोनाने पुणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेवर प्रश्‍न उभे केल्यानंतर या व्यवस्थेर्चे 'पोस्टमार्टेम' करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या खात्याकडचा निधी, निविदांवरील खर्च, ठेकेदारी, त्याचे परिणाम आणि प्रत्यक्षातील सेवांचा...\n पुण्यात मेट्रोच्या स्थानकाला मावळा पगडीचा लुक\nपुणे : वनाज- रामवाडी मेट्रो मार्गावरील मंगळवार पेठ स्थानकाला मावळा पगडीचा लुक देण्यात येणार आहे. शहरातील मेट्रोच्या विविध स्थानकांना पारंपरिक लुक देण्याचे महामेट्रोने ठरविले आहे. त्यातंर्गत मंगळवार पेठ स्थानकाची रचना करण्यात येत आहे. ...\nपुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार आष्टीतील नरभक्षक बिबट्याचा माग\nआष्टी (बीड) : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक बिबट्याने आठवडाभरात तीन बळी घेतल्याने शहर व परिसरात प्रचंड दहशत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. याच परिसरात बिबट्या दबा धरून...\n पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत\nकेनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...\nविश्‍वासात घेत केला विवाह अन्‌ तलाठी महिलेचा घात\nपाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...\nबारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत\nकंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nलडाख भागात असे काय आहे, ज्यामुळे चीन भारतासोबत घेतोय टक्कर\nबिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...\nस्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का \nपुणे : \"आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...\nनिजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा\nहैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या...\nधक्कादायक ; घरात घुसून लुबाडले सासू-सुनेचे दागिने\nमुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/12/aaloo-paratha.html", "date_download": "2020-12-02T18:35:22Z", "digest": "sha1:RQUEYZQFYXNEGWDC7PQRLKGCGD7GBUYV", "length": 3657, "nlines": 45, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आलू पराठा | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nगव्हाचा पीठ तीन वाटी,चार मोठे बटाटे,दोन कांदे खिसलेले,आला ,हिरवी मिरची ,लसून पेस्ट,कोथिंबीर बारीक चिरलेली,लाल मिरची पूड एक चमचा,मीठ एक चमचा,एक चमचा दही,तील एक चमचा,ओवा एक चमचा,\nप्रथम बटाटे बारीक कुस्करून घ्यावेत त्यात मीठ ,आला ,लसून ,मिरची पेस्ट घालावी त्यात तील ,ओवा ,लाल मिरची पूड,दही , खिसलेले कांदे घालून त्यात गव्हाचा पीठ घालून मळून घ्या त्याचे गोळे करून पराठे लाटून घ्या तेलावर भाजून घ्या त्यावर एक चमचा लोणी घालून वाढा\nलोणचे ,चटणी ,बटाट्याची भाजी सोबत सर्व करा.\nआम्ही सारे खवय्ये veg\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-india-vs-pakistan-cricket-match-bashir-chacha-supports-india-5730", "date_download": "2020-12-02T17:54:16Z", "digest": "sha1:AOE63RHF4C55ZZP3QMN7MTYUAJOISAYV", "length": 7342, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार..\nपाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार..\nपाकिस्तानी ��ॅन म्हणतो भारतच जिंकणार..\nपाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार..\nशनिवार, 15 जून 2019\nभारत आणि पाकिस्तानात उद्या हायव्होल्टेज मुकाबला होतोय. या सामन्यासाठी भारत आणि पाकचे चाहते इंग्लंडमध्ये दाखल झालेत. टीम इंडियाचा कट्टर चाहता सुधीर गौतम आणि धोनीचे चाहते आणि मुळचे पाकिस्तानी असलेले बशीर चाचा यांच्याशी आमचे प्रतिनिधी रवी पत्की यांनी केलेली बातचित. दरम्यान या दोघांनी भारत पाकिस्तानच्या मैत्रीवर एक छानसं गाणंही म्हंटलं.\nभारत आणि पाकिस्तानात उद्या हायव्होल्टेज मुकाबला होतोय. या सामन्यासाठी भारत आणि पाकचे चाहते इंग्लंडमध्ये दाखल झालेत. टीम इंडियाचा कट्टर चाहता सुधीर गौतम आणि धोनीचे चाहते आणि मुळचे पाकिस्तानी असलेले बशीर चाचा यांच्याशी आमचे प्रतिनिधी रवी पत्की यांनी केलेली बातचित. दरम्यान या दोघांनी भारत पाकिस्तानच्या मैत्रीवर एक छानसं गाणंही म्हंटलं.\nVIDEO | एकदा बघाच सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स...\nकेरळ - आपल्या देशात किती गंभीर परिस्थिती असो, त्यातूनही अनोखा शब्दांचा अर्थ...\nभारतात घुसखोरीसाठी केलेल्या पाकच्या कुरापतीचा पर्दाफाश\nभारतात दहशतवादी घुसवून मोठा हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्यानं हाणून...\nVIDEO | पाकिस्तानमध्ये सापडलं विष्णू मंदिर\nपाकिस्तानमध्ये सापडलंय पुरातन विष्णू मंदिर. हो आम्ही खरं बोलतोय. पाकिस्तानी पुरातत्व...\nVIDEO | गिलगिट-बाल्टिस्तान बळकाऊ पाहणाऱ्या पाकला भारताचा सज्जड दम....\nआता बातमी पाकिस्तानच्या कुरापतीची.गिलगिट आणि बाल्टिस्तान हा आमचाच भाग असल्याचा...\nभारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट, कुणीही सहज तुम्हाला...\nतुम्हाला अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला तर सावध व्हा. कुणीही सहज तुम्हाला जाळ्यात ओढू...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Raju-Shetty-will-make-the-state-government-kneel-down-on-milk-price-issues.html", "date_download": "2020-12-02T18:42:13Z", "digest": "sha1:3OQHB2INTPFONJWXZYNO4A5A47D64J6W", "length": 14217, "nlines": 50, "source_domain": "www.sthairya.com", "title": "राज्य सरकारला दूध दराच्या प्रश्नां बाबत गुडगे टेकायला लावणार : खा.राजू शेट्टी", "raw_content": "\nHomeसातारा राज्य सरकारला दूध दराच्या प्रश्नां बाबत गुडगे टेकायला लावणार : खा.राजू ���ेट्टी\nराज्य सरकारला दूध दराच्या प्रश्नां बाबत गुडगे टेकायला लावणार : खा.राजू शेट्टी\nदुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा\nस्थैर्य, सातारा : गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गाई व बैलगाडीसह आंदोलक आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच पोलिसांनी अडवले. यावेळी अधिकार्‍यांची आंदोलकांची शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, मागणी व पुरवठा सुत्रानुसार उत्पादन कमी होवूनही दुधाचे दर का पडले आहेत असा सवाल करत दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान त्वरीत द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.\nसुरुवातीला पुणे-बेंगलोर महामार्गावर बाँम्बे रेस्टॉरंट येथे खा. राजू शेट्टी यांचे आगमन झाल्यनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर आंदोलकांना त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, बाजारपेठेतील मागणीवर दर ठरत असतात. मागणी व पुरवठा या सुत्रानुसार दर कमी-जास्त होतात. गरजेपेक्षा पुरवठा वाढला तर दर पडतात आणि गरजेपेक्षा पुरवठा कमी झाला तर दर वाढतात. आज गेल्या चार-पाच वर्षातील माहिती घेतली तर सध्या दुधाचा दुष्काळ सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या मानाने यावर्षी दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. दोन वर्षापूर्वी झालेला दुष्काळ किंवा सातत्याने कमी होणारे दुधाचे भाव असतील, या कारणांमुळे शेतकर्‍यांनी जनावरांची संख्या कमी केली आहे. मग दुधाचे उत्पादन कमी झाले असतील दुधाचे पडायचे कारणच काय लॉकडाऊन जाहीर होण्यापुर्वी अनेक जाणकारांनी आपले अंदाज व्यक्त केले होते की यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये दर जास्त असणार. गाईच्या दुधाचा भाव 40 ते 41 पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, सध्या गाईच्या दुधाचा भाव 17 रुपयांपर्यंत खाली आला आहे.शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा 10 रूपये कमी दराने शेतकर्‍यांना दूध विकावे लागत आहे. त्यामुळे दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव देण्याची गरज असल्याचे खा. शेट्टी म्हणाले.\nयानंतर जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 17 ते 20 रूपये दूध दर दिला जातो. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे. 52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रूपयांवरून 180 रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे. देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर 340 रूपयावरून 220 रूपये झाले आहे. याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था 17 ते 20 रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात पँकीग दुधात 19 लाख लिटरने घट झालेली आहे. सन 2018 मध्ये आम्ही दूध आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रति लिटर 5 रूपयेचे अनुदान जाहीर करून 700 कोटी रूपयेचे अनुदान दूध उत्पादकांना दिले होते. याचा फायदा राज्यातील 46 लाख दूध उत्पादकांना झाला होता. त्याप्रमाणे राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास 5 रूपयांचे अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडर बफर स्टॉक करावा. दूध पावडर करीता प्रतिकिलो 50 रूपये अनुदान देण्यात यावे. दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावे. या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करण्यात आले होते. माय बाप सरकारला जाग आलेली नाही. उत्पादन खर्चापेक्षा 10 रूपये कमी दराने शेतकर्‍यांना दूध विकावे लागत आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव द्यावा, या मागणीसाठी आम्ही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी जनावरांसहित आलो आहोत. आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवून शेतकर्यांच्या दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान त्वरीत द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-during-corona-period-amogh-gavkars-flag-was-raised-new-sp-313323", "date_download": "2020-12-02T18:48:58Z", "digest": "sha1:WN64JJTSZ2KXH7EGKCXVPEPFEB7WTS2N", "length": 18246, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोना काळात नव्या एसपीवर जिल्ह्याची धुरा, अमोघ गावकर यांची उचलबांगडी - akola During the Corona period, Amogh Gavkar's flag was raised on the new SP | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोरोना काळात नव्या एसपीवर जिल्ह्याची धुरा, अमोघ गावकर यांची उचलबांगडी\nकोला जिल्ह्यात १५ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर (२०१९) या महिन्यांच्या कालावधीत ३५ मुली बेपत्ता झाल्या प्रकरणी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करीत तडकाफडकी बदली केली होती. विशेष म्हणजे या बदलीसोबतच सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचे निलंबन केल्याचे आदेश २८ फेब्रुवारी रोजी दिले. या आदेशानंतर तब्बल पाच महिन्यांनतर अमोघ गावकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, आता त्यांच्या जागी जी. श्रीधर हे नवे पोलिस अधीक्षक म्हणुन रुजू होणार आहेत.\nअकोला, ः अकोला जिल्ह्यात १५ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर (२०१९) या महिन्यांच्या कालावधीत ३५ म���ली बेपत्ता झाल्या प्रकरणी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करीत तडकाफडकी बदली केली होती. विशेष म्हणजे या बदलीसोबतच सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचे निलंबन केल्याचे आदेश २८ फेब्रुवारी रोजी दिले. या आदेशानंतर तब्बल पाच महिन्यांनतर अमोघ गावकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, आता त्यांच्या जागी जी. श्रीधर हे नवे पोलिस अधीक्षक म्हणुन रुजू होणार आहेत.\nशहरात राहणाऱ्या एका पालकाच्या तक्रारीनुसार, त्याची अल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले. या प्रकरणात संबधित पालकाने सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही. तसेच पोलिसांना आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलिस अधीक्षक, ठाणेदारांकडे सुद्धा सातत्याने तक्रार केल्यानंतर त्याकडे र्दुलक्ष करण्यात आले. त्यामुळे कंटाळून पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती. याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यात अकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही.त्यामुळे न्यायालयाने पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावला होता. त्यानंतरही पोलिस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत. एकंदरीतच प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक र्दुलक्ष होत असल्याचा आरोप पालकाने केला होता. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचे आदेश दिले.\nबेपत्ता मुलगी काढली होती शोधून\nयासर्व प्रक्रियेनंतर तब्बल सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीला शोधून काढण्यात अकोल पोलिसांना १२ मार्च रोजी यश आले होते. मुलीने महिला व बालकल्याण विभागासमोर दिलेल्या जुबानी रिपोर्टमध्ये आई-वडिलांसोबत राहण्याचा नकार इनकॉमेरा दिला होता.\nअसा आहे नवी एसपींचा परिचय\nअकोल्याला जी.श्रीधर यांच्या नावाने नवीन एसपी मिळाले आहेत. जी. श्रीधर हे न��गपूर येथे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर बीड येथे जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार त्यांना समर्थपणे सांभाळला. बीडमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकपदी जुलै २०१९ पर्यंत होते. बीडमध्ये उल्लेखनिय कामगिरी करून वेगवेगळे उपक्रम राबविली. सामाजिक संस्थाना सहभागी करून घेत सखी सेल उभारणीची केली होती. अकोल्याला येण्यापूर्वी ते नागपूर येथे राज्य राखीव पोलिस बल क्रमांक चारचे समादेशक म्हणून कार्यरत होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाचे नवे २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल, एकूण बाधितांची संख्या झाली ९ हजार ४५८\nअकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ९ हजार ४५८...\nआचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची तयारी सुरू\nअकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परंतु ३...\nमराठा क्रांती मोर्चाचे धरणे, वीज कंपनीच्या पदभरतीत मराठा उमेदवारांना डावलले\nअकोला : वीज वितरण कंपनीच्या (मरावितरण) उपकेंद्र सहायक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना कागदपत्रे...\nकोरोनाचे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत राहणार लागू\nअकोला : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक...\nनगदी पीक पोखरले; बोंडअळीमुळे एक लाख हेक्टरवर कपाशीला फटका\nअकोला : शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी, दुष्काळ , कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा \nअंदाज चुकवत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत तब्बल 82 टक्के मतदान\nअमरावती ः विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सायंकाळपर्यंत अंदाजे सरासरी 82.91 टक्के मतदान झाले. यासोबतच रिंगणातील सर्व 27 उमेदवारांचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यां���ी आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/both-arrested-scam-rations-malegaon-nashik-marathi-news-299753", "date_download": "2020-12-02T19:24:46Z", "digest": "sha1:LCJZAVKY62V4NDFACK6NZPZ6ADOCBA53", "length": 15079, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lockdown : \"इथे मजुरांवर उपासमारीची वेळ...अन् दुसरीकडे मालेगावात हॉटेलच्या पाठीमागे काळाबाजार\" - Both arrested in scam of rations in malegaon nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nLockdown : \"इथे मजुरांवर उपासमारीची वेळ...अन् दुसरीकडे मालेगावात हॉटेलच्या पाठीमागे काळाबाजार\"\nलॉकडाउनमुळे मजूर, कामगारांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शासन स्वस्त धान्य पुरवठा करून त्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या काळातही महामार्गावरील हॉटेलच्या पाठीमागे काळाबाजार सुरू होता.\nनाशिक / मालेगाव : लॉकडाउनमुळे मजूर, कामगारांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शासन स्वस्त धान्य पुरवठा करून त्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या काळातही महामार्गावरील हॉटेलच्या पाठीमागे काळाबाजार सुरू होता.\nकाळाबाजार सुरूच; दोघांना अटक; दोन फरारी\nलॉकडाउनमुळे मजूर, कामगारांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शासन स्वस्त धान्य पुरवठा करून त्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या काळातही स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच आहे. येथील अपर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने महामार्गावरील स्टार हॉटेलच्या पाठीमागे छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा 3 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यात 60 गोणी रेशनचा तांदूळ 96 हजार रुपयांचा, तर 3 लाखांची पिकअपचा समावेश आहे.\nहेही वाचा > धक्कादायक शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग\nपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nयाप्रकरणी चालक मोहंमद युनूस याकुब (वय 46, रा. धुळे), नवीद आलम अमीन (35, हजारखोली, मालेगाव) या दोघांना अटक केली आहे. वाहन मालक इब्राहीम रशीद खाटीक व महेश नामक खरेदीदीर (दोघे रा. धुळे) फरारी झाले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर कोते, पोलिस शिपाई तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, पुरवठा निरीक्षक रणजित रामाघरे आदींनी शुक्रवारी (ता. 29) सकाळी अकराच्या सुमारास ही कारवाई केली. चौघांविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू काळाबाजार व साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nहेही वाचा > नियतीचा क्रूर डाव वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमास्क नको असे म्हणणाऱ्या याचिकादाराला एक लाख जमा करण्याचे आदेश\nमुंबई: राज्य सरकारच्या कोविड19 संसर्गाबाबत निर्धारित केलेल्या धोरणात्मक निर्बंध आणि मास्कची सक्ती हटविण्याची मागणी करणाऱ्याला याचिकादाराला...\nतूर अन् कापसाच्या काड्यांपासून रोजगार; टोपली, डालकी बनवत कारागीरांना कमाईची संधी\nझोडगे (नाशिक) : विविध प्रकारच्या पिकांच्या काड्यांपासून बनविल्या जाणाऱ्या टोपली, डालक्यांना ग्राहकांची पसंती कायम असल्याने ग्रामीण भागातील...\n\"ती नटी म्हणते ते POK आहे, आता योगीजी मुंबईत आले आहेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये \nमुंबई : योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजतोय. यावर शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर पुन्हा भाष्य...\n यंदा किमान १० टक्क्यांनी कटऑफ वाढणार\nपुणे : कोरोनाच्या निमित्ताने औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व आणि रोजगाराची यातून फार्मसीच्या प्रवेशासाठी जबरदस्त स्पर्धा पहायला मिळणार...\nयोगी आदित्यनाथांनी मराठी माणसाशी संवाद न साधणे चुकीचे - अनील अहीरकर\nनागपूर : भारत हा एकसंघ देश आहे. आपल्याला कुठेही फिरण्याची मुभा आहे. मात्र, कुठल्याही राज्यात जाताना आपण त्या राज्यातील लोकांशी बोलणे गरजेचे आहे. आज...\nपंजाबी आजीनं कंगणाला डाफरलं, म्हणाली ' तु माझ्या शेतात कामाला ये'\nमुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला शेवटी एका पंजाबी आजीनं जशास तसे उत्तर दिले आहे. तिला दिलेलं उत्तर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्��ाळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-story.aspx?ID=10120", "date_download": "2020-12-02T18:12:34Z", "digest": "sha1:IHOQBGKPWVW2SMOW4NHOG5QOC2WQKW4S", "length": 20070, "nlines": 66, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nअभिजात अनुभूती देणारे रेषा आणि रंग \nप्रकाश बाळ जोशी हे महाराष्ट्रातील शब्द कलावंत – केवळ पत्रकारच नव्हे तर कवी, कथाकार आणि चित्रकार असा त्यांचा मोठा प्रवास आहे. गेलीअनेक वर्षे त्यांच्या पेंटिंग्जचीप्रदर्शनं मुंबईबंगलोर, पुणे, मिनीआपोलिस, लास वेगास (अमेरिका),बाझेल (स्वित्झर्लंड) क्रोएशिया , नॉर्वे, इस्मीर ( तुर्कस्तान ), लिस्बन(पोर्तुगाल) , थीम्पू(भूतान) शिकॅगो अशाअनेक ठिकाणी भरलेली आहेत. त्यांच्या चित्रकलेचा आणि एकंदरच व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा लहानसा आढावा.\nप्रकाश बाळ जोशी. शब्दांवर प्रभुत्व. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये २५ वर्षे पत्रकार. मराठी इंग्रजी कथा लेखन. चित्रकला आणि पेंटिंग्ज द्वारे स्वतःचे विचार , विश्लेषण आणि व्यक्तिमत्व प्रगट करीत आहेत. गेली पन्नास वर्षे सतत रेषा आणि रंगाचा रियाझ केल्यावर गेली १२ वर्षे स्वतःचे काम लोकांपुढे मांडत आहेत. लहानपणापासूनच पारंपारिक चित्र काढण्याऐवजी जसे जाणवेल तसे रेखाटन करण्याकडे कल .\nत्यांच्या पेंटिंगमध्ये निसर्गातील दृश्य , पानं , फुले, झाड , डोंगर-नद्या, चंद्र-सूर्य किंवा पक्षी प्राणी ही प्रतीकात्मक पद्धतीने काढलेली आढळतात . जे निसर्गाबाबत तेच माणसांच्या आकृती बाबत . त्यांची काहीशी आधुनिक (modern) - अमूर्त-शैलीशी(abstract) मिळतीजुळती शैली आहे. म्हणजे विषय मांडण्यापेक्षा आशय मांडण्याकडे जास्त कल आहे.\nशब्द आणि रेषा दोन्हीचे आकर्षण असल्यामुळे पत्रकारिता करीतकरीत त्याच वेळी आजूबाजूच्या वातावरणाचे चित्रीकरण , स्केचेस ही करीत राहील्या मुळेशब्द आणि रेषा दोन्हीचा रियाझ एकाच वेळी चालू राहिला. ते स्वतः मितभाषी आहेत.स्वतःहून स्वतःविषयी काही न बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे.\nत्यामुळे त्यांच्या चित्रकलेविषयी फारच कमी जणांना त्याचीमाहिती होती. मुंबईतील आर्टिस्ट सेंटर येथे भरलेल्या पहिल्या प्रदर्शनाला फारच छानप्रतिसाद मिळाला. त्यात सहकाऱ्यांना, परिचितांना, कलाप्रेमींना आश्चर्य आणिउत्सुकता होती. वन लाईन स्केच म्हणजे अखंड रेषेतून त्यांनी जगण्यातले अनेक विषयअर्थपूर्ण शैलीत व्यक्त केले होते. एकूण विश्वाचा प्रवाह अखंड चालू असतो. पण अशाकाही अनाकलनीय अनपेक्षीत अविश्वसनीय घटना घटतात की त्यातून अनेक प्रश्न निर्माणहोतात सृष्टीचीआणि प्राणीसृष्टीची घडी विस्कटून जाते. माणूस सैरभैर होतो कोणाहीकलावंत अशा घडमोडीपासून अलिप्त राहू शकत नाही. परिणामी प्रकाश बाळ जोशीयांच्यासारखे कलावंत अस्वस्थ होतात , त्यांना शब्द अपुरे वाटू लागतात आणि म्हणूंचते रेषा आणि रंगांकडे वळतात. \"गेटवे \" या प्रदर्शनाला याचमुळे जाणकार,विचारवंत आणि कलाकारांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.\nप्रकाश बाळ जोशी यांच्या ऑईल पेटिंगचे विषयही सुरवातीपासूनचअपारंपारिक. त्यांनी लॅन्डस्केप (landscape painting ) पेंटिंग केली, ती काही एका विचाराने. लॅन्डस्केप म्हटलीकी नेहमी डोळ्यासमोर उभी राहतात निसर्गचित्रे. विलोभनीय मन हरखून टाकणारीनिसर्गाची, निसर्गातील सौंदर्याची डोंगर-नदी समुद्र-आकाश सूर्योदय-सूर्यास्तग्रामीण वास्तव झाडे-प्राणीमानव यांचे चित्रण. पण प्रकाश यांची चित्रे एक विचार सांगणारी, विचार करायलालावणारी आणि अंतर्मुख व्हायला लावणारी आहेत. ऑईलपेंट मधील ही पेंटिंग्ज ही २१ व्याशतकातील माणसाचा प्रवास , पृथ्वी-निसर्ग-मानव यांच्यातील परस्पर संबंध व जीवनाशीनिगडीत दैनंदिन जगण्याशी संबंधित आहेत. पर्यावरण , पर्यावरणाचा नाश , हे विषयघेऊन एकंदरच अस्तित्वाचा प्रश्न मांडण्याचा प्रभावशाली प्रयत्न आहे.\nपर्यावरणाचा ऱ्हास त्याचे वास्तव चित्रण, विदारक सत्यस्वीकारणारी त्यांची अस्तित्वाची भाषा, त्यांचे समग्र दर्शन शोधण्याचा ध्यासया पेंटिंगमागे दिसून येतो. आजचे अनेक प्रश्न अक्राळ-विक्राळ स्वरूप घेऊन उभेअसले, जागतिकीकरणाची प्रक्रिया त्यात भर घालीत असली तरी मुलभूत प्रश्नांना आपल्यादृश्यकलेत वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न प्रकाश बाळ जोशी करतात.कलावंताला असणारे अध्यात्मिक आणि सामाजिक भान या पेंटिंगमधून प्रत्ययाला येते.\nनदी आणि हरवणाऱ्या नद्या हा प्रकाश बाळ जोशी यांचा सततचिंतनाचा विषय. लहानपणी ते स्वतः मुंबई जवळील सूर्या नदीत बुडण्याचा प्रसंगआला होता, त्याचे खोल वर परिणाम त्याच्या भावविश्वावर झालेले दिसून येतात आणित्याचे चित्रण त्यांच्या पेंटिंगमध्ये मधून मधून दिसून येते. पाण्याचा प्रचंड उपसा, औद्योगीकीकरण , प्रदूषण यामुळे अनेक नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यानद्या गायब होण्याचा मानवनिर्मित प्रश्न ऑईल पेंटिंग मधून व्यक्त होतो.पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामुळे झाडे-पक्षी , चंद्र-सूर्य हे घटकही प्रकाश बाळजोशी यांच्या पेंटिंग मधून गायब झालेले दिसतात आणि त्यांची जागा अव्यक्त गूढ अशाअवकाशाने व्यापलेली दिसते.\nकोणत्याही कलावंताला आहे ते माध्यम अपुरे वाटते आणि तोवेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळी माध्यमे वापरून अभिव्यक्ती करीत असतो. या अपुरेपणाचीएक अस्वस्थता असते आणि तीच कलाकाराला प्रयोग करायला भाग पडते. अशाच एका टप्प्यावर, शब्दांबरोबरच रंग आणि रेषा प्रकाश बाळ जोशी यांना खुणावू लागल्या आणि त्यांनीचित्रकला पेंटिंग याचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसतांना आरा आणि यशवंतचौधरी या सारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या संगतीत मोठ्या कॅनवासचे आव्हान स्वीकारले आणि आपल्या अभिव्यक्तीला एक नवी वाट करून दिली . मोठ्या आकाराचा कॅनवासआणि ऑईल पेंट ही दोन्ही अवघड आव्हाने स्वीकारत त्यांनी एक नवीन अविष्कारस्वातंत्र्य मिळविले आणि अभिव्यक्तीची कक्षा विस्तारली.\nबदलत्या काळाच्या ओघात निसर्गातही परिवर्तन होत असते.डोंगरांच्या रचना , नद्यांचे प्रवाह जमिनीचे प्रकार, जंगलाचे स्वरूप , पशुपक्षांचे,मानवाचे होणारे नित्य स्थलांतर नवीन जीवन घडवीत असतात. हे बदल संवेदनशील कलाकारटिपत असतो. नोंद करीत असतो. सरस्वती नदीचे अंतर्धान पावणे हा एक विषय घेऊन प्रकाशबाळ जोशी काम करीत आहेत. लुप्त झालेली नदी, तिचे त्या संदर्भातील पौराणिक,ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक अशी विविध अंगे लक्षात घेऊन त्यावर प्रकाश बाळ जोशीयांचे काम चालू आहे.\nकोणत्याही कलाकृतीचे अंतर्मुख होणे हे त्या कलेच्याअभिजाततेचे अपरिहार्य लक्षण असते. प्रकाश बाळ जोशी यांची कलाकृती हीसंवेदनशील प्रेक्षकाला कला रसिकाला अंतर्मुख करायला लावते आणि जे समोर दिसतेत्याच्या पलीकडील शाश्वत सत्याचा विचार करायला लावते – अस्वस्थ करते.त्यांच्या पेंटिंगची शीर्षके देखील विचारप्रवर्तक असतात – कला रसिकाला समोरच्याअमूर्त चित्राकडे कसे बघावे याचे किंचित मार्गदर्शन करणारे असतात. जसे –व्हानीशिंग रिवर (vanishingriver) , टोटल लोस(total loss) , मेल्टिंग लाव्हा(melting lava) , सिम्��ोनी ऑफ चेंज (symphony of change) .\nअशा पेंटिंगमधून एखादीही माणसाची एखादीही भासमय आकृती ( figure ) नाही , तरीहीमाणसाच्या मनातील आंदोलने संघर्ष आणि अस्तित्व भान ते ताकदीने उभे करतात.त्यांच्या प्रत्येक पेंटिंगमधून हे जाणवत असतं. स्त्री पुरूष हीप्रतीकं म्हणून सुद्धा आली की संकल्पनांची पन्नास टक्के गृहीतकं आपोआपचयेतात आणि निखळ मनांन पेंटिंग बघणं काहीसमर्यादित होतं. निसर्ग प्रमाणेच आपल्या पेंटिंगमध्येही निखळता असावी असा त्यांचा कायम कटाक्ष दिसतो.\nस्त्री आणि पुरूष हे निसर्गाचीच प्रतीके आहेत . प्रतीकाऐवजीमूळ स्र्त्रोताकडे म्हणजे विश्वारुपाकडे रंग आणि ब्रश वळलेले दिसतात. प्रकाश बाळजोशी यांच्या पेंटिंगचे मोठे सामर्थ्य म्हणजे या पेंटिंगमधून पंचमहाभूतांचेअव्यक्त असं वेगळा स्वरूप अनुभवायला मिळत. ब्राम्हनंदाची अवस्था सुख-दुख आनंद–वेदना आहे-नाही या व्दैतातूनच अदैत्वाकडे नेणारा हाप्रयत्न आहे.\nखरं तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाणे हा खडतरआणि अवघड प्रवास आहे. वृत्तपत्रातील असंख्य शब्दांच्या जंजाळातून आपली संवेदनशीलताटिकवून ठेवणे अवघड काम त्यातून पुढे रंग आणि रेषा यांच्या साहायाने काम करणे अधिकगुंतागुंतीचे काम. अशी माध्यमे बदलणारे आणि आव्हान पेलणारे जे कमी कलाकार आहेतत्यातील प्रकाश बाळ जोशी हे एक आहेत.\nगेली चार दशक प्रकाश बाळ जोशी मुंबई महानगरीत राहत आहेत आणित्यातील गल्ली बोळापासून ते पसरत्या उपनगरांपर्यंत मुंबई शहर त्यांनी फिरूनपाहिलेलं आहे. महानगरीतील मयसभेचे लोभसवाणे बदलते स्वरूप आणि लहानमोठ्यासर्वावर गारुड घालणारे बॉलिवूड. महानगरात येणाऱ्याप्रत्येकाचे एक स्वप्न आणि भयाण वास्तव , होणारी घुसमट, दाहक , प्रखर आणि काहीसआश्वासन देणार शहर त्यांच्या रेखाटनातून दिसते.\nप्रकाश बाळ जोशी यांची पेंटिंग पाहतांना मला जगप्रसिद्धकलंदर कलाकार सात्वादोर डाली यांचे एक वाक्य आठवते ----\nरंग आणि शब्द हे नेहमीच अव्यक्तातून व्यक्त होत असतात.\nअनिल किणीकर हे लिटील मॅगेझीन चळवळीतील आघाडीचेसंपादक आणि लेखक.\nआम्ही सुनील बोरगांवकरांना ऐकलंय ...\nअभिजात अनुभूती देणारे रेषा आणि रंग \nYashica-635, म्हस, गवा रेडा आणि मढं \nझीवर गाजला कला विद्यार्थ्यांचा आल्बम \nप्रेमा तुझा रंग कसा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/indore", "date_download": "2020-12-02T19:27:27Z", "digest": "sha1:2UNV4X4GBJ4H54SOONDLGBLKNBHZDE5I", "length": 20590, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Indore Latest news in Marathi, Indore संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन ���क्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nहल्ल्यानंतरही ऑन ड्युटीसाठी सज्ज झालेल्या महिला डॉक्टर म्हणाल्या...\nदेशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचारी कठीण परिस्थितीचा नेटाने सामना करत आहेत. मात्र मध्य प्रदेशमधील इंदुरमध्ये...\n'डॉक्टर अन् त्यांच्या स्टाफवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा'\nकोरोनाविरोधातील लढ्यात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांची गय करु नका, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भातील देशातील सर्व राज्ये...\nकाही महिन्यांपूर्वी भीषण अपघातातून बचावला होता अब्दुला, आठवणीत खान कुटुंबीय भावूक\nसलमान खानचा पुतण्या अब्दुल्ला खान याचं सोमवारी रात्री उशीरा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, अशी माहिती सलमानचे वडील सलीम खान यांनी दिली. अब्दुला हा त्यांच्या आई वडिलांचा एकूलताएक मुलगा होता...\nकोरोनाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक\nदेशात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत चालला आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना विषाणूच्या या संकटातून सर्वसामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत....\nकात्रज प्राणिसंग्रहालयात नवा 'शेर'\nपुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात नव्या सदस्याची भर पडली आहे. मागच्या आठवड्यात साडे चार वर्षांचा सिंह प्राणिसंग्रहालय��त आणल्याची माहिती उपउद्यान अधीक्षक राजकुमार जाधव यांनी दिली...\nभाजप नेत्याने टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण\nमध्य प्रदेशमध्ये भाजपच्या नेत्याने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. टोलचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे भाजप नेत्याने या...\nहल्ली सरकारवर टीका करणारा देशद्रोही ठरतोः शबाना आझमी\nज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आजकाल जर एखाद्य़ाने सरकारवर टीका केली तर त्याला लगेच देशद्रोही ठरवले जाते, असा आरोप त्यांनी केला. अशा गोष्टींना घाबरण्याची...\nआमदाराच्या 'बॅटिंग'वर मोदी नाराज; म्हणाले, अशांना पक्षात स्थान नाही\nइंदूरचे भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने केलेली मारहाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रुचलेली नाही. आकाश यांचे नाव न घेता मोदींनी आपली नाराजी जाहीर केली. दिल्लीत...\nभाजपच्या 'बॅट्समन' आमदाराला जामीन\nइंदूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याप्रकरणी आणि वीज कपातीविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी आमदार आकाश विजयवर्गीय यांना भोपाळच्या विशेष न्यायालयाने जामीन दिला आहे. यापूर्वी...\nकैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाची पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण\nभाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदूरमधील आमदार आकाश याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ एएनआयने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्���त:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2016/03/blog-post_23.html", "date_download": "2020-12-02T18:09:17Z", "digest": "sha1:EF4SEI2EMMYUXAADW7RTOJUAKC76EULY", "length": 13214, "nlines": 46, "source_domain": "www.berkya.com", "title": "\"रंगीला औरंगाबादी\" आणि \"रंगीला मुलुंडबादी\" मध्ये रंगीलापणावरून भांडण", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या\"रंगीला औरंगाबादी\" आणि \"रंगीला मुलुंडबादी\" मध्ये रंगीलापणावरून भांडण\n\"रंगीला औरंगाबादी\" आणि \"रंगीला मुलुंडबादी\" मध्ये रंगीलापणावरून भांडण\nपद्मश्री यांच्या पेपरची मुंबईत यंदा मोठी घसरण झाली. एबीसीने जाहिर केलेल्या खपाच्या आकड़यानुसार पद्मश्री यांचा पेपर थेट 6 ते 7 क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यानंतर खड़बडून जागे झालेल्या पद्मश्रीनी मुंबईत तातडीने बैठक घेवून मुंबई टीमचा आढावा घेतला. मात्र या बैठकीत पेपर कसा वाढेल यावर चर्चा होण्यापेक्षा मुंबई टीम मध्ये जास्त वरचढ़ कोण याचीच स्पर्धा जास्त दिसून आली. रंगीला औरंगाबादीच्या मानसिक विकृतीमुळे कोणीही चांगला रिपोर्टर अथवा संपादकीय कर्मचारी येथे टिकत नाही. त्यातच पद्मश्रीचे जुने \"तान\" मारून आणि \"फाटक\" लावून बसलेले शिलेदार व रंगीला औरंगाबादी यांच्यातून सध्या विस्तव देखील जात नाही. हे विस्तव का जात नाही याला कारण देखील तसेच मजेदार आहे. आधीच औरंगाबादी याच्या 'रंगीला'पणाने बदनामीचा कळस गाठलेल्या या पेपर मध्ये सध्या नवीन 'रंगीला मुलुंडबादी\"च्या एका लेडी फोटोग्राफर सोबत असलेल्या संबंधाची जोरदार चर्चा रंगत असून त्यावरूनच \"औरंगाबादी\" आणि \"मुलुंडबादी\" यांच्यात जोरदार जुम्पली आहे. या दोघांचा वाद थेट पद्मश्री यांच्यासमोरच रंगल्याने पेपर वाढवणे तर राहिले दुरच मात्र अंतर्गत कलहामुळेच पद्मश्री यांची बैठक जास्त चर्चेत राहिली. रंगीला औरंगाबादीची मानसिक विकृती आणि रंगीला मुलुंडबादी याची \"तानफाटक\" तानाशाही यामुळे इतर नवखे रिपोर्टर मात्र विनाकरण भरडले जात आहेत. त्यामुळे तब्बल तीन तीन वेळा जाहिराती देवून देखील कोणीही पद्मश्री यांच्या पेपर मध्ये नोकरिसाठी यायला तयार नाही. ठाण्यात तर या पेपरची स्थिती अजुन बिकट असून गेल्या वर्षभरापासून एक दोनच माणसे काम करीत आहेत. तर येथे लोकल पेपरचे आणि नवखे रिपोर्टर देखील जॉबसाठी यायला तयार नाहीत. मुंबई आणि ठाण्यासाठी जम्बो भर्तीची जाहिरात देवून देखील शून्य प्रतिसाद असल्याने करावे तरी काय असा पेच पद्मश्री समोर निर्माण झाला आहे. पद्मश्रीच्या पेपर मधील विकृत लोकांची मक्तेदारीचे किस्से सर्वत्र प्रसिद्ध असल्याने 'जॉब नसेल तर चालेल पण येथे काम नको' अशी लोकांमध्ये प्रतिक्रया आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/warning-of-onion-border-movement/articleshow/78644521.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-12-02T18:57:22Z", "digest": "sha1:3D2N52NC3KIYQJYPCBCMOOFUZ6MC3BLT", "length": 11727, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर मोदी सरकारकडून अन्याय'\nकेंद्र शासनाने फक्त दोन जातीच्या कांद्याची मर्यादीत निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा आहे. निर्यातबंदी कायमस्वरूपी न उठविल्यास, 'कांदा सीमापार' आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनेने अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nकेंद्र शासनाने फक्त दोन जातीच्या कांद्याची मर्यादीत निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा आहे. निर्यातबंदी कायमस्वरूपी न उठविल्यास, 'कांदा सीमापार' आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनेने अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे.\nकांद्याचे वाढते दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने १४ सप्टेंबरला निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्याविरोधात शेतकरी संघटनेने आंदोलन केले. आता सरकारने नऊ ऑक्टोबर रोजी निर्यातबंदी आदेशात बदला केला आहे. त्यानुसार, बँगलोर रोज व कांशीपुरम् या जातीच्या प्रत्येकी दहा हजार टन कांद्या‍च्या निर्यातीस परवानगी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर अन्याय करणार असून कांदा निर्यातबंदी उठविण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. राजकारणासाठी असा निर्णय घेतला आहे काय अशी शंका घनवट यांनी पत्रकातून घेतली आहे. सरकारने महाराष्ट्रातील कांदा निर्यातीस परवानगी न दिल्यास कांदा सीमापार आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी प्रातिनिधिक स्वरुपात बांगला देशाच्या सिमेवर कांदा निर्यातीसाठी घेउन जातील, असेही त्यांनी नमूद केले.\nसरकारने कांद्याच्या व्यापारात हस्तक्षेप करू नये. सर्व जातीच्या कांद्याची निर्यात कायमस्व��ुपी खुली असावी व कांद्याच्या व्यापारी आयातीलाही परवानगी असायला हरकत नाही. सरकारने कांदा व्यापारावर निर्यातबंदी, राज्यबंदी साठ्यावर मर्यादा अशी कोणतेही निर्बंध लादू नयेत, अशी मागणी केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअवैध धंदे करणाऱ्यासोबत मद्यपानामुळे पोलिस निलंबित महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईST कर्मचाऱ्यांचं पगाराचं टेन्शन मिटलं; कॅबिनेटने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nक्रीडाIND vs AUS: 'या' पाच गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/839297", "date_download": "2020-12-02T19:44:51Z", "digest": "sha1:Y3YBNQQBSYDBKGUUAMXOXDN5PQ5HRTDC", "length": 2582, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म (संपादन)\n०५:२९, २७ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n३३ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२०:५७, १० ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०५:२९, २७ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/she-finally-got-lost-gold-bracelet-300802", "date_download": "2020-12-02T19:15:56Z", "digest": "sha1:GD3D5IU42Q7JNXA5KKQWELKHBAGHOAWV", "length": 16043, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "अन्‌ हरवलेले सोन्याचे ब्रेसलेट अखेर तिला मिळाले - She finally got the lost gold bracelet | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअन्‌ हरवलेले सोन्याचे ब्रेसलेट अखेर तिला मिळाले\nमहिन्याच्या पगारातून पैसे साठवून सरफाच्या दुकानात भिशी लावली. अन्‌ मिळालेल्या पैशातून मोठ्या हौसेने सोन्याचे ब्रेसलेट तिने खरेदी केले. चक्क ते कधी हरवलं तिला समजलंच नाही. लॉक डाउनमुळे महिन्याचा पगार हातात नाही आणि दुसरीकडे दागिना हरविल्याने तिच्यावर आर्थिक संकटच कोसळले. ती हतबल झाली. मात्र, सर्व परिसरात शोधाशोध झाल्यानंतर सोन्याचे ब्रेसलेट देणारा 'तो' तिच्यासाठी देवदूतच ठरला.\nआशा सोडून दिली होती; पण.. भिशीच्या पैशातून कमावलेला कष्टाचा दागिना असा मिळाला परत\nपिंपरी - महिन्याच्या पगारातून पैसे साठवून सरफाच्या दुकानात भिशी लावली. अन्‌ मिळालेल्या पैशातून मोठ्या हौसेने सोन्याचे ब्रेसलेट तिने खरेदी केले. चक्क ते कधी हरवलं तिला समजलंच नाही. लॉक डाउनमुळे महिन्याचा पगार हातात नाही आणि दुसरीकडे दागिना हरविल्याने तिच्यावर आर्थिक संकटच कोसळले. ती हतबल झाली. मात्र, सर्व परिसरात शोधाशोध झाल्यानंतर सोन्याचे ब्रेसलेट देणारा 'तो' तिच्यासाठी देवदूतच ठरला.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nचिंचवड येथील संभाजीनगर, थरमॅक्स चौक चिंतामणी सोसायटी येथे राहणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी घाईगडबडीत दैनंदिन बाहेरची कामं आवरत होत्या. त्यांनी रविवारी (ता.३१) सकाळी नेहमीप्रमाणे भाजी घेतली . त्यानंतर दूध आणण्यासाठी गेल्या. घरी गेल्यावरही त्या कामातच होत्या. त्यांची तब्बेत ठीक नसल्याने त्यांना ब्रेसलेट हरवल्याचे उशिरा लक्षात आले. त्यानंतर सर्व परिसरात त्यांनी शोधाशोध सुरू केली.\nपिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nचिंचवड फुले नगर येथे शिवानंद चौगुले यांचा वृत्तपत्र विक्री व दुध व्यवसाय आहे. सकाळी सात वाजता दूध घेतल्यानंतर कुलकर्णी यांचे ब्रेसलेट हुक सैल असल्याने तिथेच पडले. मात्र, काही वेळाने ते चौगुले यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात विचारणा देखील केली. पण प्रतिसाद मिळाला नाही. ते सोने त्यांनी नीट ठेवले. एक दिवस वाट पाहून ते पोलिसांत जमा करणार तेवढ्यात त्या महिलेने सायंकाळी सर्वत्र फिरून झाल्यानंतर दुधाच्या दुकानात विचारणा करताच तिला ते ब्रेसलेट मिळाले. अन्‌ जीव भांड्यात पडला.\nपावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी...\nप्रतिमा कुलकर्णी यांनी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना फुल न फुलाची पाकळी मदत देऊ केली . पण शिवानंद चौगुले यांनी स्वीकारली नाही. मात्र कुलकर्णी यांनी 'अखेर माझा भाऊ माझ्या मदतीला धावून आला अशा शब्दांत त्यांचे आभार मानले. अन्‌ त्यांना गहिवरून आले.\nचौगुले म्हणाले, 'माझे समाजकार्य आणि प्रामाणिकपणा हाच माझा खरा दागिना आहे.' त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधक्कादायक ; घरात घुसून लुबाडले सासू-सुनेचे दागिने\nमुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे सोन्याचे साडेसहा तोळ्याचे दागिने पळविले. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत...\nGold silver prices: सोने, चांदीच्या दरातील घट सुरुच; माहिती करून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली: जागतिक पातळीवरील बाजारातील बदलामुळे भारतीय बाजारपेठेत सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत. एमसीएक्समध्ये फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी...\nवनवासमाचीत रात्रीत चाेरट्यांनी फोडली पाच घरे; ग्रामस्थांत घबराट\nकऱ्हाड : सदाशिवगडनजीकच्या वनवासमाचीत धुमाकूळ घालत चोरट्यांनी पाच घरे फोडली. एकाच घरातील तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले....\n कऱ्हाड पाेलिसांनी चाेरांसह पकडले साडे चार लाखांचे साेने\nकऱ्हाड (सातारा) : शहर व परिसरात सोन साखळी स्नॅचिंग करणार्‍या तालुक्यातील दुशेरे येथील दोन चेन स्नॅचर यांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकट��करण...\nGold Silver Price: नोव्हेंबरमध्ये सोने 2500 रुपयांनी स्वस्त; माहिती करून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडोमोडींना आता वेग आल्याने भारतीय कमॉडिटी मार्केटवर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. एमसीएक्समध्ये फेब्रुवारी...\nमाळमाथाच्या कापसाला गुजरातमध्ये पसंती परिसरातून रोज हजारो क्विंटलची वाहतूक\nझोडगे (नाशिक) : यंदाच्या हंगामात ‘पांढरे सोने’ अशी ओळख असणाऱ्या कपाशी पिकाचे लागवड क्षेत्र १२५ टक्के झाले. मात्र अतिपावसाचा फटका कपाशी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2013/11/blog-post_11.html", "date_download": "2020-12-02T19:23:17Z", "digest": "sha1:ZCW3664OFBDYC2XV6J7MCAU6LU6TAOOU", "length": 19446, "nlines": 193, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: आनंदोत्सव! दीपोत्सव! फराळोत्सव! फटाकेत्सव!", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nयंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे वारे जोमाने वाहू लागतात. आपल्याकडे एक वेगळेच भारलेपण, माहोल तयार होऊ लागतो. जिकडे पाहावे तिकडे एक नवेपण, कोरेपण, चकाकी दिसू लागते. घरोघरी नवीन खरेदीचे बेत घाटू लागतात. आजकाल आपण बाराही महिने खरेदी करत असतो. त्यासाठी वेगळे असे काहीही कारण लागत नसले तरीही दिवाळीत आवर्जून खरेदी होतेच. खरे तर दिवाळी हा काही गणेशोत्सवासारखा ऑफिशियली सार्वजनिक सणांमध्ये मोडणारा सण नाही. आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा उत्सव. पण त्याची लागण मात्र सार्वजनिक आहे. अगदी महालापासून झोपडीपर्यंत आनंदाचे भरते सहजी घेऊन येणारा उत्सव.\nहे झाले मायदेशाचे. जे पोटापाण्याकरिता, शिक्षणाकरिता परदेशी राहतात त्यांच्यासाठी दिवाळी हे एक आगळे-वेगळे प्रकरण आहे. दिवाळीचा सण म्हणजे आनंदी आनंद. मायदेशातील दिवाळी मनात घेऊनच जो तो जिथे असेल तिथे दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प���देशी आलो ते एका छोट्याशा गावात. सुदैवाने तिथे इतक्‍या प्रचंड मराठी फॅमिलीज होत्या, की खरोखरच आपण मुंबईबाहेर आहोत असे वाटलेच नाही. दिवाळी अतिशय उत्साहात साजरी होत असे. अगदी रांगोळ्या, तोरणे, फराळाची देवाण-घेवाण, विकेंडला सकाळी एकत्र जमून केलेला फराळ, पाडवा व भाऊबीजेचे ओवाळणे, मुलांचे-मोठ्यांचे फुलबाज्या, भुईचक्र व नळे उडवणे, आम्हा बायकांची पैठण्या, दागिने घालून चाललेली टिपिकल लगबग. आपल्यासारखा रस्तोरस्ती माहोल नसला तरी मनात व विकेंडला जमून दिवाळीची मजा लुटली जात होती. बेसमेंटमध्ये छोटेखानी गाण्याची मैफलही झडत असे.\nहे सुख सुरवातीची सात वर्षे छान साजरे झाले. मग दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले. तिथे आजूबाजूला कोणीही भारतीय दिसेना. कुठलाही सण हा फक्त कालनिर्णय व जालावरच कळू लागला. आता हेच पाहा नं, बाहेर पारा उतरला ४० फॅरनाईटवर. जाडे जाडे कोट चढवायला सुरवातही झाली. बरे शेजार-पाजार आपला देशी असावा तर तोही नाही. अगदी सख्खा शेजारी आफ्रिकन अमेरिकन. त्याच्या पलीकडे हिस्पॅनिक आणि अलीकडे चायनीज. एकही देशी जवळपास नाही. तरीही विचार केला या सख्ख्या शेजाऱ्यांना फराळ नेऊन द्यावा. त्यांनाही आपल्या या आनंदाची तोंडओळख करून द्यावी. पण फराळामागोमाग प्रत्येकाला हे कशापासून बनविले आहे हे सांगून सांगून तोंड दुखेल, वर त्यांना कितपत समजेल आणि आवडेल कोण जाणे. म्हणून मग विचार कॅन्सल. त्यापेक्षा त्यांना डिसेंमध्ये केक द्यावा ते उत्तम व सेफ.\nमग काय, घरातल्या घरातच आम्ही दिवाळी साजरी करायची ठरवलीये. हरकत नाही. दिवाळी मनात इतकी भिनलेली आहे की अगदी दोघेच असलो तरी साजरी होईलच. ओघाने फराळही आलाच की. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत असे इथे नसले तरी आपल्या स्वत:च्या घरात हे असे वास दरवळायला हवेतच. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे. हल्ली गोडधोड डाएटिंगमुळे मागेच पडलेय. वर्षभर काय ते डाएट-बिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत. म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे... सकाळीही चालेल....(का ते कळले नं... \"लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम...') लाडू खायचेच. तशात लेक म्हणाला, \" आई, डबा भरून पाठव. सगळे मित्र वाट पाहत आहेत. लवकर पाठव.'' मग दुप्पट उत्साह आला व त्याच्या डब्याबरोबरच माझ्या मित्र-मैत्रिणींचेही डबे कुरियरकडे गेले. प्रत्यक्ष शुभ��च्छा न देता आल्या तरी स्काईपवर मैफल जमवता येईल, फटाक्‍यांची आतषबाजीही लुटता येईल. दिवाळीचा प्रकाशोत्सव मनभर साजरा होईल.\nतुम्हालाही शुभेच्छा द्यायच्यात. चला तर मित्र-मैत्रिणींनो, कंदील, फटाके, पणत्या, फराळाचे ताट व अनेक शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलेय. \" ही दिवाळी व नवीन वर्ष तुम्हा-आम्हाला सुखसमाधानाचे व समृद्धीचे जावो. सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत ही दिवाळी व नवीन वर्ष तुम्हा-आम्हाला सुखसमाधानाचे व समृद्धीचे जावो. सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत \n( इसकाळ मधे छापून आलेला लेख )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:58 AM\nमस्त गं. फ़राळाचं ताट छान आहेच आणि ते वरती टी लाईट candle ला तू लावलेले चार चांद एकदम मस्त दिसताहेत. Hatts off to all the Crochet work.\nकधी कधी मला वाटतं मी मायदेशात असते तर फराळ नक्की ऑर्डर केला असता इकडे देशाबाहेर आहोत तर थोडे कष्टही केले जातात :)\nमाऊशी सहमत. ;) माझी ही हीच इच्छा आहे... तुझ्या हातचा फराळ खायचा\n उत्तर द्यायला प्रचंड उशीर झालेला आहे. माफी असावी. बहुतेक आपला वरिल उल्लेखलेला प्रश्न कधीच सोडवला गेला असेल व आपल्या पोस्ट नक्कीच दिसू लागल्या असतील. :)\nआहे आहे. :) अरे, खुपच दिवसात किबोर्डवर बोटे चालवलीच नाहियेत. :( आता जरा स्वत:लाच रागवायला हवंय. :) तु कसा आहेस\nआज दि. २७ एप्रिल २०१६ च्या लोकसत्ता दैनिकात लोकभ्रमंतीमध्ये माझा ई-भटक्यांच्या जगात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात आपल्या या ब्लॉगचा उल्लेख केला आहे. जरुर वाचा:\nअनेक धन्यवाद. अगदी आठवण ठेवून दखल घेतलीत. खुप छान वाटले. :) आपले म्हणणे अगदी खरंच आहे. ब्लॊगपोस्ट या जास्त व्यक्त होतात, भावना पोचवतात. :)\nअनेक धन्यवाद. अगदी आठवण ठेवून दखल घेतलीत. खुप छान वाटले. :) आपले म्हणणे अगदी खरंच आहे. ब्लॊगपोस्ट या जास्त व्यक्त होतात, भावना पोचवतात. :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे ���ालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nमौला मेरे मौला मेरे....\nही निकामी आढ्यता का\nमराठी माणसाला धंदा करता येतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/croatia-played-fifa-finals-india-playing-hindu-muslim-says-harbhajan-singh-130914", "date_download": "2020-12-02T18:32:45Z", "digest": "sha1:OUDJWXTZ3BLVMFQI56NOFXOB3N2SKJ47", "length": 8480, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "आपण 'हिंदू-मुस्लिम' खेळत बसू: हरभजनसिंग - Croatia played FIFA finals India playing Hindu-Muslim says Harbhajan Singh | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nआपण 'हिंदू-मुस्लिम' खेळत बसू: हरभजनसिंग\nसुमारे 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत खेळत आहे. तर, आपला 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देश हिंदू-मुस्लिम खेळ खेळत आहे. आपल्याला विचार बदलण्याची गरज आहे, तरच देश बदलेल.\nनवी दिल्ली - फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश खेळत आहे आणि आपण कोट्यवधी लोकसंख्या असून हिंदू-मुस्लिम खेळत आहोत, असे ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केले आहे.\nलगभग 50 लाख की आबादी वाला देश क्रोएशिया फ़ुटबॉल वर्ल्ड कप का फाइनल खेलेगा\nऔर हम 135 करोड़ लोग हिंदू मुसलमान खेल रहे है\nअधिक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : sakalsports.com\nस्पष्ट, नेमक्या आणि व���श्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2020-12-02T17:55:56Z", "digest": "sha1:X4DB4YLPD7XGZGJPB6Z6DVCXADUNTLSM", "length": 16632, "nlines": 144, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात राष्ट्रवादीची वाढणार ताकद : भाजपेयींना पक्ष चिन्हाची अडचण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nभुसावळात राष्ट्रवादीची वाढणार ताकद : भाजपेयींना पक्ष चिन्हाची अडचण\nमाजी मंत्री एकनाथराव खडसेंच्य�� प्रवेश सोहळ्यासाळी भाजपा नगराध्यक्षांसह नगरसेवकांची मुंबईत उपस्थिती\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ (गणेश वाघ) : हेवी वेट नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी अपेक्षेप्रमाणे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सोहळ्यासाठी खडसे समर्थक तथा भाजपाचे सत्ताधारी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका पती व खडसेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते आवर्जून मुंबईत उपस्थित होते शिवाय खडसे यांचे कधी काही असलेले राजकीय विरोधक व माजी आमदार संतोष चौधरी यांनादेखील पक्षाने निमंत्रण दिल्याने तेही उपस्थित होते. खडसेंच्या प्रवेश सोहळ्यात भुसावळातील पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसलातरी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच जळगावात होणार्‍या भव्य सोहळ्यात अनेक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत मात्र खरी गोची भाजपाच्या पक्ष चिन्हावर निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांची आहे. तूर्त ते भाजपात असलेतरी मनाने खडसेंसोबत आहेत व पालिका निवडणुकीच्या तोंडावर ते राजीनामा देतील हेदेखील तेव्हढेच खरे \nमाजी आमदार संतोष चौधरी व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील सख्य सर्वांनाच ठावूक आहे मात्र आता खडसेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधल्यानंतर पुढे काय हा खरा प्रश्‍न आहे. माजी मंत्री खडसे व चौधरी गटाचे मनोमिलन होणार का हा खरा प्रश्‍न आहे. माजी मंत्री खडसे व चौधरी गटाचे मनोमिलन होणार का वा आगामी पालिका निवडणूक चौधरी खडसेंच्या नेतृत्वात लढणार का वा आगामी पालिका निवडणूक चौधरी खडसेंच्या नेतृत्वात लढणार का हा देखील प्रश्‍न आहे शिवाय त्यावेळी आमदार संजय सावकारे यांची भूमिका कशी असेल हा देखील प्रश्‍न आहे शिवाय त्यावेळी आमदार संजय सावकारे यांची भूमिका कशी असेल हा देखील प्रश्‍न आहे तर समविचार पक्षांची आघाडी होणार नाही हा देखील प्रश्‍न आहे तर समविचार पक्षांची आघाडी होणार नाही याबाबतदेखील शहरवासीयांना उत्सुकता आहे. आमदारांनी मी भाजपातच असल्याचे जाहीर केले आहे तर दुसरीकडे चौधरी यांनी नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्वागत करीत पक्षीय मतभेद होते, वैयक्तिक नाही, खडसेंच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याची सूचक प्रतिक्रिया दिली आहे.\nखडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेश��ने राज्यासह भुसावळतही पक्षाची ताकद वाढणार आहे. खडसेे व आमदार सावकारे यांच्या नेतृत्वात भुसावळ पालिकेत गत निवडणुकीत भाजपाची सत्ता आली होती. 25 भाजपा नगरसेवक पक्ष चिन्हावर तर चार अपक्ष नगरसेवक निवडून आल्यानंतर नगराध्यक्षपदी रमण भोळे यांची वर्णी लागली. आता वर्षभराने पालिका निवडणूक असल्याने भाजपाला त्यात मोठा फटका बसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल दुसरी भाजपा, सेना व राष्ट्रवादी असे तीन जिल्हा परीषद सदस्य असून पंचायत समितीत सहा पैकी चार सदस्य भाजपाचे एक सेना व एक राष्ट्रवादीचा सदस्य निवडून आला आहे. भविष्यात येथेदेखील राजकीय समीकरणे बदलू शकतात. शेतकी संघ व कृउबा सध्या राष्ट्रवादीकडे आहे.\nखडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे माजी आमदार चौधरी व त्यांच्यातच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला असलातरी आगामी काळात आमदार संजय सावकारे यांची भूमिका कशी असेल हेदेखील पाहणे महत्वाचे ठरेल. 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघाचे आरक्षण मागासवर्गीय राखीव झाल्यानंतर संजय सावकारे यांना माजी आमदार चौधरी यांना तिकीट देत निवडून आणले होते शिवाय त्यानंतर त्यांना 18 महिन्यांसाठी पालकमंत्रीपदही मिळाले होते. त्यावेळी भुसावळात अजित पवार यांची जाहीर सभा होत असताना सावकारे यांना बोलावण्यात आले नाही शिवाय बॅनरवर त्यावेळी त्यांचा फोटो नसल्याने उभयंतांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली व त्यानंतर युवराज लोणारींचाही शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेवून उमेश नेमाडेंना संधी देण्यात आल्यानंतर कलह अधिकच वाढतच गेला याशिवाय आणखी अनेक कारणावरून उभयतांमध्ये बिनसले त्यामुळे आमदार सावकारे यांच्या आगामी भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.\nतर आमदार शिवसेनेत असते\nसावकारे व चौधरींमध्ये बिनसल्यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा आग्रह धरला मात्र सावकारे शरद पवारांवरील विश्‍वासापोटी त्यास तयार नव्हते. अखेर कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावानंतर सावकारेंसह समर्थक मुंबईत दाखल झाले व त्यावेळी शिवसेना प्रवेशाचाही निर्णय झाला मात्र त्याचवेळी खडसेंनी आमदारांची भेट घेत त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून देतो, असे सांगितले तर भाजपात प्रवेश करणार असाल तर भाजपाचे तिकीट देतो, असे सांगून बळ दिले. खरे तर भुसावळची जागा शिवसेनेची होती व त्याचवेळी युती तुटल्याची घोषणा खडसेंनी केली व त्यानंतर सावकारेंना भुसावळसाठी भाजपाचे तिकीट देण्यात आले व सावकारे खडसेंच्या नेतृत्वात निवडूनही आले.\n“त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल”; खडसेंचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश\nखडसेंशी राजकीय मतभेद, वैयक्तिक नाही : माजी आमदार संतोष चौधरी\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nखडसेंशी राजकीय मतभेद, वैयक्तिक नाही : माजी आमदार संतोष चौधरी\nयुपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://betalokmat.news18.com/indiagives/", "date_download": "2020-12-02T18:38:26Z", "digest": "sha1:CLKGVVXRD56CIXHIRUWMSPJ3K5E3P5IO", "length": 12937, "nlines": 151, "source_domain": "betalokmat.news18.com", "title": "IndiaGives with News18 Lokmat: An Initiative by Network18 for Prime Minister's Relief Fund on Coronavirus Pandemic", "raw_content": "\nकोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ, 3 आठवड्यानंतर पहिल्यांदाच संख्या शंभरी पार\nGood News: कोरोनाच्या संदर्भात आल्या दोन मोठ्या बातम्या; 2020 अखेरीस दिलासा\nCovid 19 Pfizer-BioNTech vaccine : यूकेत आपात्कालीन वापराला मंजुरी; भारताचं काय\n कोरोनाच्या पहिल्या लशीला मंजुरी, पुढील आठवड्यात होणार उपलब्ध\nअखेर भारतासमोर झुकला चीन, 30 वर्षात पहिल्यांदाच केली या मालाची आयात\nअमेरिकेच्या रिपोर्टमध्ये चीनचा डाव उघड, या 2 कारणांसाठी भारतासोबत केला तणाव\nचीनमधील लेखिकेवर देशद्रोहाचा आरोप; लॉकडाऊनदरम्यान अनुभव शेअर केले म्हणून...\nभारतीय लष्कराच्या निशाण्यावर चीन; इस्रायल, अमेरिकेची घेणार मदत\nमुंबईतील रेल्वे स्थानकांवर आता ऐकू येऊ लागल्या नव्या सूचना, काय आहे प्रकार\nपोटच्या गोळ्याला आईनं तब्बल 28 वर्षे डांबून ठेवलं; अवस्था पाहताच बसला धक्का\nपुणे तिथे काय उणे...स्वच्छता राखण्यासाठी अनोखी आयडिया\nऑफिसमध्ये काम करताना या गोष्टींची भीती वाटते\nएक दोन नव्हे, भारताचे चार पंतप्रधान होते शेतकरी कुटुंबातले\nBF च्या लग्नामुळे सुडानं पेटली GF; नवरीच्या डोळ्यात फेविक्विक टाकत कापले केस\n चक्क श्वानानं नेलं ट्रिपलसीट, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO\nअखेर भारतासमोर झुकला चीन, 30 वर्षात पहिल्यांदाच केली या मालाची आयात\nवयातील अंतरावरुन टीका करणाऱ्यांना गौहर खानचं सणसणीत उत्तर; म्हणाली झैद आणि मी...\nआमिर खानच्या मुलीचं आगळवेगळं रुप, इराच्या स्वभावातला हा पैलू तुम्ही पाहिलाच नसेल\nजबरदस्तीने लावलेलं लग्न मोडत सासरच्या घरातून पळाली होती ही Sex Siren अभिनेत्री\n'तारक मेहता..'मधील दया बेनपासून माधवी भाभीपर्यंत..अभिनेत्रींचे रिअल लाइफ Husband\nजडेजाची बॅटिंग पाहिल्यानंतर चाहत्यांनी संजय मांजरेकरांना सुनावलं\nIND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध न खेळताच रोहित शर्माने केलं रेकॉर्ड\nIND vs AUS : विराटला शुभेच्छा देऊन ट्रोल झाला सूर्यकुमार यादव\nIND vs AUS : 'कोरोना'नंतर भारताची पहिली सीरिज, पण हे 5 प्रश्न अजूनही कायम\n PFRDA ने सुरू केल्या 3 नवीन ऑनलाइन सुविधा\nLPG Cylinder Price: सामान्यांच्या खिशाला चाप, आजपासून महागला घरगुती गॅस सिलेंडर\nFASTag नसेल तरी नो टेन्शन हे काम केल्यास भरावा लागणार नाही दुप्पट टोल\n 5000 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो, सरकारही करेल मदत\nपोटच्या गोळ्याला आईनं तब्बल 28 वर्षे डांबून ठेवलं; अवस्था पाहताच बसला धक्का\nऑफिसमध्ये काम करताना या गोष्टींची भीती वाटते\nBBW चं आकर्षण वाटतं, मोठ्या वयाच्या स्त्रियांकडे आकर्षित होणं नैसर्गिक आहे की...\n हा कसला साइड इफेक्ट; औषध दिलं पोटदुखीचं आणि चिमुरड्यांच्या शरीरावर आले केस\nजबरदस्तीने लावलेलं लग्न मोडत सासरच्या घरातून पळाली होती ही Sex Siren अभिनेत्री\n'तारक मेहता..'मधील दया बेनपासून माधवी भाभीपर्यंत..अभिनेत्रींचे रिअल लाइफ Husband\nकोरोनाच्या पहिल्या लशीला मंजुरी; नेमकी कशी आहे Pfizer-BioNTech Vaccine\nआदित्य नारायण अडकला लग्नाच्या बेडीत, सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत Wedding Pics\nVIDEO:वांद्रे स्टेशनवर तोबा गर्दी कोरोना टेस्ट न करता मुंबईत पोहोचल 780 प्रवाशी\nVIDEO: चिमुरड्या झिवाचा डान्स पाहून चाहते क्लीन बोल्ड; दिवाळीनिमित्त केली धम्माल\nकाश्मीरमध्ये हंगामातली पहिली बर्फवृष्टी; मुंबईकर लुटतायत आनंद \nविमानतळावर अडकलेल्या जुही चावलाने VIDEO शेअर करत म्हटलं, 'लाजिरवाणा प्रकार'\nमधमाशांचा विमानावर हल्ला, VIDEO पाहून अंगावर येईल काटा\nअग्निशमन दलाच्या जवानाला गायीनं शिंगावर धरून आपटलं, पाहा थरकाप उडवणारा VIDEO\nसिनेमातला सीन नव्हे, रिअल लाइफ हीरोचा खरा VIDEO; दुचाकीवरून पाठलाग करत पकडला चोर\nभररस्त्यात म्हशींची रंगली कुस्ती, कुत्र्याने घेतली रेफ्रीची जबाबदारी; पाहा VIDEO\nसध्या संपूर्ण जगच कोरोना व्हायरसशी अनिश्चित काळासाठी झुंज देत आहे. या कठीण परिस्थितीत नेटवर्क 18 देशाच्या पाठीशी उभे आहे. आमचे कर्मचारी स्वतःच्या इच्छेनं आपला एक दिवसाचा पगार पंतप्रधान मदत निधीसाठी(Prime Minister's Relief Fund )देत आहेत.\nहे पैसे या व्हायरसनं सर्वाधिक पीडित असलेल्यासाठी तसेच जे रोजच्या पगारावर काम करतात अशा लोकांसाठी वापरले जाणार आहेत.\nतुम्ही यात योगदान देऊ इच्छित असाल तर नक्कीच पंतप्रधान मदत निधीमध्ये(Prime Minister's Relief Fund )दान करा.\n#Indiagives ला देणगी दिल्यानंतर आम्हाला ट्वीट करा आणि तुम्हाला आमच्या चॅम्पियन्स ऑफ कॉजच्या यादीत समाविष्ट करू.\nमुंबईतील रेल्वे स्थानकांवर आता ऐकू येऊ लागल्या नव्या सूचना, काय आहे प्रकार\nपोटच्या गोळ्याला आईनं तब्बल 28 वर्षे डांबून ठेवलं; अवस्था पाहताच बसला धक्का\nपुणे तिथे काय उणे...स्वच्छता राखण्यासाठी अनोखी आयडिया\nऑफिसमध्ये काम करताना या गोष्टींची भीती वाटते\nएक दोन नव्हे, भारताचे चार पंतप्रधान होते शेतकरी कुटुंबातले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1459_buddhist-matrimony-app-download.html", "date_download": "2020-12-02T18:26:41Z", "digest": "sha1:4X6PR3OW4B46BQ73E34QZLRPDUGYID7I", "length": 4015, "nlines": 59, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "buddhist matrimony app download", "raw_content": "\nवय: 22 वर्षे वजन : 54 किलो\nउंची : 5 फुट 6 इंच\nमोबाईल नंबर : 9171731***\nव्हाट्सअँप नंबर : 9171731***\nपत्ता: ************ सहकारी गृहनिर्माण संस्था मनमाड रोड, विद्या नगर, कोपरगाव, महाराष्ट्र 423601\nउच्च शिक्षण: बी. एड. (भुगोल)\nकॉलेज : संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीज संजीवनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, संजीवनी फॅक्टरी, सहानंद नगर, सिंगनापूर, कोपरगाव, महाराष्ट्र - 423603\nशाळा: एस.जी.विद्यालया, गांधी नगर, कोपरगाव, महाराष्ट्र - 423601\nमिळकतीचे साधन : जॉब सर्च करीत आहे\nफॅमिली स्टेटस: अप्पर मिडल क्लास\nकौटुंबिक प्रकार: जॉईंट फॅमिली\nवडील: हेड कॉन्स्टेबल - महाराष्ट्र पोलीस\nआई: स्वतःचे कटलरीचे शॉप\nभाऊ: 1 भाऊ विवाहित\nबहीण: 1 बहीण विवाहित आणि 1 बहीण अविवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू अँड फोर व्हिलर लायसन्स\nहिंदी चित्रपट/स्पोर्टस /योगा /हिंदी सॉंग्स पाहणे.\nक्लासिकल/इन्स्ट्रुमेंटल/नवीन फिल्मी गाणी ऐकणे.\nवय: 26 ते 30 वर्षे\nवैवाहिक स्थिती: कधीही विवाहित नाही\nवार्षिक उत्पन्न: 5 लाख ते 8 लाख\nधर्म / जात: हिंदु/हिंदू बुध्दिष्ट\nस्थायिक: महाराष्ट्रात राज्य/यु. एस./पुणे/मुंबई\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-leader-devendra-fadnavis-tested-covid-positive-admitted-to-government-hospital/articleshow/78845590.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2020-12-02T18:47:11Z", "digest": "sha1:MVPD6DFJPNGT66P4K4GGDAOB4WW2F6LX", "length": 11876, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफडणवीसांनी शब्द पाळला; करोना उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल\nदेवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.\nमुंबईः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांना पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी करोनाची लागण झाल्यानंतर सरकारी रुग्णालयांत जाण्याचा निर्णय घेतल्यानं सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण त्याला कारण ही तसंच आहे. लॉकडाऊनच्या काळात देवेंद्र फडणवीस राज्यभरात कोव्हिड रुग्णालयांत जाऊन पाहणी करत होते. त्यामुळं त्यांनाही करोनाचा संसर्ग होण्याची भीती असताना त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करून मला कोविड झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा, खासगी रुग्णालयात दाखल करू नका, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यानुसारच त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nकरोनातून लवकर बरे व्हा; खडसेंच्या फडणवीसांना शुभेच्छा\nदेवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं फडणवीसांनी ट्विट केलं आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं 'हे' आवाहन\nलॉकडाऊनच्या काळात देवेंद्र फडणवीस हे सातत्याने राज्यात दौरे करत होते. गेल्या सात महिन्यांत त्यांनी अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्याचबरोबर, अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणीसाठीही ते तीन दिवस दौऱ्याव�� होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून कसा सुटला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसरकारी रुग्णालय देवेंद्र फडणवीस करोना पॉझिटिव्ह Devendra Fadnavis covid-19 coronavirus in maharashtra\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nक्रीडाIND vs AUS: 'या' पाच गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची उद्या बैठक\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-12-02T18:59:01Z", "digest": "sha1:3HRJPSMCNQEQ6Q5UYST3XBGPVW2QWYB4", "length": 15110, "nlines": 100, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लक्ष्मण माने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलक्ष्मण बापू माने (जन्मः १ जून, इ.स. १९४९) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपरा���ार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र हिंदी शिवाय इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच, मल्याळम आदी भाषांतूनही अनुवादित झाले आहे..माने हे भारतातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करतात. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार ते लेखनातून व्यक्त करतात. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.\nजून १, इ.स. १९४९\nभाईशैलेंद्र (मुलगा) व समता (मुलगी)\n४ अन्य सामाजिक कार्य\n६ आरोप व खंडन\nलक्ष्मण माने यांचा जन्म १ जून, १९४९ रोजी सोमंथळी (फलटण, महाराष्ट्र) या एका लहान गावातील कैकाडी समाजात झाला. त्यांना भाईशैलेंद्र आणि समता असे अनुक्रमे पुत्र आणि कन्या आहेत. माने इ.स. २००६ च्या ऑक्टोबरमध्ये नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने मराठी लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. ही वीस पत्रे ’धम्मपत्रे : लक्ष्मण माने यांना’ या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करण्यात आली आहेत. मुंबईत लक्ष्मण माने यांनी त्यांच्या ४२ पोटजातींच्या १ लाख भटक्या विमुक्त प्रवर्गातील समर्थकांसह २७ मे २००७ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला.[१][२]\n१. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळा, करंजे, सातारा (१९८८) २. यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा, भोसरी, पुणे (१९८९) ३. साथी एस्. एम्. जोशी माध्यमिक आश्रमशाळा, उकळी, सातारा (२००४) ४. यशवंतराव चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, भोसरी, पुणे (२००४) ५. राजर्षी छत्रपती शाहू प्राथमिक आश्रमशाळा,कोल्हापूर (१९९०) ६. राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा,कोल्हापूर (२००४) ७. शारदाबाई पवार प्राथमिक आश्रमशाळा,जकातवाडी, सातारा (१९९१) ८. शारदाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा,जकातवाडी, सातारा (१९९४) ९. शारदाबाई पवार ज्युनिअर कॉलेज,जकातवाडी, सातारा (२००८) १०. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाळा, सोलापूर (१९९१) ११. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, जकातवाडी, सातारा [३]\nअन्य सामाजिक कार्यसंपादन करा\nसंस्थापक, एकता शिक्षण प्रसारक संस्था (१९७५ पासून) संस्थापक, भीमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान सचिव, महात्मा फुले समता प्रतिष्ठा��� संस्थापक, सामाजिक कृतज्ञता निधी अध्यक्ष, भटक्या-विमुक्त जमाती संघटना (१९९३ पासून) संस्थापक आणि अध्यक्ष, इंडियन् इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑफ नोमॅडिक ॲन्ड डि-नोटिफाइड ट्राईब्ज (१९८३) सिनेटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (१९८४ ते १९९४) अध्यक्ष, फुले - आंबेडकर साहित्य पंचायत (१९९० - १९९३) संस्थापक - संपादक आणि विश्वस्त, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने व प्रकाशन समिती (१९९०) सदस्य, संस्कृती साहित्य मंडळ, महाराष्ट्र (२०००) अविरोध सिनेटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२०००) अध्यक्ष, लक्ष्मण माने एज्युकेशनल ट्रस्ट (२००३) [४]\nसंमेलनाध्यक्ष : अस्मितादर्श साहित्य संमेलन (१९८७)\nसंमेलनाध्यक्ष : आदिवासी साहित्य संमेलन (१९८९)\nसंमेलनाध्यक्ष : आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन (२००१)\nसंमेलनाध्यक्ष : दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड, २०/२१ डिसेंबर २०१०\nआरोप व खंडनसंपादन करा\nसातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथील आश्रमशाळेत स्वयंपाकी महिलेवर यांनी बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावरती आनंद देशमुख, अस्लम जमादार, सलीमा मुल्ला, विजय कदम या त्यांच्याच आश्रमशाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कुभांड रचून त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने या महिलांना हाताशी धरून असे खोटे गुन्हे दाखल केले असे १९ ऑक्टोबर २०१६ रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सिद्ध झाले. यांपैकी एकाही आरोपात तथ्य नसल्याने लक्ष्मण माने यांना न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे.[५][६]\nखेळ साडेतीन टक्क्यांचा (लेखसंग्रह)\nभटक्याचं भारुड (विधानपरिषदेतील कामाचा लेखाजोखा)\nविमुक्तायन (महाराष्ट्रातील विमुक्त जमाती: एक चिकित्सक अभ्यास)\nआंबेडकर व्याख्याता पुरस्कार (२००५)\nन.चिं. केळकर पुरस्कार (१९८२)\nबंडो गोपाल मुकादम पुरस्कार (१९८२)\nफोर्ड फाउंडेशनची शिष्यवृती (१९८१)\nभारती विद्यापीठ पुरस्कार (१९८२)\nमहाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)\nलेखकासाठीचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (१९९८)\nसमाजसेवकासाठीचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरसकार (२००६)\nयशवंतराव चव्हाण शिष्यवृत्ती (१९८८)\nसाहित्य अकादमी पुरस्कार (१९८१)\nसर होमी भाभा फेलोशिप (१९८५\n^ माने, लक्ष्मण (१९८०). उपरा. मुंबई: ग्रंथाली. pp. १५६. ISBN 978-93-80092-05-8.\n^ \"उपरा'कार मानेंची पद्मश्री परत घ्या\n^ आठवडय़ानंतरही लक्ष्मण माने बेपत्ता\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०२० रोजी १९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-12-02T18:40:35Z", "digest": "sha1:PSJOU6VLBGHP666HG5CMXX3DYABR77FZ", "length": 4625, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सुकुमार सेन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसुकुमार सेन (जन्म: इ.स. १८८९; मृत्यू: इ.स. १९६१) हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती.\nसुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत सुकुमार सेन यांना सुवर्णपदक मिळाले.\nसन १९२१ मध्ये ते भारतीय प्रशासनिक सेवेत दाखल झाले. सुरुवातीला त्यांना अनेक जिल्ह्यांत डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे ते बंगाल प्रांताचे मुख्य सचिव झाले. तेथूनच त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवून त्यांच्यावर भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या काळात सन १९५२ ची आणि सन १९५७ ची अशा दोन सार्वत्रिक निवडणुका झाल्या. निवृत्तीनंतर सुकुमार सेन इ.स. १९६० मध्ये पश्चिम बंगालमधील वर्धमान (बर्दवान) विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.\nसुकुमार सेन हे भारताव्यतिरिक्त सुदानचेही निवडणूक आयुक्त होते.\nसुकुमार सेन यांचे बंधू अशककुमार सेन हे भारताचे कायदेमंत्री होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/boy-dies-after-falling-off-train-in-mobile-snatching-incident/articleshow/69062701.cms", "date_download": "2020-12-02T19:05:05Z", "digest": "sha1:BD42JN6UEZ5VY6CTMCE3JSNC6LQKMVDU", "length": 10970, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोबाइल चोरामुळे रेल्वेतून पडून मृत्यू\nमिलिंदनगर उस्मानपुरा रेल्वे गेटजवळ प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकवणाऱ्या चोरांमुळे एक विद्यार्थी रेल्वेतून पडून मरण पावला. स्वप्नील शिवाजी राठोड (वय १९, रा. मालकोंडी ता. मंठा) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी (२६ एप्रिल) दुपारी दोन वाजता घडला.\nमिलिंदनगर उस्मानपुरा रेल्वे गेटजवळ प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकवणाऱ्या चोरांमुळे एक विद्यार्थी रेल्वेतून पडून मरण पावला. स्वप्नील शिवाजी राठोड (वय १९, रा. मालकोंडी ता. मंठा) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी (२६ एप्रिल) दुपारी दोन वाजता घडला.\nमृत स्वप्नील राठोड हा कला शाखेत द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी औरंगाबादमध्ये राहत होता. त्याच्या मामाचे लग्न रविवारी असल्याने तो शुक्रवारी दुपारी आतेभावासोबत परतूर येथे जाण्यासाठी तपोवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात चढला. रेल्वेत गर्दी असल्याने तो डब्याच्या दारात बसला होता. मिलिंदनगर रेल्वे गेटजवळ रेल्वे आली तेव्हा स्वप्नील मोबाइलवर बोलत होता. यावेळी रेल्वेगेटजवळ उभ्या असलेल्या चोराने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावण्यासाठी झटका मारला. यावेळी तोल गेल्यामुळे स्वप्नील रेल्वेतून पडला व त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. भारतीय रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी त्याला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक फौजदार कल्याण शेळके हे तपास करीत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nप्रेमी युगुलाची रेल्वेसमोर उडी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्वप्नील राठोड मोबाइल चोरी उस्मानपुरा swapnil rathod mobile snatching\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची उद्या बैठक\nमुंबईST कर्मचाऱ्यांचं पगाराचं टेन्शन मिटलं; कॅबिनेटने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-12-02T19:23:22Z", "digest": "sha1:2EG7T36PPAOYTTWKL7UWUP5URRVDV7DC", "length": 3611, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश याद्या - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश याद्या\n\"एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश याद्या\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nविकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश\nएकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/03/salman-to-take-big-honorarium-for-new-episode-of-bigg-boss/", "date_download": "2020-12-02T17:55:06Z", "digest": "sha1:VJUAOZTHJWHJQCWE42LYZVNELGK3MU2E", "length": 6973, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "‘बिग बॉस’च्या नव्या पर्वासाठी सलमान घेणार तब्बल 450 कोटी मानधन! - Majha Paper", "raw_content": "\n‘बिग बॉस’च्या नव्या पर्वासाठी सलमान घेणार तब्बल 450 कोटी मानधन\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / बिग बॉस, मानधन, सलमान खान / September 3, 2020 September 3, 2020\nछोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि तेवढाच वादग्रस्त शो असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन या शोच्या सुरुवातीपासूनच भाईजान सलमान खान करत आहे. त्यामुळे शोबाबत चाहत्यांमध्ये देखील उत्सकुता पाहायला मिळते. त्यातच आता बिग बॉसच्या १४ व्या पर्वाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. पण यंदाच्या पर्वात थोडे बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहेत. अशातच सलमान शोचे सुत्रसंचालन करण्यासाठी किती मानधन घेणार असा ही प्रश्न अनेकांना पडला आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान बिग बॉसच्या 14 व्या पर्वासाठी 450 कोटी रुपये मानधन घेणार आहे. होय, हे खरे आहे, बिग बॉसच्या संपूर्ण हंगामासाठी सलमान खान एवढे मानधन घेणार आहे. त्यानुसार सलमानला एका शोच्या एका भागासाठी तब्बल 20 कोटी ���ुपये मिळतील. याची माहिती खुद्द सलमानने जरी दिली नसली तरी परंतु ट्विटर हँडलवरील एक ट्विटमुळे याची पुष्टी झाली आहे. गेल्या हंगामातही बर्‍याच बातम्या बातम्यांमधून समोर आल्या. यावेळीही सलमानच्या मानधनाबाबत हा सनसनाटी खुलासा झाला आहे. यासंदर्भातील वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिले आहे.\nतत्पूर्वी बिग बॉसच्या १४ व्या पर्वासाठी सलमान खान जवळपास २५० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शोच्या फॉर्मेटमध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणास कोरोनाच्या पार्श्वभूमिवर परवानगी देण्यात आली. तरी त्यासाठी काही नियम व अटी तयार करण्यात आल्यामुळे बिग बॉसचे चित्रीकरण या नियमांचे पालन करत सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शोचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/18/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T18:24:25Z", "digest": "sha1:4UIDPPCX4XW3OYRZ7VG7Z4R7WURLD74H", "length": 5093, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'मराठा बोर्डा'विरुद्ध बंद केल्यास कडक कारवाई करणार: येडीयुरप्पा - Majha Paper", "raw_content": "\n‘मराठा बोर्डा’विरुद्ध बंद केल्यास कडक कारवाई करणार: येडीयुरप्पा\nनवी दिल्ली: कर्नाटकात मराठी भाषिकांच्या हितरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मराठा बोर्डा’विरुद्ध बंद पुकारण्यास परवानगी देण्यात येणार नाही आणि जबरदस्तीने बंद पुकारल्यास कन्नड समर्थकांवर कडक कारवाई करू, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी दिला.\nराज्यातील मंत्���िमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nकर्नाटकात राहणारे मराठी भाषिकही राज्याचे नागरिक आहेत. त्यांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठीच आपल्या सरकारने मराठा बोर्ड स्थापन केले आहे. या निर्णयाविरोधात जबरदस्तीने बंद पुकारल्यास कडक कारवाई करू, असा इशारा येडीयुरप्पा यांनी दिला.\nबेळगाव लोकसभा आणि बसवकल्याण, मस्की या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांची काळजी घेणारे बोर्ड स्थापन केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या तिन्ही मतदारसंघात मराठी भाषिकांचे प्राबल्य आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B0", "date_download": "2020-12-02T18:45:00Z", "digest": "sha1:NIS2AHHKJJU53CY6UAQI3YTB2IC7H3QR", "length": 3236, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राजकुमारी अमृत कौर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराजकुमारी अमृत कौर (२ फेब्रुवारी १८८९ - २ ऑक्टोबर १९६४) या भारत देशातील राजकारणी होत्या. त्या भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री होत्या. तसेच इ.स. १९५१-इ.स. १९५२ या काळात त्या केंद्रीय दूरसंचारमंत्री होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेश राज्यातील मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ जून २०२० रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंत���्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/11793", "date_download": "2020-12-02T18:18:14Z", "digest": "sha1:KOJTWAEODIEIAKPVW2GVFJF6HKGMCZ5A", "length": 12892, "nlines": 120, "source_domain": "newsjalna.com", "title": "दैनिक पुण्यनगरीचे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना मंठा पत्रकारांची श्रद्धांजली - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/मंठा तालुका/दैनिक पुण्यनगरीचे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना मंठा पत्रकारांची श्रद्धांजली\nदैनिक पुण्यनगरीचे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना मंठा पत्रकारांची श्रद्धांजली\nदैनिक पुण्यनगरी वृत्तसमूहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना मंठा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दिनेश जोशी यांनी दैनिक पुण्यनगरी वृत्त समूहा’चे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला त्यांचे कार्य प्रेरणादायी होते असे उदगार जोशी यांनी काढले. यावेळी बोलताना पांडुरंग खराबे म्हणाले की, मुरलीधर बाबा शिंगोटे यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये परिस्थितीवर मात करून भरीव योगदान दिले.\nयावेळी पत्रकार संतोष दायमा, नागेश कुलकर्णी, पांडुरंग खराबे , पंडितराव बोराडे, बाबासाहेब कुलकर्णी, कृष्णा भावसार, प्रदीप देशमुख, बालाजी कुलकर्णी ,अनिल बा.खंदारे ,तुकाराम मुळे, बाबूजी तिवारी, रणजीत बोराडे, अतुल खरात ,विजय देशमुख ,हाफिज बागवान ,मोसिन कुरेशी, रमेश देशपांडे ,डॉ आशिष तिवारी, आसाराम शेळके, प्रवीण दीक्षित यांची उपस्थिती होती यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी मुरलीधर बाबा शिंगोटे यांना श्रद्धांजली अर्पण केली\nहेलस गावात १०२ कुटूंबाचे ४५१ नागरिकांचे सर्वेक्षण\nपालकमंत्री राजेश टोपे यांचे विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष. जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी दिले मागण्यांचे निवेदन\nतळणीत अवैध भाडे वसूली : रस्त्यावरील दुकाने थाटण्याविरूध्द कारवाई\nतळणी जिल्हा परिषदेचा ६५ टक्के निकाल कु. साक्षी जनकवार प्रथम\nपरतूरच्या उपविभागीय अधिका-यांच्या पथकाची कारवाई ; मंठा महसूल करतंय तरी काय \nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावित��ण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54227", "date_download": "2020-12-02T19:32:01Z", "digest": "sha1:C6PPDNBB7EJUBXWLEEHZK6OYTVZH2E2B", "length": 10938, "nlines": 113, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - देवकी पांडे बाम (डॅलस, टेक्सास) यांच्याशी गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - देवकी पांडे बाम (डॅलस, टेक्सास) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - देवकी पांडे बाम (डॅलस, टेक्सास) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.\n१) देवकी, तुम्ही मूळच्या कुठल्या \nमी मूळची औरंगाबादची. एमजीएम मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमधून मी फिजिओथेरपीचे शिक्षण घेतले.त्याबरोबरच मी संगीतात विशारद केले आहे. आणि आता दोन वर्षांपासून डॅलस, टेक्सास इथे आहे.\n२) तुम्हांला संगीताची गोडी कशी आणि केव्हा लागली \nमाझे आईवडील आणि काकाकाकू अशा सगळ्यांना संगीताची आवड आहे. माझा काका खूप छान पेटी वाजवतो. माझा लहान भाऊ गौरांग खूप छान काँगो वाजवतो .त्यामुळे घरात संगीताचे वातावरण आहे, असं म्हणायला हरकत नाही.लहान असताना मी पंडित गोपाल मिश्रा यांचाकडून पियानो वाजवायला शिकले. खूप कार्यक्रम केले. पण त्यामध्ये जास्त मन रमलं नाही. वयाचा १५व्या वर्षी मी गाणं शिकायला सुरुवात केली आणि अजूनही मी ते जोपासत आहे .\n३) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्षं घेत आहात आणि कोणत्या प्रकारचे संगीतशिक्षण चालू आहे \nमी वयाचा १५व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे आणि नाट्य संगीताचे शिक्षण घेत आहे.\n४) संगीतातील तुमचे गुरू कोण \nमाझं गुरू सौ वैजयंती जोशी यांचाकडे संगीताचे शिक्षण झाले आहे. नुकतेच पंडित संजीव अभ्यंकर यांचाकडे मी शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले आहे.\n५) संगीतातल्या तुमच्या विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल \nऔरंगाबाद व पुणे इथे मी अनेक गाण्याचे कार्यक्रम केले आहेत\nमला पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देऊन सन्मानीत केले गेले आहे\nडॅलसमध्ये ICMC [INDIAN CLASSICAL MUSIC CIRCLE ] मध्ये मी गायले आहे .खालील संकेतस्थळी जाऊन तुम्ही माझा performance बघू शकता.\nप्रसिद्ध संगीतकार जितेंद्र कुलकर्णी यांचासोबत हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला आहे.\nSONY TVवरच्या INDIAN IDOL या गाण्याच्या कार्यक्रमात मी भाग घेतला आहे .\n६) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात \nमी भरपूर संगीत ऐकते आणि भावगीत, भक्तिगीत, लावणी, ठुमरी हे सगळे प्रकार गाण्याचा प्रयत्न करते.\n७) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते\nपंडित भीमसेन जोशी आणि पंडित संजीव अभ्यंकर - शास्त्रीय संगीतातील आवडते गायक ,\nमराठी चित्रपटातील आवडते गायक - आशा भोसले ,आरती अंकलीकर .\nअरिजीत सिंग आणि सुनिधी चौहान - हिंदी चित्रपटातील आवडते गायक.\nआवडते संगीतकार - पंडित हृदयनाथ मंगेशकर, अजय-अतुल, अवधुत गुप्ते .\nआवडते गाणे - तरुण आहे रात्र अजुनी, ती गेली तेव्हा रिमझिम, कांदेपोहे\n८) आपल्या बीएमएम सारेगम 2015च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे \nउत्तम सादरीकरणासाठी आणि आवाजाचा टेम्पो कायम ठेवण्यासाठी मी रोज रियाझ करत आहे .\n९) संगीताखेरीज आपले अजून काय काय छंद किंवा आवड आहे \nमला कलाक्षेत्रातील सर्व गोष्टी आवडतात - चित्रकला ,नाट्यकला इत्यादी. त्याव्यतिरिक्त मला बॅडमिंटन व क्रिकेट प्रचंड आवडते .\n१०) आपल्या बीएमएम सारेगम २०१५च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत \nघरची कामं, थोडा फिजीओथेरपीचा अभ्यास यांतून वेळात वेळ काढून मी नियमितपणे रोज २ ���ास रियाझ केला. खालील दुव्यावर तुम्ही मी गायलेली काही गाणी ऐकू शकाल .\n११) आपला कौटुंबिक परिचय \nअलीकडेच, म्हणजे २०१३मध्ये निखील बाम ह्याचाबरोबर माझा विवाह झाला .\nदेवकीला तुम्ही या दुव्यावर जाउन मतदान करू शकता.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/state-voters-day-will-be-observed-1st-july-every-year-11917", "date_download": "2020-12-02T18:51:00Z", "digest": "sha1:T6W6GPMOYTALLKGWM6WRVC3SGPP3K7VV", "length": 8010, "nlines": 169, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "१ जुलैला राज्यभर 'राज्य मतदार दिवस'साजरा होणार - State voters day will be observed on 1st July every year | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n१ जुलैला राज्यभर 'राज्य मतदार दिवस'साजरा होणार\n१ जुलैला राज्यभर 'राज्य मतदार दिवस'साजरा होणार\nरविवार, 21 मे 2017\nनांदेड - राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी 'राज्य मतदार दिवस' साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी एक जुलै रोजी राज्य मतदार दिवस साजरा करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.\nनांदेड - राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी 'राज्य मतदार दिवस' साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी एक जुलै रोजी राज्य मतदार दिवस साजरा करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.\nभारत निवडणुक आयोगाने भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी या हेतूने मतदारांना जागृत करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतूने 'स्वीप' या महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध माध्यमातून मतदारांबरोबर संपर्क साधून त्यांना लोकशाहीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेपासून कोणाताही मतदार वंचित राहु नये यासाठी प्रयत्नशील करायचे आहेत.\nभारत निवडणुक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि 'स्वीप' कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ 'राष्ट्रीय मतदार दिन' या पुरती मर्यादित राहु नये तर मतदार जागृतीचे काम निरंतर सुरु राहावे या हेतून दरवर्षी राज्यस्तरावर 'राज्य मतदार दिवस' व प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा मतदार दिवस साजरा करावा या असे आदेश भारत निवडणुक आयोगाने दिले आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्र राजकारण निवडणूक आयोग निवडणूक मतदार यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2015/03/blog-post_87.html", "date_download": "2020-12-02T18:23:51Z", "digest": "sha1:5BAMVHPHNKLW3EEKR2IMRWGQZRJVBPIV", "length": 18898, "nlines": 55, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "शिवाजी महाराज यांची जयंती साजरी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषशिवाजी महाराज यांची जयंती साजरी\nशिवाजी महाराज यांची जयंती साजरी\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने धाराशिव शहर व पुर्ण जिल्ह्यात उत्साही वातावरणात\nजिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८५ वी जयंती आज शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी आठ वाजता शिवाजी चौकात असणाNया छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्यास शिवसेना जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित दुग्धाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपतीचा जयजयकार करुन हा परिसर दणाणून सोडला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.\nया दुग्धाभिषेक कार्यक्रमानंतर येथील शिवाजी चौकातच शिवछत्रपतीच्या सिंहासनारुढ असणाNया मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्��ीकांत देशमुख, नगरसेवक सोमनाथ गुरव, युवा सेना उपजिल्हाधिकारी अक्षय ढोबळे, बाळासाहेब देशमुख, बापू साळुंके, लिंबराज डुकरे, विश्वजीत देशमुख, प्रणिल रणखांब यांच्यासह शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे आदी पदाधिकाNयासह शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नुकताच पार पडलेला शिवजयंती उत्सव अतिषय सुरेख पध्दतीने व विविध उपक्रमांनी साजरा केल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग यांच्या हस्ते शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.\nशिवाजी चौकातील मुर्ती प्रतिष्ठापणेनंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्नालयातील रुग्नांना मान्यवरांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग, सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, उपजिल्हाप्रमुख दिलीप शाहू महाराज, तालुकाप्रमुख सर्वश्री मोहन पनुरे, राजअहमद पठाण, अनिल शेंडगे, रामलिंग आवाड यांच्यासह भगतसिंह गहीरवार, कमलाकर दाणे आदिसह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.\nया फळवाटप कार्यक्रमानंतर शिवसेनेच्या वतीने भगवे ध्वज लावून शहरातून भव्य अशी मोटारसायकल व रीक्षा रॅली काढण्यात आली. डोक्याला भगवे पेâटे, गाडीवर भगवा झेंडा व मुखाने छत्रपतीचा जयजयकार करीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भव्य अशी भगवी रॅली शिवाजी चौकातून निघून देशपांडे स्टँड, इंगळे गल्ली, नेहरु चौक, काळा मारुती चौक, बार्शी नाका, भोसले हायस्वूâलच्या प्रांगणात आले व त्याठिकाणी या भगव्या महारॅलीचे विसर्जन करण्यात आले.\nविविध ठिकाणी शिवजयंती साजरी\nशिवसेनेसह शहरातील विविध सामाजिक संघटनाच्या वतीने शहरातील प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक चौकात भगव्याच रंगाचा मंडप टावूâन त्या मंडपामध्ये छत्रपती प्रतिमा, मुर्तीचे पुजन करुन कार्यकत्र्यांनी ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सतत होणारी नापिकी व जिल्ह्यातील सहकारी संस्थाच्या दिवाळखोरीमुळे या जिल्ह���यातील शेतकNयांचे वंâबरडे मोडले या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ९५ शेतकNयांनी आत्महत्या केल्या आहेत. घरातील कत्र्या पुरुषाच्या आत्महत्येमुळे या कुटूंबियास मुलाचे शिक्षण आणि उदरर्निवाहाची समस्या भेडसावतात. अनेक जाती, धर्मांना शासन आरक्षण देते, मात्र शेतकNयांचा कोणीही वाली नाही. तेव्हा कोणतीही जात पात न मानता शेतकरी हीच जात समाजून शेतकNयांना आरक्षण देण्यासंदर्भात आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून जेणेकरुन त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संपर्वâप्रमुख गौरीष शानभाग यांनी केले.\nधाराशिव जिल्ह्यातील आत्महत्या वेâलेल्या शेतकरी कुटूंबातील पाल्यांना शिक्षणासाठी आज शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर जिल्हा शिवसेनेच्या वतीने दत्तक घेण्यात आले. भोसले हायस्कुलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गौरीष शानभाग बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप शाहू महाराज, तालुकाप्रमुख सर्वश्री मोहन पनुरे, राजअहमद पठाण, अनिल शेंडगे, गौतम लटके, रामलिंग आवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आज ४५ विद्याथ्र्यांची नोंदणी करुन त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. तसेच या विद्याथ्र्यांचा रहाणे तसेच जेवणाचा खर्चही शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.\nयाप्रसंगी बोलताना गौरीष शानभाग यांनी सदर उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांचे जाहिर कौतूक केले. ते म्हणाले की, शिवसेना सत्तेत असताणा सुध्दा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या शेतकNयांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटूंबीयास आर्थिक मदत करुन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. एवढेच नाही तर त्यांच्या दुखाःत सहभागी होणारा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हाप्रमुख असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख पाटील यांनी गेल्या वर्षी दुष्काळामध्ये शेतकNयांच्या जनावरांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी पाण्याच्या १४०० हौदाचे मोफत वितरण केले. आणि आज निराधार झालेल्या शेतकNयांच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेवून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा अतिशय चांगला उपक्रम पाटील यांनी राबविल्याबद्दल शानभाग यांनी त्यांचे जाहिर कौतूक केले.\nयाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी शिवसेनेच्या वतीने शेतकNयांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. शेतकNयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जी जनजागरण दिंडी काढण्यात आली. त्या दिंडीमुळे शेतकNयांच्या व्यथा समजल्या, त्यांच्या अडचणी लक्षात आल्या आणि त्या मुळे शेतकNयांच्या निराधार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचा सांगितले. यापुढील काळात ही शेतकNयांच्या हितासाठी कायमस्वरुपी कार्यरत राहू अशी ग्वाहीही दिली. याप्रसंगी सहसंपर्वâप्रमुख अनिल खोचरे, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाकर यांचेही मार्गदर्शन झाले.\nयावेळी माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे यांच्यासह भगतसिंग गहीरवार, बाळसाहेब देशमुख, कमलाकर दाणे, युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी अक्षय ढोबळे, नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील पिडीत शेतकरी व त्यांचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कमलाकर पाटील व आभार प्रदर्शन संदीप जगताप यांनी केले.\nसाजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने अनेक ठिकाणी सांस्कृतीक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%AA", "date_download": "2020-12-02T19:40:09Z", "digest": "sha1:PMQE7COCYOX75DIHVVBW7QEMWINRXDXT", "length": 11619, "nlines": 110, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विठ्ठल उमप - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविठ्ठल उमप (१५ जुलै, १९३१ - २६ नोव्हेंबर, २०१०) हे मराठी शाहीर व लोककलाकार होते.[१] उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या \"जांभूळ आख्यान\" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.[२]\nजुलै १५, इ.स. १९३१\nनोव्हेंबर २६, इ.स. २०१०\nदीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र, भारत\nगायन, संगीत, रंगभूमी, भीम गीते, कोळीगीते\n५ चित्रपट व नाटके\n५.१ भूमिका केलेले प्रमुख चित्रपट\n५.२ लिहिलेली प्रमुख नाटके\nविठ्ठल उमप यांचा जन्म जुलै १५, इ.स. १९३१ रोजी मुंबईमधील नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीतांमार्फत आणि पथनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. विठ्ठल उमपांनी हेच कार्य पुढे चालू ठेवले.\nराज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शाहिरी शिबिराचे ते चार वर्षे संचालक होते. शिवाय, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे सल्लागार, नभोवाणीचे परीक्षक अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाशीही ते संबंधित होते.[३]\nउमप यांचा नोव्हेंबर २०१० मध्ये दीक्षाभूमी नागपूर येथे लॉर्ड बुद्धा टीव्ही या दूरचित्रवाणीवरील आयोजित कार्यक्रमादरम्यान हृदययक्रिया बंद पडून झाला.[४]\nविठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी १० चित्रपटांमध्येही काम केले आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिंग्या आणि विहीर या चित्रपटांचा समावेश होतो. शाहिर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यात पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होतेच, पण कव्वाली आणि गझल गायनांतही ते आघाडीवर होते. \"उमाळा' हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांनी सतत आपल्या गाण्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. 'अबक, दुबक, तिबक', 'अरे संसार संसार', 'खंडोबाचं लगीन' आणि 'जांभूळ आख्यान' ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत.\n१९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता.[५]\nत्यांनी \"फू बाई फूगडी फू' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. याशिवाय त्यांनी 'माझी वाणी भीमाचरणी', 'रंग शाहिरीचे' अशी साहित्यनिर्मितीही केली आहे.\nफू बाई फूगडी फू (आत्मचरित्र)\nमाझी वाणी भीमाचरणी (काव्यसंग्रह)\nराज्य सांस्कृतिक पुरस्कार (इ.स. १९९६) साली प्राप्त\nदलित मित्र पुरस्कार (इ.स. २००१) साली प्राप्त\nचित्रपट व नाटकेसंपादन करा\nभूमिका केलेले प्रमुख चित्रपटसंपादन करा\nलिहिलेली प्रमुख नाटकेसंपादन करा\nदार उघड बया दार उघड\n^ \"जांभूळ आख्यान नाबाद ५००\".\n^ \"इ-सकाळ.कॉम - विठ्ठल उमप : अल्पचरित्र\".\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर ३०, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\n^ \"शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन\".\n^ \"शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन\".\nविठ्ठल उमप स्पेशल डॉक्युमेंटरी\nवरील दुव्याची विदागारातील आवृत्ती (गूगल कॅचे)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/drags/", "date_download": "2020-12-02T19:15:23Z", "digest": "sha1:PSB6VXZ7LBJVP564BWP2GWDX7PESPIQK", "length": 8606, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "drags Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृ���्यू\nरिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला नेले फरफटत\nठाणे : पोलीसनामा ऑनलाईनकल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षाचालकाकडे लायसन्स मागणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षाचालकाणे फरफटत नेल्याची घटना घडली आहे. आशा गावांडे असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून नागरिकांनी या…\nBigg Boss 14 : पुढील आठवड्यात होणार शोचा फिनाले \nशिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्याविरूद्ध मुंबई हायकोर्टात…\nटायगर श्रॉफची बहिण कृष्णा लुक्समुळं झाली ट्रोल \n‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं बेडरूम सिक्रेट…\nVideo : नीतू कपूरनं शेअर केला ‘कोरोना’ टेस्टचा…\n‘बच्चन पांडे’मध्ये सामिल झाली जॅकलीन फर्नांडिस \nजर ‘हे’ घरगुती उपाय केले तर नाही करावं लागणार…\nसिंगापूरमध्ये जनावरांना न मारता लोक खाणार लॅबमध्ये बनवलेले…\nदारु तस्कराकडून ३ लाखाचा मुद्देमाल जप्त, भद्रावती पोलिसांची…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nएअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया : 368 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया\n बिजिंगने 30 वर्षांत प्रथमच नवी दिल्लीकडून खरेदी…\nजर तुम्हाला दीर्घकाळापासून येत नाही झोप तर व्हा सावध, येवू शकतो…\nकेंद्र सरकार विरोधात मोर्चा : पोलिसांनी पकडली राजू शेट्टीची…\nप्राचीन ड्रेस घालून मॉडेलचं ‘सेक्सी’ फोटोशूट \nअन्नासाठी शेतकर्‍यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून; मिळालं जबरदस्त उत्तर\nअंडरवर्ल्ड डॉन ‘दाऊद’नंतर बिलावल भुत्तोसोबत नाव जोडल्यानं प्रचंड संतापली ‘ही’ अभिनेत्री \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64624", "date_download": "2020-12-02T17:57:33Z", "digest": "sha1:QLJVKUZB6ENWWYDZ4NHQ4FSBNMON656D", "length": 7100, "nlines": 159, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कमळाची टोपी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कमळाची टोपी\nमी विणलेली कमळ फुलाची टोपी ....\nही टोपी बाळाला घातल्यावर मागील बाजुने कमळ दिसते.\nगुलमोहर - इतर कला\nफार सुंदर दिसतेय टोपी . रंग\nफार सुंदर दिसतेय टोपी . रंग पण छानच आहे.\nखूप छान आहे टोपी...\nखूप छान आहे टोपी...\nखूप सुंदर. क्रोशा की दोन\nखूप सुंदर. क्रोशा की दोन सुयांवर विणली\nफारच मस्त गं पलोमा..\nफारच मस्त गं पलोमा..\nस्निग्धा... दोन सुयांवर विणली आहे .\n.. दोन सुयांवर विणली आहे . >>\n.. दोन सुयांवर विणली आहे . >>> वाटलच होत मला. दोन सुयांवरच मला येत नाही अजून\nटोपी खूप सुबक झाली आहे.\nटोपी खूप सुबक झाली आहे. विणकाम सफाईदार झाले आहे. ज्या बाळाला मिळेल, ते ह्या टोपीत फुलासारखे सुंदर दिसेल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/08/marathi-literature-black-hole-ch-21.html", "date_download": "2020-12-02T18:37:32Z", "digest": "sha1:BEDUPZARRFCA4PMBEMODE6ZATCP2PYRO", "length": 13695, "nlines": 94, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net: Marathi literature - Black Hole CH-21 ब्लॅकहोलच्या आत ब्लॅकहोल!", "raw_content": "\nजाकोब आणि स्टेला आता त्या अंधाऱ्या गुहेत आपल्या हातातील टॉर्चचा प्रकाश टाकीत हळू हळू समोर जात होते. अजुनही त्या गुहेत असलेल्या हिंस्त्र पशूच्या अस्तीत्वाची जाणीव आणि भिती त्यांच्या मनात होतीच.\n'' पण आपण हे इथे कुठे आहोत\nजाकोबने त्याच्या हातातील टॉर्चचा झोत एका खडकावर टाकला. त्या खडकावर मोठ्या अक्षरात 'A' असं कोरलेलं होतं.\n'' आपण आता एका पुर्णपणे वेगळ्या विश्वात आहोत... फार वर्षापुर्वी एका भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिकाने हे जग तयार केलं आहे...'' जाकोब म्हणाला.\nस्टेला आश्चर्याने आणि अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती.\nआता ते बोलता बोलता त्या गुहेत कुठेतरी उपस्थित असलेल्या त्या हिंस्त्र श्��ापदाविषयी विसरुन गेलेले दिसत होते.\n'' ज्याच्यावर त्याचा विश्वास होता... ते त्यानं बनविलं'' जाकोब म्हणाला.\n'' खरंच ... किती अविश्वसनिय वाटते'' स्टेलाच्या तोंडातून त्या गुहेत इकडे तिकडे पाहत असता आश्चर्योद्गार निघाले.\nजाकोबने त्याच्या टॉर्चचा प्रकाशझोत त्या गुहेत पुन्हा सगळीकडे फिरविला. प्रकाशझोत फिरवित असतांना त्यांना त्या गुहेत बऱ्याच दुसऱ्या विहिरी दिसल्या. त्याने त्यातल्या एका विहिरीच्या शेजारी असलेल्या खडकावर आपल्या टॉर्चचा प्रकाश टाकला. त्या खडकावर मोठ्या अक्षरात 'A1' असे कोरलेले होते. दुसऱ्या एका विहिरीच्या शेजारी खडकावर 'A2'तर अजुन एका विहिरीच्या शेजारी खडकावर 'A3' असे लिहिलेले होते.\n\"\" इथे तर बऱ्याच विहिरी दिसताहेत'' स्टेला म्हणाली.\n'' त्या नुसत्या विहिरी नाही आहेत ... तर ते अजुन दुसऱ्या विश्वात प्रवेश करण्याचे रस्ते .. म्हणजे अजुन दुसरे ब्लॅक होल्स आहेत...'' जाकोब म्हणाला.\n'' ब्लॅकहोल्स... बापरे म्हणजे ब्लॅकहोलच्या आत ब्लॅकहोल...'' स्टेला आश्चर्याने म्हणाली.\n'' हो बरोबर आहे तुझं ... ब्लॅकहोलच्या आत ब्लॅक होल'' जाकोबने दुजोरा दिला.\n'' आणि त्या ब्लॅकहोल्सच्या आत '' स्टेलाने उत्सुकतेने आणि आश्चर्याने विचारले.\n'' त्या ब्लॅकहोल्सच्या आत अजुन ब्लॅक होल्स'' जाकोबने उत्तर दिले.\n'' त्या ब्लॅकहोलच्या आतही ब्लॅकहोल ... खरोखर किती अविश्वसनिय ... खरोखर किती अविश्वसनिय'' स्टेलाच्या तोंडून निघाले.\n'' बाहेरच्या ब्लॅकहोलच्या आत हे सगळे ब्लॅकहोल्स... आणि यांच्या आत अजुन ब्लॅकहोल्स... आणि त्यांच्या आतही ब्लॅकहोल्स ... असं किती वेळा... त्याला काही तर अंत असेल... त्याला काही तर अंत असेल\n'' आहे ना... असं वाटतं की त्या वैज्ञानिकाने A B C D आणि E अश्या पाच लेव्हल्स तयार केलेल्या आहेत... म्हणजे A ब्लॅकहोलच्या आत B ब्लॅकहोल, B ब्लॅकहोल च्या आत C, C च्या आत D आणि D ब्लॅकहोल्सच्या आत E ब्लॅकहोल्स असे...'' जाकोबने तिला सविस्तर माहिती दिली.\n ... माझा तर विश्वासच बसत नाही आहे... खरं म्हणजे कुणाचाही बसणार नाही'' स्टेला आश्चर्याने म्हणाली.\nजाकोब आता ब्लॅकहोल 'A3' कडे जायला लागला. स्टेलाही त्याच्या मागोमाग जायला लागली.\n'' तुला माहित आहे ... या ब्लॅकहोलच्या आत एक जादू आहे... तुला बघायची आहे ... या ब्लॅकहोलच्या आत एक जादू आहे... तुला बघायची आहे\n'' जादू... हे सगळं काय जादूपेक्षा कमी आहे'' स्टेला अजुनही चहूकडे आश्चर्याने ��ाहत म्हणाली.\nजाकोब तिला तिचा हात धरुन 'A3' असं लेबल असलेल्या विहिरीजवळ नेत म्हणाला,\n'' हे तर काहीच नाही ... तुला मी याहीपेक्षा मोठी एक जादू दाखवितो''\n'A3' विहिरीजवळ आल्यानंतर जाकोब थांबला आणि स्टेलाकडे वळून म्हणाला, '' जरा तुझ्या हातातलं घड्याळ देतेस\nस्टेलाने जाकोबकडे गोंधळून बघितले.\n'' तुला जादू मी दाखविणारच आहे... आधी तुझ्याजवळचं घड्याळ तर दे'' जाकोब तिला गोंधळलेलं पाहून म्हणाला.\nस्टेलाने आपल्या मनगटावरचे घड्याळ काढून जाकोबच्या हातात ठेवले.\nजाकोबने ते त्याच्या मनगटावरच्या घड्याळासोबत मॅच केले आणि स्टेलाच्या घड्याळीची वेळ ऍडजेस्ट करीत म्हणाला, '' बघ दोन्हीही घडाळ्यात आता बरोबर संध्याकाळचे 7 वाजले आहेत''\nस्टेला दोन्हीही घड्याळाकडे आलटून पालटून पाहात गमतीने म्हणाली , '' यात अशी कोणती जादू आहे\n'' जरा धीर तर धरशील.. अजुन खरी जादू सुरुच व्हायची आहे'' जाकोब तिच्याकडे पाहात, गालातल्या गालात हसत म्हणाला.\nतिही त्याच्याकडे पाहून हसत होती.\n'' ठिक आहे... '' स्टेला गंभीर होण्याचा अविर्भाव करीत म्हणाली.\nजाकोब पुन्हा तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि तीही आपला गंभिरपणाचा अविर्भाव सोडून हसायला लागली.\nAuthor - सुनिल डोईफोडे\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/09/write-an-articles.html", "date_download": "2020-12-02T18:51:25Z", "digest": "sha1:7IVQM43D6R7DEPPOND6AW5BXXHVC2TSJ", "length": 14660, "nlines": 204, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: स्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...???", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या परीक्षेची तयारी करीत आहे. त्यातल्या त्यात आता online तयारीच महत्व खूप वाढलं आहे. एका क्लिक वर स्पर्धा परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. माहितीच संपूर्ण भांडारच आपल्या समोर उपलब्ध झालं आहे. अश्यातच काही होतकरू स्पर्धक असे आहेत कि त्यांच्यात स्पर्धा परेक्षेसंबंधी लिहिण्याची सुप्त इच्छा असते परुंतु त्यांना तो प्लेटफोर्म, तो कट्टा उपलब्ध होत नाह�� आणी मग त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही.\nपरंतु, मित्रांनो आता चिंता करण्याच काहीच कारण नाही कारण आता हाच प्लेटफोर्म, कट्टा आम्ही म्हणजेच MPSC Alert आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे. तेव्हा भरपूर लाभ घ्या ह्या सेवेचा आणी आपल्या सुप्त गुणाला वाव देत इतरांनाही मदत करा.\nमित्रांनो, तुम्ही MPSC Alert ला 'प्रश्न मंजुषा' लिहून पाठवू शकता. तसेच तुम्हाला एखाद्या 'मुलाखतीचा अनुभव' असल्यास तो सुधा आमच्याकडे खाली दिलेल्या पत्यावर पाठवू शकता. आम्ही आपली प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव आपल्या नावासहित MPSC Alert वर पोस्ट करू. जेणेकरून आपल्या ज्ञानाचा/अनुभवाचा इतरांना फायदा होईल.\n*= प्रश्न मंजुषा' पाठवायची असल्यास-\n1. एका प्रश्न मंजुषेत कमीत कमी 10 प्रश्न असावेत.\n2. ती सर्वी प्रश्न देवनागरी लिपीतच म्हणजे मराठी फोन्ट वापरून लिहिली असावी. (मराठी लिहिण्याकरिता तुम्ही मराठी translator चा वापर करू शकता.)\n3. प्रेत्येक प्रश्नाखाली त्याचे 4 पर्यत आणी त्या खाली त्याचे उत्तर अश्या स्वरुपात 10 प्रश्न असावीत.\n4. उत्तर चुकीचे असल्यास किवा typing mistek असल्यात प्रश्न मंजुषा पोस्ट केल्या जाणार नाही.\n5. आपण पाठविलेल्या प्रश्न मंजुषेत जर पूर्वीच MPSC Alert वर पोस्ट झालेले प्रश्न असतील तर असे प्रश्न पोस्ट केल्या जाणार नाही.\n*= 'मुलाखत अनुभव' पाठवायचा असल्यास-\n1. मुलाखत अनुभव मराठी फोन्ट वापरून लिहिला असावा. (मराठी लिहिण्याकरिता तुम्ही मराठी translator चा वापर करू शकता.)\n= प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव पाठवतांना खाली आपले नाव आणी राहणाऱ्या गावाचे/शहराचे नाव अवश्य लिहावे.\n= प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव खालील पत्यावर mail करा\nLabels: मुलाखत, लेख पाठवा\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम��ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/2020/11/indian-oil-282-nov-2020.html", "date_download": "2020-12-02T19:21:45Z", "digest": "sha1:DR5VB5CBU7T245MBNK25TGVEHZDERD6Q", "length": 3723, "nlines": 70, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "इंडियन ऑईल मध्ये ४८२ पदांची भरती-DailyJobBulletin", "raw_content": "\nइंडियन ऑईल मध्ये ४८२ पदांची भरती-DailyJobBulletin\nइंडियन ऑईल मध्ये ४८२ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.\nटीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.\nपदाचे नाव: मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,HR,\tटेली कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन (T & I),डाटा एंट्री ऑपरेटर ,अकाउंटेंट/फायनांस,डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर\nT & I: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा,पदवीधर, B.Com, 12 वी उत्तीर्ण , 12 वी उत्तीर्ण ,`डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर’ मधील कौशल्य प्रमाणपत्र धारक.\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nशेवटची तारीख:२२ नोव्हेंबर २०२०\nयेथे अर्ज करा Click here\nअधिकृत जाहिरात येथे पहा Click here\n🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 7020 4548 23 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/patanjalis-ncd-subsribed-within-3-minutes-299103", "date_download": "2020-12-02T19:22:14Z", "digest": "sha1:RUXPJW25EBVB6PI7UI5ADM5Y5QA7S3QG", "length": 15520, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "पतंजलीचा २५० कोटींचा एनसीडी इश्यू विकला गेला फक्त तीन मिनिटांत - Patanjalis NCD subsribed within 3 minutes | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपतंजलीचा २५० कोटींचा एनसीडी इश्यू विकला गेला फक्त तीन मिनिटांत\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचरचा (एनसीडी) इश्यू बाजारात आणला आहे. पतंजलीचा हा इश्यू २५० कोटी रुपयांचा आहे. एनसीडी बाजारात खुला झाल्यानंतर फक्त तीनच मिनिटांत गुंतवणूकदारांनी हा इश्यू विकत घेतला आहे किंवा पूर्णपणे सब्स्क्राईब्ड केला आहे. पतंजलीच्या एनसीडीला ब्रिकवर्कने एए चे पतमानांकन दिले आहे.\nकोरोना काळात वाढलेला पतंजलीच्या उत्पादनांचा खप\nबाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचरचा (एनसीडी) इश्यू बाजारात आणला आहे. पतंजलीचा हा इश्यू २५० कोटी रुपयांचा आहे. एनसीडी बाजारात खुला झाल्यानंतर फक्त तीनच मिनिटांत गुंतवणूकदारांनी हा इश्यू विकत घेतला आहे किंवा पूर्णपणे सब्स्क्राईब्ड केला आहे. पतंजलीच्या एनसीडीला ब्रिकवर्कने एए चे पतमानांकन दिले आहे. या एनसीडीच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा उपयोग पतंजली आयुर्वेद, कंपनीच्या खेळत्या भांडवलासाठी किंवा वर्किंग कॅपिटलसाठीच्या तरतूदीसाठी आणि पुरवठा साखळीच्या (सप्लाय चेन नेटवर्क) सक्षमीकरणासाठी करणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपतंजली आयुर्वेद ही हरिद्वारस्थित कंपनी आहे. पतंजली आयुर्वेदच्या एनसीडीचा कुपन रेट किंवा व्याजदर १०.१ टक्के इतका आहे. या एनसीडीचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी झालेले एनसीडी हे रिडिमेबल असतात म्हणजेच गुंतवणूकदार त्यातून गुंतवणूक काढून घेऊ शकतात. रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदचा हा पहिलाच एनसीडी इश्यू आहे.\nशेअर बाजारामध्ये उसळी, सेन्सेक्सने ओलांडली ३२,०००ची पातळी\nकोविड-१९च्या संकटकाळात आयुर्वेदआधारित उत्पादनांची मागणी वाढली आहे. कारण त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पतंजलीच्या आयुर्वेद आधारित उत्पादनांच्या आणि इतर उत्पादनांच्या मागणीत सद्यस्थितीत तिपटीने वाढ झाली आहे.\nमात्र उत्पादनांना बाजारात मागणी वाढल्यामुळे कंपनीच्या पुरवठा आणि वितरण साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. कंपनीच्या उत्पादन प्रकल्पावरील दबावदेखील वाढला आहे. या पुरवठा आणि वितरण साखळीच्या आणि उत्पादन क्षमतेच्या सक्षमीकरणासाठी कंपनी एनसीडीद्वारे उभारलेल्या भांडवलाचा वापर करणार असल्याचे पतंजली आयुर्वेदकडून सांगण्यात आले आहे.\nश्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...\nमागील वर्षी डिसेंबर महिन्यात पतंजली आयुर्वेदने दिवाळखोर झालेल्या रुची सोयाचे संपादन केले होते. पतंजली आयुर्वेदने ४,३५० कोटी रुपयांना रुची सोयाला विकत घेतले होते. रुची सोया ही कंपनी फूड प्रॉडक्ट्स बनवते. न्युट्रेला हा ब्रॅंड रुची सोयाचाच आहे. दिवाळखोरी आणि नादारीच्या कायद्याअंतर्गत (आयबीसी) रुची सोयाचे संपादन पतंजली आयुर्वेदने केले होते.\nआरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...\n\"सद्यपरिस्थितीत कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-धंद्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. बहुतांश उद्योगांना भांडवलाची आवश्यकता भासते आहे. पतंजली आयुर्वेदच्या सप्लाय चेन नेटवर्कला मजबूत करण्याची कंपनीची योजना आहे. सद्य परिस्थितीत उत्पादन करण्याबरोबरच सप्लाय चेन ही उद्योगांसाठी महत्त्वाची बाब आहे. उद्योगाच्या किंवा कंपनीच्या विविध गरजा भागवण्यासाठी, योजना राबवण्यासाठी आणि कामकाज सुरू ठेवण्यासाठी खेळत्या किंवा कार्यान्वित भांडवलाची आवश्यकता अस��े. पतंजली या एनसीडीच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा वापर उत्पादन क्षमतेपासून वितरण क्षमता वाढवण्यासाठी करणार आहे\" असे मत ललित पोफळे, सीए, पुणे यांनी व्यक्त केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयोगगुरु रामदेव बाबा म्हणतात, मोदींना पुढील 10 ते 20 वर्षे तरी 'नो ऑप्शन'\nदिल्ली : गगुरु रामदेव बाबा हे येनकेन कारणाने सातत्याने चर्चेत असतात. त्यांचा पंतजली हा ब्रँडदेखील बाजारात चर्चेला असतो. आपल्या वक्तव्याबाबत रामदेव...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/tag/toldhad/", "date_download": "2020-12-02T19:25:36Z", "digest": "sha1:HIEAEJMC6LGR6IA7Q3MO6JTXQHGENQAE", "length": 10815, "nlines": 110, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "toldhad – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींच�� गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nशेतकऱ्यानों घाबरू नका, टोळाधाडीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले असून कृषि विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ड्रोनच्याही माध्यमातून या टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याबाबत ��्रयोग करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २४ मेच्या सुमारास मध्य …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/real-people-behind-these-iconic-cartoon-character-voices-38245", "date_download": "2020-12-02T18:37:35Z", "digest": "sha1:W65VXASNABRL5MNH7KDYLX5UIW5XSBKN", "length": 12296, "nlines": 137, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "तुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाज | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nतुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाज\nतुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाज\nकार्टून्स दिसतात अफलातूनच. पण, या पोरा-टोरांना टीव्हीकडे खेचून आणतो तो त्यांचा अल्लड आवाज. छोटुकल्यांच्या दुनियेतल्या या आत्रंगी पात्रांना आवाज देण्याचं काम केलंय ते मात्र मोठ्या मंडळींनी. या लोकप्रिय आवाजांना आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nशिनचॅनचं ‘इतनी भी तारीफ मत करो’ हे लोकप्रिय वाक्य आणि निंजाचा ‘डिंग डिंग डिंग’ हा आवाज कानावर पडला, की सगळ्या बच्चे कंपनीच्या टीव्हीवर उड्या पडतात. ही कार्टून्स दिसतात अफलातूनच. पण, या पोरा-टोरांना टीव्हीकडे खेचून आणतो तो त्यांचा अल्लड आवाज.. छोटुकल्यांच्या दुनियेतल्या या आत्रंगी पात्रांना आवाज देण्याचं काम केलंय ते मात्र मोठ्या मंडळींनी. सतत कार्टूनमागे असलेल्या या लोकप्रिय आवाजांना आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.\nकार्टून विश्वातलं सगळ्यात आगाऊ कार्टून म्हणून शिनचॅ���ची ओळख जगभर आहेच. मस्तीखोर शिनचॅन प्रत्येक लहान मुलामध्ये दडलेला आहे. या खोडकर शिनचॅनच्यामागे आवाज आहे २८ वर्षीय अलका शर्माचा.\nअलकानं व्हॉइस ओव्हरचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. शिनचॅनसाठी आधी ती भाषांतरकार म्हणून काम करत होती. उत्सुकता म्हणून व्हॉइस ओव्हरचं काम कसं चालतं हे ती बघायची. त्यानंतर सहज म्हणून दिलेल्या ऑडिशनमध्ये तिची निवड झाली.\nहातात छोटीशी तलवार घेऊन निळ्या रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडणाऱ्या निंजाने लहान मुलांच्या मनात घर केलंय. ‘डिंग डिंग डिंग’ असं म्हणत शत्रूंशी लढणाऱ्या निंजाच्या मागे आवाज आहे मेघना एरंडेचा.\nमेघनाला आतापर्यंत प्रेक्षकांनी अनेक मालिका आणि सिनेमांतून बघितलंय. ती गेली २३ वर्षं डबिंग करतेय. तिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर गंमत म्हणून डबिंग करायला लागली. पण नंतर ती तिची पॅशनच बनली. तिने आतापर्यंत अनेक कार्टून्सला आवाज दिलाय पण, निंजा तिच्यासाठी टर्निंग पाँइंट ठरला.\nडोरेमॉन हे एक एलिअन मांजर आहे. आणि या क्युट मांजराला आवाज दिलाय २१ वर्षांच्या सोनल कौशलने. गेल्या ७-८ वर्षांपासून ती डोरेमॉनला आवाज देतेय. गंमत म्हणून दिलेल्या ऑडिशनमध्ये निवड झाली. ५-६ वर्षांची होती तेव्हापासून ऑल इंडिया रेडिओवर ती नाटक करायची.\nलाडू खाल्ला की त्याला शक्ती येते. मग तो लढायला सज्ज होतो. त्याला छोटा भीम म्हणतात. या ताकदवान भीमचा ताकदवान आवाज आहे, कौस्तुव घोषचा. व्हॉइस डायरेक्टर अमरकांत दुबे यासाठी त्याला मार्गदर्शन करतात.\nआवाज देताना काय बदल केला पाहिजे याचं शिक्षण ते देतात. छोटा भीम हिंदी खूप चांगलं बोलतो. त्यामुळे त्याला हिंदीचा दांडगा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी तो हिंदी पुस्तकं वाचतो.\n५) ऑगी अॅण्ड द कॉकरोच\nबॉलिवूड कलाकारांच्या आवाजाने नटलेलं हे कार्टून सध्या आघाडीवर आहे. या कार्टूनमधील जवळपास सर्वच पात्रांना सौरव चक्रवर्ती एकट्यानं आवाज देतात. सौरव एक स्टँडअप कॉमेडिअन आहे. याशिवाय त्यानं अनेक कार्टून्सनला आपला आवाज दिला आहे.\nपुरू बेर्डेंचा कुंचला म्हणतोय, 'बोल राजा बोल'\nशिवानी मारणार 'अल्टी पल्टी\nकार्टूनशिनचॅननोबितानिंजा हातोडीडोरेमॉनछोटा भीमव्हॉईस ऑव्हर आर्टिस्टcartoonvoice over artistmumbai\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\nब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\n२०२१ मध्ये प्रदर्शित होणार 'अपने २', देओल कुटुंबातील ३ पिढ्या झळकणार\nडिसेंबरमध्ये 'या' ५ वेब सिरीजचा धमाका\n'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय नानावटीत दाखल\nनाना पाटेकर अभिनीत 'नटसम्राट' पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित\nम्हणून मी हिरो, कंगनाचा ठाकरे सरकारला टोला\n'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या पुढील सीझनमध्ये नोराची परीक्षक म्हणून वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2020-12-02T19:49:48Z", "digest": "sha1:3GMCPC6RN272JK633H6PKCTBKPEXV2EC", "length": 4349, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०५८ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०५८ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. २०५८ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स. २००४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २००२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २००३ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:एकविसावे शतक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २००१ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २००५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २००६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २००७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे २०५० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २००९ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २०१० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २०११ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २०१३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. २०१४ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ���० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ajinkyainnovations.com/index.php/marathi/Essay-writing:", "date_download": "2020-12-02T17:57:42Z", "digest": "sha1:JDO6HSZT4YAMZJT74BSW5K5QQWTV24B6", "length": 2112, "nlines": 39, "source_domain": "ajinkyainnovations.com", "title": "Tag: \"Essay-writing\" - मराठी लेख", "raw_content": "\nEnglish Grammar in Marathi ३४. निबंध लेखन : (Essay-writing) निबंधलेखन करताना प्रथम निबंधाचा आपल्याला माहित असलेल्या विषयांपैकी विषय निवडून त्या विषयाबद्दल जे जे विचार आठवतील ते नोंदवून ठेवावेत. त्याप्रमाणे काही म्हणी, काही वाक्यप्रचार त्या विषयाशी… more »\n३३. घोटाळे निर्माण करणारे शब्द : (Confusing words)\n३२. विरुद्धार्थी शब्द : (Antonyms)\n३१. समानार्थी शब्द : (Synonyms)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/mla-nana-patole", "date_download": "2020-12-02T19:53:09Z", "digest": "sha1:UANSO7KMEOUIAJC4MB2JJMXQCFYTWBTD", "length": 19313, "nlines": 170, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mla Nana Patole Latest news in Marathi, Mla Nana Patole संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nमेरीट नसलेल्यांनी सत्ता मिळवली: फडणवीस\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'आम्हाला ७० टक्के मार्क्स...\nमेरीट नसलेल्यांनी सत्ता मिळवली: फडणवीस\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'आम्हाला ७० टक्के मार्क्स...\n'राधाकृष्ण विखे-पाटील आमचेच आहेत, आम्ही त्यांना ओढून आणू'\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले....\nविरोधी पक्षाच्या समजुतदारपणाचे कौतुक: जयंत पाटील\nविधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांचे आभार मानले आहे. विरोधी पक्षाच्या समजुतदार पणाचे कौतुक, असे जयंत पाटील यांनी सांगितले....\nशेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री\nविधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी...\nविधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध\nविधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी...\nविधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल: छगन भुजबळ\nराज्यामध्ये ठाकरे सरकार पहिली परिक्षा पास झाले आहे. आज ठाकरे सरकारची दुसरी परिक्षा होणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान, 'विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होईल...\nविधानसभा अध्यक्ष पदासाठी पटोले विरुध्द कथोरे लढत\nराज्यामध्ये महाविकास आघाडीला बहुमत सिध्द करण्यात यश आले. त्यानंतर आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/palghar-crime-girl-raped-by-man-in-forest-area-in-manor/articleshow/78871311.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-12-02T18:49:13Z", "digest": "sha1:KVUQI6KMMNYJWABVM2RKH4ROWONCJNMN", "length": 10577, "nlines": 87, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपालघर: जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Oct 2020, 12:23:00 PM\nपालघरमधील मनोरमध्ये जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपी फरार झाला आहे. तो जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.\nम. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगर चोळा गावातील अल्पवयीन मुलगी गुरे चारण्यासाठी जंगलात गेली असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपी फरार झाला आहे.\nआरोपी पीडितेचा नातेवाईक आहे. त्याच्याविरोधात मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती. यामुळे तिने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना लगेचच दिली नाही. शुक्रवारी तिने घडला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी मनोर पोलिस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि ५५६ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nबॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला नपुसंक करायचं होतं; 'असा' उघड झाला पत्नीचा कट\nव्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याने 'त्यांनी' केला अॅडमिनवर हल्ला\nप्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या 'त्या' मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा\nमित्रांशी फोनवर बोलते म्हणून बापाने मुलीला गोळ्या घातल्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nबॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला नपुंसक करायचं होतं; 'असा' उघड झाला पत्नीचा कट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमनोर बलात्कार पालघर क्राइम न्यूज Palghar Manor crime news\nमुंबईST कर्मचाऱ्यांचं पगाराचं टेन्शन मिटलं; कॅबिनेटने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nसिनेन्यूजसनी देओलला करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Pooja_Jadhav", "date_download": "2020-12-02T19:03:17Z", "digest": "sha1:RIXBAKLR6YIILXXZSZJIMOG5HHP3REUB", "length": 11124, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Pooja Jadhav साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Pooja Jadhav चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n११:४२, १५ ऑक्टोबर २०२० फरक इति -११४‎ गांडूळ खत ‎\n१५:०१, १९ ऑगस्ट २०२० फरक इति +८३‎ रामनाथ गोएंका ‎ सद्य खूणपताका: दृश्य संपादन\n१५:००, १९ ऑगस्ट २०२० फरक इति +६०७‎ रामनाथ गोएंका ‎ →‎संदर्भ खूणपताका: दृश्य संपादन\n१४:५८, १९ ऑगस्ट २०२० फरक इति +६७१‎ रामनाथ गोएंका ‎ →‎मृत्यू\n१४:५६, १९ ऑगस्ट २०२० फरक इति +८१४‎ रामनाथ गोएंका ‎ →‎करिअर\n१४:४१, १९ ऑगस्ट २०२० फरक इति +२२८‎ रामनाथ गोएंका ‎ →‎सुरुवातीचे जीवन\n१४:३९, १९ ऑगस्ट २०२० फरक इति +११३‎ रामनाथ गोएंका ‎\n१४:३८, १९ ऑगस्ट २०२० फरक इति -२५‎ रामनाथ गोएंका ‎ खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n१४:३८, १९ ऑगस्ट २०२० फरक इति +१,१३०‎ रामनाथ गोएंका ‎ खूणपताका: दृश्य संपादन\n१०:४४, १९ ऑगस्ट २०२० फरक इति -८‎ विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०२० ‎ →‎सहभाग��� सदस्य\n११:२५, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +१,५३२‎ शाश्वत शेती ‎ सद्य खूणपताका: दृश्य संपादन\n११:२२, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +२२‎ शाश्वत शेती ‎\n११:२२, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +१,२६०‎ शाश्वत शेती ‎ →‎शाश्वत शेती ची व्याप्ती\n११:१४, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +६७‎ शाश्वत शेती ‎ →‎शाश्वत शेती चे फायदे व तोटे\n११:१३, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +९४०‎ शाश्वत शेती ‎\n१०:४२, १३ ऑगस्ट २०२० फरक इति -४१‎ अदिती पंत ‎\n१०:४०, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +८३६‎ अदिती पंत ‎\n१०:२९, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +७‎ अदिती पंत ‎\n१०:१८, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +५१७‎ अदिती पंत ‎ →‎हे देखील पहा\n१०:१६, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +१,०७२‎ अदिती पंत ‎ →‎पेटंट्स आणि पुरस्कार\n१०:१४, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +१६८‎ अदिती पंत ‎ →‎अंटार्क्टिक मोहीम\n१०:१४, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +१,००५‎ अदिती पंत ‎ →‎अंटार्क्टिक मोहीम\n१०:१२, १३ ऑगस्ट २०२० फरक इति -६८०‎ अदिती पंत ‎\n१०:०९, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +१५१‎ अदिती पंत ‎\n१०:०८, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +३,३७६‎ अदिती पंत ‎ →‎करिअर\n०९:५९, १३ ऑगस्ट २०२० फरक इति +२०‎ अदिती पंत ‎\n२२:०९, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +२,१३७‎ अदिती पंत ‎ →‎जीवन परिचय आणि शिक्षण\n२२:०४, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +७३४‎ अदिती पंत ‎ →‎जीवन परिचय आणि शिक्षण\n२२:०१, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +६२‎ अदिती पंत ‎\n२२:००, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +१,७६६‎ अदिती पंत ‎ खूणपताका: सुचालन साचे काढले\n११:५०, १२ ऑगस्ट २०२० फरक इति -२१‎ बालमणी अम्म ‎ सद्य\n११:४९, १२ ऑगस्ट २०२० फरक इति -३६‎ बालमणी अम्म ‎\n११:४८, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +९७१‎ बालमणी अम्म ‎\n११:४२, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +४२‎ बालमणी अम्म ‎ →‎पुरस्कार\n११:३७, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +२‎ बालमणी अम्म ‎\n११:३१, १२ ऑगस्ट २०२० फरक इति -८०३‎ बालमणी अम्म ‎\n११:२९, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +८०४‎ बालमणी अम्म ‎ खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n११:२७, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +१,४४२‎ बालमणी अम्म ‎ खूणपताका: दृश्य संपादन\n११:२४, १२ ऑगस्ट २०२० फरक इति -३,८९१‎ बालमणी अम्म ‎ →‎लिहलेले काव्यसंग्रह\n११:२३, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +१,३२०‎ बालमणी अम्म ‎ →‎पुरस्कार\n११:१५, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +५०८‎ बालमणी अम्म ‎\n११:१२, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +३३०‎ बालमणी अम्म ‎\n११:०६, १२ ऑगस्ट २०२० फरक इति +१३०‎ बालमणी अम्म ‎\n१४:४२, ११ ऑगस्ट २०२० फरक इति -१,४०७‎ लेझर कटर ‎ →‎इतिहास सद्य\n१४:४२, ११ ऑगस्ट २०२० फरक इत�� -३,६६०‎ लेझर कटर ‎ →‎प्रक्रिया\n११:४३, १७ जुलै २०२० फरक इति +४५‎ लेझर कटर ‎\n११:३९, १७ जुलै २०२० फरक इति +१७४‎ लेझर कटर ‎\n११:३७, १७ जुलै २०२० फरक इति +४‎ लेझर कटर ‎\n१८:४३, १२ जुलै २०२० फरक इति +२६‎ पंडुरोग ‎ सद्य खूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n१८:४१, १२ जुलै २०२० फरक इति +१,६५२‎ पंडुरोग ‎ →‎उपचार खूणपताका: दृश्य संपादन\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36684", "date_download": "2020-12-02T19:37:03Z", "digest": "sha1:ZD66X4LOBOTCRGFEVENILSJ6RCNRACUI", "length": 11559, "nlines": 219, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिरवळ दाटे चोहिकडे... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिरवळ दाटे चोहिकडे...\nकेवळ अप्रतिम..... खरं तर\nखरं तर सुंदर, छान , मस्त ही सगळी विशेषणे संपली आहेत माझ्याकडली... ही तुमची कला त्यापलिकडील आहे......\nकेवळ अप्रतिम. .. शब्द फिके\nशब्द फिके पडतात आहे काही बोलायला\nमस्तच, अगदि सुंदर गं\nमस्तच, अगदि सुंदर गं पजो........\nपजो, अप्रतिम. लाजवाब. त्या\nपजो, अप्रतिम. लाजवाब. त्या हिरवळीवर फिरावस वाटतय.\nवा वा चिटर आधी मला द्यायचीस\nचिटर आधी मला द्यायचीस ना लिंक\nम्हणजे मी मयु ला टुकटुक केल असत\nव्वा पद्मजा मस्तच आलय.\nव्वा पद्मजा मस्तच आलय.\nछान्..प्रकृतीने हिरवागार मखमली शेला पांघरलाय जणु..\nहिरवळ रंगवण्यात तर तुझा हात बसलाच आहे पण त्या पायर्‍या आणी दगड पण अप्रतिम\nउजव्या कोपर्‍यात खाली जी डेप्थ मिळते आहे ती पण भन्नाट.\nतुझ्या आज वरच्या चित्रांपैकी मला हे सगळ्यात जास्त आवडल\nओहोहो... मॅम, कला बहरतेय बरं\nमॅम, कला बहरतेय बरं काळाबरोबरच\nग्रेट ग्रेट यार, जस्ट ल्व्ड इट\nधावत वर जाताना पैज लाव बरं\nतुला माहितीये ना, मला मेल करायचय ते\nवाह मस्तच शांत हिरवा रंग,\nवाह मस्तच शांत हिरवा रंग, उन्हाची पिवळी झाक ग्रेटच आलेय _____/\\_____\nपजो, अप्रतिम जमलं आहे हे.\nपजो, अप्रतिम जमलं आहे हे. कसली मखमली हिरवळ आहे. हात फिरवायचा मोह होतो आहे. गवत तर तुला छानच जमतं पण पायर्‍या, टेकडीचे चढ-उतार पण छान आले आहेत यात. तो वळणावरचा खड्डा काय भारी जमला आहे.\n( कुठे पाहिलं हे रविवारची ट्रीप का\nपजो कलाकार आहेस, निव्वळ\nपजो कलाकार आहेस, निव्वळ लाजवाब..\nम�� अगदी नि:शब्द झालेय. तुझ्या सर्व चित्रात सगळ्यात जास्त आवडलय मला हे\nखूपच उच्च नि अतिउत्तम \nखूपच उच्च नि अतिउत्तम बोले तो एकदम आवडेश\nधन्स ऑल... गिरी, शशांकजी,\nगिरी, शशांकजी, स्मितूतै, योग्ज, ओवी, मयु, शोभातै, प्रि, निलू, इंद्रधनुष्य, मानुषी, सुलेखा, आनंदयात्री, आर्यातै, विजयजी, झकासराव, सूकि, मुकु, केदार, संदिप, यो, कंसराज.. धन्स..\nबागेश्री... हो ना... पैज लावायलाच पाहिजे अशी एकदा\n>>> माऊ.. अजुन पाहिलं नाहिये हे ठिकाण... सध्यातरी इमॅजिन करुन पेंट केलय...\nअसं ठिकाण कोणाच्या पाहण्यात असेल तर सांगा रे..... जायला आवडेल\nदक्षिणा... पेशल धन्स गो निवडक १०त ठेवलस त्यासाठी...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://zpnanded.in/cms/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-12-02T19:11:21Z", "digest": "sha1:B6EVADWXCCZDLIHUCDW3YYSWMOHUZEAK", "length": 3018, "nlines": 53, "source_domain": "zpnanded.in", "title": "बांधकाम उत्तर विभाग – जिल्हा परिषद नांदेड", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nआदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील लाभार्थी सुची (OTSP)\nविशेष घटक योजना अंतर्गत लाभार्थी यादी (SCP)\nमाहितीचा अधिकार – (RTI)\nप्राथमिक वास्तव्य सेवा जेष्टता यादी\nश्री. ए. डी. चौधरी (प्र.)\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/19/kartiki-wari-should-be-performed-in-limited-number-of-warkari-speaker-of-the-assembly/", "date_download": "2020-12-02T18:08:04Z", "digest": "sha1:2YFC47FET2UAEM6RZTQ3TXBDG5ASFMUW", "length": 7532, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कार्तिकी वारी मर्यादित वारकरी संख्येत पार पाडावी: विधानसभा अध्यक्ष - Majha Paper", "raw_content": "\nकार्तिकी वारी मर्यादित वारकरी संख्येत पार पाडावी: विधानसभा अध्यक्ष\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / कार्तिकी एकादशी, नाना पटोले, महाराष्ट्र सरकार, वारकरी, विधानसभा अध्यक्ष / November 19, 2020 November 19, 2020\nमुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही वारी परंपरा पार पाडावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असून त्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे, असेही ते म्हणाले.\nविधानभवन येथे वारीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि कोरोना पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांसह वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, कार्याध्यक्ष माधव शिवणीकर, विश्वस्त श्रीकांत महाराज ठाकूर, ज्ञानेश्वर तुळशिदास महाराज, नामदेव महाराज चौधरी, समस्त वारकरी फड दिंडी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळगांवकर, आदींसह वारकरी परिषद संस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nयावेळी नाना पटोले म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूर येथील कार्तिकी वारी आणि ८ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. वारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत वारकऱ्यांच्या पालख्यांसाठी ३४ विश्रांतीस्थळांना कायमस्वरुपी जागा मिळावी. यासाठी ससर्वेक्षण करून जागा उपलब्ध करून देण्यात यावी. पालखीमार्गावरील रस्त्यांची डागडुजी, विविध रस्ते बांधणी योजनेंतर्गत पूर्ण करावी, दरवर्षी होणाऱ्या वारी व अन्य कार्यक्रमांसाठी न्यायालयाच्या आदेशांच्या अधिन राहून हे कार्यक्रम चंद्रभागेच्या वाळवंटात होतील यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही पटोले यांनी दिले.वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारकऱ्यांशी समन्वयसाधून त्यांना एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही अध्यक्ष पटोले यांनी दिले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्र��ण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2020-12-02T19:01:35Z", "digest": "sha1:6MGDKXIPMGHONRPT3F5JTRXNGU3Y5NXW", "length": 19404, "nlines": 132, "source_domain": "navprabha.com", "title": "टिंब | Navprabha", "raw_content": "\n‘लहानसुद्धा महान असती’ ही फक्त बालगाण्यातली शिकवण नाही किंवा सूचन नाही; इवलंस ‘टिंब’ हे संपूर्ण साहित्यविश्‍वात किती महान आहे, त्याचं किती महत्त्व आहे हे त्या कवितेच्या निमित्तानं पाहता आलं आणि पुनरावलोकनानं अनुभवता आलं\nकुणाची ते माहीत नाही; पण व्हॉट्‌सऍपवर ‘टिंब’ नावाची एक कविता प्रसृत झाली होती. मागेही ती एकदा येऊन गेलेली. तेव्हाही आवडली होतीच. यावेळी मात्र तिची दखल घ्यायचं ठरवलं. कुणालाही आवडेल अशी ती कविता-\nएकदा एक टिंब इकडे तिकडे हिंडलं\nशब्दांच्या बागेत उगीचच हुंदडलं\nनदीचा केला नंदी, माडीची केली मांडी\nबाबूचा झाला बांबू अन् कुडी झाली कुंडी\nशेडी झाली शेंडी, अगं झाले अंग\nभाडे बनले भांडे अन् रग बनला रंग\nहिंडून हिंडून असे पार दमून गेले\nवाक्याच्या शेवटी गेले अन् पूर्णविराम बनले.\nएका टिंबाची एवढी गफलत झाली\nकी मंदिराऐवजी मदिरा खुली झाली\nएखाद्या लहान मुलासारखं शब्दांच्या बागेत हिंडणारं, हुंदडणारं टिंब- ही कल्पनाच खूप गंमतशीर वाटली आणि मग शब्दांना खुलविणार्‍या, सार्थक वा निरर्थक बनविणार्‍या टिंबांचे शब्द शोधण्याचा खेळ खेळण्याचा नाद मनाला लागला. अर्थात पूर्वी बालवाडीसाठी असे काही शब्द शोधले होतेच; आणि त्याला नाव दिले होते टिकल्यांची गंमत. टिकल्या म्हणजे टिंब नव्हे, कारण काही टिकल्या वेगवेगळ्या आकाराच्या असू शकतात. पण शीर्षबिंदू या अर्थानं गोल आकाराची टिकली टिंब होऊ शकते. मग असे टिंबवाले खूप खूप शब्द आठवले आणि त्या शब्दातल्या अक्षरांची जागा टिंबाने बदलली की त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून शब्दाचा कायापालट होतो हे अनुभवलं. उदा. साधा सांधा होतो, गंजचा गज बनतो. मंदचा मद, मेंदूचा मेदू आणि सोंड- सोड हे क्रियापद बनते.\nशोभादर्शकातल्या (कॅलिडिओस्कोप) काचतुकड्यांच्या हलक्याशा धक्क्य��ने बदलणार्‍या आकृत्यांसारखं टिंबानं जरा शब्दातली जागा बदलली की त्या शब्दाचा बदलता अर्थ, त्यातला कधी खोल तर कधी उथळ, कधी गंभीर तर कधी खट्याळ आशय शोधण्याचा हा खेळ मग डोक्यात चालूच राहिला. टिंबाच्या करामती पाहून खूप गंमत वाटली आणि मेंदूला जरा चालनाही मिळाली. काही शब्दांचा अर्थ मात्र टिंब असले तरी तोच राहतो. जसे, पथ-पंथ. मराठीत विनंती हिंदीत ‘विनति’ होते. दोन्हीचा अर्थ एकच- प्रार्थना.\nटिंब कधी विसर्ग होतात- स्वतः, नमःशिवाय अशा शब्दांना शेवटी ‘ह’कार देतात. अनुस्वार बनून ती अक्षरांच्या काना-मात्रेवर स्वार होतात. पण असे करतानाही टिंब काही शिस्त पाळतात. अक्षर आणि काना यांच्यावर मध्येच टिंब येते (कांदा), शंकर, नंदी यांच्या दांडीवरच ते शीर्षबिंदू येते. वेलांटी र्‍हस्व असो की दीर्घ टिंबाचे स्थान लिहिणार्‍याच्या उजव्या बाजूलाच (किंवा, भिंतींना) असते. डोक्यावरून पदर घेणार्‍या स्त्रीच्या एकाच कानातले कर्णफूल दिसावे तसे ते टिंब दिसते. कधी कडेवर बसलेल्या बाळासारखे तर कधी खांद्यावर बसून मिटिमिटी डोळ्यांनी अक्षरांची जत्रा पाहणार्‍या लहानग्यासारखे ते वाटते. काही टिंब चक्क चंद्रावर जाऊन बसतात आणि चंद्रचांदणी होऊन ‘चंद्रबिंदू’ हे सुंदर नामाभिधान त्यांना मिळते. ॐ, चॉंद असे शब्द या चंद्रबिंदूमुळे खूप शोभायमान होतात. टिंब शब्दांना, अक्षरांना अलंकृत करतात असं वाटतं. टिंब काही प्रश्‍नचिन्हाखाली जाऊन बसतात, तर कधी स्वल्पविरामाच्या डोक्यावर बसून त्याला अर्धविराम बनवत थोडा दम खातात. कधी अर्धवट बोलल्यानंतरची टिंबं (लेखनातली) अर्थ सूचित करतात किंवा पूर्णही करतात. किंवा समस्यापूर्तीसाठी टिंब देऊन जागा सोडलेली असते आणि गाळलेल्या जागा दाखवण्यासाठी टिंबांची योजना केलेली असते. एखादा अर्वाच्च शब्द उच्चारायला नको वाटत असल्यास टिंबच कामी येतात.\nवाक्यातल्या क्रियापदाची वाचिक उच्चारणाची पूर्तता करण्यासाठी (झालं, गेलं, केलं) टिंबच सहाय्यक होतात. नाहीतर असं हिंडून हिंडून दमलं की टिंब वाक्याच्या शेवटी जाऊन आराम करतात, ती पूर्णविरामं होतात. गणितात टक्केवारी दाखवण्यासाठी तिरक्या रेषेच्या अलीकडे-पलीकडे ती जाऊन बसतात (१००%). घड्याळाची वेळ दाखवताना तास-मिनिटे-सेकंदांच्या मध्ये येतात (७ः१५ः१०).\nफुलातले परागकण म्हणजे नवनिर्मितीच्या- टिंबांच्या खुणा. या फुलावरून त्या फुलावर उडणार्‍या फुलपाखरांप्रमाणे ही टिंबं अशी साहित्याच्या, अक्षरांच्या बागेत स्वच्छंद संचार करतात तरी त्यांची सूत्रं असतात ती लेखकाच्या हाती आणि व्याकरणातील नियमांच्या हाती. काना-मात्रा-वेलांट्या या वाद्ययंत्राच्या तारा असतात. पण टिंब त्या तारा छेडतात. त्यामुळेच टिंबयुक्त शब्दांना एक नाद असतो. टिंब याला ‘थेंब’ हा पर्यायवाची शब्द आहे. थेंब म्हणजे पाऊसलिपीतली टिंबंच असावीत. टिंब म्हणजे ठिपका असाही अर्थ आहे. दूर जाऊन एखादी व्यक्ती वा वस्तू अगदी लहान ठिपक्यासारखी दिसू लागते. यातूनही त्याचं सूक्ष्मत्व आणि अंतर सूचित होतं. रांगोळीतले ठिपके, स्वस्तिकात दिलेले ठिपके हे रेषा सांधणारे, सौंदर्य देणारे बिंदूच. ‘अनुस्वार’ ही टिंबाची साहित्यिक परिभाषा वाटते. सानुुुनासिक किंवा अनुनासिक शब्दांसाठी टिंब उपयोगी पडते किंवा टिंबाचा उपयोग करण्याचा नियम आहे. ङ् (संकेत), त्र् (संयम), ण् (घंटा), न् (बंद), म् (कंबर) अशी टिंबांची योजना केली जाते. शब्दांचं अनेकवचनी रूपही (मुलांनो, मुलींनो) टिंबाद्वारे व्यक्त होते. टिंबं सरळ पळत गेली की रेषा तयार होते. दगडी पाटीवर पाढे लिहिण्यासाठी पांढर्‍या पेन्सिलीने पट्टीला लगटून अशा टिंबांच्या रेषा आखलेल्या आठवतात. ही टिंबं- अनुस्वार मात्र भरीव असतात. पूज्य किंवा शून्य ही हवा भरलेली पोकळ टिंबे असं फारतर म्हणता येईल.\n‘अविदित गतयामा रात्रिरेव व्यरंसीत्’ हे टिंबाच्या आशयघनतेचे, अर्थसौंदर्याचे अप्रतिम उदाहरण. यातले टिंब असल्याने व काढल्यामुळे ‘रात्री गेल्या, गप्पा तशाच राहिल्या’, ‘रात्री कशा निघून गेल्या कळलंच नाही’ असा आशय व्यक्त होतो. ‘लहानसुद्धा महान असती’ ही फक्त बालगाण्यातली शिकवण नाही किंवा सूचन नाही; इवलंस ‘टिंब’ हे संपूर्ण साहित्यविश्‍वात किती महान आहे, त्याचं किती महत्त्व आहे हे त्या कवितेच्या निमित्तानं पाहता आलं आणि पुनरावलोकनानं अनुभवता आलं, हे मात्र खरं\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्��वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nकर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा\nज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/article-ankita-panvelkar-mother-313603", "date_download": "2020-12-02T18:26:09Z", "digest": "sha1:4HJZBVNDTFLOOBBM4BJWTA4XLODVZ3FF", "length": 17093, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "मेमॉयर्स : माझी आई सुपरवुमन - article ankita panvelkar on mother | Marathi News - eSakal", "raw_content": "\nमेमॉयर्स : माझी आई सुपरवुमन\nआईविषयी किती अन्‌ काय बोलायचं मुळात आपल्या आयुष्याची सुरुवात तिच्यापासून होते. तिच्यासमोर आपलं आयुष्य कोऱ्या पुस्तकासारखं असतं. ते कोरं पुस्तक उत्तमरीत्या भरायचं असतं. माझ्या आईनं माझं अन् माझ्या बहिणीचं पुस्तक नक्कीच उत्तमरीत्या भरलं आहे.\nआईविषयी किती अन्‌ काय बोलायचं मुळात आपल्या आयुष्याची सुरुवात तिच्यापासून होते. तिच्यासमोर आपलं आयुष्य कोऱ्या पुस्तकासारखं असतं. ते कोरं पुस्तक उत्तमरीत्या भरायचं असतं. माझ्या आईनं माझं अन् माझ्या बहिणीचं पुस्तक नक्कीच उत्तमरीत्या भरलं आहे. कारण आम्ही दोघीही आई-बाबांमुळंच स्वतःच्या पायावर यशस्वीरीत्या उभ्या आहोत. बाबांची नोकरी बंदर खात्यात होती. आम्ही चौथीपर्यंत मुरूड-जंजिरा इथं राहत होतो. पण, आम्हाला चांगलं शिक्षण देण्यासाठी आईनं पुण्याला शिफ्ट होण्याचं ठरविलं.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nत्यामुळं स्वतःचं घर घेणं गरजेचं होतं. घर घेऊन आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. खरंतर बाबा एका ठिकाणी नोकरी करत असताना आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहणं, हा खूपच धाडसी निर्णय होता. तो आईनं घेतला. ती तिच्या मतावर ठाम राहिली. त्यामुळंच आम्ही दोघी बहिणी चांगलं शिक्षण घेऊ शकलो. खरंतर माझी आई माझ्यासाठी ‘सुपरवुमन’ आहे. तिच्यामध्ये सर्वच गुण आहे. माझं बाबांवरही प्रेम आहे, पण आईवर जरा जास्त. कारण, आम्ही पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर आमचं शिक्षण, घराचे हप्ते व इतर जबाबदाऱ्याही होत्या. त्यासाठी तिनं नोकरीही केली. ती शिस्तप्रिय होती.\nपण, कडक नव्हती. तिनं आमच्यावर कोणतीही बंधनं घातली नाहीत. त्यामुळं आम्ही कधीच चुकीचे निर्णय घेतले नाहीत. जे करायचं ते मनापासून करा, असं ती नेहमीच सांगायची. मला अभिनयामध्ये करिअर करायचं आहे, हे मी तिला सांगितल्यावर ती पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी ती स्वतः मला घेऊन गेली. तिच्यामुळंच मी अभिनयामध्ये चांगले करिअर करू शकले. सध्या तिच्यामुळेच मी ‘बाळूमामा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.\nआई माझा वीकपॉइंट तसंच, स्ट्राँगेस्ट सिस्टिमही आहे. ती नेहमीच म्हणते, ‘आई काय असते, ते आई झाल्याशिवाय कळत नाही.’ आज मी एका लहान मुलीची आई आहे. आता मला कळतंय, आईनं किती कष्ट घेतले आमच्यासाठी. तिचा स्वावलंबीपणा व नवरा-बायकोने एकमेकांना कसं धरून राहायचं, हे आईमुळेचं मी शिकले. ती कधीच कोणावर अवलंबून राहिली नाही. ती स्वतः गाडी शिकली. आता योगा करते. वेगवेगळे पदार्थ अतिशय उत्तमरीत्या बनविते.\nप्रत्येक वेळेचा ती आता सदुपयोग करत आहेत. मी अभिनयाला सुरुवात केली, त्या वेळी मी पुणे-मुंबईला ये-जा करायचे. पण, हातामध्ये जास्त काम येऊ लागली, त्या वेळी पुणे-मुंबई करणं अवघड जाऊ लागलं. त्या वेळी ती म्हणाली, ‘आता मुंबईला जाणं गरजेचं आहे.’ त्या वेळी माझी मुलगी दहा ते अकरा महिन्यांची होती. तेव्हापासून जवळपास चार वर्षे माझी मुलगी श्रावी तिच्याकडंच राहिली. आईनं तिचं खूप छान पाहिलं. मी पुण्यात येत असे, त्या वेळी श्रावी खूप आनंदी राहायची. त्यामुळं मलाही खूप भरून येत असे. खरंतर आईमुळंच मी मुंबईत आनंदी राहून कामावर लक्ष केंद्रित करू शकले. माझ्या नवऱ्यानंही मला खूप सपोर्ट केला. त्यामुळं मी अभिनयात चांगला पाय रोवू शकले.\nशब्दांकन - अरुण सुर्वे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू\nपुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत...\n...फक्त लग्न मोडले म्हणून\nपुणे : मुलगा परदेशात संगणक अभियंता, तर मुलगीही संगणक अभियंता. कुटुंबाच्या पुढाकाराने दोघांचेही लग्न जमले, त्यांचा साखरपुडाही झाला, पण काही कारणाने...\n यंदा किमान १० टक्क्यांनी कटऑफ वाढणार\nपुणे : कोरोनाच्या निमित्ताने औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व आणि रोजगाराची यातून फार्मसीच्या प्रवेशासाठी जबरदस्त स्पर्धा पहायला मिळणार...\nपरदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही मतदान करता येणार \nनवी दिल्ली- प्रवासी भारतीय मतदारांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डाक मतदान प्रणालीची (इटीपीबीएस) सुविधा देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने तयार केला आहे....\nपोलिस पत्नीच्या पगारावर कर्ज उचलून थाटला दुसरा संसार\nऔरंगाबाद : पती-पत्नी पोलिस खात्यात नोकरीला. सर्वकाही अलबेल असतानाच संसाराला दृष्ट लागली. पोलिस पत्नीचा सतत छळ आणि तिला मारहाण करून त्रास देणाऱ्या...\nकोविड काळातही विद्यार्थ्यांना मिळाले लाखांचे पॅकेज\nजळगाव : कोविड-१९च्या आपत्ती काळातही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची गुजरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-political-blog-relation-shivsena-and-bjp-ashok-surwase-3861", "date_download": "2020-12-02T18:16:47Z", "digest": "sha1:FWLF5H5SYM2G2GVQFF7DOUGTY5ERWEHG", "length": 14142, "nlines": 130, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भाजप म्‍हणतेय, तू हां कर, या ना कर.... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजप म्‍हणतेय, तू हां कर, या ना कर....\nभाजप म्‍हणतेय, तू हां कर, या ना कर....\nभाजप म्‍हणतेय, तू हां कर, या ना कर....\nभाजप म्‍हणतेय, तू हां कर, या ना कर....\nभाजप म्‍हणतेय, तू हां कर, या ना कर....\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nशिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍या काही दिवसांपासून वारंवार सांगितलं गेलंय आणि आजही सांगितलं जातंय. तरीही आपण शिवसेनेच्‍या प्रेमात आहोत, असं भाजपही वारंवार सांगत सुटलीय. कुठलंही एकतर्फी प्रेम निरर्थक असतं, हे जगजाहीर असतानाही युतीच्‍या शक्‍यतेचे पतंग अधूनमधून उडवले जात आहेत.\nशिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍या काही दिवसांपासून वारंवार सांगितलं गेलंय आणि आजही सांगितलं जातंय. तरीही आपण शिवसेनेच्‍या प्रेमात आहोत, असं भाजपही वारंवार सांगत सुटलीय. कुठलंही एकतर्फी प्रेम निरर्थक असतं, हे जगजाहीर असतानाही युतीच्‍या शक्‍यतेचे पतंग अधूनमधून उडवले जात आहेत. राजकीय संकेतांमुळे एकत्र आल्‍यानंतर तर पतंग उडवण्‍याची स्‍पर्धा जोमात सुरु होत असते. आताही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या वाशिम जिल्‍ह्यातल्‍या एका कार्यक्रमात एकत्र आल्‍या���ं युतीचे पतंग उडवण्‍याच्‍या प्रकाराला हवा दिली गेली. हवा देण्‍याचं काम जाणीवपूर्वक केलं जातंय, हे वेगळं सांगायला नकोच. त्‍यामुळंच की काय उद्धव ठाकरेंनी लगेच शिवसेनेच्‍या मंत्र्यांची बैठक बोलावली आणि सरकारविरोधात आक्रमक होण्‍याचे आदेश देत युतीचा पतंगच कापला.\nमुळात शिवसेनेनं वारंवार आणि जाहीरपणे स्‍वबळाचा नारा दिल्‍यानंतर अशा चर्चा निरर्थक ठरतात, हेच आपण मान्‍य करायला तयार नाही. त्‍यामुळंच राजकीय किंवा सामाजिक अपरिहार्यता म्‍हणून एकाच व्‍यासपीठावर येणा-या प्रत्‍येकाला आपण जीवलग मित्रांच्‍या कॅटेगरीत नेऊन ठेवतो. हे सारं नकळत घडलं, तर समजून पण घेता येईल. मागच्‍या काही वर्षातले भाजप-शिवसेनेतले ताणले गेलेले संबंध उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही आपण सारं हे करतो, याचं आश्‍चर्य वाटतं. हजारोंच्‍या सभेत स्‍वबळाचा नारा आणि पुढचा मुख्‍यमंत्री शिवसेनेचाच असं सांगणा-या उद्धव ठाकरेंना गृहीत धरण्‍याचा हा सारा खटाटोप आहे. तो नकळत होतोय की जाणीवपूर्वक केला किंवा करवला जातोय, हे तपासण्‍याची तसदी आपण घेत नाही. दुपारच्‍या एकत्र येण्‍याने युतीचे वाजणारे नगारे संध्‍याकाळच्‍या शिवसेना मंत्र्यांच्‍या बैठकीतल्‍या भूमिकेनं फुटले, तरीही या फुटलेल्‍या नगा-याची चर्चा न करता अजूनही युतीचेच नगारे बडवले जात आहेत. हे नगारे बडवताना कथित राजकीय विश्‍लेषक जे तर्क बांधत आहेत, तेही तर्कापलिकडचे आहेत.\nराजकीय विश्‍लेषकांचे तर्क तर्कापलिकडचे आहेत, असं म्‍हणण्‍याचं कारण ठोस आहे. ते म्‍हणजे आपण एखाद्यानं संदिग्‍ध किंवा दोन्‍ही डगरीवर हात ठेवण्‍याची भूमिका घेतली, तर तर्क मांडण्‍याची संधी असते आणि ते तर्क थोडेसे तरी तर्कसंगत ठरले असते. पण इथं तर सारा एकतर्फी प्रेमाचाच प्रकार आहे. असं असतानाही ओढूनताणून एकमेकांना परस्‍परांच्‍या गळ्यात गळे घालायला लावण्‍याचा प्रकार समजण्‍यापलिकडचा आहे. हे केवळ राजकीय विश्‍लेषकांकडनंच होतंय, असंही नाही. भाजपकडूनही तसंच होतंय. शिवसेनेनं पहिल्‍यांदा स्‍वबळाचा नारा दिल्‍यानंतर भाजपनं तशी भूमिका घेणं समजू शकू. पण त्‍यानंतर शिवसेनेनं पुन्‍हा पुन्‍हा स्‍वबळाचा नारा दिला. तेव्‍हा तरी भाजपनं अशा प्रकारचे जाहीर प्रयत्‍न करण्‍याची गरज नाही, असं मला वाटतं.\nशिवसेनेनं स्‍वबळाची भूमिका जाहीर केल्‍यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी पहिल्‍यांदा प्रयत्‍न केले. त्‍यावर शिवसेनेनंही आपल्‍या भूमिकेचा पुनरुच्‍चार केला. तरीही गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील एवढंच नाही तर दस्‍तुरखुद्द मुख्‍यमंत्रीही शिवसेनेची आळवणी करताना पाहायला मिळाले. ही आळवणी सुरु असताना कोणी काही बोललं नाही. पण कार्यक्रमाच्‍या निमित्‍तानं एकत्र आले आणि चर्चा सुरु झाली. शिवसेना दररोज भाजपच्‍या, म्‍हणजेच सरकारच्‍या विरोधात कधी कडव्‍या, तर कधी शेलक्‍या शब्‍दात घेरत असतानाही आपण सगळे अशा चर्चा करतो, याचंच नवल वाटतं. जाता जाता एवढंच सांगेन की, भाजप-शिवसेना लोकसभेसाठीच गळ्यात गळे घालून फिरतील. पण विधानसभा निवडणुकीत मात्र ते एकमेकांचे गळे (कॉलर) पकडतील, हे नक्‍की.\nभाजप देवेंद्र फडणवीस devendra fadnavis उद्धव ठाकरे uddhav thakare सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar गिरीश महाजन girish mahajan चंद्रकांत पाटील chandrakant patil\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2020-news/ipl-2020-mumbai-hurdle-ahead-of-hyderabad-abn-97-2318197/", "date_download": "2020-12-02T19:43:44Z", "digest": "sha1:AAZB65HJLVPZWVBXOBCFT74MZB4P2RDP", "length": 15378, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 Mumbai hurdle ahead of Hyderabad abn 97 | IPL 2020 : हैदराबादपुढे मुंबईचा अडथळा | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nIPL 2020 : हैदराबादपुढे मुंबईचा अडथळा\nIPL 2020 : हैदराबादपुढे मुंबईचा अडथळा\nरोहितच्या तंदुरुस्तीबाबतचा संभ्रम अद्याप कायम\nहैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला १२.५ कोटी रुपयांत रिटेन करण्यात आलं होतं. वॉर्रननं १६ सामन्यात ५४८ धावा ठोकल्या आहेत. वॉर्नरच्या एका धावेसाठी संघाला दोन लाख २८ हजार रुपये मोजावे लागले. (संग्रहित छायाचित्र)\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट\nसलग दोन विजयांनिशी आत्मविश्वास उंचावणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला बाद फे रीचे स्वप्न साकारण्यासाठी मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साखळीमधील अखेरच्या लढतीत मुंबई इंडियन्सला हरवण्याशिवाय पर्याय नाही.\nहैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असला तरी निव्वळ धावगती उत्तम ��ाखल्याने मुंबईविरुद्धचा विजय त्यांना अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवून देऊ शकेल.\nजॉनी बेअरस्टोला अंतिम ११ जणांमध्ये स्थान न देण्याचा निर्णय घेतल्यापासून हैदराबादला योग्य सांघिक समतोल साधता आला आहे. वृद्धिमान साहा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला सलामीसाठी अप्रतिम साथ देत आहे, तर जेसन होल्डर अष्टपैलुत्व सिद्ध करीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या मागील सामन्यात होल्डरने संदीप शर्माच्या साथीने हाणामारीच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी केली होती. नटराजन आणि फिरकीपटू रशीद खान यांच्यामुळे हैदराबादचा गोलंदाजीचा मारा वैविध्यपूर्ण असा आहे.\nदुसरीकडे, पाचव्या ‘आयपीएल’ विजेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईला दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माची उणीव तीव्रतेने भासणार आहे. मात्र तरीही मुंबईने मागील दोन सामन्यांत बेंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्सला नमवून बाद फे रीतील स्थान सर्वप्रथम निश्चित केले आहे.\nट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमरा ही वेगवान जोडगोळी नवा चेंडू हाताळण्यात पटाईत आहे. किरॉन पोलार्ड कु शलतेने नेतृत्व करीत आहे. रोहितच्या दुखापतीबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जरी सावधतेचा इशारा दिला असला, तरी पोलार्डने मात्र त्याच्या पुनरागमनाची आशा मागील सामन्यानंतर वर्तवली होती. त्यामुळे रोहितच्या तंदुरुस्तीबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.\nशारजात आता धावांचा दुष्काळ\nशारजाच्या खेळपट्टीचे स्वरूप आता पूर्णत: पालटल्याचे स्पष्ट होते आहे. ज्या मैदानावर दोनशेहून अधिक धावांचा वर्षांव व्हायचा, तिथे आता कमी धावसंख्येचे सामने होत आहेत. शनिवारी बेंगळूरुसारख्या संघाला प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२० धावाच करता आल्या. मग हैदराबादने हे लक्ष्य १४.१ षटकांत पार केले. त्याआधी, २३ ऑक्टोबरला मुंबईने चेन्नईला ९ बाद ११४ धावसंख्येपर्यंत मर्यादित राखले होते. मग हे आव्हान मुंबईने १२.२ षटकांत आरामात पेलले. त्यामुळे नाणेफे कीचा कौल जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nना रोहित ना विराट…. असा आहे इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा IPL संघ\nVideo: पाचव्या IPL विजेतेपदानंतर रोहित काय म्हणाला\nरोहित, विराटला स्थान नाही; इरफानच्या संघाचा पोलार्ड कर्णधार\n“सूर्यकुमार, तुझी लाज वाटते…”; ‘त्या’ प्रकारानंतर क्रिकेटपटूवर जोरदार टीका\nमॅक्सवेल १० कोटींचा ‘चिअरलीडर’ तर डेल स्टेन ‘देशी कट्टा’\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ऋतुराजला सलामीला पाठवण्याचा सल्ला फलदायी\n2 Video: एक ही मारा, पर सॉल्लिड मारा….. मुंबईकर रहाणेची धडाकेबाज फलंदाजी\n3 IPL 2020: मुंबईकराने राखला ‘दिल्ली’चा गड; पराभूत बंगळुरूलाही Playoffsचं तिकीट\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/no-objection-certificate-to-kalu-dam-project-105203/", "date_download": "2020-12-02T18:32:29Z", "digest": "sha1:YUZZSIQ7LLLCZLD2KJSXZW5KY4D3JZPH", "length": 14858, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "काळू धरण प्रकल्पास ‘ना हरकत’ | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्���ेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकाळू धरण प्रकल्पास ‘ना हरकत’\nकाळू धरण प्रकल्पास ‘ना हरकत’\n* एक वर्षांनंतर वन खात्याचे घुमजाव * प्रकल्पग्रस्तांनी नोंदविला आक्षेप पश्चिम घाट परिसरातील पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील आणि जैवविविधतेने संपन्न अशा मुरबाड तालुक्यातील तब्बल एक हजार हेक्टरची\n* एक वर्षांनंतर वन खात्याचे घुमजाव\n* प्रकल्पग्रस्तांनी नोंदविला आक्षेप\nपश्चिम घाट परिसरातील पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील आणि जैवविविधतेने संपन्न अशा मुरबाड तालुक्यातील तब्बल एक हजार हेक्टरची वनसंपदा बुडीत क्षेत्रात येत असल्याने गेल्या वर्षी काळू धरणास परवानगी नाकारणाऱ्या केंद्रीय वन सल्लागार समितीने आता आपली भूमिका बदलत काही अटींवर धरणास मान्यता दिली असून त्याबद्दल धरणविरोधी संघर्ष समितीने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तीव्र आक्षेप नोंदविला आहे.\nमुंबई महानगर प्रदेशातील भविष्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी चितळे समितीने सुचविल्यानुसार ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात काळू, तर शहापूर तालुक्यात शाई धरण प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र परिसरातील स्थानिकांचा त्याला विरोध आहे. काळू धरण प्रकल्पाविरोधात श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.\nशाई धरणासाठी वन खात्याकडे परवानगी मागताना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई महानगर प्रदेशासाठी २०३१ पर्यंत नव्या धरणाची आवश्यकता लागणार नाही, असे नमूद केले आहे. तरीही काही महिन्यांतच शाईपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर काळू धरणाची आवश्यकता का, असा प्रकल्पविरोधकांचा सवाल आहे. तसेच ज्या कारणांसाठी गेल्या वर्षी वन सल्लागार समितीने धरण प्रकल्पास मान्यता देणे नाकारले, ते सारे आक्षेपार्ह मुद्दे तसेच असताना एक वर्षांनंतर मान्यता देण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री जयंथी नटराजन यांनी लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे. या धरण प्रकल्पामुळे ११ गावांमधील १८ हजार रहिवासी विस्थापित होणार आहेत.\nवन सल्लागार समितीची दिशाभूल\nशासनाने काळू धरणासाठी परवानगी मागताना वन सल्लागार समितीची दि���ाभूल केली, असा प्रकल्पविरोधकांचा आरोप आहे. बुडीत क्षेत्रातील अकरा गावांपैकी दहा गावांच्या ग्रामसभांनी धरणविरोधी ठराव केले असताना अकरापैकी आठ गावांची धरणास मान्यता असल्याचे भासविण्यात आले आहे.\nमुंबई तसेच ठाणे जिल्ह्य़ातील सात महापालिकांना ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून पुरेसा पाणीपुरवठा केला जातो. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असतानाही मुंबई तसेच ठाण्याच्या शहरी भागात त्याच्या झळा बसलेल्या नाहीत. मात्र गावाजवळ धरणे असूनही ग्रामस्थांना मात्र पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. या विषमतेमुळे ग्रामस्थांच्या मनात धरणांविषयी प्रचंड असंतोष आहे. सध्या ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, शहापूर आणि मुरबाड या पाच तालुक्यांमधील ११२ गावपाडय़ांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. त्यातील सर्वाधिक ५३ गावपाडे शहापूर तालुक्यातील आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सार्वजनिकीकरणामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या\n2 रत्नागिरीच्या ‘पेट शो’मध्ये एक लाख रुपयांचा गोल्डन रिट्रिव्हर\n3 साक्रीजवळील अपघातात चार ठार\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \n���िल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/there-will-be-three-eclipses-month-nashiik-marathi-news-300817", "date_download": "2020-12-02T19:28:05Z", "digest": "sha1:SNKVBIFGPCNCSI3TVEJRBIIZRBXWHE2M", "length": 22122, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "आश्चर्यच! एका महिन्यात दिसणार चक्क तीन ग्रहण?? ज्योतिषशास्त्रातील जाणकार म्हणतात... - There will be three eclipses in a month nashiik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n एका महिन्यात दिसणार चक्क तीन ग्रहण\nकोरोनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे खगोलप्रेमींना घरबसल्या आकाशनिरीक्षणांची मोठी संधी या महिनाभराच्या कालावधीत मिळणार आहे. या एकाच महिन्यात तीन ग्रहणे अनुभवण्याची व अभ्यासण्याची ही संधी आहे. दरम्यान, दुसरीकडे अशा दुर्मिळ परिस्थितीमुळे नैसर्गिक आपत्तीची भीती घालणारे विविध संदेशही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यापासून मात्र सावध राहण्याची गरज आहे.\nनाशिक : कोरोनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे खगोलप्रेमींना घरबसल्या आकाशनिरीक्षणांची मोठी संधी या महिनाभराच्या कालावधीत मिळणार आहे. या एकाच महिन्यात तीन ग्रहणे अनुभवण्याची व अभ्यासण्याची ही संधी आहे. दरम्यान, दुसरीकडे अशा दुर्मिळ परिस्थितीमुळे नैसर्गिक आपत्तीची भीती घालणारे विविध संदेशही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यापासून मात्र सावध राहण्याची गरज आहे.\nसूर्यग्रहण फक्त भारतात दिसणार\nयेत्या 5 जूनला चंद्रग्रहण, त्यानंतर 21 जूनला सूर्यग्रहण, तर 5 जुलैला पुन्हा चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे, एकाच महिन्यात तीन ग्रहणे अनुभवण्याच्या या संधीत येत्या 21 जूनला येणारे सूर्यग्रहण हे केवळ भारतातच दिसणार आहे, तर 5 जून व 5 जुलैची चंद्रग्रहणे ही \"छायाकल्प' स्वरूपाची असणार आहेत. दरम्यान, 21 जूनचे सूर्यग्रहण फक्त भारतात दिसणार असल्याने या ग्रहणाचे वेदादी नियम गर्भवती व सर्व लोकांनी पाळावेत, असे ज्योतिषशास्त्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. चंद्रग्रहणे उघड्या डोळ्यांनी पाहता येणे शक्‍य असले, ���री सूर्यग्रहण पाहताना मात्र डोळ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.\n5 जूनचे चंद्रग्रहण रात्री सव्वाअकरा ते सहा जूनच्या पहाटे दोन वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण संपूर्ण भारतासह युरोप, आफ्रिका, आशिया आणि आस्ट्रेलिया खंडांमध्ये दिसणार आहे. या कालावधीतील एकूणच ग्रहस्थितीचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, त्यामुळे प्रामुख्याने शेअर बाजाराशी संबंधितांनी अधिक सावध राहावे, तसेच एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा संशयास्पद मृत्यूसुद्धा होऊ शकतो, अशा प्रकारची ही ग्रहस्थिती असेल, असे ज्योतिषशास्त्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यानंतर 21 जूनला येणारे सूर्यग्रहण सकाळी सव्वानऊ ते दुपारी तीन वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण फक्त भारतात पूर्णत: पाहता येणार असून, त्याबरोबर फक्त दक्षिण-पूर्व युरोप व आशिया खंडाच्या काही भागातच दिसणार आहे, तर 5 जुलैचे चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून 37 मिनिटांपासून अकरा वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल व ते अमेरिका, दक्षिण-पूर्व युरोप व आफ्रिका खंडात बघता येईल.\nचंद्रग्रहणाचे तीन प्रकार असतात. पहिला पूर्ण चंद्रग्रहण, दुसरा आंशिक चंद्रग्रहण आणि तिसरा छायाकल्प चंद्रग्रहण. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते, तेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडू लागते. याला पूर्ण चंद्रग्रहण असे म्हटले जाते. जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची काळी सावली पृथ्वीवरदेखील पडत नाही, तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. हे ग्रहण पूर्ण आणि आंशिक चंद्रग्रहणापेक्षा कमजोर असते. त्यामुळे स्पष्टपणे बघणे अवघड जाते.\nखग्रास चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून जातो\nखंडग्रास चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या अर्धवट छायेतून जातो\nछायाकल्प चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो\nग्रहण ही सूर्य, पृथ्वी व चंद्र यांच्यात चालणारी आकाशातील विलोभनीय घटना आहे. वर्षातील काही अमावस्यांना आणि काही पौर्णिमांना या तीन वस्तू काहीशा एका सरळ रेषेत येतात. अशा वेळी सूर्यग्रहण वा चंद्रग्रहण लागते. या वर्षी एकूण सहा ग्रहणे असून, त्यात चार चंद्रग्रहणे, तर दोन सूर्यग्रहणे आहेत. या ग्रहणांचा कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. कृपया यांचा संबंध कोरोनाशी जोडू नये. सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्यातील हा ऊन-सावल्यांचा अनोखा खेळ समजावा आणि त्याचा आनंद लुटावा. -डॉ. निवास पाटील, ज्येष्ठ खगोल अभ्यासक\nहेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच\nवटपौर्णिमेला (ता. 5) छायाकल्प चंद्रग्रहण, 21 जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण, तर येत्या 5 जुलैला म्हणजेच गुरुपौर्णिमेला पुन्हा छायाकल्प चंद्रग्रहण आहे. मात्र, यामुळे आपल्या राज्यावर, देशावर किंवा जगावर कोणत्याही प्रकारचे संकट येण्याचा काहीच संबंध नाही. ही एक नेहमीची खगोलीय घटना आहे. खगोल अभ्यासक, विद्यार्थी व खगोलप्रेमींनी योग्य ती काळजी घेऊन या तिन्ही वेळा खगोलीय घटनेचा आनंद जरूर घ्यावा. -रमाकांत देशपांडे, खगोल अभ्यासक\nहेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड\nजेव्हा कधी एक महिन्यात तीन ग्रहणे येतात, तो एक चिंतेचा विषय होतो. कारण, त्याचे जागतिक स्थितीवर परिणाम होतात. भारताची अर्थव्यवस्था प्रभावित होईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा गूढ मृत्यूही संभवतो. मोठ्या जागतिक घडामोडी घडतील. युद्धजन्य स्थिती निर्माण होईल. नैसर्गिक आपत्तीही येऊ शकते. त्यामुळे जागतिक पातळीवर मोठे परिवर्तन, बदल होईल. -पं. नरेंद्र धारणे, ज्योतिष अभ्यासक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरो���ामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/monsoon-will-arrive-vidarbha-june-15-305504", "date_download": "2020-12-02T18:04:07Z", "digest": "sha1:C6FJX7JPOZVSZXXKJJTFXA3JGGQGBOBO", "length": 14384, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने, या तारखेला होणार विदर्भात दाखल - The monsoon will arrive in Vidarbha by June 15 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने, या तारखेला होणार विदर्भात दाखल\nमॉन्सून सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये सक्रिय असून, त्या भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या 48 तासांत कोकणात दाखल होण्याची दाट शक्‍यता आहे.\nनागपूर : मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे विदर्भात येत्या 15 जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने शुक्रवारपासून विदर्भात जोरदार वादळी पावसाचीही दाट शक्‍यता आहे.\nहवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये सक्रिय असून, त्या भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या 48 तासांत कोकणात दाखल होण्याची दाट श��्‍यता आहे. मॉन्सूनची वाटचाल पुढेही कायम राहिल्यास दोन-तीन दिवसांत विदर्भात धडक देण्याची शक्‍यता आहे.\nविदर्भात आता आणखी एक कोळसा खाण, वाढणार कोळसा उत्पादन\nत्यामुळे 15 जूनच्या आसपास मॉन्सूनचे विदर्भात आगमन अपेक्षित आहे. तथापि मॉन्सूनच्या मार्गात अडथळा आल्यास आगमनाला थोडा विलंबही होऊ शकतो. त्यामुळे मॉन्सूनसंदर्भात दोन दिवसानंतरच निश्‍चितपणे सांगता येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे विदर्भात \"वीकेंड'पर्यंत जोरदार मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी व शनिवारी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्‍यता आहे. मॉन्सूनच्या वाटचालीसाठीही ही अनुकूल स्थिती असल्याचे सांगण्यात आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nनागपूर महापालिकेचे अधिकारी सायकलने पोहोचले कार्यालयात; महिन्यातून एक दिवस येणार सायकलने\nनागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सायकलने मनपा मुख्यालयात पोहोचले. त्याचे...\nएड्‌स नियंत्रण ठरतेय निष्फळ; तब्बल दीड हजार समुपदेशकांचे वेतन अडले\nनागपूर ः नॅकोच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेअंतर्गत राज्यातील जिल्हा स्तरावर एड्‌ससारख्या दुर्धर रोगावर नियंत्रणाचे उपक्रम...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\n महसूल मध्य प्रदेशला, भुर्दंड मात्र महाराष्ट्राला; वाळू वाहतुकीने राज्यमार्गावर खड्‌डे\nसिहोरा (जि. भंडारा) : मध्य प्रदेशातील वाळूची वाहतूक सीमावर्ती भागातील रस्त्यांनी केली जाते. यातून मध्य प्रदेश शासनाला महसूल प्राप्त होत असला...\n; वाहनांची 'स्पीड' ठरतेय जीवघेणी\nगुमगाव (जि. नागपूर): अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोडवरील गुमगाव-हिंगणा मार्गांला जोडणारा चौक सध्या चौफेर जीवघेणा ठरत आहे. या चौकामध्ये होणाऱ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/analysis/", "date_download": "2020-12-02T19:16:20Z", "digest": "sha1:UM6YGSDZFTSGBSDYAAZGDGIVBFZJCHQB", "length": 8300, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "analysis Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nकठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपी नार्कोसाठी तयार\nकठुआ : वृत्तसंस्था जम्मू काश्मीर येथील कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपी नार्को टेस्टसाठी तयार असल्याची माहिती आरोपीचे वकील अंकुर शर्मा यांनी दिली आहे. आज या प्रकरणाची पहिली सुनावणी कठुआच्या न्यायालयात झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व…\nकंगनाने डिलिट केलेले ‘ते’ ट्विट व्हायरल, शेतकरी…\n‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं बेडरूम सिक्रेट…\nCoolie No. 1 : जेव्हा सेटवर वरुणमुळं डेविड धवननं सारा अली…\nव्हाइट बिकिनी घालून बीचवर आली तारा सुतारिया \nMirzapur-2 मधील ‘रॉबिन’नं गर्लफ्रेंडसोबत अचानक…\nWorld Aids Day 2020 : 40 वर्षानंतरही का तयार होऊ शकली नाही…\nघरीच करा व्यायाम, जाणून घ्या ‘हे’ फायदे\nमोहम्मद अली जिन्ना यांच्या नावावर दारूचं नाव, लिहीलं –…\nजर तुम्हाला दीर्घकाळापासून येत नाही झोप तर व्हा सावध, येवू…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nघरीच करा व्यायाम, जाणून घ्या ‘हे’ फायदे\nबाळा, तुझ्या जन्माअगोदरपासून मी शतक झळकावतोय, मैदानातच आफ्रिदी अन्…\nमंत्री अनिल परब यांचा मोदी सरकारवर ‘घणाघात’ \nCoronavirus : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 926 नवे…\nशिवाजी विद्यापीठातील ‘या’ प्राध्यापकांना उत्सुकता; मुदतवाढ की थेट पाच वर्षांची नियुक्ती \nमोहम्मद अली जिन्ना यांच्या नावावर दारूचं नाव, लिहीलं – ‘इन द मेमोरी ऑफ द मॅन ऑफ प्लेजर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/annabhau-sathe-corporation/", "date_download": "2020-12-02T18:49:44Z", "digest": "sha1:6G2MGJ3OZZDKS4THNGYXZEEKPJNH3XWG", "length": 8782, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Annabhau Sathe Corporation Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nसत्ताबदलाचा ‘फटका’ महामंडळांना बसणार भाजपच्या अध्यक्षांची पदे जाणार\nपुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताबदलानंतर महापालिकांमध्ये बदल झाले आहेत. त्याचप्रमाणे सत्ताबदलाचा परिणाम महामंडळांमध्ये देखील होणार आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला दोन राज्यमंत्री दर्जाची पदे आणि एक…\n‘भजन गायक’ अनुप जलोटांना 46 वर्षांनंतर मिळाली BA…\nआईची आठवण काढत भावुक झाला अर्जुन कपूर \nचेन्नई : सुपरस्टार ‘विक्रम’चं घर बॉम्बने…\nजेव्हा फ्रेंड्ससोबत पार्टीला जायची पत्नी गौरी खान, घरी राहून…\nनिया शर्माचा गोव्यात दिसला ब्लू बिकिनीत Bold अवतार \n Lockdown मध्ये मदतीसाठी आलेल्या महिलेवर…\nआतडयांमधील सूज वाढवू शकते कॅन्सरचा धोका, जाणून घ्या कारणं…\nउच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला ‘या’ कारणावरून फटकारले;…\nडिसेंबरमध्ये जन्मलेले लोक इतके भाग्यवान का असतात \nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nरताळे ‘या’ व्यक्तींसाठी हानिकारक, जाणून घ्या\nथंडीच्या दिवसात ‘या’ पध्दतीनं घ्या बाळांची काळजी, जाणून…\n2021 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतातून UAE त शिफ्ट होणार, PAK क्रिकेट…\nCoronavirus : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 926 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर…\nदुधी भोपळ्याच्या रसाचे आश्चर्यचकित फायदे, वजन कमी करण्यापासून ते बद्धकोष्ठतेवरील रामबाण उपाय, जाणून घ्या\nमोहम्मद अली जिन्ना यांच्या नावावर दारूचं नाव, लिहीलं – ‘इन द मेमोरी ऑफ द मॅन ऑफ प्लेजर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_272.html", "date_download": "2020-12-02T18:31:41Z", "digest": "sha1:46HVETGAPNJS6ZNB6VMEKYS7Y4YEK3SS", "length": 15512, "nlines": 192, "source_domain": "www.marathatej.com", "title": "तपासणी, शोध आणि उपचाराचे तंत्र वापरून कोरोनाला अटकाव करा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण", "raw_content": "\nHomeऔरंगाबादतपासणी, शोध आणि उपचाराचे तंत्र वापरून कोरोनाला अटकाव करा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nतपासणी, शोध आणि उपचाराचे तंत्र वापरून कोरोनाला अटकाव करा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nऔरंगाबाद, दिनांक 21 : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची टीम चांगली आहे. कोविड प्रादुर्भावास 152 दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये सर्वांनी चांगले काम केले, परंतु तरीही कोर���नाचा प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणेने सर्वांच्या सहकार्याने तपासणी, शोध आणि उपचार या तंत्राचा वापर करून कोरोनास अटकाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. तसेच प्रत्येक नागरिकाला मास्कच्या वापराबाबत जागृत करून वापरण्यास बंधनकारक करावे. आठवडी बाजारांच्या गावांमध्ये अधिकाधिक चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांना केल्या.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी जिल्हाधिकारी श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आदींची उपस्थिाती होती.\nजिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी 'कोरोना योद्धा' व त्याच्या परिवारास तत्काळ आवश्यक ती मदत होऊन त्यांचे आत्मबल वाढावे, कोविड-19 या संसर्गाच्या अनुषंगाने कामकाज करताना त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासन आहे, अशी त्यांच्यात भावना निर्माण व्हावी या उद्देशाने 'कोरोना योद्धा', त्यांच्या परिवारास तत्काळ मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 'प्रतिसाद कक्षाची' स्थापना करण्यात आली आहे, असे सांगितले. तसेच कोरोना आजार बरा होण्याचा दर हा 75 टक्के आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता, स्वतःची काळजी घ्या. व्यायाम करा. काढा घ्या. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करा. आठवडी बाजाराच्या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्यावर भर द्या, त्याचे नियोजन करा. अन्य विभागाच्याही मनुष्यबळाचा वापर करा. मास्क वापरण्याबाबत जनजागृती निर्माण करा, भरारी पथके नेमा. रुग्ण शोधण्यावरही भर द्या. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी, लोकप्रतिनिधींची मदत घ्या. कोविड केअर केंद्रांवर लक्ष द्या. त्याबरोबरच गणपती, मोहरम सणामध्ये साधेपणाने व नियमानुसार उत्सव साजरा करण्याचे आवाहन करा. सण आनंदात, उत्साहात साजरा करा, परंतु नियमांचे पालन होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्या. याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यावत ठेऊन सर्व साधनसामुग्रींची तपासणी करा. त्याचबरोबर नदीकाठच्या गा���ांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत यंत्रणा अद्ययावत करा. गावातील अत्यावश्यक सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रणा, साधसामुग्री, धान्याचा साठा, संवादासाठी यंत्रणा आदींची तपासणी करा. गणेशोत्सव, मोहरम काळात कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना तत्काळ करा. नवनवीन उपक्रमांवर भर देऊन मोबाईल विसर्जन टँक, विसर्जनाच्या दिवशी मूर्ती गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आदी स्वरुपाच्या नवनवीन उपाययोजना करा. तसेच कोविडकाळात स्वत्:सह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचीही काळजी घ्या, अशा सूचना श्री.चव्हाण यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना केल्या.\nसुरूवातीला अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांनी तालुकास्तरावरून जिल्ह्यात कोविड रुग्णांना उपचारासाठी कुठे पाठवायचे याची रूपरेषा ठरवून घेण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांना दिले. यामध्ये रुग्णाच्या परिस्िा तीवर रुग्णास आवश्यक असणाऱ्या रुग्णालयात संदर्भित करावे. सर्व संबंधित यंत्रणांचे संपर्क क्रमांक तालुका स्तरावर प्रसिद्ध करावेत. रुग्णवाहिकाचेही संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावेत. वेळोवेळी जिल्हा प्रशासनास रुग्णांची माहिती अद्यावत पाठविण्यात यावी. खासगी रुग्णालयात बिलासाठी लेखा परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आठवडी बाजारांच्या गावांमध्ये अधिकाधिक चाचणी कराव्यात या संकल्पनेत प्रत्यक्षात उतरवावे व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढत असलेल्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणावे. रुग्णवाहिका नसतील तर खाजगी वाहनांना रुग्णवाहिका म्हणून वापरण्यात यावेत, रुग्ण वाहिकेसाठी मागणी नोंदवावी, असेही श्री. गव्हाणे यांनी सांगितले. तर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. जाधवर यांनी गणेशोत्सव व मोहरमच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्वांना प्रेरीत करावे, तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन करावे, असे सर्व अधिकाऱ्यांना सांगितले. उपजिल्हाधिकारी श्रीमती मैत्रेवार यांनीही कंटेंटमेंट झोनबाबत अद्यावत माहिती कार्यालयास वेळेत पाठविण्यात यावी, असे सांगितले.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ ल��ख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2020-12-02T18:23:15Z", "digest": "sha1:2ZMWFUF3K6FAG5T745ZYRDUWKB35TCX6", "length": 16464, "nlines": 323, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "गर्व - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nफॅशन चांगली नाही, आणि आता आपण या अभिमानाने बदाली दागिन्यांसह आपला गर्व आणि चमक दाखवू शकता. रात्री उशिरा नाचणे, मध्यरात्रीचे ब्रंच, संगीत महोत्सव, प्राइड फेस्टिव्हलमध्ये चकचकीत कवच असला किंवा एखादे पुस्तक वाचत घरी असो, ही ओळ विवंचने देईल आणि त्यांची गॅगिंग सोडेल. स्वत: च्या प्रेमासाठी योग्य भेट म्हणून आज खरेदी करा.\nबदाली ज्वेलरी हा एक लहान कौटुंबिक व्यवसाय आहे जो एलजीबीटीक्यूआयए + कर्मचारी, कुटुंब आणि मित्रांसह आहे. ही ओळ आमच्या एलजीबीटीक्यूआयए + कर्मचार्‍यांद्वारे आणि त्यांच्यासाठी तयार केली गेली होती आणि त्यातील काही भाग मानसिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेशास समर्थन देणार्‍या स्थानिक विचित्र संस्थांना दान केले जाईल.\nआम्ही या लाइनमध्ये जोडत आहोत म्हणून परत येत रहा \nविचित्र समुदायाचा आधार समावेश आहे आणि बदाली दागदागिने समावेश, प्रतिनिधित्व आणि सर्वांसाठी प्रवेशयोग्यतेचे समर्थन करते. आम्ही सतत या ओळीत जोडत आहोत; आपण येथे आपला ध्वज दर्शविलेले दिसत नसल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nप्राइड बँड - लहान\nप्राइड बँड - मोठा\nगर्व कमळ टॅटू हार किंवा पिन\nप्राइड हॉबिटन or दरवाजा - लटकन किंवा की साखळी\nगर्वाची नॉन-कॉंप्लिंट लटकन किंवा ब्रेसलेट - ओंब्रे मुलामा चढवणे\nट्रान्सजेंडर PRIDE फ्लॅग हार\nट्रान्सजेंडर PRIDE फ्लॅग कानातले\nAsexual PRIDE फ्लॅग कानातले\nसुगंधी PRIDE फ्लॅग कानातले\nउभयलिंगी PRIDE ध्वज हार\nउभयलिंगी PRIDE फ्लॅग कानातले\nलेस्बियन प्राइड फ्लॅग हार\nलेस्बियन PRIDE फ्लॅग कानातले\nनॉन बायनरी गर्व हार\nनॉन बायनरी प्राइड फ्लॅग कानातले\nPansexual PRIDE फ्लॅग कानातले\nगर्वाची नॉन-कॉंपिलियंट लटकन किंवा ब्रेसलेट - चांदी\nगर्वाचे नॉन-कॉम्पलेंट लटकन किंवा ब्रेसलेट - कांस्य\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nandedian-was-given-shock-monday-again-adding-three-positive-patients-nanded-news-300800", "date_download": "2020-12-02T18:42:41Z", "digest": "sha1:J2TGSNFT22T42BWJ7TM43ESESUSPWHHK", "length": 16875, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Nandedian was given a shock on Monday, again adding three positive patients nanded news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nनांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nसोमवारी (ता. एक) पुन्हा नव्याने तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण महापालिका हद्दीतील असून शिवाजीनगर भागात पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण तर देगलूर नाका परिसरात दोन रुग्ण सापडले आहेत.\nनांदेड : मुंबईहून प्रवास करून आलेल्या मुखेड तालुक्यातील दोन रुग्णांचे रिपोर्ट रविवारी (ता. ३१) पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी (ता. एक) ���ुन्हा नव्याने तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण महापालिका हद्दीतील असून शिवाजीनगर भागात पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण तर देगलूर नाका परिसरात दोन रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.\nशनिवारी (ता. ३०) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या १५२ नमुन्यांपैकी रविवारी (ता. ३१) संध्याकाळपर्यंत तीस अहवाल प्राप्त झाले. रविवारी संध्याकाळी पुन्हा ६५ नमुने अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी सोमवारी (ता. एक) सकाळी ४३ अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक रिपोर्ट हा अनिर्णीत ठेवण्यात आला आहे. पॉझिटिव आढळून आलेले रुग्ण देगलूर नाका भागातील ४५ व २५ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. तर शिवाजीनगर भागातील ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.\nहेही वाचा - क्वारंटाईन कक्षात तपासणी करणाऱ्या आशांना धमकी\nजिल्ह्यातील संख्या पोहचली १४९ वर\nजिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १४९ इतकी झाली आहे. तर उपचारादरम्यान प्रतिसाद न दिल्याने आत्तापर्यंत आठ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झालेल्या १०४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे सध्या ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nपॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने लोकांच्या मनात चिंतेचे वातावरण\nमागील दोन महिन्यापासून शहरातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवाजीनगर, वजिराबाद, श्रीनगर या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. परंतु मागील आठवडाभरापासून बाजारपेठ हळूहळू सुरू होत असतानाच शिवाजीनगरसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागातील वर्दळीच्या व बाजारपेठ असलेल्या परिसरात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने लोकांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा बाजारपेठेत विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.\nयेथे क्लिक करा - Video - शाळा सुरु झाल्याच तर, घ्यावी लागणार खबरदारी\nएक लाख ३९ हजार ६४७ जणांचे सर्वे\nरविवारी संध्याकाळपर्यंत एक लाख ३९ हजार ६४७ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर त��न हजार ८९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आतापर्यंत घेण्यात आले आहेत. यातील तीन हजार ३७८ जनांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरभणी जिल्ह्यातील ३२६ शाळा सुरु, दहावी-बारावीच्या वर्गांना सुरुवात\nपरभणी ः जिल्ह्यातील शाळांमध्ये बुधवारी (ता.दोन) सुरु झालेल्या दहावी व बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी होते. परंतू, एक...\nपिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 223 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 774 झाली आहे. आज 393 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे...\nतर मंगल कार्यालयांवर होणार फौजदारी ; 'गर्दीचे कार्यक्रम आयोजित कराल तर याद राखा'\nकोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक व मंगलकार्यालयांनी कोव्हीड-19 रोखण्यासाठी शासनाने काढलेल्या विविध आदेशाचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर...\nयोगींनी मुंबईत सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरेंना भेटायला हवे होते : इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्यावर सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी होती...\nराष्ट्रवादी पक्षाची गांधीगिरी; खड्डेमय रस्त्यावरून जाणाऱयांना दिले गुलाबपुष्प \nजळगाव : जळगाव शहरातील रस्त्यांची वाट लागली असून काशिनाथ लॉज ते शेराचौक दरम्यानचा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाले आहे. याबाबत...\nनदीपात्रालगत अनधिकृत बांधकामे सुसाट; कासारवाडीतील प्रकार\nपिंपरी: कासारवाडी नदीपात्राजवळ लॉकडाउनपासून अनधिकृत बांधकामे सुसाट सुरू आहेत. नदीपात्रालगत भराव टाकून नदीचे पात्र बुजविण्याचा प्रकार सुरू असूनही \"ह'...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2020-12-02T18:15:21Z", "digest": "sha1:5ZB2NWCXKYBHIHHGZS6VPBAWB33Y5LXC", "length": 11646, "nlines": 143, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अभिषेक पाटलांकडून आर्थिक लुटीचा डाव फसला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nअभिषेक पाटलांकडून आर्थिक लुटीचा डाव फसला\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nहनी ट्रॅप प्रकरण: मनोज वाणी यांचे आरोप\nखंडणी वसुलीसाठी घेतला महिलेचा आधार; राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून पुरावे देणार\nजळगाव: राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप पत्रकार परिषदेत केले होते. राजकीय हेतूने व्यावसायिक मनोज वाणी यांनी एका महिलेला सुपारी देऊन हनी ट्रॅप घडवून आणल्याचे आरोप त्यांनी केले होते. दरम्यान मनोज वाणी यांनी या आरोपांचे खंडण केले असून अभिषेक पाटील यांच्याकडून हनी ट्रॅपच्या नावाखाली मनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला.अभिषेक पाटील या���नी केलेला आर्थिक लुटीचा डाव फसला म्हणून त्यांनी हनी ट्रॅपचा बनाव केल्याचा आरोप मनोज वाणी यांनी आज गुरुवार २९ रोजी पत्रकार परिषद घेऊन केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊन पुरावे देणार असल्याचेही वाणी यांनी सांगितले.\nव्यावसायिक मनोज वाणी यांच्यावर काही दिवसांपूर्वी हनी ट्रॅप रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू आपल्याकडे कोट्यावधीची खंडणी मागितली गेली होती आणि हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसल्यानंतरच अभिषेक पाटील यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत, हे पुरावे वरिष्ठांशी चर्चा करून सार्वजनिक करणार असल्याचेही मनोज वाणी यांनी सांगितले.\nअभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत एका महिलेचा नावाचा उल्लेख केला होता. ‘मनोज वाणी यांनी हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी सुपारी दिली असल्याचा उल्लेख पत्रकार परिषदेत करण्यात आला. मात्र संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये कोणीही अभिषेक पाटील यांना अडकविण्यासाठी सुपारी दिली नसल्याच जबाब दिला असल्याचा दावा मनोज वाणी यांनी केला आहे. हे प्रकरण बनावट असल्याचेही आरोप वाणी यांनी केले आहे.\nमाझ्याकडून खंडणी लुटण्यासाठी अभिषेक पाटील यांनी महिलेला सोबत घेतले आहे. मात्र त्यांचा हा डाव फसला, त्यामुळेच हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आणले गेले. अभिषेक पाटील यांनी घडविलेल्या हनी ट्रॅपच्या कथानकावेळी मी जळगावात नव्हतो, व्यवसायानिमित्त आंध्रप्रदेश (विजयवाडा) येथे होतो असा खुलासाही मनोज वाणी यांनी केला आहे. नोकरी लावून देण्याच्या आमिषाने अभिषेक पाटील यांनी माजी सैनिकांच्या परिवाराची फसवणूक केली आहे, याचेही पुरावे आपण वरिष्ठांकडे देणार असल्याचे वाणी यांनी म्हटले आहे.\n३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ\nजिल्ह्यातील दोन पीआयसह तीन एपीआयच्या बदल्या\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nजिल्ह्यातील दोन पीआयसह तीन एपीआयच्या बदल्या\nतोतया परीक्षार्थीविरुद्ध अखेर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/search?updated-max=2019-12-19T11:25:00%2B05:30&max-results=6", "date_download": "2020-12-02T18:00:24Z", "digest": "sha1:5ZXPDFJYWXMGP2YXVG56HEIQZBSGPEUG", "length": 20035, "nlines": 252, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nजम्मू काश्मीर व लडाख आजपासून केंद्रशासित प्रदेश\n​​🎇 जम्मू-काश्मीर व लडाख आजपासून केंद्रशासित 🎇\n◾️आज, ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.\n◾️सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य म्हणून अस्तित्वात येणार आहेत.\n📌केंद्रशासित प्रदेशांची संख्या ९ होणार असून\n📌राज्यांची संख्या २९वरून २८ होणार आहे.\n◾️५ ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्य लडाख आणि जम्मू काश्मीर असे स्वतंत्र होणार असल्याची घोषणा करण्यात आली. दोन्ही सभागृहात जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक २०१९ ला मंजुरी मिळाली आणि राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी देखील केली.\n◾️आता ३१ ऑक्टोबर पासून जम्मू काश्मीर आणि लडाख प्रशासकीयरित्या केंद्र सरकारच्या अख्त्यारित असतील.\nशरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश\nमराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश\n♦ सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर एस. ए. बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावे, असे शिफारसपत्र गोगोई यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाला लिहिले आहे. सेवाजेष्ठतेनुसार त्यांनी बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती.\n♦ त्यानुसार शरद बोबडे हे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.\n♦ यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते.\n♦ न्यायमूर्ती अरविंद शरद बोबडे (एस. ए. बोबडे) यांचा जन्म 24 एप्रिल, 1956 रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये झाला.\n♦ न्यायमूर्ती बोबडे सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे सदस्य आहेत. याशिवाय अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांचा समावेश होता.\n♦ न्यायमूर्ती एस. ए. बोबडे 23 एप्रिल, 2021 रोजी निवृत्त होणार आहेत.\nकलम 124 (1) नुसार संसदेस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या आवश्यकता वाटल्यास वाढवण्याचा अधिकार आहे.\n2019 साली नुकतेच - 31 वरून न्यायाधीश संख्या 34 पर्यंत वाढवली आहे.\n8 ऑक्टोबर दिन विशेष\n🌸सारांश, 08 ऑक्टोबर 2019🌸\nजागतिक अधिवास दिन 2019 (7 ऑक्टोबर) याची संकल्पना - फ्रंटियर टेक्नोलॉजीज अॅज अॅन इनोव्हेटीव टूल टू ट्रान्सफॉर्म वेस्ट टू वेल्थ.\nजागतिक कापूस दिन (7 ऑक्टोबर 2019) – ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार.\nभारतातल्या ‘वन्यजीवन सप्ताह’ची (2 ते 8 ऑक्टोबर 2019) संकल्पना – लाइफ बिलो वॉटर: फॉर पीपल अँड प्लॅनेट.\nभारत आणि मंगोलिया या देशांचा बकलोह येथे 5 ते 18 ऑक्टोबर 2019 या काळात आयोजित करण्यात आलेला लष्करी सराव – नोमॅडीक एलिफेंट-XIV.\nLabels: चालू घडामोडी, दिन विशेष\nचालू घडामोडी - 06 ऑक्टोंबर 2019\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबर रोजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली.\nवॉलमार्टने आंध्र प्रदेशातील कोळंबीच्या शेतकऱ्यांमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पथदर्शी प्रकल्पाचे अनावरण केले. परदेशी किरकोळ विक्रेत्याकडून कोळंबीच्या निर्यातीचा मागोवा घेण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर हा सर्वप्रथम आहे.\nश्री. मुक्तेश कुमार परदेशी, सध्या न्यूझीलंडचे भारताचे उच्चायुक्त, वेलिंग्टन येथे निवासस्थानासह नियू येथे भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्त झाले आहेत.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) आपल्या चौथ्या दोन-मासिक पॉलिसी आढावामध्ये अल्प मुदतीवरील कर्ज दर, रेपो दरात 25 बेस गुणांची कपात केली.\nभगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल\n■ भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ■\n● महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे.\n● सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.\n● ते महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल असतील.\n● सी. विद्यासागर राव यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती, त्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला.\n★ भगत सिंह कोश्यारी ★\n● भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील नामती चेतबागड गावात झाला. झाला.\nLabels: चालू घडामोडी, राज्यशास्त्र\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडा���डून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_617.html", "date_download": "2020-12-02T19:13:08Z", "digest": "sha1:COIPABRJTQDZFAFY2JDMTG5BKQYXCP6H", "length": 7420, "nlines": 193, "source_domain": "www.marathatej.com", "title": "भर पावसात आमदार भरतशे��� गोगावले यांनी केली आज वरंध घाटाची पाहणी", "raw_content": "\nHomeरायगडभर पावसात आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली आज वरंध घाटाची पाहणी\nभर पावसात आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली आज वरंध घाटाची पाहणी\nप्रतिनिधी सुरेश शिंदे रायगड\nवरंध घाटातील अवघड वळणावरील काही भाग कोसळला आहे,त्या मुळे अवजड वाहने बंद करण्यात आली आहेत,छोटी वाहतूक सुरू आहे,\nआज सकाळी आमदार भरतशेठ गोगावले, तसेच नॅशनल हायवे चे अधिकारी आणि महाड बांधकाम खात्याचे आधीकारि यांना सोबत घेऊन आमदार साहेबांनी भर पावसात भिजत रस्त्याची पाहणी केली\nया वेळी उपस्थित संपर्क प्रमुख विजय सावंत,तालुका प्रमुख सुरेश महाडिक,सुभाष मालुसरे, अनिल मालुसरे आणि इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते,\nया वेळी आमदार भरतशेट गोगावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले की छोटी आणि हलकी वाहने सुरूच राहतील अशी उपाय योजना करा आणि कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाला पाऊस कमी झाल्या बरोबर सुरुवात होईल अशी शासन दरबारी तयारी करा असे आदेश गोगावले यांनी दिले.\nतसेच हा रस्ता कशामुळे खचला केबल टाकल्यामुळे खचला असेल तर त्याची चौकशी करून ज्या ज्या कंपनीने केबल टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/mumbai%20sub%20urban/", "date_download": "2020-12-02T18:47:01Z", "digest": "sha1:OUVWZCR5MGRG3HE2QJ4HQAWGT3LLGNPH", "length": 10145, "nlines": 142, "source_domain": "mahanmk.com", "title": "Mumbai Sub Urban Recruitment 2020 Mumbai Sub Urban Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nमुंबई उपनगर येथील जाहिराती - Mumbai Sub Urban Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Mumbai Sub Urban: मुंबई उपनगर येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nहॉकिन्स कूकर्स लिमिटेड [Hawkins Cookers Ltd] मुंबई येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC CISF] आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या २३ जागा\nअंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२०\nपुरातत्व व वस्तुसंग्��हालये संचालनालय मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२०\nबृहन्मुंबई महानगरपालिका [MCGM] मुंबई येथे ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२०\nभारतीय रेल्वे [Indian Railway] मध्ये सहाय्यक प्रोग्रामर पदांच्या १६ जागा\nअंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२१\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये सहाय्यक कमांडंट पदांच्या १२ जागा\nअंतिम दिनांक : २७ डिसेंबर २०२०\nभारतीय क्रीडा प्राधिकरण [SAI] मध्ये विविध पदांच्या १०+ जागा\nअंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोगामार्फत [SSC] विविध पदांच्या ५००० जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nसामान्य प्रशासन विभाग [GAD] मुंबई येथे राज्य आयुक्त पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२०\nभारतीय हवाई दल [AFCAT] मध्ये विविध पदांच्या २३५ जागा\nअंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२०\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२०\nराइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : १६ डिसेंबर २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मुंबई येथे संचालक-वित्त पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२०\nबृहन्मुंबई महानगरपालिका [MCGM] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३६ जागा\nअंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२०\nबँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२०\nअणु ऊर्जा विभाग [Department of Atomic Energy] मुंबई येथे विविध पदांच्या ७४ जागा\nअंतिम दिनांक : २७ डिसेंबर २०२०\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२०\nभारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या ३२ जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nकॅन फिन होम लिमिटेड [Can Fin Homes Limited] मध्ये ज्युनियर ऑफिसर पदांच्या ५० जागा\nअंतिम दिनांक : ०२ डिसेंबर २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nमुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-12-02T19:40:44Z", "digest": "sha1:MMOSSOYDHFWWVBQDXRXNBQZ33INEUGCD", "length": 2515, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८२७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. ८२७ मधील मृत्यू\n\"इ.स. ८२७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २९ जानेवारी २०१३, at २१:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१३ रोजी २१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2020-12-02T18:48:52Z", "digest": "sha1:7DWYKHOHWOUVWDPHAQYZUYVP4RED6N7L", "length": 28609, "nlines": 148, "source_domain": "navprabha.com", "title": "‘जागर महाशक्तीचा’ उत्साहात | Navprabha", "raw_content": "\nमनसा क्रिएशन्स प्रस्तुत ‘जागर महाशक्तीचा’ हा नवरात्रोत्सवानिमित���त दहा दिवसांचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह विचार महोत्सव देश-विदेशातील साहित्यिक, कवी, कवयित्री, गायक कलाकारांनी उत्साहात साजरा केला. त्याविषयी थोडेसे….\nमनसा क्रिएशन्स प्रस्तुत ‘जागर महाशक्तीचा’ हा नवरात्रोत्सवानिमित्त दहा दिवसांचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह विचार महोत्सव देश-विदेशातील साहित्यिक, कवी, कवयित्री, गायक कलाकारांनी उत्साहात साजरा केला. सलग दहा दिवस चाललेल्या या महोत्सवात व्याख्याने, चर्चासत्र, विषयानुरूप कविसंमेलने आयोजित करण्यात आली होती. रोज संध्याकाळी ६ ते रात्री १० पर्यंत महोत्सवात विविधांगी कार्यक्रम सादर केले गेले.\nघटस्थापनेदिवशी अर्थात पहिल्या दिवशी शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्त्व, समाज कार्यकर्त्या, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सौभाग्यवती सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी दिलेल्या व्हिडिओ संदेशाद्वारे ‘जागर महाशक्तीचा’ महोत्सव सुरू करण्यात आला. त्यानंतर पुणे येथील संगीतकार, गायिका, लेखिका, कवयित्री, गीतकार धनश्री देशपांडे गणात्रा यांचा ‘माझी रेणुका माउली’ हा गायनाचा कार्यक्रम झाला. पुण्याच्या लेखिका, कवयित्री, संत साहित्याच्या अभ्यासक वैशाली मोहिते यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. दुसर्‍या दिवशी जे.के.मीडियाच्या संस्थापक, लेखिका, कवयित्री, प्रकाशक, ज्योती फाउंडेशनच्या संस्थापक ज्योती कपिले (मुंबई) यांचा ‘सोशल मीडिया : मनामनांना जोडणारा सेतू’ या विषयावरचे विश्लेषणात्मक व्याख्यान झाले.\nत्यानंतरच्या दुसर्‍या सत्रात झालेला, महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, लेखिका, अध्यापिका संजीवनी बोकिल यांच्या ‘आर्जव’ कवितेवरचा अक्षर संजीवन कार्यक्रम लक्षणीय ठरला. संजीवनी बोकिल यांच्या आर्जव कवितेचा भावानुवाद केलेल्या कवी, साहित्यिकांनी यात सहभाग घेतला होता. स्वत: संजीवनी बोकील या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यात सदानंद बेंद्रे (मुंबई), कमलाकर देसले (नाशिक), प्रा. संध्या महाजन (जळगाव), कालिका बापट (गोवा), स्वरूपा सामंत (मुंबई) यांचा सहभाग होता.\nतिसर्‍या दिवशी नागपूर येथील कवयित्री, लेखिका, समाज कार्यकर्त्या, प्रा. विजया मारोतकर यांचा ‘मॉं दुर्गेशी संवाद’ या विषयावर व्याख्यान झाले. दुसर्‍या सत्रात गोव्यातील कोकणी आणि मराठीत स्वतंत्र लेखन करणार्‍या नामव��त कवयित्रींचे हे देवी महादेवी हे कविसंमेलन झाले. गोव्याच्या कोकणी साहित्य क्षेत्रातील प्रथितयश कवयित्री नयना आडारकर यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले यात शीतल साळगावकर, नूतन दाभोलकर, अपर्णा भोबे, पूर्णिमा देसाई यांचा सहभाग होता.\nचौथ्या दिवशी मीडियातील नावाजलेल्या व्यक्तिमत्त्व, वक्त्या, निवेदिका, समाज कार्यकर्त्या क्षिप्रा मानकर (अमरावती) यांचा ‘भारतीय कर्तृत्ववान महिला’ या विषयावर व्याख्यान झाले. तर दुसर्‍या सत्रात हॉस्टन अमेरिकेच्या ज्येष्ठ, नामवंत शास्त्रीय गायिका वर्षा सातपुते हळबे यांचा ‘जय देवी जगदंबे’ हा गायनाचा कार्यक्रम झाला. मुंबईच्या सुकन्या जोशी यांनी बहारदार निवेदन केले.\nपाचव्या दिवशी अखिल भारतीय महिला परिषद गोवा शाखेच्या अध्यक्ष, समाज कार्यकर्त्या प्रीती शेट्ये यांचा त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा आढावा घेणारा कार्यक्रम झाला.\nरात्री ८ वाजता दूरदर्शनच्या निवेदिका, कलाकार, कवयित्री, लेखिका, पत्रकार, बहुआयामी व्यक्तिमत्त्व, स्वाती पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकारितेतील आव्हाने या विषयावर चर्चासत्र झाले. यात सुवर्णा जाधव(मुंबई), कविता आमोणकर (गोवा) आणि आरजे माधुरी विजय(पुणे) यांचा सहभाग होता.\nसहाव्या दिवशी जळगावच्या प्रा. संध्या महाजन यांचा ‘मुंगी उडाली आकाशी’ या विषयावर व्याख्यान झाले. आदिमाया मुक्ताबाईंच्या जीवनपटावरचा व त्यांच्या कार्याचा आढावा त्यांनी या कार्यक्रमात घेतला. दुसर्‍या सत्रातील ‘सलाम रक्षक : जनहितार्थ झटणारे खाकीतले कर्मयोध्दा’ हे विशेष कविसंमेलन आकर्षण ठरले. महाराष्ट्र पोलीस दलातील ज्येष्ठ कवी, गझलकार नंदकुमार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले. यात पोलीस खात्यात सेवा बजावणार्‍या कवयित्री पद्मा मथाईश, विद्या काळदाते, प्राची मुळीक आणि रीता जाधव यांनी सहभाग घेतला होता. कविता सादर करण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळात आलेल्या अनुभवांचे त्यांनी कथन केले. मनसाने हे कविसंमेलन सहभागी कवी कवयित्रींच्या सहमतीने भारतभरातील पोलीस खात्यातील रक्षकांना समर्पित केल्याचे यावेळी प्रिया कालिका बापट यांनी जाहीर केले.\nसातव्या दिवशी कवयित्री, कलामंच नियत कालिकाच्या संपादक हेमांगी नेरकर (कविवर्य आरती प्रभू यांच्या कन्या) यांचा ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ हा ���पल्या वडिलांच्या कार्याचा आढावा घेणारा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसर्‍या सत्रात कवयित्री पूजा भडांगे (बेळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली राधेची सावळबाधा हे विशेष कविसंमेलन झाले. यात सोनाली सावळ देसाई (गोवा), पल्लवी पतंगे (मुंबई), शीतल मेटकर (अमरावती), शशिकांत कोळी (मुंबई) आणि प्रिया कालिका बापट (गोवा) यांचा सहभाग होता.\nआठव्या दिवशी कला उपासक कल्पना देशपांडे (पुणे)े यांचा कार्यक्रम झाला. दुसर्‍या सत्रात महाराष्ट्रातील प्रथितयश कवयित्री ऍड. मंदाकिनी पाटील (बदलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली ‘मनमुक्त मी’ हे प्रस्थापित कवयित्रींचे कविसंमेलन झाले. यात मनीषा अतुल (नागपूर), मनीषा अलका गांधी आसेरकर (मुंबई), मेग मेहन (मुंबई), संगीता अर्बुने (वसई) यांचा सहभाग होता.\nशेवटच्या दिवशी अर्थात दसर्‍याच्या दिवशी विदेशात स्थायिक असलेल्या भारतीय कवयित्रींचे सीमोलंघनाच्या निमित्ताने विजयोत्सव कविसंमेलन झाले. कवयित्री रूपाली मावजो कीर्तनी (आबूदाबी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात मोहना कारखानीस (सिंगापूर), श्रद्धा भट (अमेरिका), सुचेता पाटील (अमेरिका) व शिल्पा तगलपल्लेवार (केमन आयलँड) यांचा सहभाग होता.\nघटस्थापनेच्या पूर्वसंध्येला अर्थात जागर महाशक्तीचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह महोत्सव सुरू व्हायच्या आदल्या दिवशी पूर्वरंग हे ज्येष्ठ कवयित्रींचे कविसंमेलन झाले.\nमीना समुद्र (गोवा) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात मीरा कुलकर्णी (पुणे), निर्मला जोशी (हैदराबाद), माया महाजन (औरंगाबाद), अंजली कुलकर्णी (गोवा) यांचा सहभाग होता. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रिया कालिका बापट यांनी केले. हा संपूर्ण महोत्सव स्त्री शक्तीला वाहिला गेला असून मनसाने लॉकडाऊनच्या काळात आयोजित केलेल्या काव्यमाला काव्यहोत्रातील सहभागी कवी कवयित्रींना घेऊन हा महोत्सव साजरा केला असल्याचे मनसाच्या अध्यक्ष कालिका बापट यांनी सांगितले. सर्व सहभागी कवयित्रींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने मनसाने साहित्यहंसा- आपलं व्यासपीठ हा फेसबूक ग्रुप तयार केला असून या अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. एकंदरीत जागर महाशक्तीचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह विचार महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.\n१. (ू२) मीना समुद्र (गोवा) यांच्य�� अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्वरंग या ज्येष्ठ कवयित्रींच्या कविसंमेलनात निर्मला जोशी (हैदराबाद), माया महाजन (औरंगाबाद), सुरेखा देसाई (गोवा), मीरा कुलकर्णी (पुणे).\n२. (ू२८) जागर महाशक्तीचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह विचार महोत्सवाला शुभेच्छा देताना सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत.\n३. (ू१) (ू२४) माझी रेणुका माउली कार्यक्रमात गायन करताना धनश्री गणात्रा. सोबत निवेदिका वैशाली मोहिते.\n४. (ू२२) मॉं दुर्गेशी संवाद व्याख्यान सादर करताना प्रा. विजया मारोतकर(नागपूर).\n५. (ू४२) जे के मीडियाच्या संस्थापक ज्योती कपिले (मुंबई) सोशल मीडिया: मनामनांना जोडणारा सेतू व्याख्यान सादर करताना.\n५. (ू२९) ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील यांच्या अक्षर संजीवन कार्यक्रमात कमलाकर देसले, सदानंद बेंद्रे, स्वरूपा सामंत, प्रा. संध्या महाजन, कालिका बापट.\n६. (ू२३) भारतीय कर्तृत्ववान महिला या विषयावर व्याख्यान सादर करताना मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमरावतीच्या वक्त्‌या क्षिप्रा मानकर.\n७. (ू१७) अमेरिकेच्या नामवंत शास्त्रीय गायिका वर्षा सातपुते हळबे गायन सादर करताना. सोबत निवेदिका सुकन्या जोशी.\n८.(ू४५) गोव्यातील मराठी कोकणी कवयित्रींच्या हे देवी महादेवी कविसंमेलनात नयना आडारकर, पूर्णिमा देसाई, अपर्णा भोबे, शीतल साळगावकर आणि नूतन दाभोळकर.\n९. (ू२०) मुंगी उडाली आकाशी व्याख्यान सादर करताना प्रा. संध्या महाजन.\n१०. (ू२५) माझे कार्यक्षेत्र: सामाजिक बांधीलकी या विषयावर बोलताना प्रीती शेट्ये(गोवा).\n११. (ू१८) मनमुक्त मी ऍड.मंदाकिनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात मनीषा अतुल, अलका गांधी आसेकर, संगीता अर्बुने, मेग मेहन.\n१२.(ू४१) महाराष्ट्र पोलीस दलातील ज्येष्ठ कवी, गझलकार नंदकुमार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात, पोलीस खात्यात सेवा बजावणार्‍या कवयित्री पद्मा मथाईश, विद्या काळदाते, प्राची मुळीक आणि रीता जाधव.\n१३. (ू४३) लेखिका, कवयित्री, कलामंच नियत कालिकाच्या संपादक हेमांगी नेरकर (कविवर्य आरती प्रभू यांच्या कन्या) कल्पवृक्ष कन्येसाठी कार्यक्रम सादर करताना.\n१४. (ू३६) कवयित्री पूजा भडांगे (बेळगाव)यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राधेची सावळबाधा या विशेष कविसंमेलनात, सोनाली सावळ देसाई (गोवा), पल्लवी पतंगे(मुंबई), शीतल मेटकर (अमरावती), शशिकांत कोळी (मुंबई) आ���ि प्रिया कालिका बापट (गोवा).\n५. (ू१३) विदेशात स्थायिक असलेल्या भारतीय कवयित्रींचे सीमोलंघनाच्या निमित्ताने कवयित्री रूपाली मावजो कीर्तनी(आबूदाबी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विजयोत्सव कविसंमेलनात मोहना कारखानीस (सिंगापूर), श्रद्धा भट(अमेरिका), सुचेता पाटील(अमेरिका) व शिल्पा तगलपल्लेवार(केमन आयलँड).\n१६. (ू३२)(ू३३) दूरदर्शनच्या निवेदिका, कलाकार, कवयित्री, लेखिका, पत्रकार, बहुआयामी व्यक्तिमत्त्व, स्वाती पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकारितेतील आव्हाने या विषयावरच्या चर्चासत्रात सुवर्णा जाधव(मुंबई), कविता आमोणकर(गोवा) आणि आरजे माधुरी विजय(पुणे).\n१७. (ू१९) कलाप्रेमी कल्पना देशपांडे माझे जीवनगाणे कार्यक्रम सादर करताना.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nश्री. तुळशीदास गांजेकर तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ...\nपल्लवी दि. भांडणकर माणसाच्या स्वभावातील प्रेम, जिव्हाळा, आदर, खरेपणा हे सर्व गुण म्हणजे साक्षात भगवंतच आहे. आपल्या मनात...\nज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर.(सांताक्रूझ) जीवनात अशी अनेक माणसे येतात. ती आपली सहप्रवासी असतात. प्रत्येकाचे उतरण्याचे स्टेशन ठरलेले असते....\nनागेश गोसावी(मुख्याध्यापक, वळपे-विर्नोडा) त्यांच्या एकंदरीत कामकाजावरून माझ्या लक्षात आले की ते फार मोठ्या पदावर नाहीत पण जनसामान्यांच्या मनात...\nटेल���व्हिजन – टेलिविषम् की टेलिअमृतम्\nप्रा. रमेश सप्रे सदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-state-transport-run-2200-extra-buses-people-who-travel-konkan-ganeshotsav-6328", "date_download": "2020-12-02T18:42:48Z", "digest": "sha1:YMPI4STJFTLPEVARXMXWF5DP2FN4UKK7", "length": 11555, "nlines": 144, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय\nगणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय\nगणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय\nगणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय\nगणेशोत्सवासाठी ST सज्ज; कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय\nशुक्रवार, 19 जुलै 2019\nगणपती उत्सवासाठी एसटी सज्ज झालीय एसटीनं कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय केलीय. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत ही बस सेवा असेल. विशेष म्हणजे, यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे २७ जुलैपासून करता येणार आहे. तर २० जुलैपासून ग्रुप बुकींगला सुरूवात होणार आहे. मुंबई, उपनगरातील 14 ठिकाणाहून या जादा बसेस सुटणार आहेत\n२० जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरूवात\nगणपती उत्सवासाठी एसटी सज्ज झालीय एसटीनं कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी 2200 जादा बसेसची सोय केलीय. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत ही बस सेवा असेल. विशेष म्हणजे, यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे २७ जुलैपासून करता येणार आहे. तर २० जुलैपासून ग्रुप बुकींगला सुरूवात होणार आहे. मुंबई, उपनगरातील 14 ठिकाणाहून या जादा बसेस सुटणार आहेत\n२० जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरूवात\nगणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. मुंबईतल्या विविध उपनगरातील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बस आरक्षित करतात. ही बस त्यांना सोयीची ठरते. गेली कित्येक वर्ष एसटी या चाकरमान्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी वस्ती व गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे नेऊन सोडत आली आहे. अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) २० जुलै पासून सुरुवात होत आहे. संबंधितांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.\nमुंबई आणि उपनगरातील १४ ठिकाणाहून जादा बसेस सुटणार..\n२८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील १४ बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.\nVIDEO | ठाकरे सरकारसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर, पुढे काय होणार\nभाजपला राज्यातील सत्तेबाहेर ठेवण्याच्या एकमेव उद्देशाने स्थापन झालेल्या ठाकरे...\nVIDEO | एसटी कर्मचाऱ्यांची परवड थांबेना\nएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची होत असलेली परवड काही केल्या थांबायचं नाव घेत नाहिये...\nनोकरी एसटीची आणि चाकरी दुसऱ्याची वाचा, आर्थिक चणचणीमुळे एसटी...\nएसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाय केले जातायत. याच...\nमराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक, सरकारची धावाधाव\nमराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर सरकारची धावाधाव सुरू झालीय....\nप्रवासातून कोरोना पसरू नये यासाठी औरंगाबाद महापालिकेचा हा निर्णय\nएसटी प्रशासनाने आंतरजिल्हा प्रवासाला मुभा दिलीय. पण त्यामुळे कोरोनाच्या फैलावाचीही...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-12-02T18:24:54Z", "digest": "sha1:MHQMUPZFBQJ4XUYWNW6GY3HQXWX22W5G", "length": 13588, "nlines": 148, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी कोविड चाचणीच्या निर्देशात बदल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nशिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी कोविड चाचणीच्या निर्देशात बदल\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nजळगाव: राज्यातील इयत्ता नववी ते 12 वी पर्यंतच्या शाळा उघडण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची कोविडची चाचणी करून घेतली जाणार आहे. त्यासाठीच्या निर्देशात बदल केला गेला आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरुवातीला थर्मल स्कॅनिंग केले जाईल. यामध्ये शरीराचे तापमान आणि ऑक्सीजनची पातळी पाहिली जाईल. त्यामध्ये कोविडची लक्षणे दिसणार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी आणि ज्यांच्यामध्ये लक्षणे नाहीत अशांची अँटीजन चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पर��तु, अँटीजन चाचणीच्या निष्कर्षाबाबत शंका असल्यास आरटीपीसीआर चाचणी करून घेता येणार आहे.\nएखादा बाधित आढळल्यास विद्यार्थ्यांसह सर्वांचीच होणार चाचणी\nसर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे दररोज शरीराचे तापमान व ऑक्सीजन पातळी तपासावी लागणार आहे. यावेळी जर कोणात लक्षणे आढळून आल्यास त्यांना जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील तपासणीसाठी पाठवावे लागेल. या तपासणीत संबंधित व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या शाळेतील त्यांच्या संपर्कातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचीही तपासणी करून घ्यावी लागणार आहे.\nशाळेत कार्यक्रम आयोजनावर निर्बंध\nगर्दी होणारे कार्यक्रम अर्थात परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा स्पर्धा यांच्या आयोजनास मनाई करण्यात आली आहे. तसेच शिक्षक-पालक बैठक ऑनलाईन घेण्यास सांगण्यात आले आहे.\nपालकांच्या संमतीने घरी राहून अभ्यास करता येणार\nविद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी या विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.\nपालकांनी स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडण्यास प्राधान्य द्यावे\nकोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे. शाळा वाहतुकीच्या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा (विद्यार्थी वाहनातून येतांना व उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण करण्यात यावे.\nकिमान सहा फूट अंतराचे बंधन\nवाहनचालक व वाहक यांनी स्वतः तसेच विद्यार्थी शारीरिक अंतराचे पालन करतील याची दक्षता घ्यावी. किमान 6 फूट अंतर राखण्यात यावे, बस/कार यांच्या खिडक्यांना पडदे नसावेत. वातानुकूलित बसेस मध्ये 24 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान राखावे.शक्य असल्यास वाहनात हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.\nशाळेतील नियमित उपस्थिती बंधनकारक नाही\nविद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात यावी. शाळेतील कर्मचार्‍यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचार्‍यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे, असे स्पष्ट निर्देशासन आदेशात देण्यात आले आहेत.\nस्वत: आरोग्य मंत्र्यांनीच घेतले कोरोना लसीचे ट्रायल\nमुलांना शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nमुलांना शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार\nशहरात 'उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/amitabh-bachchan-frustrated-bhumi-pednekar-calls-him-baller-again-nobody-telling-me-what", "date_download": "2020-12-02T19:12:27Z", "digest": "sha1:NFU2VFJO5ZUIHTZMLF6MTCDJFAXGNOTV", "length": 15661, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "'अरे भूमी.. बॉलर म्हणजे काय? अमिताभ बच्चन यांनाच पडला प्रश्न - amitabh bachchan is frustrated as bhumi pednekar calls him baller again nobody is telling me what it means | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'अरे भूमी.. बॉलर म्हणजे काय अमिताभ बच्चन यांनाच पडला प्रश्न\nभूमीच्या कॉमेंटमधला एक शब्द बिग बिंना कळलाच नाही. त्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी बिग बींची धडपड सुरू होती. अखेर या शब्दाचा अर्थ भूमीनेच त्यांना सांगितला आहे.\nमुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील अशा कलाकरांपैकी एक आहेत जे सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय असतात. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले विचार मांडत असतात. बिग बी नेहमीच वेगवेगळे ब्लॉग्स लिहीत आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांना अपडेट्स देत असताना. त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक ब्लॉग किंवा फोटोला त्यांचे चाहते चांगला प्रतिसाद देत असतात. अशातच त्यांनी एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि त्या फोटोवर अभिनेत्री भूमी पेडणेकरने कॉमेंट केली आहे. मात्र तिच्या कॉमेंटमधला एक शब्द बिग बिंना कळलाच नाही. त्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी बिग बींची धडपड सुरू होती. अखेर या शब्दाचा अर्थ भूमीनेच त्यांना सांगितला आहे.\nगेल्या 10 वर्षांत तिसऱ्यांदा असं घडल्याने मुंबईकर घामाघूम...\nअमिताभ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका फोटो शेअर केला आहे. हा फोटोमध्ये दोन फोटो एकाच फ��रेममध्ये आहेत. ज्यामध्ये एक फोटो १९७६ मधला आणि एक फोटो २०२० मधला आहे. या फोटोवर भूमीने कॉमेंट केली आहे की,' ४४ वर्षे होऊन गेली आजही तितक्याच अविस्मरणीय भूमिका तुम्ही साकारता. मी सांगते तुम्हाला तुम्ही 'बॉलर' आहात.' भूमीच्या या कॉमेंटमधील 'बॉलर' या शब्दाचा अर्थ बिग बींना कळलाच नाही. त्यांना कुठेही या शब्दाचा अर्थ सापडला नाही. मग अखेर त्यांनी भूमीलाच याचा अर्थ विचारला आहे. त्यांनी कॉमेंट करत लिहिले की, 'अरे भूमी.. बॉलर म्हणजे काय कधी पासून विचारतोय कोणीही सांगत नाही.' ही कॉमेंट केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. भूमीने देखील कॉमेंट करत याचा अर्थ सांगितला. ती म्हणाली,' बॉलरचा म्हणजे उत्तम, प्रभावशाली आणि दर्जेदार जे तुम्ही आहात.' असे तिने सांगितले.\nमुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nबिग बींनी शेअर केला या फोटोमध्ये एक फोटो १९७६ साली त्याच्या 'कभी कभी' चित्रपटातील आहे तर एक फोटो त्यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या २०२० सालामधील 'गुलाबो सिताबो' चित्रपटातील आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nमुर्दाड सरकारला जागं करण्यासाठी स्वाभिमानीचा जागर\nकोल्हापूर : मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक रद्द करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या (गुरुवार) सायंकाळी 7...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nमध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा\nमुंबईः कोरोनाच्या महामारीमुळे अद्याप सरसकट लोकल प्रवासाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली नाही. तर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरसकट...\nविजेचे वेळापत्रक बदलल्याने बळीराजाची धावपळ; पीक वाचविण्यासाठी थंडीत काम करण्याची वेळ\nदिक्षी (नाशिक) : १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शेती वीज भारनियमन वेळापत्रकात महावितरणकडून बदल केल्याने कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रब्बी पिकांसह...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/oxygen/spots-pune-5-misal-spots-pune-misal-pav-lokmat-oxygen-a678/", "date_download": "2020-12-02T19:36:56Z", "digest": "sha1:K6RRAJQOYK5X66TI2ZEQ456PFUNR6K27", "length": 19783, "nlines": 317, "source_domain": "www.lokmat.com", "title": "झणझणीत मिसळ पुण्यातील स्पॉट। 5 Misal Spots In Pune | Misal Pav | Lokmat Oxygen - Marathi News | Spots in Pune. 5 Misal Spots In Pune | Misal Pav | Lokmat Oxygen | Latest oxygen News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार ३ डिसेंबर २०२०\nकुणबी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहा; शिवसेनेच्या नगरसेवकाला नोटीस\nगिरण्यांतील अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन\nक्रांतिकारी पाऊल; फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\n'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nपत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल\nप्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका ट��ळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बं�� होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nAll post in लाइव न्यूज़\nझणझणीत मिसळ पुण्यातील स्पॉट\nमंत्र्यासोबत डिनरला नकार;थांबवलं विद्याचं शूटिंग\nभूमीचा दुर्गामती - पुन्हा साऊथची कॉपी\nराहुल रॉयला अचानक तीव्र स्ट्रोक कसा आला\nभारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांमधील लक्षवेधी वादविवाद | India vs Australia Sledging Moments\nफुटबॉलचा 'दैवी हात', भारतातही होते त्याचे फॅनक्लब | Diego Maradona Death | Football | Sports News\nहृदयविकाराच्या झटक्यामुळे कपिल देव रुग्णालयात | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News\nस्पॅनिश फ्लू प्रमाणेच कोरोनाची दुसरी लाट धोकादायक\nकोरोना २६ जानेवारीला दुपारी ४ वाजता संपणार | Dr Ravi Godse on Covid 19 | America\nमास्क घातल्यानंतर चष्म्यावरील Fog कसा घालवा\nकोरोना रुग्णांच्या एका हास्यासाठी डॉक्टरांचे कौतुकास्पद पाऊल | Doctor Dance on Wearing PPE Suit\nजीवनरक्षक झिंककडे कोरोनाकाळात दुर्लक्ष केलं जातंय का\nकुणबी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहा; शिवसेनेच्या नगरसेवकाला नोटीस\nगिरण्यांतील अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन\nक्रांतिकारी पाऊल; फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम\nकोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला\nCoronavirus: ८९ लाखांहून अधिक झाले कोरोनामुक्त; तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ६०० नवे रुग्ण आढळले\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\n\"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन\n प्रेयसीने प्रियकराच्या भावी पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/28-january-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T17:55:00Z", "digest": "sha1:ACT4Z6KE5653RL43YGHO6QHPRH6ZJD4C", "length": 8012, "nlines": 241, "source_domain": "mahanmk.com", "title": "28 January 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n28 Jan च्या चालू घडामोडी\n'नमामि गंगे मिशन' अंतर्गत गंगा यात्रा बिजनौर येथून सुरू\n'नमामि गंगे मिशन' अंतर्गत गंगा यात्रा बिजनौर येथून सुरू बिजनौर येथून 'नमामि गंगे मिशन' अंतर्गत गंगा यात्रा सुरू ठिकाण बिजनौर, उत्तर प्रदेश\n२६ जानेवारी: आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन\n२६ जानेवारी: आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा करतात दिवस स्थापना १९५३ मध्ये जागतिक सीमाशुल्क संघटने (\nभारतातील पहिली 'सुपर फॅब लॅब' केरळमध्ये\nभारतातील पहिली 'सुपर फॅब लॅब' केरळमध्ये केरळमध्ये भारतातील पहिल्या 'सुपर फॅब लॅब' चे उदघाटन ठिकाण केरळ संलग्नता मॅसेच्युसेट्स इन्स्\n२७ जानेवारी: आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन\n२७ जानेवारी: आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन दरवर्षी २७ जानेवारी रोजी साजरा करतात संयुक्त राष्ट्रे विभाग जागतिक संप्रेषणे (Globa\nFEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बांगलादेशकडून भारताकडे\nFEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बांगलादेशकडून भारताकडे बांगलादेशकडून FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे ठिकाण नवी दिल्ली बैठक १० वी वार\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्ष�� प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/lokcdown", "date_download": "2020-12-02T18:25:45Z", "digest": "sha1:HC6XYYZXOTXWPBU7GNVTGB6MMOHPDFHI", "length": 18524, "nlines": 167, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Lokcdown Latest news in Marathi, Lokcdown संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nकोरोनामुक्त झालेल्या कनिकाने अखेर मौन सोडले\nगायिका कनिका कपूर कोरोना विषाणुमुळे चर्चेत आली आहे. कनिला कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून तिच्याबद्दल बर्‍याच बातम्या आल्या आहेत. तिच्यावर...\nधीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री\nवाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. रविवारी सीबीआयने धीरज आणि कपिल वाधवान यांना सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. साताऱ्यामध्ये वाधवान...\nदेशात कोरोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व जनता करतेय: मोदी\nसंपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंज देत आहे. देशातला प्रत्येक नागरिक कोरोनाविरोधात लढा देत आहे. देशातील सर्व जनता या लढाईचे नेतृत्व करत आहे. आज सगळीकडे सर्व जण मदतीसाठी पुढे आले आहेत. भविष्यात या लढाईची...\nकितीही डोके फोडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार: संजय राऊत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नामनियुक्त विधान परिषद सदस्यतेबाबत राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या. पण घटना आणि कायद्याची चौकट कोणालाच मोडता येणार नाही. राजभवनाच्या भिंतीवर कि���ीही डोके...\n जगभरात कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर\nकोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी दोन तृतीयांश नागरिकांचा मृत्यू एकट्या युरोपमध्ये...\nकोरोनाचा वेग मंदावला, काही आठवड्यांत मात करण्याची आशा: हर्षवर्धन\nदेशामध्ये कोरोना विषाणूचा वेग मंदावला आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता असे म्हणता येईल की आपण कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या स्थिरतेकडे जात आहोत, असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी...\n बाळाला घरमालकाकडे सोडून डॉक्टर पती-पत्नीकडून कोरोनाबाधितांवर उपचार\nदेशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दिवस-रात्रं मेहनत करत...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अ��दाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/social-democratic-party-of-india/", "date_download": "2020-12-02T17:55:04Z", "digest": "sha1:AYYCMT2NHAD6FMFHICVLWQ7CGM3INPF2", "length": 8675, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Social Democratic Party of India Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nकेरळमध्ये नमाज ‘पठण’ करताना भाजपच्या सेक्रेटरीवर हल्ला, प्रकृती ‘गंभीर’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) बाबत आयोजित कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर थोड्या वेळानं भाजपाचे प्रदेश सचिव एके नजीर यांच्यावर इडुक्की जिल्ह्यातील नेदुंगंदम येथील एका मशिदीत कथितपणे हल्ला करण्यात आला. भाजपाने 'सोशल…\nVideo : लग्नाच्या एका महिन्यानंतर रोहनप्रीतला लोकांनी केलं…\nVideo : दीपिकाला भेटायला गेला रणवीर सिंग \nअभिनेता शहीर शेखनं गर्लफ्रेंड रुचिका कपूरसोबत केलं कोर्ट…\nराजकुमार रावचा फोटो पाहून कमेंट करण्यापासून स्वत:ला थांबवू…\nसारा अली खान ‘बेबो’ करीनाला आंटी म्हटल्यानंतर…\nViral Video : दारूच्या दुकानात घुसली तरूणी, फोडल्या 500…\nUP : स्काॅर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात, 2 मुलांसह ८ ठार\nपसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह हा मूलभूत हक्क : HC\nआता टपाल खात्यात घरबसल्या पैसे भरता येणार, जाणून घ्या\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \n‘कोरोना’ नाकावाटे घुसू शकतो मेंदूत, नवा निष्कर्ष\nथंडीच्या दिवसात ‘या’ पध्दतीनं घ्या बाळांची काळजी, जाणून…\nथंडीच्या दिवसांमध्ये शेंगदाणे खा, रक्त वाढविण्यापासून ते…\n‘या’ शिक्षक मतदार संघातील उमेदवाराची चक्क बनियनवरच झाली…\nजर तुम्हाला दीर्घकाळापासून येत नाही झोप तर व्हा सावध, येवू शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या\nजर ‘हे’ घरगुती उपाय केले तर नाही करावं लागणार स्टोनचं ऑपरेशन, ‘तांदूळजा’ अन् ‘चाकवत’…\nडेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीसाठी पत्नीने मागितली माफी, म्हणाली – Sorry Australia\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sonari/", "date_download": "2020-12-02T18:25:26Z", "digest": "sha1:WK7UY7NIV4U2M6KL5KGF6HKVFVCKBNVF", "length": 8822, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Sonari Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nजेजुरीत भरलाय सर्वात मोठा ‘गाढवांचा’ बाजार, किंमत ऐकून ‘धक्का’ बसेल \nजेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं लोकदैवत आहे. जेजुरीत दरवर्षी पौष पौर्णिमेनिमित्त यात्रा भरत असते. ही यात्रा खूप प्रसिद्ध आहे. खरं तर अठरापगड जातीजमातींची ही यात्रा मानली जाते. या यात्रेत गाढवांचा बाजार भरतो. यात…\nशेतकरी आंदोलनावर कंगनाचं ट्विट पाहून भडकली हिमांशी खुराना \n‘बेख्याली’ सिंगर सचेत टंडन आणि परंपरा ठाकुर…\nVideo : नेहा कक्करवरून जीजू रोहनप्रीतसोबत भांडला भाऊ टोनी…\n8 महिन्यांच्या आरामानंतर मैदानात उतरला अजय देवगण \nICU मधून बाहेर आला राहुल रॉय, तब्येतीत सुधारणा \n Lockdown मध्ये मदतीसाठी आलेल्या महिलेवर���\nकॅनडाच्या पंतप्रधानांवर शिवसेनेचा हल्ला, म्हणाले –…\nBAFTA च्या ‘ब्रेकथ्रू इंडिया’च्या उपक्रमाचा…\nबाळा, तुझ्या जन्माअगोदरपासून मी शतक झळकावतोय, मैदानातच…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nयेडियुरप्पा यांनी लिंगायत कार्ड खेळून BJP ला फसवले की, स्वत:च्या…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nकृषी कायदे मागे घ्या,अन्यथा NDA तून बाहेर पडू, RLP चा अमित शहांना…\nDrugs Case : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर…\nथंडीत मटार खाण्याचे ‘हे’ 5 मोठे फायदे, वजन कमी करण्यास देखील उपयुक्त, जाणून घ्या\nराष्ट्रगीतमध्ये बदल करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र, ट्विटरवर लिहिली ‘ही’ पोस्ट\nशिवाजी विद्यापीठातील ‘या’ प्राध्यापकांना उत्सुकता; मुदतवाढ की थेट पाच वर्षांची नियुक्ती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/he-will-give-counseling-containment-zone-who-will-read-it-nanded-news-300853", "date_download": "2020-12-02T19:00:59Z", "digest": "sha1:6BUQQVJJSDTFMAUYTRNZFBSQFD6PFRB6", "length": 15689, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "कन्टेनमेन्ट झोनमध्ये ‘हे’ समुपदेशन करणार... कोण ते वाचा... - He will give counseling in the containment zone who will read it nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nकन्टेनमेन्ट झोनमध्ये ‘हे’ समुपदेशन करणार... कोण ते वाचा...\nज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्या भागातील नागरिकांमध्ये भितिदायक वातावरण निर्माण होत असल्याने रुग्णाच्या ���रिवारासह शेजारच्या नागरिकांना मोठ्या मानसिक आधाराची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.\nनांदेड : कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना मानसिक आधार देवून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सिडको नांदेड येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्या भागातील नागरिकांमध्ये भितिदायक वातावरण निर्माण होत असल्याने रुग्णाच्या परिवारासह शेजारच्या नागरिकांना मोठ्या मानसिक आधाराची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. ही गरज लक्षात घेऊन कोव्हीड आजाराबाबत समुपदेशनाद्वारे मानसिक आधार देण्याची जबाबदारी सहयोगी प्राध्यापकांना दिली आहे.\nनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दितील विवेकनगर, इतवारा, मिल्लतनगर, जिजामाता कॉलनी (आनंदनगर परिसर), जोशी गल्ली (सराफा होळी परिसर), शिवाजीनगर या क्षेत्रात कोव्हीड- 19 चे रुग्ण आढळून आल्यामुळे या क्षेत्रामध्ये संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून या कंटेनमेंट झोनमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून या झोनमध्ये सहयोगी प्राध्यापक दिवसातून वेळोवेळी भेट देवून तेथील नागरिकांना धीर देवून अडचणीची माहिती घेतील. या अडचणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने त्या दूर करण्याची कार्यवाही करतील.\nहेही वाचा - झेडपी मुख्यालयात आता मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी - कसे ते वाचा\nसमुपदेशनासाठी महानगरपालिका हद्दीतील विवेकनगर येथे डॉ. एस. व्ही. जगताप, इतवारा डॉ. ए. टी. शिंदे, मिल्लतनगर डॉ. एफ. एम. सौदागर, जिजामाता कॉलनी (आनंदनगर परिसर) डॉ. एस. एस. पाईकराव, जोशी गल्ली (सराफा, होळी परिसर) डॉ. एन. के. वाघमारे, शिवाजीनगर डॉ. श्रीमती के. बी. गित्ते यांची नेमणुक करण्यात आली आहे.\nआदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई\nयापूर्वीच्या आदेशात देण्यात आलेल्या अटी व शर्ती जशास-तशा लागू राहतील. जे कोणी व्यक्ती, समुह या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-vishleshan/nitesh-rane-hits-out-shivsena-over-kangana-case-legal-expenses", "date_download": "2020-12-02T18:29:21Z", "digest": "sha1:OT46QC7YR7KD27A5B2XIXUKTAM5OA3GW", "length": 13011, "nlines": 200, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "यांच्या मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार? नितेश राणेंचा शिवसेनेला टोला - Nitesh Rane Hits out at Shivsena over Kangana Case Legal Expenses | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयांच्या मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार नितेश राणेंचा शिवसेनेला टोला\nयांच्या मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार नितेश राणेंचा शिवसेनेला टोला\nयांच्या मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार नितेश राणेंचा शिवसेनेला टोला\nयांच्या मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार नितेश राणेंचा शिवसेनेला टोला\nबुधवार, 28 ऑक्टोबर 2020\nअभिनेत्री कंगना राणावत हिने महापालिकेविरोधात दाखल केलेल्या खटल्यातील वकिलाच्या शुल्कापोटी पालिका प्रशासनाने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. त्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर ट्वीटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे.\nमुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने महापालिकेविरोधात दाखल केलेल्या खटल्यातील वकिलाच्या शुल्कापोटी पालिका प्रशासनाने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. त्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर ट्वीटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. 'यांच्या' मुलांची लग्नेही आमच्याच पैशांनी होणार, असे ट्वीट करत राणेंनी शिवसेनला चिमटा काढला आहे.\nमाहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवण्यात आली आहे. कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर पालिकेने एक दिवसाची नोटीस देऊन कारवाई केली होती. ती सुरू असतानाच कंगनाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतचा खटला सध्या उच्च न्यायालयात सुरू आहे. खटल्यात बाजू मांडण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठ विधिज्ञ अस्पी चिनॉय यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या शुल्कापोटी पालिकेने आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत त्याबाबत माहिती मिळवली आहे.\nयावर नितेश राणेंनी ट्वीट केले आहे. Wow\n (मुंबईचे रहिवाशी कर कशासाठी भरतात १) पेंग्विन २) कंगनाच्या खटल्यात वकिलांवर) असे राणे यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी काल नितेश राणे व नारायण राणेंवर टीक�� केली. नाईक मातोश्रीच्या अंगणात तुळशी वृंदावनच आहे. मात्र, गांजाची शेती कुणाच्या अंगणात पिकते याची विचारणा नीतेश राणेंनी आपल्या मोठ्या भावाकडे करावी. त्वरित त्याचा उलगडा होईल, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतुम्ही कितीही प्रयत्न करा पण चित्रपट उद्योग कुठेही जाणार नाही; गृहमंत्री देशमुखांनी योगींना ठणकावले\nमुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात योगी सरकारला स्वत:ची फिल्मसिटी विकसित करायची आहे. त्या...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nमराठा आरक्षणावर आता ठोस निर्णय घ्या; बैठकांचा फार्स, थापेबाजी नको..\nऔरंगाबाद ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या उपसमितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. या बैठकीनंतर सायंकाळी ते काही मराठा...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nसंजय राऊत यांच्यावर उद्या पुन्हा अँजिओप्लास्टी\nमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर उद्या पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. राऊत त्यासाठी आज लिलावती रुग्णालयात दाखल होत आहे. एक...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\n'विक्रांत' समुद्री चाचण्यांसाठी सज्ज; कोचीन बंदरातील चाचण्या यशस्वी\nमुंबई : अडीच हजार किलोमीटर लांबीच्या इलेक्‍ट्रिक केबल, दीडशे किलोमीटरचे पाईप असे साहित्य घेऊन समुद्रावर आरूढ होणारी भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nशिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत..शिवसेनेची भाजपवर टीका\nमुंबई : 'भारतीय जनता पक्षाचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसे ते आता एका अजान प्रकरणात फसफसताना दिसत आहे. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nमुंबई mumbai अभिनेत्री कंगना राणावत kangana ranaut प्रशासन administrations भाजप आमदार नितेश राणे nitesh rane tax lawyers nitesh rane माहिती अधिकार right to information बेकायदा बांधकाम उच्च न्यायालय high court\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0/", "date_download": "2020-12-02T18:03:05Z", "digest": "sha1:3WONODR7JKCJORIQRB4FNWYSLYK4DPJV", "length": 7518, "nlines": 121, "source_domain": "ainnews.tv", "title": "अंड्याच्या अतिसेवनाने आरोग्यावर होतील हे परिणाम", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nअंड्याच्या अतिसेवनाने आरोग्यावर होतील हे परिणाम\nअंड्याच्या अतिसेवनाने आरोग्यावर होतील हे परिणाम\nअंड हे आरोग्यदायी आहे. अंड्यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्नसारखे अनेक घटक असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला तसेच झटपट चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी अंड्याचा वापर केला जातो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, वजन कमी असलेल्या लोकांना वजन वाढवण्यासाठी अंडे फायदेशीर असतात. परंतु कोणत्याही गोष्टीचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे आहारात अंड्याचा अतिप्रमाणात समावेश झाल्यास काय होते हे आज जाणून घेऊया..\n* एका अंड्यात १८५ मीग्रॅ कोलेस्ट्रेरॉल असते. एका दिवसात ३०० मीग्रॅ कोलेस्टेरॉलचा समावेश करणे योग्य आहे.\n* ३-४ अंडे खाल्याने कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका जास्त असतो. उन्हाळ्यात याचे प्रमाण कमी करावे.\n* एका दिवसात किती अंडे खावे\nएका दिवसात दोन अंडे खाणे फायदेशीर आहे, परंतू त्यापेक्षा अधिक अंडे खाणे आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.\n* एकावेळी अनेक अंडे खाल्यास काय होते\nअंड्यामुळे शरीरात उष्णता वाढते म्हणजे त्यामुळे अस्वस्थता व पचनाचा त्रास वाढतो.\n* अंड्याचे सेवन कसे करावे\nअंडे उकडलेले हे दुसऱ्या कोणत्याही पदार्थापेक्षा जास्त फायदेशीर आहे. अंड्याच्या फ्राईड पदार्थांत तेलाचा अतिवापर आरोग्याला हानीकारक असतो.\nविराट-अनुष्काच्या दिल्लीतील रिसेप्शनला मोदींची उपस्थिती\n‘टायगर जिंदा है’चे जयपूरमध्ये जाळले पोस्टर, वाल्मिकी समाजाचा विरोध\nवजन कमी करायचे असेल तर बदला दिनचर्या, वाचा काय-काय करावे\nकेस गळत असतील तर करा हे उपाय, होईल फायदा\nकांदा खाल्ल्यास कराल अनेक आजारांवर मात, हे आहेत फायदे\nउसाच्या रसाचे आहेत अनेक फायदे, रोज प्या एक ग्लास ज्यूस\nबीट खाल्ल्यास वजन होईल कमी, हे फायदेही होतील\nकडू कारल्याचे करा सेवन, वाचा काही गुणकारी फायदे\nमनसे भूमिकेवर ठाम; ‘कितीही दबावतंत्र वापरा तरी आज ‘झटका मोर्चा’…\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा राडा; विद्या…\n‘सीएसएमएस’चे प्राचार्य. गणेश डोंगरे यांना पीएचडीची पदवी…\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंक��ा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/379872", "date_download": "2020-12-02T19:44:05Z", "digest": "sha1:MIGUBAKU2DDJINCWKMF2SG7Q5LXRW736", "length": 2097, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:२८, ६ जून २००९ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n००:१२, १४ मे २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:800)\n२२:२८, ६ जून २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nDragonBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gan:800年)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ekoshapu.in/2007/02/14/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6/", "date_download": "2020-12-02T18:27:52Z", "digest": "sha1:H5PBWUYCTHV3WGDXPTBX7PFK4DJ4NNZO", "length": 12953, "nlines": 267, "source_domain": "ekoshapu.in", "title": "फालतू विनोद… – ekoshapu", "raw_content": "\nसरदारजी : लॉजिक म्हणजे कायमित्र : अंऽऽऽ, आता असं बघ, तुझ्याकडे फिश टॅंक आहे नामित्र : अंऽऽऽ, आता असं बघ, तुझ्याकडे फिश टॅंक आहे नासरदार : हो, आहे नामित्र : त्यात मासेसुद्धा असतील नासरदार : हो, आहे नामित्र : त्यात मासेसुद्धा असतील नासरदार : होमित्र : मग त्या माशांना कोणीतरी खायला घालत असेल नासरदार : होमित्र : मग त्या माशांना कोणीतरी खायला घालत असेल नासरदार : हो, माझी बायको खायला घालते.मित्र : अरे म्हणजे तुला बायको आहे सरदार : हो, माझी बायको खायला घालते.मित्र : अरे म्हणजे तुला बायको आहे सरदार : हो मित्र : म्हणजे तू पुरुष आहेस सरदार : हो मित्र : बघ, म्हणजे तुझ्याकडे फिश टॅंक आहे या एका विधानावरून तू पुरुष आहेस असा निष्कर्ष मी काढला. यालाच लॉजिक म्हणतात.सरदार खूश झाला. त्याने लॉजिक म्हणजे काय हे आपल्या बॉसला सांगण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर तो बॉसला म्हणाला :सरदार : बॉस, तुमच्याकडे फिश टॅंक आहे कायबॉस : नाही रे.सरदार : मग तुम्ही पुरुष नाही \nएकदा एक अमेरिकन जोडपं भारतात येतं. त्यांचा इथला पर्यटन मार्गदर्शक एक सरदारजी असतो. सरदारजी त्यांना ताजमहाल दाखवतो आणि सांगतो, “हा महाल बांधायला ४ वर्षं लागली.” अमेरिकन जोडपं म्हणतं, “अमेरिकेत हा २ वर्षांत बांधून झाला असता.”नंतर सरदारजी त्यांना लाल किल्ला दाखवतो आणि सांगतो,” हा किल्ला ३ वर्षांत बांधून झाला.” अमेरिकन जोडपं म्हणतं, “अमेरिकेत हा १ वर्षात बांधून झाला असता”हे ऐकून सरदारजी त्यांना धडा शिकवायचं ठरवतो. तो त्यांना कुतुबमिनारापाशी घेऊन जातो. अमेरिकन विचारतात, “हे काय आहे” सरदारजी म्हणतो, “मला काय माहित” सरदारजी म्हणतो, “मला काय माहित काल तर इथे काहीच नव्हतं काल तर इथे काहीच नव्हतं \nएकदा संताने फोनला आन्सरिंग मशीन (मराठी शब्द माहित नाही..)बसवले..पण दोनच दिवसात काढावे लागले..बंता आणि त्याच्यासारख्या ४-५ मित्रांकडून मार खावा लगला होतात्यांची तक्रार होती..”साला फोन उचलतो आणि स्वतःच सांगतो घरात नाही म्हणून\nएका सरदारजीला जुळी मुले झाली. त्याने नावे ठेवली—टिन् नी मार्टीन्.परत जुळी –P Tor & Repeatorपरत—max & climax परत माञ् जुळी झाल्यावर तो थकला——-Tired & retired\nएकदा एक सरदारजी एका प्रेताचे फोटो काढत असतो.अचानक सर्वजण त्याला मारायला लागतात . क………तो प्रेताला बोलतो ‘ स्माईल प्लिज’\nएकदा २ सरदारजी चेस खेळत असतात. अजून २ जण येतात आणि म्हणतात आपण डबल्स खेळू.\nबराच वेळ ४ जण खेळतात आणि मग २ जण निघून जातात. उरलेले २ जण पुढे खेळतात.\nखूप वेळानी दोघेही कंटाळतात, तेव्हा १ जण म्हणतो: “तुझा फक्त उंट उरला आहे आणि माझा उंट आणि हत्ती. म्हणून मी जिंकलो…\nएका सरदारजी म्युझियम मधे गाइड म्हणून काम करत असतो.\nसरदारजी: (लोकांना) हा सांगाडा १०,००,००२ वर्षे ३ महीने आणि ७ दिवसांपूर्वीचा आहे.\n१ माणुस: तुम्हाला कसे माहीती\nसरदार: मी इथे आलो तेव्हा तो सांगाडा १०,००,००० वर्षे जुना आहे असे मला सांगितले होते…\nशिक्षक : कोणी मला “राजा राम मोहन रॉय” बद्दल माहिती सांगेल का \nएक विद्यार्थी : ते चार चांगले मित्र आहेत..\nएक माणुस दाताच्या डॉक्टरकडे दात काढ\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\nAjikol on “प्रमाण” कविता आणि…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/07/17.html", "date_download": "2020-12-02T19:38:03Z", "digest": "sha1:KEWTAPCF3KNGHY5APFJ74ZDHODNE5BVV", "length": 7677, "nlines": 52, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "लग्न सोहळयात 17 जण झाले पोजिटीव्ही आडीच शे जणांवर गुन्हा दाखल..विनापरवाना लावले लग्न", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजलग्न सोहळयात 17 जण झाले पोजिटीव्ही आडीच शे जणांवर गुन्हा दाखल..विनापरवाना लावले लग्न\nलग्न सोहळयात 17 जण झाल��� पोजिटीव्ही आडीच शे जणांवर गुन्हा दाखल..विनापरवाना लावले लग्न\nरिपोर्टर: तालुक्यातील राळेंसांगवी ता.भूम येथे दि 29 जून रोजी दुपारी 12 वाजता विना परवाना 200 ते 250 लोकांच्या जमावाने लग्न कार्य केले असून या लग्नकार्यास लोकप्रतिनिधी सह नेते लोक उपस्थित असल्याचे समजते.राळेंसांगवी चे ग्रामसेवक सौ सुषमा स्वामी यांच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल 13 दिवसांनी गुन्हा दाखल.\nहा लग्न कार्य करणारे दत्ता टाळके यांनी आपल्या मुलीचा विवाह प्रसंगी पाहुण्यांना स्वतःच्या इनोव्हा गाडीतून लोकांना ने आन केले तसेच गाडी मधून भाजीपाला विक्री करून कोरोना संसर्ग पसरविला असल्याचे पोलिसांना दिसून आले ते लग्नाच्या नंतर चार दिवसांनी त्रास होत असल्याने भूम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असता तो कोरोना पोजिटीव्ही आला तद नंतर त्याचा सानिध्यात असणारे 17 जण पोजिटीव्ही निघाल्याने व दत्तात्रय टाळके यांनी कोविड 19 संदर्भात शासकीय आदेशा चे उलघन करून इतर लोकांच्या जिवावर बेतेल असे वागल्याने त्याच्यावर सोबत लग्नातील सर्वांवर भदवी कलम 188,269 प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 5 ब प्रमाणे साथरोग प्रतिबंध कायदा कलम 2,3,4,व महाराष्ट्र कोविड19 कायदा कलम 11 प्रमाणे भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश गडवे हे करित आहेत .\nमात्र गावातील कोरोना कक्ष व तालुका कोरोना कक्ष अधीकारी यांनी या विवाह कडे दुर्लक्ष केल्याने यांना माहिती असताना गुन्हा अद्याप न केल्याने संसर्ग वाढला असल्याचे बोलले जाते.कोरोना संसर्ग वाढेपर्यंत अधिकारी गप्प का संसर्ग वाढवण्यात कक्ष अधिकारी\n मोठ्या स्वरूपात लग्न मात्र प्रशासन गप्प का असे नागरिकांत बोलले जात आहे.\nभूम पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ.\nजर कोणी असे विना परवाना व शासकीय नियमांना कलाटणी देऊन असे कार्य करीत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावरही कडक कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येणार :-\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/willie-anderson-horoscope.asp", "date_download": "2020-12-02T19:39:46Z", "digest": "sha1:MUKZ4MYTEMFP6ZBWFG25EJ5IP344QEEE", "length": 8449, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "विली अँडरसन जन्म तारखेची कुंडली | विली अँडरसन 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » विली अँडरसन जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 82 W 23\nज्योतिष अक्षांश: 34 N 51\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nविली अँडरसन प्रेम जन्मपत्रिका\nविली अँडरसन व्यवसाय जन्मपत्रिका\nविली अँडरसन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nविली अँडरसन 2020 जन्मपत्रिका\nविली अँडरसन ज्योतिष अहवाल\nविली अँडरसन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nविली अँडरसनच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nविली अँडरसन 2020 जन्मपत्रिका\nनातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. दीर्घ आजाराची शक्यता असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब उभे राहा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला मनस्ताप होईल. ऋण आणि कर्ज नियंत्रणात ठेवा जेणेकरून तुम्ही आर्थिक बाबतीत निश्चिंत राहाल. चोरी आणि भांडणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. अधिकारी वर्गासोबत भांडण किंवा मतभेद संभवतात.\nपुढे वाचा विली अँडरसन 2020 जन्मपत्रिका\nविली अँडरसन जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. विली अँडरसन चा जन्म नकाशा आपल्याला विली अँडरसन चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये विली अँडरसन चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा विली अँडरसन जन्��� आलेख\nविली अँडरसन साठी ज्योतिष अहवाल पहा -\nविली अँडरसन मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nविली अँडरसन शनि साडेसाती अहवाल\nविली अँडरसन दशा फल अहवाल विली अँडरसन पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/pune/story-residents-alleged-that-manhandling-was-done-by-the-police-officials-inspector-apologize-1819965.html", "date_download": "2020-12-02T19:25:31Z", "digest": "sha1:NSD2PCN6YRL5QN6PKA5E4J5HAAECYVBF", "length": 24913, "nlines": 298, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "residents alleged that manhandling was done by the police officials inspector apologize , Pune Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n... आणि पोलिसांना मागितली पूरग्रस्तांची माफी\nHT मराठी टीम, पुणे\nपुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी पोलिसांनी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप निदर्शने करणाऱ्या नागरिकांनी केला. विशेषतः महिलांना अकारण धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप निदर्शकांनी केला. या संपूर्ण प्रकारावरून निदर्शक संतप्त झाल्यामुळे अखेर पोलिसांनी एक पाऊल मागे घेत जर काही अनुचित प्रकार घडला असेल, तर आम्ही माफी मागतो, असे सांगत दिलगिरी व्यक्त केली.\n... पण मी इंद्राणी मुखर्जींना कधी भेटलोच नाही - चिदंबरम\nपुण्याच्या दक्षिण भागामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी सहकार नगर, पद्मावती, टांगेवाली कॉलनी या भागात मोठ्या प्रमाणात घुसले. या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण या भागात महापालिकेकडून आणि राज्य सरकारकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने त्याचबरोबर येथील अनेक प्रश्नांचा वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर तोडगा न काढल्यामुळे काही नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पाहणी दौऱ्याला विरोध केला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.\nकेंद्र सरकारचा पुन्हा दणका, इन्कम टॅक्समधील १५ अधिकारी निलंबित\nचंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी निदर्शकांना रोखून धरताना काही नागरिकांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. यामुळे पूरग्रस्त आणखी संतापले. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिस्थितीचा विचार करून संतप्त पूरग्रस्तांना शांत करण्यासाठी माफी मागितली. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nपूरग्रस्तांच्या रोषानंतर चंद्रकांत पाटलांनी घेतला काढता पाय\n'डोळ्यासमोर बायको वाहून गेली अन् मी काहीच करू शकलो नाही'\nरात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अनेक घरांत शिरले पाणी\nतिकीट वाटप राहू द्या, आधी पुण्यातील स्थिती हाताळा; छगन भुजबळांचा टोला\nपुण्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर\n... आणि पोलिसांना मागितली पूरग्रस्तांची माफी\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nकोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका...\nपुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात\nप्रसुती वेदनेनं तळमळणाऱ्या महिलेसाठी पोलिसांची कर्तव्यदक्षता\nपुण्यात खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेलचे अधिग्रहण कराःअजित पवार\nलॉकडाऊनदरम्यानची शिथिलता पुण्यात लागू होणार नाही, दुकाने बंदच राहणार\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या व��मानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathicorner.com/tag/kamgardinshubhechaa", "date_download": "2020-12-02T19:37:17Z", "digest": "sha1:RI6DDP7JGQLMJAJSZO2MRPDMYKSPWATT", "length": 2985, "nlines": 52, "source_domain": "marathicorner.com", "title": "KamgarDinShubhechaa Archives - मराठी कॉर्नर", "raw_content": "\nमहाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nMaharashtra Din Aani Kamgar Dinachya Hardiik Shubhechha – महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज स्वतंत्र्य भारतातील महाराष्ट्र राज्याला ६० …\nपुढे वाचा…महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्वामित्व योजना काय आहे\nमहाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 PDF File कृषी यांत्रिकीकरण\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/when-chhagan-bhujbal-becomes-iqbal-shaikh-300582", "date_download": "2020-12-02T18:19:49Z", "digest": "sha1:KANI3YKN3NNDOS54QJ3PSCR62MUPSP5U", "length": 16394, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "छगन भुजबळ जेव्हा इक्‍बाल शेख बनतात... - When Chhagan Bhujbal becomes Iqbal Shaikh | Marathi News - eSakal", "raw_content": "\nछगन भुजबळ जेव्हा इक्‍बाल शेख बनतात...\nकर्नाटक सरकारने 1 जून 1986 पासून सीमाभागात कन्नडची सक्‍ती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सीमाभागात एकच आगडोंब उसळून या विरोधात संतप्त वातावरण निर्माण झाले. या कन्नड सक्‍तीचे पडसाद महाराष्ट्रातसुद्धा उमटले होते. यावेळी छगन भुजबळ इक्‍बाल शेख बनून बेळगावात दाखल झाले होते.\nबेळगाव : कर्नाटक सरकारने 1 ज��न 1986 पासून सीमाभागात कन्नडची सक्‍ती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सीमाभागात एकच आगडोंब उसळून या विरोधात संतप्त वातावरण निर्माण झाले. या कन्नड सक्‍तीचे पडसाद महाराष्ट्रातसुद्धा उमटले होते. यावेळी छगन भुजबळ इक्‍बाल शेख बनून बेळगावात दाखल झाले होते. त्या घटनेच्या आठवणी आजही ताज्या असून हुतात्मा दिनाच्या पुर्वसंध्येला कन्नड सक्‍ती आंदोलनाची चर्चा आजही सीमाभागात ऐकावयास मिळत आहे.\nबेळगावात 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधात आंदोलन होणार होते. त्या आंदोलनाला महाराष्ट्रातून अनेक नेते मंडळी येतील म्हणून कर्नाटक राज्याच्या पोलिसांनी कर्नाटकच्या सगळ्या सीमा बंद करण्यात आल्या. यामुळे येणाऱ्यांची कसून चौकशी आणि खात्री करूनच प्रवेश दिला जात होता. मात्र कोल्हापूर येथील बैठकीत एस. एम. जोशी व शरद पवार यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शरद पवार बेळगावला वेषांतर करून निघाले तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार छगन भुजबळसुद्धा बेळगावकडे निघाले.\nछगन भुजबळ यांनी सर्वप्रथम गोव्याला प्रस्थान केले, त्यानंतर त्यांनी इक्‍बाल शेख या नावाला साजेशी अशी वेशभूषा धारण करुन ड्रायव्हर सोबत गाडी घेऊन चोर्ला रोड मार्गे बेळगावमध्ये येत असताना जांबोटीजवळ त्यांची कार पोलिसांनी अडविली. ड्रायव्हरने, साहेब विदेशी व्यापारी आहेत त्यासाठी ते बेळगावला निघाले आहेत असं सांगून पोलिसांची दिशाभूल करून सुटका करून घेतली आणि छगन भुजबळ बेळगावमध्ये रात्री पोहचले. आणि दुसऱ्या दिवशी कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील आंदोलनास उपस्थित राहिले आणि आंदोलन यशस्वी केले.\nकडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही शरद पवार आणि छगन भुजबळ आंदोलन स्थळी पोहचल्यानंतर पोलिस चक्रावून गेले. या रागातूनच कर्नाटक पोलिसांनी आंदोलनस्थळावर जमलेल्या शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर लाठीमार केला. या घटनेची माहिती सीमाभागात समजताच आंदोलन तीव्र झाले. यावेळी कर्नाटक पोलिसांकडून मराठी भाषिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात नऊ कार्यकर्त्यांनी हौतात्म्य पत्करले. म्हणूनच दरवर्षी 1 जून रोजी या हौतात्म्यांना अभिवादन केले जाते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बात���्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔसा-तुळजापूर महामार्गावर चोरट्यांचा धुमाकुळ, वाहनचालकांना चाकूने जखमी करून लुटले\nबेलकुंड (जि.लातूर) : मध्य प्रदेशहून कर्नाटक येथे गहू घेऊन जाणाऱ्‍या ट्रकवर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत ट्रकमधील चालक व अन्य एकाला दगडाने मारहाण...\nअनैतिक संबंधातून कोयत्याने केला हल्ला अन् कोंडले घरात\nइचलकरंजी - अनैतिक संबंधातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नागेश सुरेश यमुल (वय 35, रा. लाखेनगर, जाधव मळा) गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला घरात कोंडून...\n'हिंदू युवतींना लव जिहादच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करा'\nइचलकरंजी : लव जिहाद कायदा बंद करा, या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाने छत्रपती शिवाजी पुतळा चौकात निदर्शने केली. घोषणा देत प्रांत...\nघंटा तर वाजली परंतु लाखभर विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ\nसांगली : कोरोना नियंत्रणात आल्यानंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्याला आता आठवडा उलटून गेला आहे, मात्र अद्याप एक लाखाहून...\nकर्नाटक सरकारची पुन्हा दडपशाही; निवडणूकीचे अर्ज मराठीतून देण्यास नकार\nबेळगाव : येत्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज व इतर माहिती मराठीतून उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी तहसीलदारांकडे केली...\nसमस्यांच्या गर्दीत हरवलेले बसस्थानक, प्रवेशासाठी ज्येष्ठ - दिव्यांगांनाही करावी लागते तारेवरची कसरत\nनांदेड - बसस्थानक म्हंटले की वर्दळीचे ठिकाण. त्याला नांदेडचे बसस्थाकही अपवाद नाही. जिल्ह्यासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, विदर्भ अशा अनेक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/crime/cyber-fraud-noida-women-loses-rs-21000-after-orederd-rs-178-burger-a629/", "date_download": "2020-12-02T19:20:56Z", "digest": "sha1:NS7D4BVK6EOCFX52BL7NEBEF6FWVIZIY", "length": 26771, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बापरे! ऑनलाइन मागवला १७८ रुपयांचा बर्गर अन् खात्यातून चक्क २१ हजार गायब झाले - Marathi News | Cyber Fraud In Noida Women Loses Rs 21000 After Orederd A Rs 178 Burger | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार ३ डिसेंबर २०२०\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nSharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\n'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nपत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल\nप्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये ��ाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nAll post in लाइव न्यूज़\n ऑनलाइन मागवला १७८ रुपयांचा बर्गर अन् खात्यातून चक्क २१ हजार गायब झाले\nआपण देखील Google वरून कस्टमर केअरला नंबर फिरवून त्यानंतर कोणतेही APP आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करता का असाल तर वेळीच सावधानता बाळगा अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.\nआज आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, कदाचित यामुळे आपली फसवणूक होण्यापासून वाचू शकते. सध्या ऑनलाइन व्यवहारांसोबत सायबर क्राईमही वाढत असल्याचं दिसून येतं. सायबरच्या माध्यमातून लोकांना लुबाडलं जातं.\nनोएडा येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिला सॉफ्टवेअर इंजिनीअरला ऑनलाइन बर्गर मागवणे इतके महागात पडले की, तिच्या खात्यातून तब्बल २१ हजार ८६५ रुपये गायब झाले तर बर्गरची किंमत फक्त १७८ रुपये इतकी होती.\nहे संपूर्ण प्रकरण रिमोट कंट्रोल अॅपशी संबंधित आहे. नोएडा सेक्टर -४५ मधील एका महिलेने १७८ रुपयांच्या प्री-पेड पेमेंटनंतर बर्गरची ऑर्डर दिली. बर्गरची डिलिव्हरी ३५ मिनिटांत होणार होती परंतु दीड ते दोन तास ही डिलिव्हरी झाली नाही\nयानंतर संबंधित महिलेने संबंधित रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याशी बोलल्यानंतर ऑर्डर रद्द केल्याचं तिथून सांगण्यात आलं. यानंतर महिला अभियंत्याने तिचे पैसे रिफंड मिळण्यासाठी गुगलवर संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर शोध घेतला आणि फोन केला.\nमहिलेने संबंधित क्रमांकावर फोन केला तेव्हा पलीकडून कंपनीचा कर्मचारी बोलत असल्याचं सांगण्यात आलं, त्यानंतर आरोपीने महिलेला सांगितले की, तो कॉल मॅनेजर कडे ट्रान्स्फर करत आहे त्यानंतर पैसे परत येतील असं सांगण्यात आलं, यानंतर आरोपींने महिलेला मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.\nमहिलेने अ‍ॅप डाऊनलोड केले असता आरोपीने महिलेचा मोबाइल आपल्या ताब्यात घेतला. अ‍ॅप रिमोट कंट्रोल होते. यानंतर त्याने महिलेच्या खात्यातून २१ हजार ८६५ रुपये काढले. पैसे चोरल्यानंतर आरोपींनी महिलेला शिवीगाळ केली\nया आरोपीने महिलेला धमकावले की, जर तिने तक्रार केल्यास तिच्या खात्यातून अधिक पैसे काढले जातील. पीडित महिलेने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल केला आहे\nअशा घटना टाळण्याचा मार्ग म्हणजे Google कडून कस्टमर केअरचा नंबर घेऊ नये त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही, संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून नंबर घ्या.\nया व्यतिरिक्त कोणाच्या सांगण्यानुसार आपल्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करू नका पोलिसांच्या रेकॉर्डनुसार नोएडामध्ये दरमहा १०० पेक्षा जास्त सायबर फसवणूकीच्या घटना घडत आहेत. यातील फक्त पाच टक्के माहिती उघडकीस आली आहे.\nसायबर क्राइम धोकेबाजी ऑनलाइन\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\nतारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, त���म्ही पाहिला का\nPHOTOS: गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\nहॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी\nPHOTOS: हिना खान मालदीवमध्ये करतेय एन्जॉय, समुद्र किनारी दिसली रोमाँटिक मूडमध्ये\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nIndia vs Australia : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात भारी विक्रम, जगात ठरला अव्वल\nIndia vs Australia : तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात तीन बदल दिसणार; पाहा कोणाला संधी मिळणार\nIndia vs Australia : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरला गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेले\nOMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर्लंड टॉप फाईव्हमध्ये\nIndia vs Australia : युजवेंद्र चहलच्या नावावर नकोशी कामगिरी; पहिल्या डावात मोडले गेले पाच मोठे विक्रम\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\n पण 40 वर्षांनंतरही HIV वर लस शोधता आली नाही; जाणून घ्या आव्हाने\nWorld aids day 2020: फ्लू प्रमाणेच सामान्य असू शकतात एड्सची लक्षणं; वेळीच दूर करा आजाराबाबत 'हे' गैरसमज\ncoronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान\nहाडांसाठी घातक ठरतोय वजन कमी करण्याचा 'हा' उपाय; संशोधनातून माहिती समोर\nजळगाव नेऊर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nखोरी फाट्याला वाहनाच्या धडकेत एक ठार\nसोनांबे येथील द्राक्षबागायतदार शेतकऱ्याला ४ लाखांचा गंडा\nयेवला येथे भाजपा कार्यकर्त्यांना शिबिराद्वारे प्रशिक्षण\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; ५ डिसेंबरला प्रतिमा दहन\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\n\"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद क��णे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन\n प्रेयसीने प्रियकराच्या भावी पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/08/marathi-kavita-by-anil-sa-raut.html", "date_download": "2020-12-02T18:25:52Z", "digest": "sha1:7CTK6ZZN6RE6XYBMD4N7HGNCAVZD646W", "length": 4360, "nlines": 68, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मी नाही त्यातली | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nनका आळ घेऊ जाऊबाई\nआधी सांगा का एवढी घाई \nमी नाही हो त्यातली बाई....||०||\n`सदना´चं मी काही बोलणार नाही\nपुन्हा कधी `चिक्की´खाणार नाही\nअळीमिळी गपचिळी मजेत राहू\nमी नाही हो त्यातली बाई....||१||\nकुणी मारला डोळा,कुणी `डल्ला´\nतुम्हालाच झाली होती किती घाई \nसारेच कशाला उघडून सांगु लोका\nमाकडाच्या हाती उगीच कोलीत जाई...\nमी नाही हो त्यातली बाई....||२||\nशेजारणीची बघा किती आहे `पदवी´\nआपले झाकून दुस-याचे वाकून पाही\nउणीदुणी तिची काढू आपण मिळून\nवळवू विषय मग कसली चिंता नाही...\nमी नाही हो त्यातली बाई....||३||\nतुमचे तोंड तिकडे ,माझे इकडे\nयातच बघा असा `घोटाळा´ होई\nमलई खावू दोघी वाटून वाटून\nअन् उडवून लावू तोंडाळ सासुबाई...\nमी नाही हो त्यातली बाई....||४||\nसंदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/bhagwan-gadh-dussehra-melava-pankaja-munde-gopinath-munde", "date_download": "2020-12-02T18:56:25Z", "digest": "sha1:DNIJLMFVL73WUNG4IBF6CK7ULQ53DYFU", "length": 9052, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "दसरा मेळावा एकदा शिवाजी पार्क भरवायचंय, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी पंकजा मुंडेंना अश्रू अनावर", "raw_content": "\nपाचव्या, सह���व्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती\n‘2 वर्षांपासून बेरोजगार, तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय’, पायपीट करत नगरहून विद्यार्थी मातोश्रीकडे रवाना\nशीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा, अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर\nदसरा मेळावा एकदा शिवाजी पार्क भरवायचंय, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी पंकजा मुंडेंना अश्रू अनावर\nदसरा मेळावा एकदा शिवाजी पार्क भरवायचंय, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी पंकजा मुंडेंना अश्रू अनावर\nपाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती\n‘2 वर्षांपासून बेरोजगार, तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय’, पायपीट करत नगरहून विद्यार्थी मातोश्रीकडे रवाना\nशीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा, अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर\nPHOTO | दिल्लीत आंदोलनाचा सातवा दिवस; शेतकरी काय खातात, कुठे झोपतात\nसीबीआय, ईडी आणि एनआयएच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश\nपाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती\n‘2 वर्षांपासून बेरोजगार, तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय’, पायपीट करत नगरहून विद्यार्थी मातोश्रीकडे रवाना\nशीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा, अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर\nPHOTO | दिल्लीत आंदोलनाचा सातवा दिवस; शेतकरी काय खातात, कुठे झोपतात\nपुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 2160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी नियुक्त\nयेरवड्यात 8 मजली नवीन फौजदारी न्यायालय उभारलं जाणार, शिवाजीनगर न्यायालयावरील ताण कमी होणार\nआंदोलन करावं की न करावं यावरुन गोंधळ, अखेर 8 डिसेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय, मराठा समाज आक्रमक\nखात्री केल्याशिवाय कोरोना लसीबाबत नकारात्मक बातमी पसरवू नका, आदर पुनावाला यांचं आवाहन\nAdar Poonawalla : आधी भारत नंतर आशिया खंडात लसीचं वितरण करणार; जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य : पुनावाला\nLIVE : कोरोना लसीच्या किंमतीवर मोदींसोबत चर्चा झाली नाही, पुनावाला यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/cultural-corruption/", "date_download": "2020-12-02T19:40:07Z", "digest": "sha1:FBFBNR6SNM6K4FRAIQLXLJVUAG6UGFF4", "length": 27782, "nlines": 112, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "Cultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण - इशारा - HUMAN LIBERTY", "raw_content": "\nCultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा\ncultural corruption -सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा\nCultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा. हा लेख जानेवारी २००५ मध्ये दैनिक सम्राट आणि क्रांतिसिंह या वृत्तपत्रांमध्ये मध्ये छापून आला होता. आजही हा लेख संभाजी भिडे आणि भीमा कोरेगाव दंगल या ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तितकाच महत्वपूर्ण वाटतो. म्हणूनच या लेखाचे पुन:मुद्रण करत आहे.\nसांस्कृतिक ब्राह्मणीकरण (cultural corruption) सुरु आहे – इशारा\nदुर्गा दौड, ब्राह्मण दौड, शिव दौड, धारतीर्थ यात्रा अशी नावे घेवून ही यात्रा कोणता संदेश देते देशप्रेमाचा हजारो युवकांना बेकारी विषमता दारिद्रयाविरुद्ध लढण्याचे बळ न देता, शिक्षण न देता, इतरांच्या विरुद्ध चिथावणी देणारी ही यात्रा तिचे अंतर्गत हेतू, तिचा असली चेहरा, इथले पोलीस खाते, शासन तपासणार आहे का ही घंटा यात्रेत मला ऐकावयास मिळाली. म्हणून हे मनोगत मांडत आहे.\nधारातीर्थ यात्रेचे कसले तरी पत्रक २ मुळे झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात आलेली. उन्हातान्हाने मळकटलेले कपडे व तसेच चेहरे देखील. कमरेला शेला बांधलेला हा मुलगा मला अगदी खेड्यातला व शहरात कसे राहावे हे कळत नसावे असा वाटला. त्यांनी दिलेले पत्रक वाचत होतो. शिवाजी महाराजांचा फोटो त्या पत्रकावर आणि काहीबाही मजकूर. निरनिराळ्या किल्ल्यांवर व गडावर काढलेल्या सहल मोहिमा व आवश्यक सूचना त्यावर होत्या. पत्रकावर हिंदुत्ववादाची (ब्राह्मणवादाची) छाप वाटत होती. मात्र ते पुरोगामी वाटावे अशी बेमालूमपणे त्याची रचना घडविलेली. पत्रकात उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आबा पाटील यांची मोहिमेत प्रमुख उपस्थिती अस छापलेलं. याने कुणालाही अचंबा वाटावा. ते पत्रक काढलं होत डॉ श्री. दत्ताजीराव पा. माने (अध्यक्ष. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान) यांनी.\nत्या मुलाजवळ चौकशी केली असता कळले, उद्या साताऱ्यात एक यात्रा येणार आहे. हिंदू धर्माची, पन्नास हजार लोक आहेत असे त्यांनी सांगितले.\nदुपारी ‘शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांचा आवाज. सर्वांच्या माना डोकावल्या. पंधरा सोळा तरुण ���ोरे डोक्यावर गांधी टोपी, भगवे फडके बांधलेली, हातात काठी व काहींच्या कमरेला तसलेच लाल फडके. त्यांच जसं आकर्षण वाटलं तसचं त्या पोरांचं चाललय काय याची उत्सुकता चाळवली गेली.\nआज ठरवून पावणे आकरा वाजता राजवाड्यावर गेलो. यात्रा तिथल्या गांधी मैदानावर होती. म्हणून मैदानावर छानसा मंडप, दोन ठिकाणी कमानी, स्वच्छ परिसर, कडक बंदोबस्त. ती यात्रा येणार म्हणून सातारकरांवरच चिडणारा, त्यांच्यावर खेकसणारा, दमदाटी करणारा.\nआपण स्वप्नात तर नाही ना\nआवाज आले कसलेतरी… यात्रा आली. भली मोठी यात्रा. हातात मोठाल्या काठ्या घेवून आलेली तरुण पोरे. ‘हिंदू धर्म की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ व अशाच काहीशा घोषणा देत आलेली. त्यातील काहींच्या हातात नंग्या तलवारी, भाले, कट्यारी, कोयते, करवती, कुऱ्हाडी सारखी हत्यारे. त्यांचे बेभान होऊन मुस्लीम विरोधी घोषणा देणे, गाणी म्हणणे. त्यांचे पेहेराव ही सारखेच. जणू टाईम मशीन मध्ये जावून शिवाजीच्या काळात तर आपण प्रवेश केला नाही ना किंवा चिमटा काढून बघावा आपण स्वप्नात तर नाही ना किंवा चिमटा काढून बघावा आपण स्वप्नात तर नाही ना इतकं ते विचित्र, विक्षिप्त व विलक्षण दृश्य. हेच तर आहे खर Cultural Corruption अर्थात सांस्कृतिक ब्राह्मणीकरण.\nक्षणभर वाटावं की हे एक सैन्य आहे. कुणाशी तरी लढायला निघालंय. विशिष्ट ठिकाणी गेल्यावर आता तुंबळ युद्ध होणार, माणसं कापली जाणार. कशासाठी हवीत ही हत्यार कशासाठी ह्या काठ्या आणि हे हे हे सर्व बरोबर घेवून उघड उघड मिरवत फिरायला की ज्याने लोकांवर या भिडे कंपनीची दहशत बसेल असं करायला यांना परवानगी दिलीच कुणी की ज्याने लोकांवर या भिडे कंपनीची दहशत बसेल असं करायला यांना परवानगी दिलीच कुणी आणि कशी ह्या देशात काही नीती, नियम, कायदे काही आहेत की नाही स्वतंत्र देश असला म्हणून काय एखाद्या गटसमूहाला वाट्टेल तसे वागायची परवानगी द्यायची\nत्यांच्या शेजारून बारक्या बारक्या काठ्या घेवून जाणारे भयभीत पोलिस पाहून त्यांची इतकी प्रचंड दया आली. वाटलं रोज अगदी मिजाशीत फिरणाऱ्या पोलिसांची आज काय ताकद आहे आज ही भिडे कंपनी काठ्या व हत्यारे घेवून आलीय. व शेपटा आत घेतलेली पोलीस यंत्रणा, नाकर्ते व बेशरम शासन काही करू शकत नाही. हे चित्र आम्हाला काय सांगतंय आज ही भिडे कंपनी काठ्या व हत्यारे घेवून आलीय. व शेपटा आत घेतलेली पोलीस यंत्रणा, नाकर्ते व बेशरम शासन काही करू शकत नाही. हे चित्र आम्हाला काय सांगतंय उद्या अशीच हजारो माणस आमच्या गावावर हत्यार घेवून चाल करून आली. आमची घरं दारं लुटली. आमच्या बायका मुली, आया बहिणींवर बलात्कार केले. आमच्या पोरांचे तुकडे तुकडे करून जिवंत जाळलं. तर आम्ही काय बघत बसायचं उद्या अशीच हजारो माणस आमच्या गावावर हत्यार घेवून चाल करून आली. आमची घरं दारं लुटली. आमच्या बायका मुली, आया बहिणींवर बलात्कार केले. आमच्या पोरांचे तुकडे तुकडे करून जिवंत जाळलं. तर आम्ही काय बघत बसायचं पोलीस यंत्रणेकडे सुरक्षा मागायची पोलीस यंत्रणेकडे सुरक्षा मागायची की स्वत:च हत्यार घेवून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगास सज्ज रहायचं की स्वत:च हत्यार घेवून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगास सज्ज रहायचं\nहे काहीजणांना अतिशयोक्ती वाटेल. पण अस घडलय गुजरातमध्ये. मुस्लीम द्वेषानी पेटलेल्या जनतेनी असचं थैमान घातलं. अचानक क्रियेवर घडलेली प्रतिक्रिया नव्हती ती. पूर्ण जाणीवपूर्वक घडवलेले ते षडयंत्र होते. जनमानस तयार करत करतच त्यांनी रचनात्मकरित्या क्रूर गुजरात पॅटर्ण राबविला. महाराष्ट्राचा गुजरात होवू नये याची काळजी वाटणाऱ्यांनी अशावेळी फारच सतर्क राहायला हवे.\nतिथेच शेजारी ‘अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट’ हे डॉ. श्रीराम गोडबोले लिखित पुस्तक विक्रीस ठेवलेले. या पुस्तकाद्वारे आपणास सांस्कृतिक ब्राह्मणीकरण लक्षात येते. त्या पुस्तकातील सत्यासत्यता तपासायला हवीच. पण इथचं न थांबता त्यात मांडलेले सिद्धांत व प्रमेये शास्त्रशुद्ध आहेत का हे देखील तपासावे व ते लोकांपुढे मांडावे लागतील.\nअर्थात सामान्य माणसांच जीवन दिवसेनदिवस त्रास व कष्टांनी वाढत चाललंय हे अगदी खरय. उपभोगाची सर्व साधने समोर दिसत असताना आजचा तरुण ती उपभोगू शकत नाही. साध्या गरजाही नीट भागवू शकत नाही. वाढती महागाई, तशातच बेरोजगारी, अल्प मोबदला, व्यवसायातील प्रचंड जीवघेणी स्पर्धा व नोकरीसाठी प्रचंड मारामार. अशा अवस्थेतील तरुण या असल्या द्वेषमुलक भाकड कथांकडे आकर्षित होतो. त्याला असं भासवलं जातंय की तुझ्या समस्यांचं मूळ मुस्लीम लोकसंख्येत आहे. किंवा त्या तरुणाच शोषण करायला शोषकांना सोपं जावं म्हणून त्याच्या डोक्यात तिसरंच फॅड घालून त्याची दिशाभूल केली जातेय. व त्यालाच एका अल्पसंख्यांक गटांच शोषण करण्या���ाठी त्याच वेळी तयारही केलं जातंय. यालाच म्हणतात Cultural Corruption अर्थात सांस्कृतिक ब्राह्मणीकरण. हे फार भयावह आहे.\nदुसऱ्याची डाळ आपल्याच भातावर\nवास्तविक त्याच्या प्रश्नांची मूळं आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणात आहेत. सरकार राबवत असलेल्या जनहितविरोधी धोरणात आहेत. अमेरिकन साम्राज्यवादी अराजकी मुक्त धोरणांचे परिणाम म्हणून वाढत्या चंगळवादात व भोगवादात आहेत. संपत्तीच्या असमान वाटपात आहेत. एकूणच भांडवलशाही मध्ये दडलेली आहेत. पण हे त्याला कोण सांगतंय हा खरा प्रश्न आहे. त्याच डोकं फॅसिस्ट विचारांनी बरबटून टाकण्याचा डाव. दुसऱ्याची डाळ आपल्याच भातावर कशी ओढता येईल हा खरा प्रश्न आहे. त्याच डोकं फॅसिस्ट विचारांनी बरबटून टाकण्याचा डाव. दुसऱ्याची डाळ आपल्याच भातावर कशी ओढता येईल यात आहे. हे वेगळे सांगायला नको. मग अफझलखान कबर, ग्रोधा हत्याकांड, सावरकर प्रकरण, तिरंगा प्रकरण असा सामान्यांच्या नसलेल्या प्रश्नांवर यांचे अजेंडे का हेही सांगायला नको. कारण वरील मुद्यातच या सर्व असामाजिक प्रश्नांची हवाच निघून जाते.\nअफझलखानाचे पोट फाडतानाचे चित्र उघडपणे विकले जात होते. त्यासोबत खानाचे वकील कुलकर्णी याचही शिवाजींनी शिरकाण केलय असाही फोटो द्या की म्हणाव छापून या शिवप्रतिष्ठान वाल्यांना. असो, मूळ मुद्दा असा की शिवाजीना परकीय शत्रूपेक्षा स्वकीय शत्रूच जास्त होते. त्यांनी शत्रू विरुध्द लढताना त्याचा जात, धर्म कधी पहिलाच नाही. शत्रू हा शत्रू असतो. जात धर्म भेदापलीकडे ती एक सापेक्ष प्रवृत्ती असते.\nप्रा. शिवाजीराव चव्हाण यांना भिडेनी कशीकाय बोलायची संधी दिली याचे आश्चर्य वाटते. फक्त १० मिनिटातच त्यांनी शिवाजी मुस्लीमद्वेष्टे कसे नव्हते. व शिवाजीचा आदर्श घेवून जगायचे तर तरुणांनी निर्व्यसनी, परस्त्रीस मातेसमान मानावे अशी मुल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. त्याला समोर बसलेल्या युवकांनी छान प्रतिसाद दिला. या प्रतिसादातच ही समोर बसलेली हजारो मुलं मुळात मुस्लीमद्वेष्टे नाहीत हे सिद्ध झाले. व या युवकांना फसवून आणलं गेलंय. शिवाजीराजेंच प्रचंड आकर्षण व आदर. गडकिल्ले पाहण्याची तितकीच हौस. व उत्सुकतेपोटी ही पोरं आली आहेत. त्यांच्या डोक्यात मात्र शिवाजी कसा मुस्लीमद्वेष्ट होता हे अगदी बेमालूमपणे पध्दतशीर घातलं जातंय.\nहिंदू व हिंदवी या श���्दात फरक असून मुळातच धर्मनिरपेक्ष व सर्वसमावेशक असा हिंदवी शब्दाचा अर्थ आहे. या दोन शब्दातलं साम्यच लोकांची गल्लत करतं. व हिंदुत्ववादी (ब्राह्मणवादी) लोक याचा गैरफायदा घेत आली आहेत. Cultural Corruption अर्थात सांस्कृतिक ब्राह्मणीकरण करत आहेत. खरंतर शिवाजी हिंदूचा राजा असून मुस्लीम द्वेष्टा होता असे सांगून शिवाजी महाराजां सारख्या आदरणीय व्यक्तीचा उपयोग मुस्लीमद्वेषासाठी करणं हेच त्यांच प्रचंड विकृत प्रकटीकरण आहे. या त्यांच्या विकृतीकरणामुळे अगदी आत्महत्या करावीशी वाटावी इतके अस्वस्थ व व्याकुळ आम्ही झालो आहोत.\nआमच्या हुशार पत्रकार मंडळीनी मात्र प्रा. चव्हाणांच्या तोंडचे शब्द मुस्लीमद्वेष्ट्या संभाजी भिडेच्या तोंडात घालून स्वत:ची अक्कल पाजळली. वस्तुत: प्राध्यापकांचे भाषण झाल्यावर भिडेंचे भाषण झाले. या भाषणात प्रा. चव्हाणांना उद्देशून भिडे म्हणाले, “ काही माणसे पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, राजकीय, सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी शिवाजी राजांवर भाषणं करतात. व लेख लिहितात. आपलं असं काय आहे आपलं असं काही नाही. माझंच चुकल मी अशा चुकीच्या माणसाला बोलण्याची संधी द्यायला नको होती. शिवाजीराजे मुस्लीम विरोधी नव्हते आपलं असं काही नाही. माझंच चुकल मी अशा चुकीच्या माणसाला बोलण्याची संधी द्यायला नको होती. शिवाजीराजे मुस्लीम विरोधी नव्हते मग कुणाच्या विरोधी होते मग कुणाच्या विरोधी होते कारगिल युद्धात पाकिस्तान्यांनी भारतावर युध्द लादलं. व या युद्धात शेकडो हिंदू तरुण मारले गेले. कुणाकडून मारले गेले कारगिल युद्धात पाकिस्तान्यांनी भारतावर युध्द लादलं. व या युद्धात शेकडो हिंदू तरुण मारले गेले. कुणाकडून मारले गेले असे विचारल्यावर म्हणाल\nभिडेंच्या या तर्क दुष्टतेची निर्भत्सना करावी तेवढी थोडीच. वेगवेगळे काळ, वेगवेगळ्या काळातील वेगवेगळी परिस्थिती याचा काही ताळमेळ इथं आहे यालाच म्हणतात Cultural Corruption अर्थात सांस्कृतिक ब्राह्मणीकरण.\nसातारकर भिडेंच्या व्याख्यानाला आले नाहीत. म्हणून “ ते बसले असतील टी. व्ही. वर उघडी नागडी चित्र बघत.” अशा शब्दात त्यांनी सातारकरांची लाज व लक्तरं वेशीला टांगली. पुरोगामी सातारकर प्रतिगाम्यांच्या व्याख्यानाला जात नसतील म्हणून अशा घाणेरड्या शब्दात त्यांची निर्भत्सना करावी शिवाजीराजेंचे वांशिक व वैचारिक वंश�� याच साताऱ्यात राहतात. याचे तरी भान भिडेनी बाळगायचे होते.\nपुरोगामी म्हणवणार शासन, पोलीस व समाज यांनी वेळीच या प्रतिगामी शक्तींना रोखलं नाही. तर याचे अतिशय वाईट व तितकेच दूरगामी परिणाम होतील. व हा देश ही माणस, त्यामुळे अधोगतीच्या खाईत ढकलले जातील. याचे भान प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवे इतकेच.\n‘हिंदू मुस्लीम सिख इसाई, हम सब भाई भाई’\n‘देश की एकता तुट रही है नौजवानो एक हो’\n‘स्वातंत्र्य, लोकशाही, बंधुता झिंदाबाद’\n‘साम्राज्यवाद, सांप्रदायिकता, आतंकवाद मुर्दाबाद’\nजिथ विश्व हेच एक खेडेगाव बनावं असा वैज्ञानिक चमत्कार घडू पाहताना वरील घोषणाच अधिक योग्य आहेत असं नाही वाटतं समताधिष्टीत शोषणमुक्त समाजातच समाजाचं खर सुख आहे असं नाही वाटत\nCultural Corruption सांस्कृतिक ब्राह्मणीकरण – इशारा\nक्रांती (kranti) : धम्म, साम्यवाद ते नवयान सिध्दांत\nAnti Ambedkar – आंबेडकरद्रोही नाही असा कोण आहे\nकार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत\nबुद्ध : अत्यंत प्राचीन तरीही अत्याधुनिक क्रांतिकारक\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zpnanded.in/cms/%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-12-02T17:54:47Z", "digest": "sha1:BUDXAAWLXK2QXCGQWYLVZXP5MBZVJSS2", "length": 22416, "nlines": 46, "source_domain": "zpnanded.in", "title": "भौगोलिक माहिती – जिल्हा परिषद नांदेड", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nनांदेड जिल्हा उत्तर अक्षांश १८० १६’ ते १९० ५५’ व पूर्व रेखांश ७६० ५५’ ते ७८०१९’ या दरम्यान पसरलेला आहे. तो भौगोलिकदृष्ट्या खंडांतर्गत स्थितीनुसार महाराष्ट्र राज्याच्या मध्यपूर्व भागात, अरबी सागर व बंगालच्या खाडीपासून दूर व भारत भूखंडाच्या मध्यांतर्गत भागात वसलेला आहे.\nनांदेड हे गोदावरीच्या नाभिस्थान वसलेले शहर आहे. नदीच्या खोऱ्याचा भाग हा सपाट मैदानाचा आहे. गोदावरीच्या खोऱ्यात असलेली बहुतेक जमीन काळी सुपीक व ठिसूळ आहे. नांदेड शहर परिसरातील भूस्वरुपाची विभागणी १. टेकड्या, २. सपाट पठाराचा भूभाग, ३. नदीकाठच्या तटीय प्रदेश या प्रकारात झालेली आढळून येते. केवळ शहर परिसरच नसून एकंदर जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत टेकड्यांचे क्षेत्रफळाची टक्केवारी १.३६% तर सपाट पठाराच्या क्षेत्रफळाची टक्केवारी ७७.६० इतकी आहे आणि पूर मैदान/ नदी काठच्��ा तटीय प्रदेशाच्या क्षेत्रफळाची टक्केवारी २०.८३ आहे. यावरून नांदेड परीसारातही टेकड्यांचे प्रमाण अत्याल्प आहे तर बहुतांश भूभाग पठारांनी व्यापलेला आहे. त्याखालोखाल प्रमाण नदीच्या तटीय प्रदेशातील काळ्या व सुपीक मातीच्या भूभागाची आहे. विविध भूरुपीय प्रक्रियांचा प्रदेशाच्या ठेवणीवर परिणाम होतो. नांदेड जिल्हा दख्खनच्या पठारावर वसलेला आहे. येथील प्रदेश हा जवळपास सपाट मैदानी प्रदेशांतर्गत जरी मोडत असला तरी डोंगराळ भाग सुद्धा येथे आढळून येतो. प्राकृतिकरित्या जिल्हा तीन घटकात विभागला आहे. उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश :- सातमाळा व निर्मल या डोंगराच्या रांगा या भागात येतात. उत्तरेकडील भोकर, हिमायतनगर, हदगाव, माहूर व किनवट तालुक्यांचा बहुतांश भाग या विभागात येतो. मध्यभागातील गोदावरी खोऱ्यांचा भाग :- दक्षीणेकडील गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी नदी हि उत्तरेकडील व दक्षिणेकडील डोंगराळ भागांच्या मधल्या भागातून वाहते. नांदेड, धर्माबाद, लोहा, नायगाव, बिलोली, आणि देगलूर हा प्रदेश गोदावरी नदीमुळे कृषीसमृद्ध झाला आहे व येथील जमीन सुपीक आहे. दक्षिणेकडील डोंगराळ भाग :- दक्षिणेकडील मुखेड व कंधार तालुका हे प्रामुख्याने या विभागात येतात. या शिवाय देगलूर तालुक्याच्या दक्षिणेकडील भागाचाही समवेश यात होतो. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या डोंगरांच्या रांगा याप्रमुख्याने वायव्य, आग्नेय, या दोषेला एकमेकांना समांतर पसरलेल्या आहेत.\nभूजल उपलब्धीच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील भूस्तरीय रचना महत्वाची ठरते. जिल्ह्यातील भूस्तरीय रचनेचे स्थूलमानाने तीन विभाग करता येतील. (१)आर्कीयन-ग्रेनाईट, (२)क्रितेशिअस ते इओसिन-बेसाल्ट आणि इंटर ट्रेपिअन बैडस,(३)रीसेर्ट-अल्युव्हीयल. यापैकी पहिल्या विभागातील खडक बिलोली आणि देगलूर तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात तसेच किनवट शहराच्या उत्तर व दक्षिणेस पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर पसरलेला आहे. ग्रेनाईट ह्या खडकामध्ये जास्त विघटन झालेल्या स्तरामध्ये पाणी आढळून येते. ह्या खडकामध्ये व्हेदरिंग १४ ते ३० मीटरपर्यंत आहे. ग्रेनाईट असल्यामुळे पाणी लागत नाही आणि आवेधनाचे काम होऊ शकत नाही. या भागातील विंधन विहीरीची क्षमता ४,000 लिटर्स ते १५,000 लिटर्स प्रती तास आढळून येते. पाण्याची स्थिर पातळी ५ मीटरपासून १५ मीटरपर्यंत आहे. विंधन विहिरीच्या यशस्वीतेचे प्रमाण ८५% ते ९०% आहे.\nनैऋत्य मान्सूनमुळे पडणारा पावसाळ्याचा ऋतू वगळता या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे एका वर्षात चार ऋतू असतात. त्यात हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपयर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापयर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापयर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. पर्जन्यमान : या जिल्ह्यात नऊ पर्जन्यमापक केंद्रे असून दहा वर्षांपासून ते अठ्ठेचाळीस वर्षापर्यंतची पर्जन्यवीषयक आकडेवारी येथे उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ९९१.५ मि.मी. (जनगणनाअहवाल २००१ नुसार ही सरासरी ८९७.८ मि.मी. दर्शवली) आहे. त्यातील नैऋत्य मोसमी वा−यापासून पडणा−या पावसाचे प्रमाण हे एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. या जिल्ह्यातील पर्जन्याचा सर्वसाधारण आलेख पाहिला तर असे दिसून येते की, जिल्ह्यात पश्चीमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. तापमान : जिल्ह्यात हवामान विषयक निरीक्षणे घेणारी वेधशाळा फक्त नांदेड या ठिकाणी आहे. ऋतुनुसार जिल्ह्यातील तापमानामध्ये खूप बदल होतो. जेव्हा तापमानात घट होऊ लागते, तेव्हा नोव्हेंबरच्या शेवटी हिवाळ्याची चाहूल लागते. डिसेंबर सर्वाधीक थंडीचा महिना. या महिन्यातील सरासरी किमान (न्यूनत्तम) तापमान १३.१ डिग्री सेल्सीअस आणि सरासरी कमाल (उच्चत्तम) तापमान ३०.२ डिग्री सेल्सीअस असते. थंडीच्या मोसमात जिल्ह्याला थंडीच्या लाटेचा फटका बसण्याची काही वेळा शक्यता असते. उत्तर भारतात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पश्चिमी वारे यामुळे या थंडीच्या लाटा येतात. अशावेळी किमान तापमान ५ डिग्री सेल्सीअस पर्यंत घसरते. मार्च ते मे या कालावधीत दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सतत वाढत जाते. मे हा वर्षातील सर्वाधिक तापमान असणारा महिना. या महिन्यात दैनंदिन सरासरी कमाल तापमान ४२ डिग्री सेल्सीअस इतके असते तथापि दैनंदिन सरासरी किमान तापमान हे २६ डिग्री सेल्सीअस असते. कधी कधी या कालावधीत तापमान ४७ डिग्री सेल्सीअस पर्यत पोहचते. जिल्ह्यातील नैऋत्य मान्सून पावसाच्या प्रगतीबरोबरच साधारण जूनच्या मध्यावधीस तापमानात अमुलाग्र घट जाणवू लागते आणि संपूर्ण मोसमी ऋतुमध्ये हवामान आल्हाददायी असते. ऑक्टोबरच्या सुरूवातीस जिल्ह्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासास सुरूवात होते आणि दिवसाचे तापमान हळू हळू वाढू लागते. ऑक्टोबरमध्ये द्वितीय कमाल तापमानाची नोंद होते. त्यानंतर दिवसा आणि रात्रीच्या दोन्ही तापमानात घट होते. जिल्ह्यात नांदेड येथे कमाल तापमान 46.7 डिग्री सेल्सीअस इतके दिनांक ४ जून १९९५ रोजी, तर सर्वात कमी (किमान) तापमान ३.६ डिग्री सेल्सीअस इतके दिनांक २८ डिसेंबर १९८३ रोजी नोंदविले गेले आहे.\nजिल्ह्यातील वनक्षेत्र हे उपवनसंरक्षक यांच्या नियंत्रणाखाली आहे. वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी नांदेड येथे वन अधिका−याचे विभागीय कार्यालय कार्यरत आहे. जिल्ह्यात सन १९७१ मध्ये १२३३.७७ चौ.कि.मी. वनक्षेत्र होते. ते सध्या १२९९.१० चौ.कि.मी. असून त्यापैकी वन विकास महामंडळ किनवट यांना १७३.६३ चौ.कि.मी. वनक्षेत्र हस्तांतरीत करण्यात आल्याने नांदेड वन विभागाकडे सद्यस्थितीत १२२५.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र शिल्लक आहे. त्यापैकी राखीव वनक्षेत्र १०८६.५४ चौ.कि.मी. आहे. संरक्षित वनक्षेत्र १५.१० चौ.कि.मी. आहे. अवगीकृत वनक्षेत्र ४७.३८ चौ.कि.मी. आहे. तर पर्यायी वनीकरण क्षेत्र १९.३३ चौ.कि.मी. आहे. जिल्ह्यात नांदेडवन विभागाच्या आणि वनविकास महामंडळाच्या अधिपत्याखालील क्षेत्र वगळता इतर महसूल विभागाकडे अधीघोशीत वनक्षेत्र नाही. महसूल विभागाकडे असलेले गायरान वनेत्तर क्षेत्र हे मागील १९९२ ते २००८ पर्यत ३२८४ हेक्टर वनक्षेत्र वन विभागाने ताब्यात घेऊन ते संरक्षित वन जाहीर केले आहे. जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राशी वनक्षेत्राची टक्केवारी १२.२२ इतकी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने जंगलव्याप्त क्षेत्र जवळ जवळ ३३ टक्के असणे आवश्यक असून जंगलाखालील क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. हे जंगलव्याप्त क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने वने व सामाजिक वनीकरण खाते प्रयत्न करीत आहेत. त्या अंतर्गतत वन विभागाच्या सन २००१-०२ ते २०१०-११ या कालावधीच्या सुधारीत कार्य आयोजनेस केंद्रशासनाने दिनांक ६ डिसेंबर२००१ मध्ये मंजुरी दिलेली असून सदर मंजूर सुधारित कार्य आयोजनेत एकूण ७ कार्यवर्तुळे आहेत. त्यापैकी ४ कार्यवर्तुळात नांदेड वन विभागाचे संपूर्ण क्षेत्र समाविष्ट असून इतर ३ अतिव्याप्ती कार्यवर्तुळे आहेत. वनक्षेत्रात करावयाच्या कार्यासाठी निर्धारीत कार्यवर्तुळात 1) आरक्षणयुक्त स्थूणवन (फुटोरा वृक्ष) कार्यवर्तुळ, 2) सुधार प्रबंधन कार्यवर्तुळ, 3) वनीकरण कार्यवर्तुळ, 4) कुरण विकास कार्यवर्तुळ अशी आहेत व अतिव्याप्ती कार्यवर्तुळामध्ये 1) गैर इमारती (वनउपज) अतिव्याप्ती कार्यवर्तुळ, 2)वन्यप्राणी (अतिव्याप्ती) कार्यवर्तुळ, 3) संकीर्ण अतिव्याप्ती कार्यवर्तुळ ही कार्यवर्तुळ आहेत. सन २००२-०३पासून कार्यआयोजनेची अंमलबजावणी सुरू आहे. नांदेड वन विभाग व वनविकास महामंडळाअंतर्गततच्या वनक्षेत्रात पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या भौगोलिक भागाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अत्यंत विरळ झाडोरा व पडीत वनक्षेत्राची व्याप्ती जास्त आहे. नांदेड वन विभागात एकूण ११२५४७.०९० हेक्टर वनक्षेत्र असून त्याच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी ते एकूण १२ वनपरिक्षेत्रात विभागण्यात आलेले आहे. त्यात माहूर, किनवट, मांडवी, बोधडी, इस्लापूर, अप्पाराव पेठ, भोकर, हदगाव, हिमायतनगर, नांदेड, मुखेड व देगलूर ही वनपरिक्षेत्रे आहेत. जिल्ह्यात किनवट तालुक्यात सर्वाधिक वनक्षेत्र असून त्याखालोखाल भोकर तालुक्याचा क्रमांक लागतो.\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/03/10.html", "date_download": "2020-12-02T17:57:03Z", "digest": "sha1:65GZSJK2YUJ37I3YEKRLDZPMQ766RKTQ", "length": 6488, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "माजी आमदार राहुल मोटे यांच्या मागणीला यश: राज्य सरकार दररोज खरेदी करणार 10 लाख लिटर दुध", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हामाजी आमदार राहुल मोटे यांच्या मागणीला यश: राज्य सरकार दररोज खरेदी करणार 10 लाख लिटर दुध\nमाजी आमदार राहुल मोटे यांच्या मागणीला यश: राज्य सरकार दररोज खरेदी करणार 10 लाख लिटर दुध\nभुम,परंडा,वाशी तालुक्यासह राज्यातील कोरोनामुळे आडचनीत आलेले दुध उत्���ादक शेतकरी यांना माजी आमदार राहुल मोटे यांच्यामुळे दिलासा मीळाला आ​हे.मोटे यांच्या मागणीचा विचार करता राज्यसरकार आता दररोज 10 लाख लिटर दुध 25 रूपये प्रति लिटर दराने खरेदी करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.त्यामुळे दुध व्यवसाईक शेतक—यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nभुम,परंडा,वाशी तालुक्यामध्ये शेतकरी जोड धंदा म्हणुन मोठया प्रमाणात दुधाचा व्यावसाय करतात.या तिन तालुक्यामध्ये दिवसाला 50 लाख लिटर दुध संकलीत होते.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संगळया दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता.\nवाढलेले अतिरिक्त उत्पादन आणि घटलेले भाव यामुळे भुम,परंडा,वाशी तालुक्यासह राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.यासाठी भूम-परांडा-वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, दुग्धविकास विभागाचे सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासनामार्फत दूध खरेदी संदर्भात मागणी केली होती. त्या मागणीची पूर्तता झाली असून. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत घोषणा केली आहे. राज्यसरकार आता 25 रु दराने दररोज 10 लाख लिटर दुध खरेदी करणार आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/mumbai-police/", "date_download": "2020-12-02T18:36:22Z", "digest": "sha1:2GTRVAJ6NUMDLWOHNWUAAK77TY6ZFO5Y", "length": 9369, "nlines": 109, "source_domain": "ainnews.tv", "title": "Mumbai police Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याच���, वेध बातमीचा \nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पुतण्याला खंडणी प्रकरणी मुंबईत अटक\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे दाऊदला मोठा धक्का बसला आहे. खंडणी मागण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. खंडणी मागून कासकर देशातून पलायन करण्याच्या…\nमिलिंद देवरा, संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात, बंडखोर आमदारांना भेटण्याचा प्रयत्न\nमुंबई : काँग्रेस नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यासह कर्नाटकातील काँग्रेसचे बंडखोर नेते डी.के शिवकुमार यांना मुंबईतील रेनेसान्स हॉटेलच्या बाहेरुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकातील दहा बंडखोर आमदार वास्तव्यात असलेल्या…\nमनसे नेता नितीन नांदगावकर यांना पोलिसांची तडीपारीची नोटीस\nमनसे नेता नितीन नांदगावकर यांच्या विरोधात मुंबई पोलिस ठाण्यात तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. नितीन नांदगावकर हे तक्रार मिळाल्यानंतर रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना रस्त्यावर उतरून मारहाण करताना दिसतात. ते मनसे स्टाईलने मुजोरी करणा-या…\nमुंबईत 1 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात\nमुंबईतील सांताक्रूज परिसरातील वाकोला येथे अँटी नार्कोटिक्स विभागाने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले…\nअभिनेता अरमान कोहलीला अटक, गर्लफ्रेंडला केली होती मारहाण\nबॉलिवूड अभिनेता अरमान कोहली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पोलिसांनी लोणावळ्यातून ताब्यात घेतले. अरमानवर गर्लफ्रेंड नीरू रंधावाला मारहाण केल्याचा आरोप होता. पोलिस मागील 10 दिवसांपासून अरमान शोध घेत होते. अखेर मंगळवारी अरमान लोणावळ्यात…\nआता मुंबई पोलिस करणार 8 तास ड्युटी\nमुंबई पोलिसांसाठी 17 जानेवारी हि तारीख चांगलीच अविस्मारणात राहणार आहे. कारण आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. मुंबई पोलिसांची ड्युटी आता केवळ 8 तासांची करण्यात आली आहे. ‘मिशन 8 अवर्स’ या कार्यक्रमात…\n‘पद्मावत’विरोधात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांचा सेन्सॉर बोर्ड कार्यालयासमोर निषेध\nयेत्या २५ जानेवारी रोजी अनेक बदल केल���यानंतर 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या चित्रपटाला अनेक अडथळे निर्माण होत आहेत. आता प्रदर्शनापूर्वीच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डच्या कार्यालयासमोर…\nसचिन तेंडुलकरच्या कन्येला लग्नाची मागणी घालणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात\n‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालुन वारंवार गैरवर्तन केल्या प्रकरणी पश्चिम बंगालमधील एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. तो तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाला नकार दिल्यास अपहरण करण्याची…\nअर्थ मंत्रालयाकडे वृत्तपत्रांचा ५ टक्के कस्टम शुल्क रद्दसाठीचा प्रस्ताव सादर…\n‘संविधान दिना’निमित्त राष्ट्रपतींनी भारतीय…\nअंबड पोलिसांची कारवाई; रवाना शेतशिवारात 71 किलो गांजा जप्त\nछत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट, ठरली तारीख\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sehschool.com/2019/02/12/", "date_download": "2020-12-02T18:02:47Z", "digest": "sha1:SH5BPR7BJXYQR7KPJFHXTWM57NDVBX6T", "length": 1879, "nlines": 34, "source_domain": "sehschool.com", "title": "12 Feb 2019 – SARASWATI ENGLISH HIGH SCHOOL", "raw_content": "\nआमच्या सरस्वती इंग्लिश हायस्कूल ,नारपोली या शाळेत 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 पर्यंत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात आला .\nया दिवसांत मुलांना लोकशाही कार्यपद्धती चे महत्त्व सांगितले त्यासाठी शाळेत पालक सभाही आयोजित केली होती.या पालकसभेसाठी शाळेच्या कार्यात नेहमीच उत्सुक असणाऱ्या तसेच राजकारण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पालकांना निमंत्रित करण्यात आले होते.\nतसेच विद्यार्थ्यांसमोर लोकशाही मतदान पद्धत कशी असते व या शासन पद्धतीने प्रशासन कसे चालवले जाते हे दर्शवणारी नाटिका आयोजित करण्यात आली .सदर नाटिका इ 6वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/arshad-warsi-comment-shah-rukh-khan-latest-pic-can-turn-any-man-gay-314194", "date_download": "2020-12-02T19:03:35Z", "digest": "sha1:EFGVRRTZLPFHSE5EDL66GZVHBMO7TFPM", "length": 14935, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "शाहरुखच्या फोटोवर अर्शद वारसी म्हणाला, 'हा कोणालाही ���े बनवू शकतो..' - arshad warsi comment on shah rukh khan latest pic can turn any man gay | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nशाहरुखच्या फोटोवर अर्शद वारसी म्हणाला, 'हा कोणालाही गे बनवू शकतो..'\nशाहरुखने त्याचा एक फोटो सोशल साईटवर पोस्ट केला. या सगळ्यात एक कमेंट सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता अर्शद वारसीने या फोटोवर केलेली कमेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.\nमुंबई- शाहरुख खान त्याच्या सोशल साईट्सवर फार ऍक्टीव्ह असतो. चाहत्यांना तो नेहमीच अपटेड देत असतो मग ते व्यावसायिक असो वा वैयक्तिक. नुकतीच शाहरुख खानने सिनेइंडस्ट्रीमध्ये २८ वर्ष पूर्ण केली. यानिमित्ताने शाहरुखने त्याचा एक फोटो सोशल साईटवर पोस्ट केला. त्याच्या या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटीनींही कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या सगळ्यात एक कमेंट सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता अर्शद वारसीने या फोटोवर केलेली कमेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.\nहे ही वाचा: आमीर खानच्या 'या' सहकलाकारावर आली भाजी विकण्याची वेळ..\nअभिनेता अर्शद वारसीला शाहरुखचा हा फोटो खूप आवडला आहे त्याने शाहरुखच्या ट्वीटला रिट्वीट करत लिहिलंय, हा फोटो कोणाही माणसाला गे बनवेल. अर्शदच्या या ट्विटवर त्याच्या फॉलोअर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याला त्याच्या भावनांना आवर घालायला सांगितला आहे तर काहींनी मजेशीर इमोजी पोस्ट करुन त्याच्या या कमेंटचा आनंद घेतला आहे.\nएका चाहत्याने लिहिलंय, 'हाहाहा अर्शद वारसी सर, तुमच्या स्वप्नांवर जरा कंट्रोल करा.' तर दुसरीकडे काही युजर्सनी अर्शदची पत्नी मारिया गोरेटीला देखील सामील करुन घेतलं आहे. एका चाहत्याने लिहिलंय, 'नाही, अर्शद वारसी असं करु नका. मारिया गोरेटी इथे तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे.' तर काही युजर्सनी अर्शदच्या बघण्याच्या दृष्टीचं समर्थन केलं आहे.\nएका चाहत्याने लिहिलंय, की 'शाहरुख खानसाठी मी ९५ % सरळ आणि ५ % गे आहे' तर शाहरुखच्या चाहत्यांनी लिहिलंय, 'पूर्णपणे सहमत, हॉटनेसने परिपूर्ण.'\nशाहरुखचा हा फोटो पत्नी गौरी खानने काढला आहे. शाहरुखला सिनेइंडस्ट्रीत २८ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त हा फोटो पोस्ट करत त्याने एक पोस्ट शेअर केली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनेता शरद केळकरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील फोटोची पुन्हा होतेय चर्चा\nमुंबई- अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. या सिनेमाचं ज्याप्रमाणे प्रमोशन करण्यात आलं होतं...\nराहुल रॉयची प्रकृती सुधारतेय; आयसीयूतून आणले बाहेर\nमुंबई - आता फारसा कुणाच्या लक्षात नसलेला मात्र कोणे एकेकाळी आपल्या आशिकी या चित्रपटाच्या माध्यमातून स्टार झालेला अभिनेता राहुल रॉय हा गेल्या काही...\nकुणीही यावं महाराष्ट्राला ओरबाडावं हे बरे नाही; बॉलीवूड महाराष्ट्रातून जाणार \nमुंबई - योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबईत आले आणि त्यावरुन मोठया गोंधळाला सुरुवात झाली आहे. योगी यांना बॉलीवूड हे युपीला न्यायचे आहे अशी चर्चा आहे...\nअक्षय कुमारने कुलभूषण खरबंदा यांच्यासोबत फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिलं सरप्राईज\nमुंबई- अभिनेता अक्षय कुमारने बुधवारी एक ट्विट करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. त्याने एक पोस्टर शेअर केलं आहे ज्यामध्ये अक्षय...\nरिया चक्रवर्तीच्या भावाला जामीन मंजूर; शौविकला तब्बल 90 दिवसांनी दिलासा\nमुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मॉडेल रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला आज विशेष...\nअभिनेत्री किम शर्माला डेट करत असल्याच्या चर्चांवर अमित साधने सोडलं मौन\nमुंबई- सलमान खानचा सिनेमा 'सुल्तान', 'काय पो छे', 'गोल्ड', 'शकुंतला देवी' या सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता अमित साध याचं नाव सध्या अभिनेत्री किम...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/government-appointed-panel-says-covid-19-epidemic-in-india-has-peaked/articleshow/78731391.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-12-02T18:35:13Z", "digest": "sha1:YIZ76IEOPY75IVBW7UX73K63H4ZJTIUW", "length": 13870, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चा���ते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफेब्रुवारी २०२१ पर्यंत संपुष्टात येणार करोना, सरकारी समितीचा कयास\nCoronavirus In India : करोनानं भारतात आपला संक्रमणाचा सर्वोच्च टप्पा गाठला असून फेब्रुवारी २०२१ पर्यंत करोना संक्रमण संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचा दावा केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीनं केलाय\nकरोना संक्रमण (प्रातिनिधिक फोटो)\nनवी दिल्ली : भारतात करोना संक्रमणानं आपला सर्वोच्च टप्पा पार केल्याचा दावा केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीनं केलाय. समितीनं केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी २०२१ पर्यंत करोना संक्रमण संपुष्टात येण्याची शक्यता आहे. भारतात करोनारुग्णांची संख्या १०.६ दशलक्ष अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही, असा कयासही या समितीनं बांधलाय. उल्लेखनीय म्हणजे, भारतात सध्या एकूण करोना संक्रमितांची संख्या ७५ लाखांच्या जवळपास पोहचलीय. व्हायरसपाचून बचावासाठी करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवायला हवेत, असा सल्लाही समितीनं दिलाय.\nकरोना स्थितीचं आकलन करण्यासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजयराघवन यांच्याकडून या समितीचं गठण करण्यात आलं होतं. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, भारतानं मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केला नसता तर देशभरात २५ लाखांहून अधिक मृत्यू झाले असते. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात एव्हाना १.१४ लाख करोनारुग्णांचा मृत्यू झालाय.\nवाचा :देशात करोना संक्रमणाचा आकडा ७५ लाखांच्या जवळपास\nवाचा :करोना संकट: PM मोदींची अधिकाऱ्यांशी चर्चा, लसींच्या वितरणासंबंधी दिले आदेश\nदरम्यान, कोविड १९ प्रतिबंधात्मक लस सर्वांना वेगानं उपलब्ध होईल अशा व्यवस्थेवर काम करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्या. लस वितरणाचं नियोजन करताना देशाची भौगोलिक रचना आणि विविधता लक्षात घेण्याचे आदेशही मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी कोविड-१९वरील प्रतिबंधात्मक लशीच्या उपलब्धतेचा आणि तिच्या वितरण व्यवस्थेच्या नियोजनाचा बैठकीत आढावा घेतला. ही बैठक लशीच्या वितरणावरच केंद्रीत होती. बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सरकारकडून एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलंय. लस उपलब्ध होताच प्रक्रियेच्या प्रत्येक पावलावर काटेकोरपणे चाचणी करण्याचे आदेश मोदी यांनी या बैठकीत दिले. लशीचे डोस थंड वातावरणात ठेवणे, लशीकरण केंद्रांमधील यंत्रणेवर लक्ष ठेवणे, सीरिंजसारख्या वस्तूंची तयारी आणि साठा करणे यासारख्या प्रक्रियेकडे काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.\nवाचा :चीननं भारतीय क्षेत्रात प्रवेश केला\nवाचा :बलिया हत्याकांडातील फरार आरोपी धीरेंद्र सिंहला लखनऊत अटक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nचीननं भारतीय क्षेत्रात प्रवेश केला अमित शहा म्हणतात... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगुन्हेगारीरेखा जरे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\n आईने स्वत: च्याच मुलाला २८ वर्ष कोंडून ठेवले\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइ���्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2020-12-02T18:21:12Z", "digest": "sha1:QUEJI5NAFGFXPHV7U5KSFLZOYJGPIQU3", "length": 20105, "nlines": 150, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळच्या भाजपा बैठकीत खडसे समर्थकांची पाठ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nभुसावळच्या भाजपा बैठकीत खडसे समर्थकांची पाठ\nजिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे म्हणाले की, ज्या पक्षाने पद दिले त्याचा सन्मान राखणे गरजेचा\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ (गणेश वाघ) : गेल्या 40 वर्षांपासून भाजपा पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र झटणारे पक्षनिष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षाकडून होणार्‍या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाला रामराम केल्यानंतर जिल्ह्यातील भाजपात भगदाड पडणार, असे चित्र निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर भुसावळसह विभागात गुरुवारी भाजपा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत डॅमेज कंट्रोज बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. भुसावळातील लोणारी समाज मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठ असलेल्या खडसेंना पुन्हा पक्षात आणून त्यांना त्यांचा सन्मान परत द्यावा, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला तर पक्ष ही विचारधारा असून तो कुणासाठी थांबत नसतो, शिवाय कुणाच्या येण्याने वा जाण्याने तो थांबत नसतो, असे विधान करीत जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये बळ संचारण्याचे प्रयत्न केले. मात्र खडसेंवर झालेल्या अन्यायानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना न्याय द्यावा यासाठी काही समर्थकांनी खडसेंच्या नावाचा जयघोष करीत खळबळ उडवून दिली.\nखडसे समर्थकांनी फिरवली पाठ\nभुसावळात भाजपाची बैठक असलीतरी त्यावर खडसेंची छाप असल्याचे दिसून आले. खडसेंना मानणारे समर्थक त्यात दिसून आले नाही. नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, भाजपा गटनेते मुन्ना तेली, संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, पुरूषोत्तम नेमाडे, वसंत पाटील, किरण कोलते, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, गिरीश महाजन आदींसह अन्य अनेक जण या बैठकीला अनुपस्थित राहिले. अनुपस्थित असणार्‍यांची कारणे बहुविध असलीतरी त्यात खडसेंविषयी अर्थातच प्रेम जास्त असल्याचे दिसून आलेे तर एका जवाबदार पदाधिकार्‍याने खडसे समर्थकांना बैठकीसाठी आमंत्रण दिले नसल्याचाही दावा केला तर एका पदाधिकार्‍याच्या माहितीनुसार, या बैठकीला काही भाजपेयींनी येवू नये यासाठी त्यांना आग्रहही धरण्यात आला अर्थात त्यांना फोन करण्यात आला असल्याचा दावा केला त्यामुळे भाजपात पडलेली उभी फूट आगामी राजकारणाचे नवीन संकेत तर नाही ना असा प्रश्‍न विचारण्यास नक्कीच वाव आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री गिरीश महाजन हे आजच्या भुसावळातील बैठकीला उपस्थित नव्हते शिवाय ते फडणवीस यांच्यासाठी मुंबईत असल्याची माहितीही निकटवर्तीयांनी दिली.\nजिल्हाध्यक्षांची अप्रत्यक्ष खडसेंवर टिका\nजिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत भाजपा कार्यकर्त्यांचे कान फुंकले. काय मिळाले, काय गेले त्याचा विचार करू नये, भाजपा हा विचारांवर चालणारा पक्ष आहे, असे सांगत ते म्हणाले की, उद्या मी पक्षात नसेल तरी पक्ष थांबणार नाही, असा सूचक संकेत देत ते म्हणाले की, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांचा इतिहास सांगत त्यांनी केवळ भाजपा हा लोकशाही पक्ष असल्याचे सांगितले. अर्जुन व कर्णाच्या दातृत्वाची कथाही त्यांनी सांगत खासदार आपल्यासोबत असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना आश्‍वस्त केले.\nयाप्रसंगी कोरोनाच्या कटू काळात जनसेवेसाठी अहोरात्री झटणार्‍या नगरसेवक पिंटू कोठारी व नगरसेवक युवराज लोणारी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आल. याप्रसंगी काहींनी भाजपात प्रवेश केला.\nकार्यकर्त्यांनी केला खडसेंचा गजर\nमान्यवरांच्या भाषणानंतर बिल्डर चंद्रशेखर अत्तरदे यांनी माजी मंत्री खडसेंचा नामोल्लेख करीत ते म्हणाले की, ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे खडसे हे उभे राहत होते अगदी त्याचप्रमाणे पक्षाने पाठीमागे राहण्याची अपेक्षा केली तर एका कार्यकर्त्याने निष्ठावंत आता भाजपात नसल्याने भाजपाची कार्यकारीणी बरखास्तीची मागणी केली. शेतकी संघ संचालक प्रशांत निकम यांनी 40 वर्ष भाजपा पक्ष वाढीसाठी झटणार्‍या खडसेंचा साधा नामोल्लेख न झाल्याने संताप व्यक्त करीत भटजी-शेटजींचा पक्ष वाढवणार्‍या खडसेंना पक्षाने आता मानाचे स्थान देवून त्यांचे पक्षात पुन्हा पुर्नवसन करण्याची मागणी करीत कटप्पाने बाहुबली को क्यो मारा असा प्रश्‍न उपस्थित करीत सर्वांनाच अंर्तमुख केले.\nजिल्हाध्यक्ष म्हणाले, खडसेंसोबत असलेल्यांनी किमान राजीनामा द्यावा\nखडसेंच्या पक्ष प्रवेशावेळी भुसावळातून अनेक भाजपाप्रेमी तथा खडसे समर्थक मुंबईत ठाण मांडून होते शिवाय त्यांचे सोशल मिडीयावर चित्रही व्हायरल झाले होते त्यामुळे तेच लोक आज भाजपाच्या बैठकीलाही अनुपस्थित राहिले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाध्यक्षांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, ज्यांना खरोखर आता भाजपात रहावयाचे नाही. त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे कारण हा पक्ष विचारधारेवर चालणारा आहे. जे आजच्या बैठकीला आले नाहीत, त्यांना खुलासा विचारण्यात नक्कीच येईल, ज्यांना भाजपात यावयाचे नाहीत त्यांनी खुशाल नाजीनामे द्यावेत, असेही ते म्हणाले.\nनाथाभाऊंवर अन्याय झाला का\n40 वर्ष पक्ष वाढवण्यासाठी खडसेंनी खस्ता खाल्या, अशा नेत्यांवर अन्याय झाला का या प्रश्‍नावर जिल्हाध्यक्षांनी गोलमाल उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांच्याबाबत जे घडले अर्थात ते आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडले मात्र खडसेंवर अन्याय झाला याबाबत बोलताना ते काहीसे कचरल्याचे दिसून आले. भाऊ गेले हे दुर्दैव असल्याचे सांगून ते म्हणाले की, साधा कार्यकर्ता गेला तरी दुःख होते मात्र खडसे हे आमचे नेते होते, त्यांच्याविषयी अधिक बोलणे मी योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. खडसे गेल्यानंतर डॅमेज कंट्रोल कसे करणार या प्रश्‍नावर जिल्हाध्यक्षांनी गोलमाल उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांच्याबाबत जे घडले अर्थात ते आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडले मात्र खडसेंवर अन्याय झाला याबाबत बोलताना ते काहीसे कचरल्याचे दिसून आले. भाऊ गेले हे दुर्दैव असल्याचे सांगून ते म्हणाले की, साधा कार्यकर्ता गेला तरी दुःख होते मात्र खडसे हे आमचे नेते होते, त्यांच्याविषयी अधिक बोलणे मी योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. खडसे गेल्यानंतर डॅमेज कंट्रोल कसे करणार या प्रश्‍नावर ते म्हणाले की, भाजपा हा सेवेसाठी काम करणारा पक्ष आहे, आम्ही कामच करत राहणार असल्याचे मोघम उत्तर त्यांनी देत अधिक बोलणे टाळले.\nभाजपाच्या या बैठकीला खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, राजेंद्र फडके, संघटनमंत्री किशोर काळकर, विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी सभापती राजेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.\nतोतया परीक्षार्थीविरुद्ध अखेर गुन्हा\nउर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून होणार आमदार; मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून होणार आमदार; मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा\nसंपूर्ण जग कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-news.aspx?ID=8133", "date_download": "2020-12-02T18:44:50Z", "digest": "sha1:5IQ5LYIJHOU2QV55GZF5ISG5BDJT7BMY", "length": 6828, "nlines": 44, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nचित्रकार होता होता ...\nमराठीतील नामवंतांच्या मुलींनी जेजेत शिक्षण घेण्याची एक खूप मोठी परंपरा आहे. अगदी च��कन आठवणारी उदाहरणं सांगायची तर चित्रकार दीनानाथ दलाल यांची कन्या प्रतिमा, प्रख्यात साहित्यिक विजय तेंडुलकर यांची कन्या प्रिया, व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची कन्या अंजली, कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांची कन्या ( नाव आठवत नाही. ), प्रकाशन क्षेत्रातील नामवंत चित्रकार पद्मा सहस्त्रबुद्धे यांची कन्या उर्मिला वगैरे. नामवंत नाटककार रत्नाकर मतकरी यांची कन्या सुप्रिया ही देखील याच परंपरेतली. घरात नाटकाची पार्श्वभूमी असल्यामुळे सुप्रियाच्या चेहऱ्याला आधीच रंग लागला होता. साहाजिकच जेजेत शिक्षण घेत असतानाच तिचं प्रायोगिक, व्यावसायिक नाटकात काम करणं चालूच होतं. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक ती कधी जेजेने आंतरमहाविद्यालयात सादर केलेल्या एकांकिकांमध्ये ती बहुदा दिसली नसावी .\nजेजेत तिनं मनापासून चित्रकलेचंच शिक्षण घेतलं. एका बाबतीत ती जराशी भाग्यवान ठरली कारण ज्या वर्षी तिनं जेजेत प्रवेश केला त्याच वर्षी जेजेत पदवी अभ्यासक्रम सुरु झाला. पण तो पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळं जेजेच्या आदर्श शिक्षण व्यवस्थेला वाळवी लागायला सुरवात झाली होती, त्याचा अर्थातच तिलाही त्रास झाला, त्यामुळेच तिने एमएफएची दुसऱ्या वर्षाची परीक्षाच दिली नाही.\nनाटक की चित्रकला यातलं एकच निवड करायची वेळ जेव्हा तिच्यावर आली तेव्हा तिला असं लक्षात आलं की आपण आता थिएटर शिवाय नाटकाशिवाय जगूच शकत नाही. आणि मग ती अभिनयाची एक एक पायरी चढत गेली. पण आजही जेजेच्या निसर्गरम्य वातावरणात जे काही शिकलो त्या विषयी तिच्या मनात अत्यंत कृतज्ञता आहे. त्याचं समर्पक चित्रण तिनं आपल्या आत्मकथनात केलं आहे.\nआता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती \"गायतोंडे\" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या व्हाट्सअँप नंबरवर \" j j \" या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.\nगप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी \nनवं पुस्तक बिटवीन द लाईन्स \nजेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला \nजेजेनं कवीला प्रेरणा दिली \nचित्रकार होता होता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_716.html", "date_download": "2020-12-02T19:28:42Z", "digest": "sha1:DQQHROJTTIBDLWB4QBYQMZROQRCETFVC", "length": 8292, "nlines": 194, "source_domain": "www.marathatej.com", "title": "डॉ कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त एम.आय.टी. येथे वृक्षारोपण", "raw_content": "\nHomeवैजापूरडॉ कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त एम.आय.टी. येथे वृक्षारोपण\nडॉ कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त एम.आय.टी. येथे वृक्षारोपण\nएम.आय.टी. पॉलिटेक्निक रोटेगाव येथील संस्थेच्या परिसरात नुकतेच वृक्षारोपन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.वाय.ए.कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे प्राचार्य प्रा.किशोर एस.पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.\nनिसर्ग आणि मनुष्य यांचे अतूट नाते असून निसर्गाच्या सानिध्यातच मानवाचा विकास होऊ शकतो, यावर डॉ. कवडे यांचा ठाम विश्वास असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.\nया माध्यमातूनच निसर्गाशी समतोल साधान्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.\nया प्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रा.व्ही.जी.तळेकर,\nसंस्थेतील सिव्हिल, कंप्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखांचे विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाठक, प्रा.ए.एस.सरदार, प्रा.व्ही.एम.जाधव व प्रा.जी.ए.भिसे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. संस्थेच्या आतील व बाहेरील बाजूस निलगिरी, अशोक आणि गुलमोहर या वृक्षांची लागवड करण्यात आली.\nयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.वाय. ए.कवडे , महासंचालक प्रा. मुनिषजी शर्मा, संचालक प्रा. शकुंतला लोमटे मॅडम, संचालक प्रा.बिजली देशमुख, संचालक प्रा.भुपेशजी मिश्रा व संचालक प्रा.शितल देशमुख यांनी संस्थेत राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्राचार्य, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग आदींचे अभिनंदन केले आहे.\nअबब चक्क ���तावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/saamana", "date_download": "2020-12-02T19:54:06Z", "digest": "sha1:WIAEO3NSRXLEVJ4IL7YCTMEJFRXNLJIH", "length": 15134, "nlines": 155, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Saamana Latest news in Marathi, Saamana संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्र��टसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\n'दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्त्वासाठी लढत होती'\nऔरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे 'संभाजीनगर' करा अशी मागणी लावून धरली आहे. यावरुन त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. परंतु, आता...\nदिल्ली जळत असताना गृहमंत्री कुठे होते\nदिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'दिल्ली जळत असताना, आक्रोश करत असताना गृहमंत्री अमित शहा...\nतिकडे बॅ.जीना सुखी, इकडे महात्मा गांधी बदनामः संजय राऊत\nशिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाजप आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधी इंग्रजांचे एजंट होते. गांधीजींचे स्वातंत्र्यासाठीचे आंदोलन प्रायोजित होते, असा आरोप...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मु��ा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/13883", "date_download": "2020-12-02T19:38:53Z", "digest": "sha1:SQKR7EXD2J4WN72MQVG2A7GPHO6ILEMN", "length": 12988, "nlines": 120, "source_domain": "newsjalna.com", "title": "केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घेतली महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांची भेट - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/राष्ट्रीय/केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घेतली महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांची भेट\nकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घेतली महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांची भेट\nकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घेतली महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांची भेट\nमुंबई दि.11 – मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर 24 तासाची नोटीस देऊन तोडक कारवाई केली आहे त्यामुळे त्यांनी नियमाचे उल्लंघन करून कंगणावर पालिकेने अन्याय केला आहे .त्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत ला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तसेच ज्या अधिकाऱ्यांनी कंगना च्या कार्यालयावर तोडक कारवाई केली त्यांच्यावर कारवाई करून तिला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांना विनंती केली आहे.\nकोरोनाला रोखण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारने कोरोना साठी कठोर पावले उचलावी असे आदेश महामहिम भगतसिंग कोष्यरी यांनी राज्य सरकार ला द्यावेत यासाठी निवेदन दिले आहे.कॅप्टन दीपक साठे यांचा कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले होते त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र् भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.\nन्यूयॉर्क शहरात कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार\n: १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण\nखलाशाना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारला आदेश द्यावे ची याचिका1 दाखल\nजागतिक पर्यावरण दिनानीमित्त राज्यमंत्री ना. रामदास आठवले यां���ी केले वृक्षारोपण\nयावर्षी १०० टक्के म्हणजे भरपूर पाऊस पडणार..\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh?page=177", "date_download": "2020-12-02T19:27:38Z", "digest": "sha1:GHG2OS7LCWGOQ54KA6YLOTJMU5II5Z6K", "length": 15755, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "National Political News, India Politics News, Latest National Political News, Breaking Politics News India | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर तीन महिन्यानंतर...\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती...\nचंद्राबाबू नायडू और रूडी ने की नितीन गडकरी से...\nनागपुर : केंद्रीय मंत्रिमंडल से निकाले गये केंद्रीय कौशल विकास मंत्री राजीव प्रताप रूडी मंगलवार को केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी...\nसोम यांचे ताजमहालबाबतचे वक्तव्य तेढ निर्माण...\nमुंबई : ''जगातील सात आश्चर्यांपैकीं एक असलेले ताज महाल हे भारताच्या पर्यटन क्षेत्राची शान आहे. केवळ ऐतिहासिक पार्टनस्थळ नसून ताजमहाल हे जगात प्रेमाचे...\nचंद्राबाबू नायडू व रुडींनी घेतली नितीन गडकरी...\nनागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळातून हटविण्यात आलेले केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन...\nहिलरी यांनी 2020 ची निवडणूक लढवावी : ट्रम्प\nवॉशिग्टन : आगामी 2020 रोजीची अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक हिलरी क्‍लिंटन यांनी लढवावी, अशी अपेक्षा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. \"\"...\nताजमहाल भारतीयांचाच : योगी\nनवी दिल्ली : \"ताजमहाल कोणी आणि कोणत्या कारणासाठी बांधला हे महत्त्वाचे नसून, तो भारतीय कामगारांच्या रक्त आणि घामातून तयार झाला असल्याने तो भारतीयांचाच...\nभाजप भारतातील सर्वांत श्रीमंत पक्ष\nकोलकता : भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि इतर प्रमुख पक्षांच्या घोषित संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसू�� आले आहे. असोसिएशन फॉर...\nजीएसटी म्हणजे आर्थिक दहशतवादच : यशवंत सिन्हा\nअकोला : नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचेच हाल झालेले आहेत. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांसह गोरगरीबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आम्ही...\nभाजपला झटका; विनोद खन्नांच्या जागेवर कॉंग्रेसचा...\nगुरुदासपूर - पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांनी तब्बल 1,93,219 मतांनी विजय मिळवला असून...\nदलित, मुस्लिम एकत्र आल्यास गुजरातचे चित्र बदलेल...\nसातारा : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपविषयीचे वातावरण बदलत असून तेथे दलितांवर फार अत्याचार झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण दलित समाज भाजपविरोधात एकवटला...\nराहुल गांधींनी प्रचार केला की काँग्रेसचा पराभव...\nवलसाड (गुजरात) : गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापण्यास सुरवात झाली आहे. पक्षाच्या प्रचाराची बाजू...\n'विकास गांडो थायो छे'ला मोदींचे...\nवडनगर (गुजरात) : सुमारे दोनेक लाखांचा जनसमुदाय 'मोदी, मोदी....' चा जयघोष करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले. हळुवारपणे त्यांनी...\nकॉंग्रेसच्या सोशल मिडियाची सूत्रे अभिनेत्री...\nपुणे : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणांनी आणि वक्तव्यांनी; तसेच कॉंग्रेसच्या भाजपवर हल्ला करणाऱ्या गुजरातमधील \"विकास वेडा झाला आहे'...\nनिर्मला सीतारामन यांचे चीनच्या सोशल मिडीयात...\nनवी दिल्ली : देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिक्कीम मधील नथुला खिंडीला भेट दिली त्यावेळी त्यांनी सीमेपलीकडच्या चीनी सैन्याच्या...\nराजकीय पक्षांना परदेशातून मिळालेल्या निधीच्या ...\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस पक्षांच्या बॅंक खात्यांची चौकशी करून परदेशातून देणग्यांच्या स्वरूपात मिळालेल्या निधीचा...\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांना पायउतार व्हावे :...\nमुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलावर कंपनी कर्ज प्रकरणी संशयास्पद व्यवहाराचे आरोप झाले असून या आरोपांची सीबीआय, ईडी...\nअमित शहा यांचा पुत्रच नोटाबंदीचा लाभार्थी : राहुल...\nनवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची उद्योगातील कोटी-कोटींची उड्डाणे पाहून विरोधी पक्षांनी सत्ताधा���्यांना लक्ष्य...\nडोकलाममधील चीनच्या रस्त्यांबाबत मोदींनी खुलासा...\nनवी दिल्ली : \" डोकलाम परिसरात चीनकडून सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बांधणीसंदर्भातील अहवालाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिम्मत...\nआकाशवाणी म्हणजे 'मोदींचा आवाज' :...\nलखनौ : दूरदर्शन आणि आकाशवाणी यांचे महत्त्व लोपले असून, यासाठी केंद्र सरकार कारणीभूत असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती...\nजहाज उद्योगात विकासाची अफाट क्षमता : नितीन गडकरी\nपोर्ट ब्लेअर : जहाज उद्योगात अफाट क्षमता असून, सागरमाला प्रकल्पांतर्गत सागरी मार्ग, बंदरनिर्मितीसारखे विविध विकास प्रकल्प...\n'सप'च्या अध्यक्षपदी अखिलेश यादव ...\nआग्रा : समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी आज पुन्हा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आता पुढील पाच वर्षे...\nभारतीय मजदूर संघ मोदी सरकारला घेरणार\nनागपूर : मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात संघ वर्तुळात आता नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. भारतीय मजदूर संघ (भामसं) या संघ परिवारातील कामगार...\nजमीन संपादनाविरोधात शेतकऱ्यांचे समाधी आंदोलन\nजयपूर : भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्‍न कोणतेच सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मागण्यांना तर वाटाण्याच्या अक्षताच लावलेल्या असतात. शेती हाच...\nडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीतची दत्तक '...\nचंडीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू गुरमीत राम रहीम सिंग याची दत्तक कन्या हनीप्रीत इन्सानला आज पंजाबमध्ये अटक करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-news.aspx?ID=8134", "date_download": "2020-12-02T18:08:05Z", "digest": "sha1:VX3CY2SHLQ7K455XHEDXLEV5AQTV2FMC", "length": 5402, "nlines": 43, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nजेजेनं कवीला प्रेरणा दिली \nजेजेच्या वास्तूनं आणि परिसरानंच अनेकांना कलावंत केलं. इथल्याच अनोख्या वातावरणानं अनेकांना मुलखावेगळं धाडस करण्याची प्रेरणा देखील दिली. जेजेचा विद्यार्थी असलेला चंद्रशेखर गोखले नाही तर कविते-बिवीतेच्या फंदात कशाला पडायचा जेजेमधला त्याचा साराच वावर एखाद्या चारचौघांसारख्या दिसणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच होता. चित्रकलेत देखील त्यानं काही फारसा प्राविण्य दाखवलं नाही किंवा तो जेजेत खूप चमकला असंही म्हणता येणार नाही.\nपण इथल्���ा निसर्गरम्य परिसरानं त्याला शब्दातून व्यक्त करायला भाग पाडलं आणि त्याच्या कवी मनाला प्रेरणा दिली. झाडावरचं वाळलेलं पान रंगवता रंगवता तो सहजपणे त्या पानावर कविता लिहून गेला. ज्या कवितेचं प्रचंड स्वागत झालं. मराठी कवितेतला चारओळी कवितांचा ट्रेंड त्यानेच तर आणला. त्या आधी कवितेची पुस्तक वृत्तपत्रांच्या ठेल्यावर किंवा स्टेशनरीच्या दुकानात विकताना कुणी पाहिली होती पण चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेनं अशी सर्व ठिकाणं काबीज करून मराठीत कवितेचा एक आगळावेगळा इतिहासच घडवला.\nआता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती \"गायतोंडे\" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या व्हाट्सअँप नंबरवर \" j j \" या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.\nगप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी \nनवं पुस्तक बिटवीन द लाईन्स \nजेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला \nजेजेनं कवीला प्रेरणा दिली \nचित्रकार होता होता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-iitian-bags-rs-2-crore-google-job/articleshow/49905473.cms", "date_download": "2020-12-02T18:07:58Z", "digest": "sha1:TF7JZVXAQUFVLIMMTS67O3I3ODQSUO6G", "length": 12249, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुणेकर अभिषेकला गुगलची २ कोटीची ऑफर\nआयआयटी खडगपूरचा विद्यार्थी असलेल्या पुण्याच्या अभिषेक पंतला गुगलने तब्बल २ कोटी रूपये वार्षिक पॅकेजची ऑफर द���ली आहे. अभिषेक गुगलच्या डिझाइन सोल्यूशन्स सेलमध्ये काम करेल.\nआयआयटी खडगपूरचा विद्यार्थी असलेल्या पुण्याच्या अभिषेक पंतला गुगलने तब्बल २ कोटी रूपये वार्षिक पॅकेजची ऑफर दिली आहे. अभिषेक गुगलच्या डिझाइन सोल्यूशन्स सेलमध्ये काम करेल. फक्त २२ वर्षाच्या असलेल्या अभिषेकने गुगलमध्ये तीन महिने इंटर्नशिप केली होती. त्यानंतर गुगलच्या डिझाइन सेलमधील नोकरीसाठी त्याला अनेक कठीण मुलाखतींना सामोरं जावं लागलं. अभिषेक सध्या आयआयटी खडगपूरमध्ये कंप्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्षात आहे.\n'पुणे ते खडगपूर आणि तिथून कॅलिफोर्निया हा प्रवास अतिशय उत्साहपूर्ण होता. माझ्याकडे गुगलच्या इंटर्नशिपचा उत्तम अनुभव होता. आता गुगलची नोकरी मिळाल्याने सोन्याहून पिवळं झाल्याचं', अभिषेक म्हणाला. गुगलच्या इंटर्नशिपसाठी अभिषेकने सुरूवातीला दोन मुलाखती दिल्या. त्याला गुगल डॉक्युमेंटचे कोडींग करण्यास सांगण्यात आले. यानंतर प्रोजेक्ट मॅनेजरने मुलाखत घेतली आणि मे २०१५ मध्ये त्याची इंटर्नशिप सुरू झाली. इंटर्नशिप संपताच अभिषेकला गुगलने नोकरीची ऑफर दिली. त्यासाठी अभिषेकला कठीण मुलाखतींचा सामना करावा लागला.\nअभिषेक सप्टेंबर २०१६ मध्ये गुगल कंपनी जॉइन करेल. सध्या त्याच्याकडे कुठलाही प्रोजेक्ट देण्यात आलेला नाहीए. डिझाइन सोल्यशन्स टीमसोबत तो काम करेल, जिथे युझर्सच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. 'गुगल परिसरात मिळणाऱ्या चविष्ट अन्न पदार्थांची खूप उत्सुकता आहे. तिथे अमेरिकन, मेक्सिकन, साउथ अमेरिकन आणि इटालियन असे विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. शिवाय इंडियन कॅफेटेरियाही आहे. इंटर्नशिप दरम्यान सर्व प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतला होता', असं अभिषेक पंतने सांगितलं.\nअमेरिकेत जन्मलेला अभिषेक २००६ मध्ये आपल्या कुटुंबासोबत पुण्यात परतला. पण देशातील शैक्षणिक वातावरणाशी अभिषेक कसा मिळवून घेईल याबद्दल त्याच्या पालकांच्या मनात साशंकता होती. पण सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९७.६ टक्के गुण मिळवत तो पुण्यात टॉपवर आला आणि त्यांचे सर्व प्रश्न सुटले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक ���रा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनिम्म्या रिक्षा सीएनजी अनुदानाविना महत्तवाचा लेख\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची उद्या बैठक\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-donald-trump-says-great-to-ayushmann-khurrana-film-shubh-mangal-zyada-saavdhan-1830550.html", "date_download": "2020-12-02T19:20:59Z", "digest": "sha1:NPCXYSFPRMKADMQ2MUZXWPO2OAELSNSJ", "length": 25044, "nlines": 299, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "donald trump says great to ayushmann khurrana film shubh mangal zyada saavdhan , Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष���य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'वर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...\nHT मराठी टीम, दिल्ली\nबॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुष्मानच्या या चित्रपटामुळे फक्त प्रेक्षकच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील प्रभावित झाले आहे. ट्रम्प यांनी आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे. आयुष्मान खुरानाचा हा चित्रपट समलैंगिकतेवर आधारित असून समाज हे स्वीकारण्यास अजूनही टाळाटाळ करीत असल्याचे चित्रपटात दाखवले आहे.\n उद्धव ठाकरे ७ मार्चला घेणार श्रीरामाचे दर्शन\nखरं तर ब्रिटीश मानवाधिकार कार्यकर्ते पीटर टैटचेल यांनी आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचे पोस्टर ट्विट केले होते. त्यांनी असे म्हटले आहे की, 'बॉलिवूडचा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर आता या चित्रपटाच्या मदतीने देशातील वयोवृध्द लोकांना समलैंगिकतेबाबत जागरूक करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. व्वा.'\nNRC झाल्यास देशातून ८ कोटी मुसलमान बाहेर जातील- ओवेसी\nदरम्यान, पीटर टैटचेल यांच्या ट्विटला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिट्विट केले आणि एका शब्दात या चित्��पटाला 'ग्रेट' असे म्हटले आहे. यानंतर पीटर यांनी ट्रम्प यांच्या ट्विटला रिट्विट केले. 'राष्ट्राध्यक्षांकडून एलजीबीटीच्या मुद्याला गंभीरतेने घेण्याची ही सुरुवात आहे. आणि हा कुठला पीआर स्टंट नसावा अशी मी आशा करतो', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.\nचिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांविरोधात गुन्हा\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n'भूत' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट तामिळ रॉकर्सवर लीक\nतेलंगणात चाहत्याने घरीच उभारला डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा\nट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले आता नियमित पत्रकार परिषद बंद\nडोनाल्ड ट्रम्प येण्याआधीच आग्र्याला पोहचले गंगाजल\n'हाऊडी मोदी' कार्यक्रमात ट्रम्पही भाषण करण्याची शक्यता\nआयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'वर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसी���ी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/06/blog-post_52.html", "date_download": "2020-12-02T17:56:55Z", "digest": "sha1:ROPEH24H2OQ3FOPSGPYP2PHJ66HQ6LZO", "length": 16565, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "वागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे...", "raw_content": "\nHomeताज्या बातम्यावागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे...\nवागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे...\nआयबीएन - लोकमतची मुहुर्तमेढ रोवण्यात निखिल वागळे यांचा सिंहाचा वाटा आहे,हे कोणी नाकारू शकत नाही.आयबीएन - लोकमत म्हणजे निखिल वागळे आणि निखिल वागळे म्हणजे आयबीएन - लोकमत हे जणू समीकरण झाले होते.\nमात्र वर्षभरापुर्वी निखिल वागळे यांना आयबीएन - लोकमतमधून राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची जागा मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांनी घेतली.\nमात्र मंदार फणसे आणि महेश म्हात्रे चॅनलमध्ये आल्याचे अनेकांना रूचत नव्हते आणि पचनीही पडत नव्हते...\nआयबीएन - लोकमतच्या सर्व गुप्त गोष्टी निखिल वागळे यांना सांगण्याचे पाप काही पापभिरू कर्मचारी करत होते.एव्हडेच काय रात्रीच्या डिबेटला एखांद्या गेस्टला दुसरीकडे जाण्याचे महापापही काहीजण करत होते.त्यात वागळे यांचा पंटर आशिष दिवाना करत होता.\nआयबीएन - लोकमतच्या संस्थेचा पगार घेवून आणि केवळ संस्थेमुळे मोठे झालेले पापभिरू संस्थेची हानी करत होते.संस्थेची बित्तंमबातमी वागळेंना पोहचवण्यात या पापभिरूंचा हातभार होता.वागळे यांना व्देष आणि इर्षेपोटी केवळ आयबीएन - लोकमत डॅमेज करायचे आहे.परंतु त्यांच्या गळाला आतापर्यंत फक्त तिघेजण लागले आहेत,एक आशिष जाधव,दुसरा विनायक गायकवाड आणि तिसरा गणेश मोरे.संस्थेने वारंवार सूचना देवूनही त्यांच्यात काही फरक पडत नव्हता आणि अखेर वागळेजी तुम्ही पोसा आता म्हणत फणसे आणि म्हात्रे यांनी या तिघांचे राजीनामे घेतले आहेत.\nवास्तविक वागळे यांच्या चॅनलची अजूनही कसलीच बांधणी नाही.फक्त चॅनल काढणार आहेत,एव्हडीच काय ती हवा.\nचॅनलसाठी प्रथम केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते.ती मान्यता नाही.किमान ५० कोटी रूपये लागतात,ते बजेट अजून उपलब्ध नाही.स्टुडिओचं सोडा साधे ऑफीस सुध्दा नाही.कुठल्या तरी हॉटेलमध्ये चर्चा करून चॅनल सुरू होत नाही.\nमाणसे भरती करण्याची प्रक्रिया शेवटची आहे.पहिल्यांदा नाव आणि स्टुडिओ तर उभा करा...उगी चॅनल सुरू करणार आहे,तुम्ही या म्हणून माणसे फोडण्याचे काम सध्या सुरू आहे.त्याला वागळेंचे दिवाने झालेले काही आशिष बळी पडत आहेत...हे तर उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असे झाले...\nअसो,बेरक्याच्या हातात निखिल वागळे यांना आयबीएन -लोकमतची बित्तंमबातमी देत असताना,काही फोटो सापडले आहेत.आता कोण आहेत,हे पापभिरू हे तुम्हीच ओळखा...\nआपल्याला 6 महिन्यात खुप त्रास झाला ,अस IBN लोकमतचे आशिष दिवाने यांनी आपल्या \"राजी\"नामा पत्रात म्हटलय . मात्र मागील वर्षभरात विविध चैनल्सच्या मालकांपुढे गोंडा घोळत चपला झिजविन्याचा त्रास आशिष दिवानेना का झाला नाही\nत्रास होत असल्याने आपण राजीनामा देऊन आपल्यातला सृजनशील पत्रकार जीवंत ठेवल्याची मल्लिनाथी मिरवणाऱ्या आशिष दिवानेच्या फुग्यातील हवा महिन्याभरापूर्वीच काढली गेली होती\nअनेक मंत्र्यांची हाजी हाजी आणि नको तिथे नाक खुपसण्याचा आवडता छंद जोपासणारा आशिष दिवाने कामाकडे लक्ष देत नसल्याचा लक्षात आल्यामुळे संपादकांनी ( थेट काढता येत नसल्यामुळे ) दिल्लीला जाण्यासाठीची ऑफर दिली होती . त्या नंतर ही जाधवगिरी थांबत नसल्याने अखेर काल संपादकांनी पगारवाढ नाकारली आणि ही बाब बाहेर येण्याआधी आशिष दिवानेनी राजीनामा देऊन चॅनलमधून काढता पाय घेतला.\nस्वतःला प्रामाणिक म्हणणार्या आशिष दिवानेला चिक्की प्रकरणाची पहिली बातमी मिळाली होती.मात्र स्वतःला फार हुशार समजणाऱ्या या महाभागाने ती बातमी एका नवख्या महिला सहकार्याला सांगितली आणि स्वत:वरची जबाबदारी झटकली ,हां जर एवढा अनुभवी पत्रकार होता तर अशी मोठी बातमी संपादकाला कळवायची असते हे ही याला कळल नसेल का \nपण चिक्कीला यालाही चिपकायच होत म्हणून हां चिपकू सगळ करून नामानिरळा राहिला..\nअश्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला,हे योग्यच झाले...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बे���क्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/water-supply-600-tankers-610-villages-24-districts-maharashtra-300607", "date_download": "2020-12-02T19:06:17Z", "digest": "sha1:FV6C7P4DRTJHNFWY5D26VYKDISLE2QGE", "length": 27020, "nlines": 352, "source_domain": "www.esakal.com", "title": "महाराष्ट्रात ‘एवढ्या’ गावात पाणी टंचाई; कोणत्या जिल्ह्यात किती टँकर जाणून घ्या - Water supply by 600 tankers to 610 villages in 24 districts of Maharashtra | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रात ‘एवढ्या’ गावात पाणी टंचाई; कोणत्या जिल्ह्यात किती टँकर जाणून घ्या\nकोरोना व्हायरसने सध्या संपूर्ण जग कवेत घेतले आहे. याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्रात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. गेल्यावर्षी तर पाऊसच न पडल्याने दुष्काळ पडला होता. त्यामुळे गावागावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती.\nसोलापूर : महाराष्ट्रात एकीकडे कोरोना व्हायरसशी लढा सुरु असताना दुसरीकडे सर्व सामान्य नागरिकांचा मात्र, पाणी टंचाईशी सामना सुरु आहे. राज्यात सरकारच्या आकडेवारीनुसार ६१० गावे आणि एक हजार १४२ वाड्यांवर पाणी टंचाई आहे. वास्तव चित्र मात्र यापेक्षा वेगळेच आहे. सरकारकडून टंचाई असलेल्या गावांमध्ये ५९७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. काही गावांमध्ये कोरोनाच्या भितीममुळे टँकरचा प्रस्ताव देखील पाठवलेला नसुन ‘तोंड दाबून बुक्याचा मार’ या म्हणीप्रमाणे पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.\nसोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोरोना व्हायरसने सध्या संपूर्ण जग कवेत घेतले आहे. याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्रात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. गेल्यावर्षी तर पाऊसच न पडल्याने दुष्काळ पडला होता. त्यामुळे गावागावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. यार्षी सुद्धा पावसाळच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी पाऊस झाला नव्हता. मात्र, पावसाळ्याच्या शेवटी पाऊस पडला आणि काही प्रमाणात ओढे, नदी, तलाव, धरणात पाणी आले. त्यामुळे गावाचे सार्वजनिक स्त्रोतांमध्ये पाणी आले. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच त्या पाण्याने तळ गाठला आणि पाणी टंचाई निर्माण झाली. त्यानंतर मा���्चमध्ये कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात प्रवेश केला आणि त्याचे रुग्ण दिवसांदिवस वाढत गेले. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. जसे रुग्ण वाढत गेले तसे ग्रामीण भागात भितीचे वातावरणही निर्माण झाले. त्यामुळे आहे तसंच नागरिक राहू लागले. सरकारने सामाजिक अंतर राखण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागरिकांनी पाणी टंचाईच्या काळात सुद्धा अनेक ठिकाणी टँकरची मागणी केली नाही. काही गावात तर टँकरची मागणी करुन सुद्धा ग्रामस्तरावरुन प्रस्ताव गेले नसल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठ्यासाठी गावाशेजारील बोअर व विहीरी अधिग्रहन केल्या आहेत. मात्र आता त्याला पाणी कमी येऊ लागले आहे.\nताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मांगी व म्हसेवाडी तलाव कोरडे पडले आहेत. या तलावावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. असे असताना सुद्धा टँकर सुरु झालेले नाहीत. सोलापूर जिल्ह्यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या आकडेवारीनुसार १८ मेपर्यंत फक्त ११ गावे आणि २० वाड्यांवरती ११ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जिल्ह्यातील बिटरगाव (श्री) येथे तिव्र पाणी टंचाई असून येथे अधिग्रहण केलेल्या बोअरवर पाणी पुरवठा अवलंबून आहे. येथे फक्त एकाच नळाला पाणी येत असून त्यावरुन संपूर्ण गावाची तहान भागवली जात आहे. वाड्यावस्त्यांवर सुद्धा पाणी टंचाई जाणवत आहे. येथे एक हातपंप असून त्याचे पाणी पिण्या लायक नाही. जिल्ह्यात अशीच स्थिती अनेक गावांमध्ये आहे.\nजिल्हा निहाय पाणी टंचाई असलेली गावे व टँकरची संख्या\nठाणे जिल्ह्यात ५७ गावे व १८१ वाड्यावर ४१ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. रायगड जिल्ह्यात ७४ गावे व २३९ वाड्यांवर ३३ टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ४८ गावे व ८८ वाड्यांवर १४ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पालघर जिल्ह्यात ३२ गावे व ९९ वाड्यांवर ३५ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात ४४ गावे व १३ वाड्यांवर २५ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यात एका गावात एका टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यात ६६ गावांमध्ये २६६ वाड्यांवर ७६ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पुणे जिल्ह्यात २४ गावे व १०७ वाड्यांवर ३३ टँकरने पा���ी पुरवठा सुरु आहे. सातारा जिल्ह्यात १२ गावे १७ वाड्यांवर १३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. सांगली जिल्ह्यात ७ गावे ३६ वाड्यांवर सात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १२३ गावे व २६ वाड्यांवर ११८ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जालना जिल्ह्यात २६ गावे व १० वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. बीड जिल्ह्यात ४६ गावे व ३४ वाड्यांवर ९७ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात दोन गावे व पाच वाड्यांवर सात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आठ गावांमध्ये नऊ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. लातूर जिल्ह्यात दोन टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. अमरावती जिल्ह्यात ११ गावांमध्ये १२ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. वाशिम जिल्ह्यात एका गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यात पाच गावात चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यात १२ गावात १२ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. नागपूर जिल्ह्यात पाच गावात ११ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.\nया जिल्ह्यांमध्ये नाही एकही टँकर\nमहाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपू भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, जळगाव, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकही टँकर सरु आहे. राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छा विभागाकडून साप्ताहिक टँकरचा अहवाल सादर केला जातो. यामध्ये मेच्या तिसऱ्या आठवड्यातील ही स्थिती आहे. २७ एप्रिलपर्यत राज्यात २२७ गावे आणि ४७७ वाड्यांवर २०२ टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. मेच्या पहिल्या आठवड्यात टँकरची संख्या ३२० झाली होती. १८ मेपर्यंत ही संख्या ५९७ झाली आहे. या आठवड्यातील स्थिती यावर उपलब्ध नाही. मात्र ही संख्या नक्कीच वाढलेली असणार आहे.\nपिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला हिरवे, पिवळे व लाल रंगाचे कार्ड. लाल व पिवळे कार्डधारक ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी गावातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या विहिरींमध्ये ब्लिंचींग पावडर वापरावी- मंत्री @rajeshtope11\nग्रामपंचायतीना दिले जाणार कार्ड\nपावसाळा तोंडावर आल्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाशिवाय इतर साथ रोग होण्याची शक्यत आहे. त्यात पाण्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. हे आजार होऊ नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. त्यातूनच आरोग्यमंत्���ी राजे टोपे यांनी हिवतापासाठी संवेशनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणी, पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षणाला गती देण्याचे आवाहन केले आहे. या काळात रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनाच्या त्रिस्तरीय रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्‍यकतेनुसार खाटांची क्षमता वाढवण्यास सांगितले आहे. याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला हिरवे, पिवळे व लाल रंगाचे कार्ड दिले जाणार आहे. लाल व पिवळे कार्ड धारक ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याचा स्त्रोत असलेल्या विहीरीत ब्लिंचींग पावडर वापरण्याची सूचना केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\n सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट\nसोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात...\nपंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियाला दणका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त\nपंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा...\nपिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 223 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 92 हजार 774 झाली आहे. आज 393 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/congress", "date_download": "2020-12-02T19:39:57Z", "digest": "sha1:IPOPLF3UCXDBUHOU6IAXQCZHDW3VDAQU", "length": 33060, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress | eSakal", "raw_content": "\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक प्रमुख आणि दिर्घकाळ सत्तेत राहिलेला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली. एलेन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापन केली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राहुल गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी असे काही काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होत. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला चमक दाखवता आली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला 52 जागांवर विजय मिळाला असून या पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी या आहेत. तर, हाताचा पंजा हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.\nअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nकिरकटवाडी : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी...\nमराठवाडा पदवीधरचा आमदार कोण चव्हाण, बोराळकर कि पोकळे\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन लाख ४० हजार ६४९ मतदारांनी मतदान केले आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा घेत क��ण निवडणूक...\nयोगी आदित्यनाथ मुंबईत येणं हे काही नवीन नाहीः नवाब मलिक\nमुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. यावेळी ते बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणारेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची योजना असल्याचं त्यांनी म्हटलं...\nराष्ट्रवादी पक्षाची गांधीगिरी; खड्डेमय रस्त्यावरून जाणाऱयांना दिले गुलाबपुष्प \nजळगाव : जळगाव शहरातील रस्त्यांची वाट लागली असून काशिनाथ लॉज ते शेराचौक दरम्यानचा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाले आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केल्यावरही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांमध्येही...\nनागपूर पदवीधर निवडणूक : यंदा ६४ टक्के मतदान, वाढलेला टक्का कोणाच्या पथ्थ्यावर\nनागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतदानात सकाळपासूनच मतदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडी, अशी थेट लढत झाली. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिक आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास २०...\nमहाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’\nधुळे ः विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १) दहा केंद्रांवर सरासरी ९९.३१ टक्के मतदान झाले. यात ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ३) मतमोजणी झाल्यावर निकाल जाहीर होईल...\nशेतकरी कर्जमाफीने बँकांच्या तिजोऱ्या फुल्ल; बीड डीसीसीची दैना फिटली\nबीड : महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी महात्मा ज्योतीराव फुले पीक कर्जमाफीतून जिल्ह्यातील बँकांच्या तिजोरीत तब्बल १४४० कोटी रुपये आल्याने तिजोऱ्या फुल्ल झाल्या आहेत. माफीसाठी आतापर्यंत दोन लाख ६५ हजारांवर शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून दोन...\nमी जन्मानं आणि कर्मानं हिंदू; उर्मिला यांनी कंगनालाही लगावला टोला\nशिवसेना ज्वाइन करने के बाद बोलीं उर्मिला मातोंडकर, कंगना को महत्व देने की जरूरत नहीं; हिदुत्ववादी पार्टी में जाने पर भी दिया जवाब काँग्रेसची साथ सोडून राजकारणातून बाहेर पडलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करुन आपली दुसरी राजकीय इनिंगला...\nउमरगा तालूक्यात ७३.५५ टक���के झाले मतदान\nउमरगा (उस्मानाबाद) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी उमरगा तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रियेला मंगळवारी (ता. एक) सकाळी आठ वाजता सूरूवात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण मूळ रहिवाशी असलेल्या उमरगा-लोहारा तालुक्याच्या \"होम...\nमहाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी\nमंचर : मंचर शहरातील लोकसंख्येने ९० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नागरिकांना वेळेवर सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून येथे नगर पंचायतीला राज्य शासनाने मंजुरी द्यावी. अशी मागणी शरद बँकेचे...\nशिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा तो फोन कॉल ठरला महत्त्वाचा\nमुंबईः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. पक्ष प्रवेशानंतर...\n भेटीनंतर सरकारच्या कार्यकाळाबद्दल राऊतांचं सूचक विधान\nमुंबईः महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकरला २८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ३६ दिवसांचं सत्ता नाट्य रंगलं होतं. भाजपसोबतची युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली....\nAurangabad Graduate Election Update : लातूर जिल्ह्यात दोन तासांत ७.६२ टक्के झाले मतदान\nलातूर : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ७.६२ टक्के मतदान झाले आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरुच असल्याने या मतदानसाठी प्रशासनाच्या वतीने सर्व उपाय योजना...\nकेंद्रीय राज्यमंत्री दानवेंनी कुटूंबीयांसह केले मतदान, राज्यमंत्री सत्तारांची मतदान केंद्राला भेट\nभोकरदन (जि.जालना) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भोकरदन तालुक्यातील १६ मतदान केंद्रांवर मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली आहे. भोकरदन शहरातील नवीन भोकरदन भागात असलेल्या मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे...\n'अन्नदाता धरणे देतोय आणि 'असत्य' टिव्हीवर भाषण'; राहुल गांधींची मोदी सरकार��र...\nनवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. हे कायदे शेतकरीविरोधी असल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. एनडीएचा घटकपक्ष असलेला अकाली दलदेखील या मुद्यावरुन सरकारमधून बाहेर पडला आहे....\nशेतकऱ्यांच्या बिर्याणीवरुन पोटदुखी; काय खातात पेक्षा काय बोलतात ते महत्त्वाचं नाही का\nनवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात अत्यंत जोरदार आंदोलन करत आहेत. हजारोंच्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना आधी दिल्लीतील प्रवेशापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रूधूर...\nनिवडणुकीपूर्वीच राजकारण आले रंगात झंवर, बोरांमुळे नाशिकमध्ये गिरीश महाजन पुन्हा चर्चेत\nनाशिक : बीएचआर पतसंस्थेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव येथील उद्योजक सुनील झंवर यांच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यामुळे झंवर यांचे नाशिकमधील बोरा नामक व्यक्ती व नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी...\nकर्तृत्व नसलेले सरकार म्हणजे जनतेचे दुर्दैव : खासदार डॉ. भारती पवार\nनंदुरबार : महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता, असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे, हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, अशी...\nआज उर्मिला मातोंडकर 'हाता'वर बांधणार शिवबंधन पत्रकार परिषदेत होणार महत्त्वाचा खुलासा\nमुंबई : शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस झाली आणि त्यानंतर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आज उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत असं बोललं जातंय...\nAurangabad Graduate Election Update : ‘पदवीधर’साठी मतदानाला सुरवात, बोराळकरांनी बजावला मतदानाचा...\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज मंगळवारी (ता.एक) मतदानाला सुरवात झाली आहे. औरंगाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी मतदानासाठी आलेले...\nनागपूर पदवीधर निवडणूक : भाजप मतदारसंघ राखणार की काँग्रेस खाते उघडणार आज मतदार ठरविणार उमेदवारांचे...\nनागपूर : नागपूर विभागीय पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी (ता.१) मतदान होणार असून भाजपपुढे आपला परंपरागत मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान आहे. भाजपने महापौर संदीप जोशी या युवा नेत्याला उमेदवारी दिली असून यंदा काँग्रेसने प्रथमच अधिकृत उमेदवार...\nअग्रलेख : हैदराबादचे रण\nभारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून २००७ मध्ये कर्नाटकाची सत्ता हस्तगत केली तेव्हा हे ‘दक्षिण दिग्विजया’च्या दिशेने पहिले पाऊल आहे, असे डिंडिम पिटले गेले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले; पण कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील अन्य...\nभारत, बांगलादेशची चिंता वाढली; चीन उभारतंय ब्रह्मपुत्रा नदीवर धरण\nबिजिंग- तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर चीन एक महाकाय धरण उभारणार असून पुढच्या वर्षी लागू होणाऱ्या 14 व्या पंचवार्षिक योजनेत यासंबंधी प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे. चीनच्या अधिकृत माध्यमांनी हे धरण उभारण्याचे कंत्राट मिळालेल्या एका चिनी कंपनीच्या...\nनिसाका-रासाकाची चाकं अद्यापही रुतलेलीच ऊस उत्पादक आंदोलनाच्या पवित्र्यात\nनिफाड (नाशिक) : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निफाडच्या राजकीय घडामोडीत निसाका हा केंद्रस्थानी होता. प्रचाराच्या रणधुमाळीत विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊस उत्पादक...\nविश्‍वासात घेत केला विवाह अन्‌ तलाठी महिलेचा घात\nपाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...\n पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत\nकेनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...\nबारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत\nकंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nलडाख भागात असे काय आहे, ज्यामुळे चीन भारतासोबत घेतोय टक्कर\nबिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...\nस्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का \nपुणे : \"आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाह�� झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...\nनिजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा\nहैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या...\nधक्कादायक ; घरात घुसून लुबाडले सासू-सुनेचे दागिने\nमुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-news.aspx?ID=8135", "date_download": "2020-12-02T19:40:17Z", "digest": "sha1:BSF7UHWCJHV6TXT5EKCOSWSDT7JF6LNW", "length": 7269, "nlines": 43, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nजेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला \nआनंद यादव यांच्या कादंबरीवर कुणीतरी रवी जाधव नावाचा जाहिरात क्षेत्रातला तरुण चित्रपट बनवणार आहे अशा अर्थाची ती बातमी होती. रवी जाधवचा आणि माझा पहिला परिचय मराठी वृत्तपत्रातल्या एका बातमीने झाला तो हा असा. रवी जाहिरात क्षेत्रातून सिनेमात येऊ घातलाय आणि तो मूळचा जेजेचा असा त्या बातमीत उल्लेख होता. त्यामुळे साहाजिकच मी त्याला फॉलो करू लागलो. मनात म्हटलं कधी तरी जेजे जगीसाठी याची मुलाखत घेऊच. पण ''चिन्ह''च्या लागोपाठच्या विशे��� अंकांमुळे ते कधी जमून आलं नाही. म्हणूनच जेजे जगी ग्रंथाच्या प्रकल्पात अन्य सर्वच नावांसोबत त्याचाही समावेश केला. याला ही बराच काळ लागला. मधल्या काळात तो देखील यशाची एकाहून एक उंच शिखरं पादाक्रांत करत गेला. मराठी चित्रपटसृष्टीत स्वतः भोवती ग्लॅमरचं एक भलं थोरलं वर्तुळ आखून बसला.\nनितीन आरेकर सरांनी जेव्हा रवीच्या आत्मकथनाचं शब्दांकन करून पाठवलं तेव्हा ते वाचून मी अक्षरशः थक्क झालो. संगणक सुरु केल्या नंतर त्या शब्दांकनातला जो पहिला परिच्छेद मी वाचला तो असा होता. '' माझे वडील गिरणी कामगार होते, घरात पैशाची फारशी आवक नव्हती. त्यामुळे पहिली काही वर्ष मी दररोज पहाटे साडेचार वाजता उठून साडे पाचच्या सुमारास घरोघरी वर्तमानपत्रे टाकत असे, साडे सहापर्यंत घरी परतून मग सकाळी आठ चौदाची फास्ट लोकल पकडून मुंबई गाठत असे. साडे नऊ ते साडे तीन पर्यंत तास आटोपत असत, प्रॅक्टिकल्स होत असत. मग साडे चार वाजता वडलांनी त्यांच्याच मिलमध्ये कलर डिपार्टमेंटच्या एका कामात मला जोडून दिलं होतं. असं सगळं करून मी रात्री अकराच्या सुमारास डोंबिवलीला परतत असे. जेवून झोपी जायचं ते पहाटे साडेचारला उठण्यासाठी.'' हे वाचलं आणि त्या निवेदनातला सच्चेपणा कुठेतरी आत भिडून गेला. जेजे जगी जगलमधले बहुसंख्य आत्मकथन ही अशीच कुठेतरी खोलवर भिडणारी आहेत. रवीच आत्मकथन हे त्या साऱ्याचा परमोच्च बिंदू आहे. हे आता वेगळं सांगायची गरज आहे का \nआता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती \"गायतोंडे\" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या व्हाट्सअँप नंबरवर \" j j \" या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.\nगप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी \nनवं पुस्तक बिटवीन द लाईन्स \nजेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला \nजेजेनं कवीला प्रेरणा दिली \nचित्रकार होता होता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-news.aspx?ID=8136", "date_download": "2020-12-02T19:06:48Z", "digest": "sha1:BZIY52HDBAFPAVDR6JV5XHY5MX22FDG6", "length": 3599, "nlines": 43, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nनवं पुस्तक बिटवीन द लाईन्स \nचित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ''''बिटवीन द लाईन्स'''' हे हंस, मौज, लोकमत, किस्त्रीम आणि रविवार सकाळमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या सुमारे १७ लेखांचं पुस्तक राजहंस प्रकाशनानं जुलै २०२० मध्ये मोठ्या दिमाखात प्रकाशित केलं आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांची रंगरेषांइतकीच शब्दांवर देखील प्रचंड पकड आहे. हे त्यांच्या या लेखांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. फेसबुकवर असलेल्या साऱ्यांनाच आता कुलकर्णी काय नवे लिहिणार आहेत याची रोजच उत्सुकता असते इतकं त्यांचं लेखन प्रभावी आहे.\nपत्रकार संपादिका अपर्णा वेलणकर यांनी लिहिलेले मलपृष्ठावरील ब्लर्ब या पुस्तकाविषयीची उत्सुकता निश्चितपणे वाढवते. या तब्बल २४० पानांच्या पुस्तकात कुलकर्णी यांना ज्यांचा ज्यांचा सहवास लाभला त्या त्या दिग्गजांविषयी अतिशय मनापासून लिहिलेलं आहे. ज्यात कवी ग्रेस पासून बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंतच्या दिग्गजांचा समावेश आहे. ज्यांना चित्रकला किंवा चित्रकारांविषयी वाचायला आवडतं अशांनाच नाही तर चित्रकलेविषयी फारशी माहिती नसलेल्या सर्वसामान्यांना देखील या पुस्तकातलं कुलकर्णी यांचं लिखाण पुस्तक संपेपर्यंत बांधून ठेवील यात कुठलीही शंका नाही.\nगप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी \nनवं पुस्तक बिटवीन द लाईन्स \nजेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला \nजेजेनं कवीला प्रेरणा दिली \nचित्रकार होता होता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-patna-sunny-leone-has-topped-bihar-engineering-exam-4533", "date_download": "2020-12-02T19:24:45Z", "digest": "sha1:YTVPPMFDIF6SZ2PKO5OICG3TQB4EDAVT", "length": 9602, "nlines": 138, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सनी लिओनीने केलं इंजिनिअरच्या परीक्षेत टॉप | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसनी लिओनीने केलं इंजिनिअरच्या परीक्षेत टॉप\nसनी लिओनीने केलं इंजिनिअरच्या परीक्षेत टॉप\nसनी लिओनीने केलं इंजिनिअरच्या परीक्षेत टॉप\nसनी लिओनीने केलं इंजिनिअरच्या परीक्षेत टॉप\nशुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nपटना- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने 15 ते 31 जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याची अट आहे. यासाठी जवळपास 17 हजार इच्छुकांनी अर्ज केला असून यामधील एक नाव सनी लिओनी आहे. सनी लिओनीचं नाव आल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.\nपटना- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने 15 ते 31 जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याची अट आहे. यासाठी जवळपास 17 हजार इच्छुकांनी अर्ज केला असून यामधील एक नाव सनी लिओनी आहे. सनी लिओनीचं नाव आल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.\nनावात काय आहे असं म्हणतात, पण जर नाव सनी लिओनी असेल तर खूप काही आहे असंच म्हणावे लागते. बिहारमधील सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता पदासाठी आलेल्या अर्जांमध्ये सनी लिओनीने टॉप केलं आहे. सनी लिओनी नाव असणाऱ्या तरुणीने अर्ज केला आहे की, टाइमपास करण्यासाठी अर्ज भरला आहे याची खात्री अद्याप होऊ शकलेली नाही. अर्जदाराने आपल्याला 98.5 टक्के गुण मिळाल्याचा दावा केला आहे.\nसार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे संयुक्त सचिव (व्यवस्थापन) अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सनी लिओनी नावाने एक अर्ज मिळाला आहे. वडिलांचे नाव लिओना लिओनी सांगण्यात आलं असून जन्मतारीख 13 मे 1991 आहे. तरुणीने 98.5 टक्क्यांसहित डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंग केल्याची माहिती दिली आहे. हा अर्ज खरा आहे की खोटा याची खात्री झालेली नाही. प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच हे स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.\nVIDEO | चिनी ड्रॅगनच्या उलट्या बोंबा बघा, म्हणे,कोरोना भारतातुन...\nआता बातमी चीनच्या उलट्या बोंबांची. कोरोनाचा जन्म चीनच्या वुहानमध्येच झाल्याचं...\nVIDEO | पाणीपुरीत बाथरुमचं पाणी, पाहा नवी मुंबईतील हा धक्कादायक...\nकोरोना संकटामुळे तुमचं आमचं आरोग्य धोक्यात आहे. अशातही काही जण जाणीपूर्वक लोकांच्या...\nVIDEO | ठाकरे सरकारसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर, पुढे काय होणार\nभाजपला राज्यातील सत्तेबाहेर ठेवण्याच्या एकमेव उद्देशाने स्थापन झालेल्या ठाकरे...\nVIDEO | आता करा व्हॅक्सिन पर्यटन\nतुम्ही आतापर्यंत शेतीप्रधान, कौटुंबिक, व्यवसायिक, निसर्ग असे पर्यटनाचे वेगवेगळे...\nVIDEO | साम टिव्हीच्या दणक्यानंतर प्रशासन वटणीवर नाशिक मध्ये...\nआता बातमी साम टीव्हीच्या आणखी एका इम्पॅक्टची. आरोग्य तपासणी केल्याशिवाय परराज्यातून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dongarwadi.blogspot.com/", "date_download": "2020-12-02T19:16:49Z", "digest": "sha1:5OXAUT533OABJNI3SYP3KA366SVXSE66", "length": 128535, "nlines": 216, "source_domain": "dongarwadi.blogspot.com", "title": "डोंगरवाडी", "raw_content": "\nयावर्षी गिरिमित्र संमेलनाचा समारोप थोडासा उशिराच झाला. दोन दिवसाची झोप अनावर होऊन मी संध्याकाळी चार वाजताच व्यासपीठाच्या मागे असलेल्या खोलीत झोपलो होतो. पुढे समारोपानंतर ग्रुप फोटो वगैरे सुरु होते, त्यातलाच एक फोटो संमेलनाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पडला आणि पुढच्या क्षणाला मुकेशचा फोन आला. मी झोपेतच फोन घेतला, मुकेश बोलू लागला, ‘झोपालास ना दमून, मला माहित होतं फोटो पाहीला तेव्हाच लक्षात आले.’ त्यावेळी तो हॉस्पिटलमधून होता. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी. पण त्याचा जीव गिरिमित्र संमेलनात अडकला होता. त्याच आस्थेतून त्याने फोन केला होता. त्याला माहीत होतं की, मी मागच्या वेळेप्रमाणेच दमून झोपलो असणार. यावर्षी संमेलनाची जबाबदारी त्यानेच सुरु केलेल्या अणुशक्ती केंद्राच्या गिरिसंचार संस्थेकडे होती. इतकं वर्षे आम्ही सर्वजण संमेलनात एकत्र आहोत, नेमकं यावर्षी त्याला येता येणार नव्हते. पण त्याचा जीव डोंगरमित्रांमध्ये अडकला होता, आणि आता तर तो सर्वानाच मागे ठेऊन निघून गेलाय.\nडोंगरात ज्याच्याबरोबर भटकतो त्याच्याबरोबर एक अव्यक्त नातं निर्माण होतं. तेथे वयाचा, अनुभवाचा अडसर उरत नाही. थेट एकेरी हाक मारत सलगी साधली जाते. पण डोंगरात न भटकतासुद्धा, डोंगर हा सामाइक घटक असलेल्या माणसांशीदेखील असेच नाते जडते. मुकेशबरोबर माझं नातं असंच काहीसं होतं. ग���ल्या 15 वर्षापासूनची त्याची ओळख. एक ना दोन अनेक उद्योग एकत्रपणे केले. डोंगरात कधीच आम्ही एकत्र गेलो नाही. पण डोंगर हा आमच्यामधला असा धागा होता की कोणत्याही औपचारिकतेचे कसलंही बंधन आमच्यामध्ये आलं नाही. किंबहुना ते मुकेशने येऊच दिलं नाही, हे त्याचं मोठेपण.\nदेशातील पहिल्या नागरी यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेतील तो महत्वाचा आरोहक सदस्य, युथ होस्टेल महाराष्ट्राचा सचिव, युथ होस्टेलच्या राष्ट्रीय कार्यकारणीचा सदस्य, गिर्यारोहण महासंघाचा पदाधिकारी आणि एनपीसीएल या भारत सरकारच्या एका प्रतिष्ठित उपक्रमातील वरिष्ठ अधिकारी. पण ही अधिकारांची, मानाची झूल त्याने कधीच पांघरली नाही. त्यामुळे आमच्या वयात 15 एक वर्षांचे अंतर असले तरी कधीही त्याचे दडपण आले नाही.\nगिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने मुकेशची ओळख वाढली असली तरी त्यापूर्वी 2003 मध्ये तो आमच्या क्षितिज ग्रुपच्या एका कार्यक्रमासाठी आला होता. पहिल्या यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेच्या सादरीकरणासाठी तो डोंबिवलीत आला होता. आम्ही आपले हौशी कलाकार, नुकतेच डोंगरात भटकू लागलो होतो. हृषीकेशला विचारले तर त्याने मुकेशला सीडी घेऊन पाठवले. साधासरळ स्वभाव, कसलीही आढ्यता नाही की एव्हरेस्टवर 25 हजार फूट उंचीपर्यंत आरोहण केल्याचा कसलाही गर्व नाही. अतिशय शांतपणे आमच्या बालीश प्रश्नांना त्याने उत्तरदेखील दिली. लोकल ट्रेनने आला आणि लोकल ट्रेनने निघून गेला. एव्हरेस्टची अशी त्याने किमान 500 सादरीकरणे केली होती.\nपुढे संमेलनाच्या कामामुळे ओळख वाढली, त्याबरोबर आमचे अनेक उपक्रम सुरु होतेच. बऱ्याचवेळा मिटिंगसाठी आम्ही युथ होस्टेलच्या कार्यालयात भेटायचो. मुकेशची ओळख होत गेली ती येथेच. दिवसभर ऑफीसचे काम उरकून तो आठवड्यातून दोन दिवस तरी येथे यायचाच. हृषी आणि मुकेशने मिळून युथ होस्टेलच्या कामाचा विस्तार करायला सुरुवात केली होती. वेगवेगळे उपक्रम सुरु केले होते. उत्तर पूर्व राज्यांमध्ये भटकंती असो की अंदमानची भटकंती. किमान खर्चात केले जाणारे हे उपक्रम राज्य शाखेचे कार्यालय आर्थिकदृष्ट्या सुरळीत ठेवण्यासाठी उपयोगी पडायचे. मुकेश सतत नियोजन, व्यवस्थापनात गर्क. जोडीला तेथील कर्मचारी वर्ग होताच. हृषी आणि मुकेश दोघेही युथ होस्टेलच्या राष्ट्रीय कार्यकारणीतदेखील होते. राष्ट्रीय पातळीवर चांगलेच राजका��ण रंगते. त्यात महाराष्ट्र राज्य शाखेची प्रगती अनेकांना खुपायची. मुकेश अनेकदा म्हणायचा, आपण आवाज उठवायला हवा. हृषी मध्यममार्गी आणि उपक्रम पुढे नेण्यात अधिक स्वारस्य असणारा. मुकेश आवाज उठवायला हवा म्हणायाचा, पण त्याचा पिंड राजकारण करणारा नव्हता. किंबहुना या दोघांनाही इंटरेस्ट होता तो डोंगरात नवनवं काही तरी करता यावं यातचं. आणि त्या दोघांनी त्यादृष्टीनेच कैक वर्षे खस्ता खाल्या. त्याचेच मूर्त स्वरुप युथ होस्टेलच्या अनेक अभिनव उपक्रमात सदैव दिसून येते.\nगिरिमित्र संमेलन हे वार्षिक निमित्त होतं, पण गेल्या पंधरा वर्षात अनेक छोटेमोठे उपक्रम संयुक्तपणे वेगवेगळ्या संस्थांना एकत्र आणून सुरुच होते. त्या सर्वांमध्ये मुकेश हक्काचा माणूस होता. हा कधीच चिडलेला, त्रस्त झालेला, वैतागलेला पाहिला नाही. बरं याला कोणत्याही कामाचा कमीपणा वाटला नाही. मीपण त्याला काहीही सांगायचो, आणि तो ते करायचा. त्याच कारण एकच होतं, आपण सारेचजण संस्थेसाठी काम करतो ही धारणा महत्वाची होती. मग लहानथोर हा भेदच उरायचा नाही. तसाही त्याला कोणताही अभिनिवेश कधीच नव्हता.\nसंमेलनाच्या या साऱ्या गदारोळात कधी कधी मोकळा वेळ मिळायचा तेव्हा इतर गप्पा व्हायच्या. मग कधी जुन्या आठवणी निघायाच्या. त्यातून मग बरंच काही नवंनव उलगडत जायचं. गिर्यारोहणा क्षेत्रात तो अशा काळात होता की तेव्हा महाराष्ट्रातील संस्थात्मक पातळीवरील गिर्यारोहणाचा सुर्वणकाळ होता. सतत काही ना काही तरी नवीन घडत असायचं. व्यापारीकरणाची लागण झालेली नव्हती, त्यामुळे प्रत्येक संस्था जोमाने वाढत होती. मुकेशने तो काळ अनुभवला होता. त्याच काळात झालेली भारतातील पहिली नागरी यशस्वी एव्हरेस्ट मोहिम तो जगला होता. असं बरंच काही गप्पातून उलगडत जायचं.\nदोन एक वर्षापूर्वी प्रसाद गोगटे, मी आणि मुकेश अशा तिघांनी मिळून एक उद्योग केला. हृषीकेशच्या एकसष्ठीनिमित्ताने एक पुस्तक करायचं आम्ही ठरवलं. हे हृषीला कळू द्यायचं नव्हतं त्यामुळे कधी माझ्या घरी, कधी बाहेर कुठेतरी अशा आमच्या भेटीगाठी सुरु झाल्या. शेवटच्या टप्प्यात पुस्तकाचं डिझाईन वगैरे सुरु झालं तेव्हा मुकेश, प्रसाद, अभिजीत रणदीवे असे माझ्या घरी पडीकच असायचे. त्याला डिझाईन, लेखन या बाबतीत फारसं काही लक्षं नसायचं, पण संपूर्ण काम वेळेत होतंय की नाही, फोटो कोणते हव���त, कोणाकडून लेख यायचा बाकीआहे, छपाईला वेळेत जाणार का, छापून केव्हा येणार याचं सारं गणित तो सांभाळत होता. त्याचवेळी लोकप्रभाच्या दिवाळी अंकाचं कामदेखील घाईगडबडीत होतं. पण मुकेशची धावपळ आमच्या वरताण होती. माझ्या हातात वेळ कमी आहे हे त्याला माहित असल्याने टेस्ट प्रिंट करणे, ते आणून मला दाखवणे, त्यातील प्रूफ रिडींगच्या दुरुस्त्या करवून घेणे असं सारं तो अगदी मनापासून करत होता. पुस्तक छापायाला जाण्यापूर्वीदेखील त्याने पुन्हा एकदा टेस्ट प्रिंट काढून मला घरी आणून दिली, पुन्हा एकदा नजर मारण्यासाठी म्हणून. त्या पुस्तकासाठी त्याला मी एक लेख लिहायला लावला होता. त्याला लिखाणाचं अंग आहे की नाही याची मला कसलीच कल्पना नव्हती. पण विषय एव्हरेस्ट मोहिमेचा होता. त्यामुळे तोच योग्य माणूस होता. त्याने भला मोठा लेख लिहला. तो टाइप करुनदेखील दिला. एव्हरेस्ट मोहिमेच्या अगदी बारीकसारीक खाचाखोचा त्यामध्ये आल्या होत्या. मला संपादकीय संस्कार करण्यासाठी फारसे श्रमदेखील घ्यावे लागले नाहीत. कारण त्याने जे काही लिहलं होतं ते सर्व त्याने अनुभवलं होतं.\nत्याची आणि हृषीची एव्हरेस्टनंतरची वाटचाल एकत्रच झाली. अशावेळी श्रेयापश्रयावरुन कधीकधी इगो दुखावला जाऊ शकतो. एकाच क्षेत्रात असून थोडं कमी मानाचं पद मिळालं की त्याची खंत भल्याभल्यांना पोखरुन टाकते. त्यातूनच मग फाटे फुटु लागतात अशी उदाहरण आपल्याकडे बरीच आहेत, पण मुकेशच्या मनाला ही भावना कधीच शिवली नाही. किंबहुना त्याला जे उत्तम करता यायचं ते ते सर्व तो अगदी जीव ओतून करत राहीला. तेदेखील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मग ते युथ होस्टेल असो, गिरिसंचार असो, दुर्गविकास असो, गिरिमित्र असो की अखिलमहाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे काम असो की अन्य काही. मुकेश सतत संस्थेसाठी, उद्दीष्टांसाठीच कार्यरत राहीला.\nआपल्याकडे असलेले रिसोर्सेस संस्थेच्या कामास यावे ही त्याची भावना कायम राहीली. गिरिमित्र संमेलनामध्ये दरवर्षी काही ना बदल होत असतो. सुरुवातीची कैक वर्षे आम्ही साधा कापडी पडदा वापरायचो. एकेवर्षी यात बदल करुया अशी चर्चा सुरु झाली. एकदोन बैठकांमध्ये त्याबद्दल माहिती मिळवली. पण खर्चाचे गणित जमत नव्हते. शेवटी एका बैठकीत मुकेशच त्याच्या माहितीतल्या एका व्हेंडरशी बोलला. त्याच्याकडून खर्चाचा अंदाज घेतला, स��मेलनाला किती खर्च परवडणार ते पाहीले आणि समोरच्या माणसाला सांगितले एवढेच मिळतील. त्यावर्षी पहिल्यांदा तो भव्य असा एलसीडी स्क्रीन व्यासपीठावर उभा राहीला. संमेलनाचा सारा लूकच त्यामुळे बदलून गेला. मुकेशने शांतपणे हे काम मार्गी लावले होते. कोणताही अभिनिवेश न बाळगता काम करणाऱ्यांची हल्ली कमी होत जाणारी संख्या पाहता मुकेशचे वेगळेपण उठून दिसते. इतकेच नाही तर तो संस्थेच्या कामात तुमच्या वैयक्तिक मतांचादेखील आदर करतो. आपलंच खरं म्हणून कधी रेटत नाही.\nमागच्या वर्षी त्याची तब्येत ढासळू लागली. एनपीसीएलच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटलमध्ये तो अडमिट झाला. आजाराचे निदान होत नव्हते. तसा तो एकदम ठणठणीत आणि फिट अण्ड फाईन माणूस. कसलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. दरवर्षी पंढरपूरच्या वारीत त्याची आरोग्य पथकाबरोबरची फेरी ठरलेली. पण अति देवदेव करणाऱ्यातला देखील नव्हता. अखेरीस एनपीसीएलच्या आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर कर्करोगावरील उपचार सुरु झाले. त्याची इच्छाशक्ती जबर होती. त्यामुळे या प्रक्रियेत कधीच निराश झाला नाही. सर्व उपचार यशस्वी पार पडल्यावर काही बोन मॅरो ट्रान्सप्लांटपूर्वी काही काळ तो घरीच होता. एकदा आमच्या अशाच काही उपक्रमात माझी सही हवी होती. आणखीनही काही लोकांच्या सह्या घ्यायच्या होत्या. मुकेश स्कूटर काढून माझ्या घरी आला. सह्या घेतल्या. मी नेमके तेव्हाच कॅन्सरवरील औषधांच्या किंमती यावरच कव्हर स्टोरी करत होतो. त्याबद्दल त्याला विचारणं प्रशस्त वाटत नव्हतं, पण विचारलं. कॅन्सरचा सामना केलेल्या त्याने मला त्या तशावेळी देखील फटाफट चारपाच जणांचे नंबर काढून दिले. त्या लोकांना फोन केला आणि सांगितले याला मदत करा. माणूस किती उत्साही असू शकतो याचेच ते उदाहरण होते.\nसरतेशेवटी तोदेखील थोडासा थकला. पण न हरता पुढील उपचारांना सामोरे गेला. अखेरीस शरीरानेच साथ सोडली. गेला तेव्हा 58 वय होतं, पण अखेरपर्यंत अमर्यादित उत्साहानेच वावरला. आज त्याचे पार्थीव स्मशानात आले तेव्हा पाहताना गलबलून आलं. एरवी मी स्मशानातील सारे सोपस्कार करण्यात पुढे असतो, पण आज मला तो मुकेश पाहवत नव्हता. मनात जपलेला मुकेश असा पटकन कोठूनतरी येईल, ‘चल करुन टाकू हे काम’ असे म्हणेल असं सारखं वाटत होतं. पण आतातरी तो केवळ आठवणीतच राहीला आहे...\nवर मी मुकेशच्या गिर्यारोहण कारकिर्दीची वर्षानुसार यादी दिलेली नाही. त्याच्याच बायोडेटामधून घेतलेली यादी येथे देत आहे.\nगिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आपल्याकडे तुलनेत उशिरा सुरू झाला असला तरी तो चांगलाच लोकप्रिय आहे. आपली शारीरिक क्षमता अजमावत, निसर्गाची विविध रूपे न्याहाळत एखादा डोंगरमाथा सर करण्याचा आनंद काय असतो, ते तिथे पोहोचल्यावरच समजते.\nउत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणूस पृथ्वीवर अवतरला आणि तेव्हापासूनच माणसाचे आणि साहसाचे नाते जुळत गेले. अज्ञाताच्या शोधाची जिज्ञासा माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच त्याने निरनिराळे धाडसी प्रयोग केले. मग कधी 'किनारा तुला पामराला..' असे गर्वाने सागराला सांगत कोणी समुद्रमार्गे नव्या प्रदेशाच्या शोधात निघाला, तर कोणी छोटय़ाशा विमानातून जगप्रदक्षिणा केली. यातून मानवाच्या साहसाची हौस भागवली गेलीच, पण त्याचबरोबर त्यातून पुढे अनेक साहसी खेळांचा जन्म झाला. भन्नाट साहसी खेळांच्या मालिकेत आजवर आपण आकाशात, पाण्यात, पाण्याखाली संचार केला आहे, तर आता आपल्याला जायचे आहे ते एका अनोख्या वाटेवर, डोंगरयात्रेवर. चार भिंतींच्या बाहेरच्या या जगात तुम्हाला भरपूर तंगडतोड तर करायची आहेच, पण साहसाला साद घालणारे कडे, सुळकेदेखील सर करायचे आहेत. अर्थात हे सारे करीत असताना तुमचा संचार एका अनोख्या विश्वात होणार आहे. हा सगळा प्रकार भरपूर थकवणारा असला तरी डोंगरमाथ्यावर पोहोचल्यानंतरच्या आनंदाची सर कशाशीच करता येत नाही.\nखरे तर सुरुवातीपासूनच डोंगर माणसाचे सखेसोबती राहिले आहेत. त्या शिखराच्या माथ्यावर, त्या डोंगरधारेच्या पलीकडे काय असेल हा विचार माणसाच्या मनात कायम येत राहिला. आपल्या रोजच्या आयुष्यातील कामाच्या निमित्ताने, तर कधी व्यापाराच्या निमित्ताने भरपूर डोंगर भटकंती तो करीत होता. आपली अनेक तीर्थक्षेत्रे तर अशाच उत्तुंग पर्वतांवर विराजमान झालेली. डोंगर भटकंती तर होत असे, पण केवळ जिज्ञासेपोटी अथवा हौस म्हणून असे डोंगर भटकणे हे तसे विरळाच होते. त्याच्या या जिज्ञासेचे रूपांतर साहसी खेळात होण्यासाठी मात्र १५ वे शतक उजाडावे लागले. केवळ एक आनंद म्हणून, हौस म्हणून, साहसी प्रकार म्हणून माणसाने पहिला डोंगर सर केला तो १७८६ मध्ये.\n८ ऑगस्ट १७८६ या दिवशी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. आल्प्सच्या सर्वोच्च शिखरावर माऊंट ब्लाँकवर जाण्याचा मार्ग गॅब्रिएल पॅकार्ड आणि जाक बाल्मा या दोघांनी शोधून काढला. गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील पहिली ज्ञात आणि नोंदली गेलेली ही घटना म्हणावी लागेल. त्या दोघांना डोंगरावर जाऊन काही काम करायचे नव्हते तर त्यांना केवळ तो डोंगर चढाई करायची होती. ते तेथे गेले होते ते केवळ परिसराच्या निरीक्षणासाठी. साधनांच्या मदतीने त्या डोंगरावर चढाई-उतराई करणे यामध्ये अंतर्भूत होते. होरेस बेबिडिक्ट द सोस्यूट या शास्त्रज्ञाने उपरोक्त दोघांना यासंदर्भात बक्षीस दिले होते. त्यातून हौसेखातर डोंगर भटकंतीला चालना मिळत गेली. या घटनेमुळे पुढील काळात फक्त शास्त्रीय निरीक्षणे, भूप्रदेशाची माहिती घेणे, सव्‍‌र्हे करणे, व्यापारासाठी प्रवास करणे या उद्देशाबरोबरच केवळ आनंदासाठी गिर्यारोहण हा प्रकार रुजला गेला. पुढे ब्रिटिशांनी आल्प्सच्या पर्वतराजीत १८ व्या शतकात गिर्यारोहण हा क्रीडाप्रकार म्हणून विकसित केला. १८५७ मध्ये लंडन अल्पाइन क्लबची स्थापना करून या खेळाची अतिशय भक्कम अशी पायाभरणी त्यांनी केली. अतिशय पद्धतशीरपणे या खेळाची एक चौकट आखून दिली आहे. आनंदासाठी गिर्यारोहण ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे जोपासण्यात त्या पिढीचा मोठा वाटा आहे.\nआल्प्सबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात डोंगर भटकंतीचा या साहसी खेळाचा प्रसार झाला. पण त्या सर्वाचा प्रवास येऊन थांबला तो नगाधिराज हिमालयापाशी. सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टपाशी. १९३५ ते १९५३ या वीस वर्षांत हे सर्वोच्च हिमशिखर सर करण्यासाठी जगभरातील अनेक गिर्यारोहकांनी कंबर कसली होती. तेव्हा भारतात हा खेळ प्राथमिक अवस्थेतदेखील नव्हता. केवळ हिमालयातील शेर्पा मंडळी सोडली तरी गिर्यारोहण हा प्रकार कोणाच्या गावीदेखील नव्हता. भारतात गिर्यारोहणाने मूळ धरले ते एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी आरोहणानंतर.. म्हणजेच १९५३ नंतर.\nछायाचित्र - अभिजीत आवळस्कर\nत्यानंतर गेल्या ६० वर्षांत भारतात हा साहसी खेळ चांगलाच रुजला, वाढला आहे. आपल्याकडे गिर्यारोहण चांगल्या प्रकारे विकसित झाले असले तरी गिर्यारोहणाची नेमकी व्याख्या काय, असा प्रश्नच बऱ्याच वेळा पडतो. कारण आजदेखील समाजात गिर्यारोहणाबद्दल अनेक गरसमज खोलवर रुजले आहेत. हे लोक कशाला तडमडायला त्या डोंगरात जातात, काय ��िळते त्यांना तेथे जाऊन, नेमके हे करतात काय, दोराला धरूनच तर वर जायचे असते ना, रॅप्लिंग तर आम्हीदेखील केले, त्यात काय एवढे मोठे, असे प्रश्न सर्रास विचारले जातात. म्हणूनच ही संकल्पना समजावून घेणे गरजेचे आहे.\nढोबळमानाने पाहिले तर या गिर्यारोहणाचे हाइकिंग, ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, हाय अल्टिटय़ूड ट्रेकिंग, स्नो अ‍ॅण्ड आइस क्लाइंबिंग असे टप्पे पडतात. महाराष्ट्रातले ज्येष्ठ गिर्यारोहक आणि अभ्यासक आनंद पाळंदे यांनी 'डोंगरयात्रा' पुस्तकात या सर्व टप्प्याचे अतिशय मार्मिक असे विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, डोंगरयात्रा हा एक स्वायत्त असा क्रीडाप्रकार आहे. त्याचबरोबर तो गिर्यारोहण क्रीडा प्रकाराचा पाया आहे. निश्चित झालेल्या मार्गावरून पायी, स्वावलंबनाचा मंत्र जपत गरजेपुरती सामग्री बाळगत डोंगराळ प्रदेशातून केलेली यात्रा अशी डोंगरयात्रेची सोपी व्याख्या ते करतात. गिर्यारोहक होण्यासाठी आधी उत्तम डोंगरयात्री बनणे आवश्यक आहे.याच पुस्तकात गिर्यारोहणाची संकल्पना विस्तृतपणे पाळंदे सांगतात. साधारणपणे हजार मीटपर्यंत जमिनीच्या वरील उठावास डोंगर म्हटले जाते. यापुढे पर्वत ही संकल्पना आहे. अशा डोंगरावरील एक-दोन दिवसांच्या भटकंती, चढाईला हाइकिंग असे संबोधले जाते. ज्याला आपण पदभ्रमण असे म्हणू शकतो. पण केवळ पदभ्रमण म्हणजे डोंगरयात्रा नव्हे. डोंगररांगातून सलग दोन दिवसांपेक्षा अधिक काळ केल्या जाणाऱ्या भटकंतीला ट्रेकिंग असे संबोधता येईल. ज्याला आपण गिरिभ्रमण असे म्हणू या. अर्थात यामध्ये सारे बिऱ्हाड आपल्या पाठीवर घेऊन भटकंती करणे अपेक्षित आहे.\nयापुढचा टप्पा म्हणजे कातळारोहण म्हणजेच रॉक क्लाइंिबग. कातळातील निसर्गत:च उपलब्ध असलेले खाचखळगे, कपारी यांचा वापर करीत अंगभूत कौशल्याच्या आधारे कातळकडय़ांवर चढाई करणे म्हणजेच कातळारोहण. हे दोन प्रकारे केले जाते. जर कोणतेही कृत्रिम साधन न वापरात केवळ अंगभूत कौशल्याच्या आधारे आणि नसíगक रचनेच्या बळावर आरोहण केले तर त्यास मुक्त प्रस्तरारोहण म्हटले जाते. पण यामध्येच जर पिटॉन, बोल्ट, एट्रिअर, रोप अशा साधनांचा वापर केला तर त्यालाच कृत्रिम प्रस्तरारोहण म्हटले जाते. अशा आरोहाणात जेथे कोणतीही कपार अथवा खाचखळगा उपलब्ध नसेल अशा वेळेस उपरोक्त साधने वापरून आधार निर्माण केला जातो व पुढील आरोहण केल��� जाते. अर्थात योग्य मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य व सराव याशिवाय प्रस्तरारोहणामध्ये नपुण्य मिळवणे अशक्य आहे.\nछायाचित्र - दिव्येश, राजेश, विनिता\nडोंगरयात्रा व कातळारोहण क्षेत्राशी पुरेशी ओळख झाल्यावर आणि त्यात योग्य ते नपुण्य मिळवल्यावर आपण हिमपर्वत यात्रा म्हणजेच हाय अल्टिटय़ूड ट्रेकिंग प्रकाराकडे वळू शकतो. सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीपासून तीन ते चार हजार मीटर उंच पर्वतरांगांवर हा क्रीडाप्रकार अनुभवता येऊ शकतो. हा प्रकार साधारण १५ दिवस ते महिनाभर चालू शकतो. या पुढचा टप्पा म्हणजेच हिम-बर्फारोहण. यासाठी मात्र अतिशय तांत्रिक अशा सरावाची, अभ्यासाची, प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते. हिमाच्छादित शिखरांवर अंगभूत कौशल्याच्या आधारे आणि विविध साधनांच्या साथीने केलेला हा उपक्रम. गिर्यारोहणातील हा सर्वोच्च असा टप्पा आहे. किंबहुना गिर्यारोहण म्हणजे काय तर गिरी+आरोहण (यामध्ये गिरी म्हणजेच पर्वत आणि अर्थात हिमपर्वत असे अभिप्रेत आहेत). याआधीचे प्रकार हे सर्व याच्या सुरुवातीचे टप्पे आहेत.\nपण आजकाल गिर्यारोहणाच्या संकल्पनांबाबत बराच सावळागोंधळ दिसून येतो. हाईकिंगलाच ट्रेकिंग संबोधले जाते. तर काही जण चक्क ट्रॅकिंग असा अप्रस्तुत उच्चार करतात. एखादा प्रस्तर, कातळ आरोहण केल्यानंतर तो जलद उतरण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे रॅपिलग. भव्य कॅम्प करून रॅपिलग म्हणजे खूप काही आहे असा समज सर्वत्र पसरविला जात आहे. त्यामुळे सध्या फक्त रॅपिलग म्हणजेच गिर्यारोहण अशी समजूत गेल्या काही वर्षांत झाली आहे. तसेच डोंगरदऱ्यांतून भटकताना, वाटेतील एखादी नदी पार करताना अथवा खूप मोठा सखल भाग जलद ओलांडण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे रिव्हर क्रॉसिंग अथवा व्हॅली क्रॉसिंग. पण सारे काही आधीच तयार असलेल्या साच्यावर शेकडो फुटांचे रिव्हर अथवा व्हॅली क्रॉसिंग करणे म्हणजे गिर्यारोहणात खूप मोठा तीर मारला असा सर्वसामान्यांचा समज झाल्याचे दिसून येते. खरे तर ही सारी गिर्यारोहणाची उपांगे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे सारे म्हणजेच गिर्यारोहण असा समज झाला आहे.\nछायाचित्र - संजय लोकरे\nमहाराष्ट्राला गिर्यारोहणाची ५५ वर्षांची परंपरा आहे. त्यामध्ये गिर्यारोहणाच्या सर्व टप्प्यांचा अगदी पद्धतशीरपणे विकास झाला आहे. किंबहुना या सर्व टप्���्यांवर अतिशय भरीव कामगिरी येथील डोंगरवेडय़ांनी केली आहे. पण तरीही आज बदलत्या काळाबरोबर यातील संकल्पनांना धक्के बसत आहेत.दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा एक साहसी क्रीडाप्रकार आहे. त्यामुळे त्याला स्वत:चे काही नियम आहेत. वर उल्लेख केलेल्या सर्वच टप्प्यांवर काय करावे, काय करू नये, सोबत काय साधनसामग्री असावी, याबद्दल काटेकोर अशी नियमावली आहे. अगदी पायात कोणते शूज असावेत, कपडे कोणते असावेत, काय खावे, या सर्वाचे नियम आहेत. पण या गिर्यारोहणाला जशी व्यापक प्रसिद्धी मिळत गेली तसेतसे यातील नियम धाब्यावर बसवले जाऊ लागले. कोणीही सोम्या-गोम्या उठावा आणि चार डोकी डोंगरात घेऊन जावीत असा प्रकार घडू लागला.\nपदभ्रमण, गिरिभ्रमण, अशा प्राथमिक टप्प्यांवर फार तांत्रिक करामती कराव्या लागत नसल्या तरी त्यांचे ज्ञान असणे अत्यावशक आहे. कारण डोंगरात फिरताना कोणत्या वेळी कोणती परिस्थिती उद्भवणार याची कसलीच पूर्वसूचना देणे शक्य नसते. तर प्रस्तरारोहण व हिम पर्वतारोहण यामध्ये तर तांत्रिक कौशल्य स्वत:ला पूर्णत: अवगत असणे अत्यावश्यक आहे. अर्थात या सर्वासाठी नियमावली उपलब्ध आहे, पण या क्षेत्रातील एकसूत्रीकरणाअभावी त्यांचा योग्य तो प्रसार झालेला नाही. पण गेल्या काही वर्षांतील यातील वाढत्या व्यापारामुळे कसलेही तांत्रिक प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीलादेखील थेट एव्हरेस्ट सर करण्याची हमी मिळू लागली आहे. सह्याद्रीत तर पायात उंच टाचांचे सँडल्स आणि तंग जीन्स घातलेल्यांनादेखील डोंगर भटकायला नेणारी थोर मंडळी अस्तित्वात आहेत. त्यातूनच गिरिपर्यटक ही एक नवीनच संकल्पना अस्तित्वात आली आहे. पण गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.\nछायाचित्र - अभिजीत आवळस्कर\nएक लक्षात ठेवावे लागेल की, गिर्यारोहण हा क्रीडाप्रकार असला तरी त्यामध्ये स्पर्धा नाही. खुल्या निसर्गात तुम्ही थेट निसर्गाच्या अधीन असता. तेथे तुमचे शारीरिक कौशल्य आणि सोबतची साधनसामग्री याधारे तुम्हाला डोंगर चढायचा असतो. शिखर सर करायचे असते, मात्र निसर्गाशी स्पर्धा करून नाही तर त्याचा आदर राखून. गिर्यारोहणात काही बाबी कटाक्षाने लक्षात ठेवायला हव्यात. तुम्ही कोणती आणि किती शिखरे सर केली आहेत, यापेक्षा तुम्ही ते कसे केले आहे हे महत्त्वाचे आ���े. शिखर सर करताना तुम्ही काही नवीन तंत्र अवलंबून पाहिले आहे, स्वावलंबन किती होते, की कोणीतरी आखून दिलेल्या वाटेने गेलात, की स्वत: नवीन वाट शोधली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वात तुमच्या आरोहाणाचा किती कस लागला, यावरच तुमच्या गिर्यारोहणाची उंची ठरते. त्यामुळे शिखर किती उंचीचे, याला महत्त्व नाही. त्यापेक्षा आरोहण किती अवघड आहे, यावर येथील श्रेय ठरते. त्यामुळेच एखादे शिखर सर होणार नाही कदाचित, पण गिर्यारोहणाचा आनंद मात्र हमखास मिळवता येईल आणि हा आनंदच यातील परमोच्च बिंदू आहे; शिखराचा माथा नाही.अर्थात डोंगरातली ही भटकंती कितीही खडतर असली तरी, एकदा डोंगरात गेलेला पुन्हा पुन्हा तिकडे जातच राहतो. का जातो त्यातून त्याला नेमके काय मिळते त्यातून त्याला नेमके काय मिळते\nडोंगरांनी मला काय दिले ....\nडोंगरांनी मला काय दिले ....\nनिसर्गात स्वच्छंदी भटकायचा आनंद, साहसाची अनुभूती, इतिहासाचे भान, काहीतरी जगावेगळे करयाचा आनंद हे सारे तर दिलेच पण त्यापेक्षादेखील एक अनोखा आनंद दिला तो म्हणजे पाच्छापुरातील वाचनालयाने ....\nदिनांक २६ नोव्हेंबर २००५\nभर दुपारची वेळ.. २५- ३० गावकरी आमची वाट पाहत आहेत..\n१०० - १५० विद्यार्थीदेखील होते...\nखरे तर आम्हाला उशीरच झाला होता...\nआम्ही फार मोठे काही करत नव्हतो...\nजे आम्हाला हे सुचले होते ते करण्याचा प्रयत्न होता तो..\nपण त्यांच्या दृष्टीने खूप काही तरी होते..\nआम्ही पोचणार होतो सकाळी १० वाजता. पण दिवा - सावंतवाडी रेल्वेला अपघात झाला आणि आमची वरात आमच्या एष्टीने १ वाजता पाच्छापुरात पोहचली ....\nअसे काय होते आमच्याकडे..\nज्यासाठी सारी मंडळी वाट पाहत होती..\nआम्ही सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूरच्या शाळेत एक छोटेसे वाचनालय सुरु करणार होतो..\nअमुक एवढी पुस्तके वैगरे काही अंदाज नव्हता. एक कल्पना सुचली होती आणि त्याच्या अनुषंगाने काम सुरु केले होते. क्षितिज ग्रुपच्या माध्यमातून सुधागडावर काम करताना जाणवले होते कि गावात देखील काहीतरी केले पाहिजे. इतिहास, गडावरील वास्तू हे सारे तर महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर पायथ्याच्या गावातील गिरीजन देखील तितकेच महत्वाचे आहेत. गावात दोन शाळा आहेत. एक प्राथमिक आणि एक माध्यमिक. माध्यमिक शाळा नुकतीच सुरु झालेली आणि विनाअनुदानित. आपण आजवर ढिगाने पुस्तके वाचली, इतिहासाची, निसर्गाची, ललित, विज्ञान, वैचारिक इ. आपली ऐपत होतीच पण त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे आपल्याला हाताशी अनेक वाचनालयेदेखील होती. मग असेच एक वाचनालय सुरु केले तर. पाली येथील महाविद्यालयातील उपप्राचार्य सुधीर पुराणिक यांच्याशी बोलता बोलता योजना नक्की झाली आणि पाहता पाहता वाचनालयाची संकल्पना अस्तिवात आली होती. एक दोन आठवड्यात आम्ही सर्वांनी मिळून चार साडेचारशे पुस्तके जमा केली होती. प्रसाद निकतेच्या पुढाकाराने क्षितीज ग्रुपने सुधागडवर अनेक उपक्रम सुरु केलेच होते त्यात आता आणखीन एका नव्या उपक्रमाची भर पडणार होती.\nहे सारे आठवले ते परवाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी. १५ ऑगस्ट २०१२.\nतब्बल ७ वर्षे झाली होती त्या घटनेला. मध्यंतरी दोन तीन वेळा शाळेत गेलो होतो. वाचनालयाची यादी, नवीन पुस्तके वैगरे, पण नवीन काहीच झाले नव्हते माझ्याकडून. तसेही अनेक व्यवधाने मागे लावून घेतल्यामुळे याकडे पाहणे झालेच नव्हते. त्यामुळे ठरवून परवा गेलो.\nअगदी छोट्या स्वरुपात सुरु केलेल्या कामाचे आताचे स्वरूप पाहून खरेच मनापासून आनंद होत होता.\nपाच्छापुरातील अनेक गावकरी, माध्यमिक शाळेतील सारे विद्यार्थी एकत्र आले होते. आदल्या दिवशी क्षितीजच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. मुख्य म्हणजे वाचनालयासाठी भरपूर पुस्तके जमा झाली होती. (नक्की संख्या राहुल सांगू शकेल) महत्वाचे म्हणजे हे काम पुढे चालू राहिले होते. त्या दिवशी राहुल मेश्राम आणि नंदू देवधर सोडले क्षितीजचे इतर सारेचजण माझ्यासाठी नवे होते. ही ब्लॉग पोस्ट लिहण्याचे सर्वात महत्वाचे कारण हेच आहे.\n २००५ साली आम्ही सर्वांनी मिळून हे वाचनालय क्षितीज ग्रुप आणि सेठ जे. एन. पालीवला कॉलेज एनएसएस युनिटच्या माध्यमातून सुरु केले. खरे तर गेल्या ३-४ वर्षात सुरवातीस पुढाकार घेणा-या कोणाचेच याकडे लक्ष नव्हते. तरीदेखील आज ७ वर्षानंतर त्यात अनेक नवीन पुस्तकांची भर पडत आहे. इतकेच नाही तर त्या अनुषंगाने अनेक उपक्रम सुरु आहेत. आज तर ९वी -१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके देखील दिली जात आहेत. तब्बल १५० हून अधिक. शाळेच्या वाचनालयातील पुस्तकांची संख्या तर १००० च्या आसपास पोहचली आहे. हे सारे कसे झाले तर त्याच कारण म्हणजे संस्था. तुम्ही एखादा उपक्रम जेव्हा संस्थेसाठी करता तेव्हा ती संस्थेची जब��बदारी बनते आणि आपोआपच संस्थेत येणारी पुढची पिढी तो पुढे नेते. नुसताच पुढे नेत नाही तर त्यात आपल्या परीने नाविन्यपूर्ण अशी भर घालते. संस्थेच्या कार्यास हातभार लावते. याचे पुरेपूर प्रत्यंतर मला परवाच्या दिवशी आले. सुरवातीच्या काळातील आम्ही कार्यकर्ते गेली काही वर्षे यात सक्रीय नसलो तरी संस्थेने आपला उपक्रम सोडला नाही. नेटाने प्रयत्न करत नवनवीन पुस्तके यात येत आहेत. इतकेच नाही तर संस्थेमार्फत अनेक स्पर्धादेखील घेतल्या जात आहेत.\nपरवाच्या दिवशी त्या सर्व शाळेतील मुलांच्या चेह-यावरील आनंद खूप काही सांगून जात होता. सर्वाना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जात होते. इयत्तावार प्रमाणपत्र वाटत असताना काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते. तेव्हा त्यांनी नंदूला विचारले. त्याने सांगितले कि पहिल्या तीन क्रमांकाचे बक्षीस आणि प्रमाणपत्र शेवटी वाटणार. त्यावेळी त्या मुलांच्या चेह-यावरील आनंद वर्णन करण्यापलीकडचा होता. आपण बक्षीस फार काही मोठे देणार नव्हतो. पण त्यांना खूप आनंद झाला होता. मी तो सारा आंनद त्या मुलांमध्ये बसून अनुभवला. खूप बरे वाटले. एक छोटासा उपक्रम कसा वाढू शकतो त्याचे हे उत्तम उदाहरण. मी क्षितीज ग्रुपचा सदस्य वैगरे म्हणून नाही सांगत पण संस्था म्हणून एखादा उपक्रम कसा पुढे न्यावा त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.\nदुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे गावातील लोकांचा सहभाग. गेली काही वर्षे दुर्गसंवर्धनाबद्दल बोलताना कायम या मुद्द्यावर भर देत आलोय. नेमका तोच मुद्दा साध्य करण्यासाठी वाचनालयाची सुरवात झाली होती. आज गावातील अनेक मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसत होती. त्यांना आपल्या संस्थेच्या कामाबद्दल कुतुहूल आणि कृतज्ञता होती. ग्रामस्थ बच्चू कडू सात वर्षापूर्वी वाचनालय सुरु करताना आपल्या बरोबर होता. आज आपले सर्व कार्यकर्ते त्याच्याच घरी उतरले होते. चहा घेताना शाळेतील एक शिक्षक आपण देत असलेल्या पुस्तकांबद्दल तसेच शालेय पुस्तकांबद्दल खूप आभार मानत होते. (त्यांचे मते शालेय सेटसाठी किमान ६५० रुपये खर्च करावे लागतात) . हा सारा सकारात्मक प्रतिसाद भविष्यात खूपच उपयोगी ठरणार आहे. ग्रामस्थांनी आपल्या कामाची नोंद घेतली होती. अर्थात याचा उपयोग भविष्यात नक्की होऊ शकेल..\nसुधागडवरील संवर्धनाच्या व पाच्छापु��ातील वाचनालयाच्या कार्यरत असणा-या सर्व कार्य कर्त्यांचे अभिनंदन व आभार\nजाता जाता वाचनालय सुरु करतानाच्या आठवणी:\n२००५ साली जेव्हा असे वाचनालय सुरु कार्याचे ठरवले तेव्हा नेमकी कोणती आणि कशी पुस्तके घ्यावी याची माहिती नव्हती. तेव्हा अमेयने National बुक ट्रस्टची माहिती काढली. तेथून एक मोठा बॉक्स भरून तब्बल दोनशे पुस्तके आणली. (अर्थात ती घेताना मी आणि अमेय नेहमीप्रमाणे भरपूर भांडलो). पुराणिक सरांबरोबर पुण्याला जाऊन अनमोल प्रकाशन आणि इतर दुकानातून पुस्तके गोळा केली. हि सारी पुस्तके कॉलेजच्या नावाने घेतली कारण त्यांना सवलत मिळत असे. पुराणिक सरांच्या भावाने देखील मदत केली होती. त्याचबरोबर अनेक जणांनी यासाठी रोख तसेच पुस्तक स्वरुपात मदत केली. सुरवातीस घेतलेल्या सर्व पुस्तकांची रजिस्टरमध्ये नोंद पाली कॉलेजच्या ग्रंथपालानी केली होती. पाच्छापुरातील माध्यमिक शाळेतील खंडागळे गुरुजीनी सर्व पुस्तके ठेवण्यासाठी कोठून तरी एक कपाट उपलब्ध केले होते. आज हे खंडागळे सर्व शिक्षा अभियानात पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत, त्यामुळे परवा भेट नाही झाली. वाचनालय सुरु करताना शाळेने आणि गावक-यांनी जंगी कार्यक्रम केला होता. चक्क मांडव वैगरे घातला होता शाळेपुढे. आमचे अगदी हार तुरे घालून स्वागत झाले होते. त्याच वेळी गावात एनएसएसचे शिबीर सुरु होते. ती मुले दुस-या दिवशी गडावर कामाला देखील आली होती. महादरवाजाचे बरेच काम तेव्हा झाले होते. विशेष म्हणजे तेव्हा अप्पा म्हणजेच धनंजय मदन देखील उपस्थित होते.\n(पुण्याहून पुस्तके घेऊन येताना खंडाळा घाटात मस्त चांदणे होते, पुराणिक सरांनी बाईकचा दिवा बंद केला आम्ही त्या नैसर्गिक प्रकाशात बराच घाट उतरलो.)\nडोंगरांनी मला काय दिले याची यादी करायची झाली तर हे वाचनालय हे सर्वोच्च ठिकाणी असेल.\nक्रिस्तोफ वैलीकी,सर्व १४ एट थाऊंजडर(आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच) हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले पाचवे गिर्यारोहक. २०११ मध्ये हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित दोन लेख/बातम्यांचा एकत्रित ब्लॉग. त्यावेळी 'लोकसत्ता'साठी लिहले होते, काही कारणास्तव प्रसिद्ध होऊ शकले नाही,आजच्या वातावरणात पुन्हा मांडावेसे वाटले.\nगिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या...\n\"ते सारे 'हाय अल्टिट्यूड टुरिस्ट' आहेत. गिर्यारोहक आणि गिरिपर्यटक यामधील फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. एव्हरेस्ट अथवा तत्सम वलय असलेले शिखर चढून जायचे एवढीच गिरिपर्यटकांची इच्छा असते. त्यापुढे जाऊन डोंगराची आस किती आहे आणि ते पुढे अन्य किती शिखरांवर आरोहण करतात हा मुद्दा महत्वाचा आहे.\" जगातील १४ च्या १४ एट थाउजंडर हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी सांगत होते. फेब्रुवारी २०११मध्ये दोन दिवसांच्या भारत भेटीवर ते मुंबईत त्यांच्याशी संवाद साधला.\nमोहिमेचा रूट आधीच तयार केलेला, रोप लावलेला आहे,साधनसामग्रीसाठी, पोर्टर मोठया प्रमाणात आहेत अशा परिस्थिती केलेले गिरिपर्यटन म्हणजे व्यापारी गिर्यारोहण मोहीम, तर याच्याबरोबर उलटी परिस्थिती गिर्यारोहकांच्या बाबतीत आढळते असे त्यांचे म्हणणे. अर्थातच क्रिस्तोफ यांचे स्वत:चे सारे गिर्यारोहण या दुसऱ्या पद्धतीनेच झालेले. सहा एटथाउजंडर हिमशिखरांचे आरोहण करताना तर डोंगरवर ते फक्त एकटेच होते. आजकालच्या व्यापारी तत्वावरील गिर्यारोहण मोहिमांविषयी बोलताना ते म्हणाले,'डोंगरावर आपण कोणा एकाची मालकी सांगू शकत नाही, पण व्यापारी मोहिमांनी काही तत्वे पाळावीत अशी ते अपेक्षा करतात. हे थांबवणे अवघड आहे. हे गिरिपर्यटक लिहतात तेदेखील फक्त स्वत:च्या बाबतीत, त्यामध्ये डोंगर खूप कमी असतो. त्यामुळे या गोष्टीना किती महत्व द्यायचे हा खरा प्रश्न आहे.\"\nक्रिस्तोफ यांनी आजवर अनेक गिर्यारोहण मोहिमा केल्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे सहा एटथाउजंडर हिमशिखरांवर त्यांनी फक्त एकट्यानेच आरोहण केले आहे.संपूर्ण डोंगरावर फक्त एकच माणूस. कोणी सोबतीला नाही, काही संदेश द्यायचा तर आजच्यासारखी प्रगत साधने देखील नाही, अशा मोहिमा केल्यावर अर्थातच आजचे व्यापारी वातावरण त्यांना खटकणे स्वाभाविकच. ते स्वत: कधीच त्या वाटेला गेले नाहीत. पण गिर्यारोहकाला पॅशन असणे महत्वाचे असल्याचे ते सांगतात. व्यापारी मोहिमात नेमकी या पॅशनचीच कमतरता असते, असे त्यांचे म्हणणे.आजकाल एखादे हिमशिखर चढून गेल्याचे जाहीर केल तर त्यावर पुरावे मागितले जातात. पण क्रिस्तोफ यांना आजवर कधीच कोणी कसलाही पुरावा मागितला नाही, कारण विश्वास.\nक्रिस्तोफ म्हणतात \"तुमचा डोंगरावरच, तुमच्या स्वत:वरचा, आणि लोकांचा आपल्यावरचा. असे सर्व असेल तर मग कोणतीच गिर्यारोहण मोहीम कठीण नाही. किंबहुना हे सर्व होते म्हणूनच एकट्याने आठ हजारवर मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर आरोहण करता कधी भीती जाणवली नाही कधी कोणी त्यावर अविश्वास दाखवला नाही.\nक्रिस्तोफ यांनी चक्क कडाक्याच्या हिवाळ्यातदेखील एव्हरेस्टवर आणि त्याहीपेक्षा अवघड अशा के टु हिमशिखरावर यशस्वी आरोहण केले आहे. असे करणारे ते पहिलेच गिर्यारोहक. पण असे धोकादायक धाडस करणे कितपत योग्य आहे यावर ते म्हणतात, \"या सर्वासाठी तुम्हाला प्रचंड अनुभवाची गरज असते. भरपूर सराव आणि डोंगराशी मैत्री तुम्हाला हे बळ देवू शकते आणि त्यातूनच मग असे विश्वविक्रम होवू शकतात. नेमके आज याचा अभाव असल्याचे त्यांना जाणवते. अर्थातच आजकाल करिअरमुळे तरुणांना एवढा वेळदेणे शक्य नसल्याचेदेखील ते मान्य करतात. क्रिस्तोफ यांनी २०११ च्या हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमात गिर्यारोहण विषयक विशेष व्याखाने दिली होती.\nक्रिस्तोफ वैलिकी – एक अवलिया\nब्रॉड पिक, लोधसे, धौलागिरी, शिशपग्मा, गशेरबर्म, नंगा पर्वत या सर्व आठ हजार मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर एक आरोहक केवळ एकट्यानेच जातो, दूरदूर लांबवर कोणीही नाही, अपघात झाला तरी, कोण, केव्हा उपचार करेल माहिती नाही, संदेश पाठवायची प्रगत साधने नाहीत. आहे काय तर फक्त एकच लक्ष्य, शिखर माथा गाठायचा. शिखरावर आरोहण केल्याचा आनंद व्यक्त करायचा तो निसर्गाबरोबरच. हे सगळे कोणत्याही चित्रपट शोभेल असे वर्णन आहे प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी यांच्या आजवरच्या थरारक गिर्यारोहण मोहिमांचे. नुसतेच एकट्याने आरोहण नाही तर एकदा बेस कॅम्प सोडला थेट शिखर असे सलग सोळा सतरा तास त्यांनी आरोहण केले आहे तेही पारंपारिक मार्ग न घेता.\nहे नुसते एकट्याने आरोहण करणे कमी म्हणून की काय हा महाशयांनी आणखीनही काही उद्योग केले. भर हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे ४५ असते, १००-१५० मीटर ताशी वेगाने वारे वाहत असतात, दिवसादेखील बर्फावरून चालणे त्रासदायक असते अशा वेळी चक्क एव्हरेस्टवरच स्वारी केली. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच आरोहण होते. इतकेच नाही तर पुन्हा कानचेनजुंगा आणि लोधसे पण हिवाळ्यात सर केले.\nअसे हे जगावेगळे व्यक्तिमत्व हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने (२०११) भारत दौऱ्यावर आले होते. त्��ांनी मुंबईतील गिर्यारोह्कांसमोर आपले अनुभवकथन तर केलेच पण थोडे उपदेशाचे डोसदेखील पाजले.\nक्रिस्तोफ यांचे हे सर्व उद्योग पहिले तर वाटते की, या माणसाचा जन्म डोंगरासाठीच झाला आहे. त्यांच्या हाडामासात गिरीप्रेम भिनले आहे. एकट्याने शिखर आरोहण केल्यावर आनंद कुठे व्यक्त करायचा हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही की, आपण या शिखरावर होतो याचा काही पुरावा गोळा करावा अशी देखील कधी गरज भासली नाही. आनंद व्यक्त करत बसण्यापेक्षा आरोहणावर जास्तीत जास्त लक्ष कसे केंद्रित करता येईल, यावर सगळा भर. आनंद साजरा करायचा तर घरी गेल्यावर किंवा बेस कॅम्पला करू, कारण डोंगर उतरताना सर्वात जास्त अपघात झाले आहेत, त्यामुळे ती काळजी आधी.\nपुराव्याचे म्हणाल त्यांनी फक्त नंगा पर्वतवर फोटो काढले आणि तेथे पूर्वी कोणीतरी ठेवलेला एक स्कार्फ आणि पिटॉन बरोबर घेतला. याच नंगा पर्वतावर जाताना बेस कॅम्पलादेखील कोणी नव्हते. शिखरावरील त्यांची सारी हालचाल खालचे गावकरी मोठ्या दुर्बिणीतून न्याहाळत होते, पण क्रिस्तोफना याची कल्पनाच नव्हती. थोडक्यात सारे काही डोंगरासाठीच असेच त्यांचे जीवन आहे.\nइलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाल्यावर १३ वर्षाची नोकरी चक्क सोडून दिली. महिन्यातून ३ -४ महिने काम करायचे आणि मग बाकी सर्व काळ डोंगरात असे याचे आयुष्य. बर नोक-या तरी कोणत्या केल्या. एखाद्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या साहेबाला गाठून मोहिमेसाठी मदत मागायची त्यासाठी त्याच्या उंच उंच इमारतीवर नाव टाकणे, मोठ्या चिमण्यावर नाव टाकणे अशी काही कामे करायची. तो साहेब पण मोहिमेला मदत म्हणून अशी काम उदारपणे द्यायचा. फिशिंग वैगरे अन्य काही अर्थार्जनाचे उद्योग धंदे पण केले. पण सगळा भर तो उंचावर जाण्याचा. क्रीतोफनी आजवर ३० एक मोठ्या मोहिमा केल्या आहेत, छोट्या छोट्या मोहिमांची तर गणतीच नाही. कधी कधी सोलो क्लाईम्बिंग व हिवाळ्यातील आरोहणावर गिर्यारोहण क्षेत्रातून आक्षेप यायचे. पण क्रिस्तोफ म्हणतात, तुमचा अनुभव महत्वाचा त्या जोरावर तुम्ही विश्वास कमवता. स्वत:वर आणि जगावर. डोंगर तर तुमचा सखासोबती असतोच. अतिशहाणणा नसेल तर हे सर्व तुम्ही आरामात करू शकता.\nव्यापारी मोहिमांबाबत देखील त्यांचे मत महत्वाचे आहे. त्या थांबवणे अवघड आहे पण त्यातून गिरीपर्यटक तयार होतात आणि दुसरीकडे गिर्यारोहक घडतो. जो स्वत:च्या आयुष्यातदेखील खूप धैर्याने समोर जातो. स्वत: क्रिस्तोफ तर कधीच डगमगले नाहीत मग ते डोंगर असो कि कुटुंबातील अडचणी. स्वत:च विटा रचून स्वत:च घर बांधले. अनेक अपघात, सहका-यांचे मृत्यु डोळ्यादेखत झाले. मोठ्या अपघातानंतर देखील लोधसे शिखरावर यशस्वी आरोहण केले. हे सर्व त्यांना डोंगराची सोबत होती म्हणूनच. आज ६१ व्या वर्षी देखील न चुकता दरवर्षी हिमालयात जात असतात. पोलंडमध्ये स्वत:ची केटू स्पोर्ट नावाची संस्था आहे. हाडाचा गिर्यारोहक कसा असावा याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे.\nगिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या - क्रिस्तोफ वैलीकी\nक्रिस्तोफ वैलीकी,सर्व १४ एट थाऊंजडर(आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच) हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले पाचवे गिर्यारोहक. २०११ मध्ये हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित दोन लेख/बातम्यांचा एकत्रित ब्लॉग. त्यावेळी 'लोकसत्ता'साठी लिहले होते, काही कारणास्तव प्रसिद्ध होऊ शकले नाही,आजच्या वातावरणात पुन्हा मांडावेसे वाटले.\nगिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या - क्रिस्तोफ वैलीकी\n\"ते सारे 'हाय अल्टिट्यूड टुरिस्ट' आहेत. गिर्यारोहक आणि गिरिपर्यटक यामधील फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. एव्हरेस्ट अथवा तत्सम वलय असलेले शिखर चढून जायचे एवढीच गिरिपर्यटकांची इच्छा असते. त्यापुढे जाऊन डोंगराची आस किती आहे आणि ते पुढे अन्य किती शिखरांवर आरोहण करतात हा मुद्दा महत्वाचा आहे.\" जगातील सर्व १४ एट थाउजंडर हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी सांगत होते. फेब्रुवारी २०११ मध्ये दोन दिवसांच्या भारत भेटीवर ते मुंबईत त्यांच्याशी संवाद साधला.\nमोहिमेचा रूट आधीच तयार केलेला, रोप लावलेला आहे,साधनसामग्रीसाठी पोर्टर मोठया प्रमाणात आहेत अशा परिस्थिती केलेली व्यापारी गिर्यारोहण मोहीम म्हणजे गिरिपर्यटन, तर याच्याबरोबर उलटी परिस्थिती गिर्यारोहकांच्या बाबतीत आढळते असे त्यांचे म्हणणे. अर्थातच क्रिस्तोफ यांचे स्वत:चे सारे गिर्यारोहण या दुसऱ्या पद्धतीनेच झालेले. सहा एटथाउजंडर हिमशिखरांचे आरोहण करताना तर डोंगरवर ते फक्त एकटेच होते. आजकालच्या व्यापारी तत्वावरील गिर्यारोहण मोहिमांविषयी बोलताना ते म्हणाले,'डोंगरावर आपण कोणा एकाची मालकी सांगू शकत नाही, पण व्यापारी मोहिमांनी काही तत्वे पाळावीत अशी ते अपेक्षा करतात. हे गिरिपर्यटक लिहतात तेदेखील फक्त स्वत:च्या बाबतीत, त्यामध्ये डोंगर खूप कमी असतो. हे थांबवणे अवघड आहे, त्यामुळे या गोष्टीना किती महत्व द्यायचे हा खरा प्रश्न आहे.\"\nक्रिस्तोफ यांनी आजवर अनेक गिर्यारोहण मोहिमा केल्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे सहा एटथाउजंडर हिमशिखरांवर त्यांनी फक्त एकट्यानेच आरोहण केले आहे.संपूर्ण डोंगरावर फक्त एकच माणूस. कोणी सोबतीला नाही, काही संदेश द्यायचा तर आजच्यासारखी प्रगत साधने देखील नाही, अशा मोहिमा केल्यावर अर्थातच आजचे व्यापारी वातावरण त्यांना खटकणे स्वाभाविकच. ते स्वत: कधीच त्या वाटेला गेले नाहीत. पण गिर्यारोहकाला पॅशन असणे महत्वाचे असल्याचे ते सांगतात. व्यापारी मोहिमात नेमकी या पॅशनचीच कमतरता असते, असे त्यांचे म्हणणे.आजकाल एखादे हिमशिखर चढून गेल्याचे जाहीर केल तर त्यावर पुरावे मागितले जातात. पण क्रिस्तोफ यांना आजवर कधीच कोणी कसलाही पुरावा मागितला नाही, कारण विश्वास.\nक्रिस्तोफ म्हणतात \"तुमचा डोंगरावरच, तुमच्या स्वत:वरचा, आणि लोकांचा आपल्यावरचा. असा विश्वास असेल तर मग कोणतीच गिर्यारोहण मोहीम कठीण नाही. किंबहुना हे सर्व होते म्हणूनच एकट्याने आठ हजारवर मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर आरोहण करता कधी भीती जाणवली नाही कधी कोणी त्यावर अविश्वास दाखवला नाही.\nक्रिस्तोफ यांनी चक्क कडाक्याच्या हिवाळ्यातदेखील एव्हरेस्टवर आणि त्याहीपेक्षा अवघड अशा केटु हिमशिखरावर यशस्वी आरोहण केले आहे. असे धोकादायक धाडस करणे कितपत योग्य आहे यावर ते म्हणतात, \"या सर्वासाठी तुम्हाला प्रचंड अनुभवाची गरज असते. भरपूर सराव आणि डोंगराशी मैत्री तुम्हाला हे बळ देवू शकते आणि त्यातूनच मग असे विश्वविक्रम होवू शकतात. नेमके आज याचा अभाव असल्याचे त्यांना जाणवते. अर्थातच आजकाल करिअरमुळे तरुणांना एवढा वेळ देणे शक्य नसल्याचेदेखील ते मान्य करतात.\nक्रिस्तोफ यांनी २०११ च्या हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमात गिर्यारोहण विषयक विशेष व्याखान दिले होते.\nक्रिस्तोफ वैलिकी – एक अवलिया\nब्रॉड पिक, लोधसे, धौलागिरी, शिशपग्मा, गशेरबर्म, नंगा पर्वत या सर्व आठ हजार मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर एक आरोहक केवळ एकट्यानेच जातो, दूरदूर ला���बवर कोणीही नाही, अपघात झाला तरी, कोण, केव्हा उपचार करेल माहिती नाही, संदेश पाठवायची प्रगत साधने नाहीत. आहे काय तर फक्त एकच लक्ष्य, शिखर माथा गाठायचा. शिखरावर आरोहण केल्याचा आनंद व्यक्त करायचा तो निसर्गाबरोबरच. हे सगळे कोणत्याही चित्रपट शोभेल असे वर्णन आहे प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी यांच्या आजवरच्या थरारक गिर्यारोहण मोहिमांचे. नुसतेच एकट्याने आरोहण नाही तर एकदा बेस कॅम्प सोडला थेट शिखर असे सलग सोळा सतरा तास त्यांनी आरोहण केले आहे तेही पारंपारिक मार्ग न घेता.\nहे नुसते एकट्याने आरोहण करणे कमी म्हणून की काय हा महाशयांनी आणखीनही काही उद्योग केले. भर हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे ४५ असते, १००-१५० मीटर ताशी वेगाने वारे वाहत असतात, दिवसादेखील बर्फावरून चालणे त्रासदायक असते अशा वेळी चक्क एव्हरेस्टवरच स्वारी केली. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच आरोहण. इतकेच नाही तर पुन्हा कानचेनजुंगा आणि लोत्हसे पण हिवाळ्यात सर केले.\nअसे हे जगावेगळे व्यक्तिमत्व हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने (२०११) भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबईतील गिर्यारोह्कांसमोर आपले अनुभवकथन तर केलेच पण थोडे उपदेशाचे डोसदेखील पाजले.\nक्रिस्तोफ यांचे हे सर्व उद्योग पहिले तर वाटते की, या माणसाचा जन्म डोंगरासाठीच झाला आहे. त्यांच्या हाडामासात गिरीप्रेम भिनले आहे. एकट्याने शिखर आरोहण केल्यावर आनंद कुठे व्यक्त करायचा हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही की, आपण या शिखरावर होतो याचा काही पुरावा गोळा करावा अशी देखील कधी गरज भासली नाही. आनंद व्यक्त करत बसण्यापेक्षा आरोहणावर जास्तीत जास्त लक्ष कसे केंद्रित करता येईल, यावर सगळा भर. आनंद साजरा करायचा तर घरी गेल्यावर किंवा बेस कॅम्पला करू, कारण डोंगर उतरताना सर्वात जास्त अपघात झाले आहेत, त्यामुळे ती काळजी आधी.\nपुराव्याचे म्हणाल त्यांनी फक्त नंगा पर्वतवर फोटो काढले आणि तेथे पूर्वी कोणीतरी ठेवलेला एक स्कार्फ आणि पिटॉन बरोबर घेतला. याच नंगा पर्वतावर जाताना बेस कॅम्पलादेखील कोणी नव्हते. शिखरावरील त्यांची सारी हालचाल खालचे गावकरी मोठ्या दुर्बिणीतून न्याहाळत होते, पण क्रिस्तोफना याची कल्पनाच नव्हती. थोडक्यात सारे काही डोंगरासाठीच असेच त्यांचे जीवन आहे.\nइलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाल्यावर १३ वर्षाची ���ोकरी चक्क सोडून दिली. महिन्यातून ३ -४ महिने काम करायचे आणि मग बाकी सर्व काळ डोंगरात असे याचे आयुष्य. बर नोक-या तरी कोणत्या केल्या. एखाद्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या साहेबाला गाठून मोहिमेसाठी मदत मागायची त्यासाठी त्याच्या उंच उंच इमारतीवर नाव टाकणे, मोठ्या चिमण्यावर नाव टाकणे अशी काही कामे करायची. तो साहेब पण मोहिमेला मदत म्हणून अशी काम उदारपणे द्यायचा. फिशिंग वैगरे अन्य काही अर्थार्जनाचे उद्योग धंदे पण केले. पण सगळा भर तो उंचावर जाण्याचा. क्रीतोफनी आजवर ३० एक मोठ्या मोहिमा केल्या आहेत, छोट्या छोट्या मोहिमांची तर गणतीच नाही. कधी कधी सोलो क्लाईम्बिंग व हिवाळ्यातील आरोहणावर गिर्यारोहण क्षेत्रातून आक्षेप यायचे. पण क्रिस्तोफ म्हणतात, तुमचा अनुभव महत्वाचा त्या जोरावर तुम्ही विश्वास कमवता. स्वत:वर आणि जगावर. डोंगर तर तुमचा सखासोबती असतोच. अतिशहाणणा नसेल तर हे सर्व तुम्ही आरामात करू शकता.\nव्यापारी मोहिमांबाबत देखील त्यांचे मत महत्वाचे आहे. त्या थांबवणे अवघड आहे पण त्यातून गिरीपर्यटक तयार होतात आणि दुसरीकडे गिर्यारोहक घडतो. जो स्वत:च्या आयुष्यातदेखील खूप धैर्याने समोर जातो. स्वत: क्रिस्तोफ तर कधीच डगमगले नाहीत मग ते डोंगर असो कि कुटुंबातील अडचणी. स्वत:च विटा रचून स्वत:च घर बांधले. अनेक अपघात, सहका-यांचे मृत्यु डोळ्यादेखत झाले. मोठ्या अपघातानंतर देखील लोधसे शिखरावर यशस्वी आरोहण केले. हे सर्व त्यांना डोंगराची सोबत होती म्हणूनच. आज ६१ व्या वर्षी देखील न चुकता दरवर्षी हिमालयात जात असतात. पोलंडमध्ये स्वत:ची केटू स्पोर्ट नावाची संस्था आहे. हाडाचा गिर्यारोहक कसा असावा याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे.\nएका आयुष्यात माणसाने काय काय करायचे... किंबहुना तो काय काय करू शकतो...\nप्रत्येकाला वाटेल अमुक करेल, कोणी म्हणेल तमुक करेल.. कोणी म्हणेल अरे आता तर घर आणि नोकरी सोडून दुसरे काही कोणी करेल का\nपण एकाचा वेळी अनेक विषयात गती असणारा..त्या सा-याच विषयावर भरभरून लिहणारा. असा एक माणूस होता...त्या सा-या गोष्टींचा मनस्वी आनंदपण घेणारा होता.. इतकेच नाही तर सहभागी होणारादेखील होता...... हो होता कारण\nप्रो. रमेश देसाई गेले..\nएका आयुष्यात या माणसाने काय काय करावे\nगिर्यारोहण, पर्यावरण, विज्ञान, संगीत, गोवा मुक्ती संग्राम, पश्चिम घाट बचाव मोहीम वैगरे. या माहितीत आज ��व्याने भर पडली ती म्हणजे कामगार चळवळ... म्हणूनच म्हणतो हे मला माहित असलेले... त्याशिवाय आणखीन अजून किती ठिकाणी काय काय योगदान दिले परमेश्वरालाच माहित... .\nप्रचंड अभ्यास, प्रचंड वाचन व्यासंग, प्रचंड भटकंती आणि या सर्वामुळे प्रचंड असे अभ्यासू लेखन... अक्षरश: डोंगराएवढे.. पुस्तकांच्या, वृत्तपत्रांच्या माध्यमातून बरेच छापले गेलंय ..पण मला वाटते अजून तेवढेच छापता येईल इतके लिखाण शिल्लक आहे त्यांचे.\nनकाशा रेखाटन हा तर सरांचा सर्वात महत्वाचा असा पैलू म्हणावा लागेल. तुम्हाला संपूर्ण सह्याद्रीचा ट्रेकर्स नकाशा पहायचा आहे... हे कमी म्हणून कि काय महाराष्ट्रात किल्ले कोठे कोठे आहेत याचा नकाशादेखील सरांनी बनवला...सह्याद्रीतल्या भटक्यांच्या वाटा, घाट रस्ते नोंदवले ते देखील ५० - ६० च्या दशकात.. आजही हे सारे तुम्हाला ट्रेसिंग पेपरवर पाहायला मिळेल.\nतेव्हा काहीच नव्हते हो उपलब्ध.. आज काय एका किल्ल्याचे ट्रेकचे नाव टाकले ढिगाने लिंक्स मिळतात..... पण तेव्हा तसली सोय नव्हती.. सर्व्हे ऑफ इंडियाचे नकाशे घ्यायचे आणि डोंगरात जायचे... मग आल्यावर विस्तृत नोंदी.. आजकाल अशा नोंदी दुर्मिळच झाल्यात... उरले आहेत फक्त फेसबुकचे स्टेटस\nसरांचे मूळ गाव तसे कोकणातले वालावल.. ..\nमहाविद्यालयीन जीवनात मुंबईत त्यांना अनेक सोबती भेटले १९५३-५५ च्या दरम्यान त्यांची डोंगर भटकंती सुरु झाली. याच दरम्यान विद्यापीठाच्या एक उपक्रमाअंतर्गत कर्जत जवळील एका खेड्यात त्यांनी काही दिवस ठाकर वस्तीत काढले होते. तेथे त्यांनी गिरीजनांशी तर जवळीक साधलीच पण डोंगरांशी देखील...\n१९५३ साली मुंबईतील काही महाविद्यालयातील प्राध्यापक व तरुणांनी मिळून इंटर कॉलेजीएट हायकर्सची स्थापना केली नंतर त्याला विद्यापीठाची मान्यता मिळून त्याचे रुपांतर \"Univercity Hikers & Mountaineers\" मध्ये झाले. पुढे गिरीविहार या संस्थेच्या स्थापनेतदेखील त्यांचा महत्वाचा पुढाकार होता. १९६५ साली हनुमान शिखर मोहिमेत सहभाग होता. मिलाम ग्लेशिअर मोहिमेत बरेच संशोधन झाले होते.. तर १९७० साली क्लाईम्बर्स क्लबच्या बथेरटोली मोहिमेचे ते स्वत: नेते होते....\nसह्याद्रीचा तर अभ्यास होताच पण हिमालयाचा चिकित्सक अभ्यास दांडगा होता. परिणामी वृत्तपत्रीय लेखन खूपच होते. जरा विचार करा आज कोणत्याही वृत्तपत्रात इंग्रजी - मराठी गिर्यारोहणावर असे काही प���स्तक परीक्षण खास करून येते का पण सरांना तर चक्क टाइम्स ऑफ इंडियानेच सन्मानाने बोलवून खास गिर्यारोहणावरील देश विदेशातील पुस्तकांवर परीक्षण लिहायला सांगतिले होते.. तब्बल दहा वर्षे देसाई सर चिकीत्सक पद्धतीने लिहित होते..\nत्यांच्या हिमालयाच्या अभ्यासाची अशीच कथा...१९७० -८० मध्ये युनेस्कोने जगभरातील भूजल साठ्याचा अभ्यास आखला होता. हिमालयातील अभ्यासासाठी निवडलेल्या मोजक्याच भारतीयांमध्ये सरांचा समावेश होता. त्यावर आधारित अनेक अभ्यासू असे लेख त्यांनी वै ज्ञा निक मासिकांमध्ये लिहले होते..\nआयुष्यभर हिमालयाचा संकीर्ण अभ्यास केला.. त्याला संस्कृत साहित्याचादेखील आधार मिळाला.. आणि साकार झाला तो \"तिसरा ध्रुव\" हा एक मौलिक असा ग्रंथ. उत्तर आणि दक्षिण असे दोन ध्रुव आणि तिसरा म्हणजे एव्हरेस्ट .. भारताला लाभलेल्या अनेक नैसर्गिक देणग्यामधील हिमालय हा मुकुटमणी.. याचा सारा पट उलगडला आहे तो तिसरा ध्रुव मध्ये.. या ग्रंथाच्या नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी सरांच्या अभ्यासाची कल्पना. येते.. हिमालयाचा साद्यंत अभ्यास म्हणजे काय असू शकतो त्याचे हे उदाहरण.. आणि महत्वाचे म्हणजे हे सारे मराठीतून.. खरे तर आपल्याकडे मराठीत असे लिखाण कमीच.. त्यातही इतके अभ्यासू उदाहरण नाहीच.. त्यामुळेच हा ग्रंथ म्हणजे एक मैलाचा दगडच म्हणावा लागेल..\nमुळातच हे पुस्तक मिळवून जरूर वाचावे...\nअसेच काहीसे पर्यावरण बाबतीत...\"वाघ आणि माणूस\" हे त्यांचे पुस्तक.. पर्यावरण -हासावरील एक उत्तम लिखाण.. या पुस्तकाला ८४-८५ चा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला.. खरे हे पुस्तक मला वाचायचे आहे, पण आता झेरॉक्स काढूनच वाचावे लागेल. असेच दुसरे पुस्तक म्हणजे \"शिवाजी द लास्ट फोर्ट आर्कीटेक्ट\". शिवरायंचे किल्ले इंग्रजीतून देशपातळीवर पोहचविण्याचे महत्वाचे काम याद्वारे झाले.\nवर उल्लेख केल्याप्रमाणे या सर्वाशिवाय सरांना आवड होती ती संगीताची.. अर्थात नुसती आवड बाळगतील ते देसाई सर कसले.. त्यांनी कुंदनलाल सैगलच्या कारकीर्दीचा अभ्यास केला. अगदी सखोल.. सारे संदर्भ मिळवले आणि शब्दबद्ध केले \"सैगलस्वरयुग\". आजच कळले या पुस्तकामुळे प्रेरणा घेऊन नाशिकमध्ये सैगल प्रेमींचा क्लब तयार झाला, आजतागायत तो सुरु आहे..\nदेसाई सर सोफिया कॉलेज मध्ये भौतिक शास्त्राचे विभाग प्रमुख. पण सरांचे अभ्यासाचे विषय चौफेर. त्यामुळेच अनेक विषयांचा सखोल अभ्यास हे त्यांचे महत्वाचे वैशिष्ट्य. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सरांनी सांगलीतील \"बळीराजा धरण चळवळ\", \"पश्चिम घाट बचाव आंदोलन\", \"गोवा मुक्तीसंग्राम\", \"कृष्णा परिक्रमा\" अशा अनेक चळवळीत प्रत्यक्ष तसेच लिखाणाद्वारे सहभाग घेतला होता. इतके प्रचंड वैविध्य आणि व्यासंग, अनेक विषयावर प्रभुत्व असून देखील प्रसिद्धीपासून दूर असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते.वृत्तपत्रीय लेखनात लेखक म्हणून त्यांचे नाव शेकडो वेळा आले पण त्यांनी स्वत:वर कधीच प्रसिद्धीचा झोत नाही येऊ दिला.. कामगार चळवळीत तर ते खूप मोठे होते.. त्यावर माहिती मिळवून एकदा लिहायला हवे.\nस्वभावाने अतिशय मृदू, सामाजिक जाणिवांशी प्रचंड बांधिलकी, अतिशय साधी राहणी आणि कोणीही छोटा मोठा माणूस असो मार्गदर्शनाला तयार.\nगिरीमित्र संमेलनातर्फे जीवन गौरव सन्मान देण्याचे ठरले. सरांनी आधी नाहीच म्हणून सांगितले. शेवटी तयार झाले. त्यांची सविस्तर माहिती घेण्यासाठी गेलो.. पूर्वी फोनवर कधी तरी बोलणे झाले होते पण हि पहिलीच भेट..तब्बल ५ तास त्यांच्या घरी होतो..\nप्रचंड खजिना होता त्यांच्याकडे... सर एखाद्या तरुणाच्या उत्साहाने सारे सांगत होते.. छोटे छोटे चार्ट, अनेक नोंदी टिप्पणे, कात्रणे, ट्रेसिंग पेपरवरील नकाशे एक ना दोन शेकडो गोष्टी...काय पाहू काय नाही असे झाले..\nपुन्हा भेटूया.. असे म्हणून त्या दिवशी निरोप घेतला..\nसरांशी माझा तो पहिला आणि शेवटचा संवाद..\nसंमेलनात भेट झाली पण पुन्हा काही तो खजिना उलगडता आला नाही...\nसकाळी गेले, दुपारपर्यंत ब-याच जणांना निरोपपण गेले\nदुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार होते..\nमी, राजन बागवे आणि दिलीप लागू - सरांचे नातेवाईक सोडून आम्ही फक्त तिघेच....\nमुंबईच्या धकाधकीत नाही जमत सर्वाना यायला ....\nपण या धकाधकीत मला आणखीन एक धक्का बसला\nसर गेल्याचे माहिती मुद्दाम फेसबुकवर टाकली होती...\nम्हटले नव्या युगाचे माध्यम ..जगाला लवकर कळेल..\nएकालाही सर कोण हेच कळले नाही बहुतेक, किंवा ज्यांना कळले असते ते लोक फेस बुकवर नव्हते..\nपण असे कसे, इतके मोठे कर्तुत्व आणि नव्या पिढीला हे माहितच नाही...\nअरे आजची सारी माहिती अशी धपाधप मिळते, कोणाला माहितच नाही असे एके काळी कोणीतरी अथक परिश्रम केले आहेत. राजन हळहळला..एवढा मोठा माणूस. प��� आज फक्त आपण १७ च जण शेवटी.. या माणसाचे कर्तुत्व आपणच सांगायला हवे जगाला.. ज्या ज्या वृत्तपत्रांना, वृत्त वाहिन्यांना पाठवता येईल तिकडे बातमी पाठवली...\nखरे सांगायचे आताच्या पिढीला खरेच हे सारे माहित नाही... कारण सरांचे कर्तुत्व इंटरनेटवर नाही..\nखरे तर माझ्या पहिल्याच ब्लॉगवरील हा पहिलाच लेख..\nम्हटले सर जितके मला कळले निदान तितके तरी सांगू जगाला......\nजीवन गौरव सन्मान स्वीकारताना - जगदीश नानावटी, रमेश देसाई, सौ देसाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/07/1-287.html", "date_download": "2020-12-02T19:05:28Z", "digest": "sha1:3AJ5RXWDWTOMPUJUW6U37RWL66BDKKMY", "length": 5736, "nlines": 55, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "राज्यात जुलैपर्यंत 1 हजार 287 लाचखोरीची प्रकरणे समोर: लाचखोरीत महसूल विभागाचे मिरीट कायम:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजराज्यात जुलैपर्यंत 1 हजार 287 लाचखोरीची प्रकरणे समोर: लाचखोरीत महसूल विभागाचे मिरीट कायम:\nराज्यात जुलैपर्यंत 1 हजार 287 लाचखोरीची प्रकरणे समोर: लाचखोरीत महसूल विभागाचे मिरीट कायम:\nरिपोर्टर: राज्यात जुलैपर्यंत 1 हजार 287 लाचखोरीची प्रकरणे समोर आली, त्यापैकी लाचखोरीत महसूल विभाग प्रथम तर दुसऱ्या स्थानावर पोलीस विभाग कायम आसल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून माहिती समोर आली आहे.\nसात महिन्यातील लाचखोरीची प्रकरणे\nमहसुल विभाग -327,पोलीस विभाग - 294,अभियंता संवर्ग - 50,शिक्षक संवर्ग - 30,वैद्यकीय अधिकारी - 15,\nवकील - 5,लोकप्रतिनिधी - 20 इतर विभाग - 546\nप्रथम वर्ग - 29 द्वितीय वर्ग - 54 तृतीय वर्ग - 403 चतुर्थ वर्ग - 26\n2018 च्या अखेरपर्यंत 936 प्रकरणांमध्ये 981आरोपींना अटक महसूल विभाग - 218 प्रकरणे (274 अटक)\nपोलीस विभाग - 194 प्रकरणे (259 अटक) 105 खाजगी लोकांना लाचखोरीत अटक.\nया विभागात लाचखोरीत झाली वाढ : 2 वर्षांत जिल्हा परिषद, महापालिका, महावितरण, वनविभाग, पंचायत समिती विभागांविरोधात लाचखोरीच्या प्रकरणात वाढ झाली आसुन अभियोग पुर्व मंजूरीसाठी 299 प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यात 90 दिवसापेक्षा अधिक काळ 168 प्रकरणे प्रलंबित आहेत.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-gautam-gambhir-names-3-players-who-can-replace-ms-dhoni-says-groom-youngsters-1813919.html", "date_download": "2020-12-02T18:46:56Z", "digest": "sha1:Q7APJXW5YUGQURMFUCNBJA7NB7DX3ATP", "length": 26861, "nlines": 316, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Gautam Gambhir names 3 players who can replace MS Dhoni says groom youngsters, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालच��� नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nधोनीची जागा कोण घेईल, गौतम गंभीरने सांगितली तिघांची नावे\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nसध्या भारतीय क्रिक���टमध्ये सर्वाधिक चर्चा महेंद्रसिंह धोनीचीच सुरु आहे. धोनीच्या निवृत्ती आणि भविष्याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. धोनी निवृत्ती घेईल की २०२० मध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकाची वाट पाहील धोनी विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे मत बहुतांश क्रिकेट पंडित आणि तज्ज्ञांचे होते. दरम्यान, धोनीच्या निवृत्तीनंतर कोण असा प्रश्न उपस्थितीत होणे स्वाभाविक आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने तीन खेळाडुंची नावे सांगितली आहेत. या तीनही नावांचा धोनीचा पर्याय म्हणून विचार केला जावा, असे त्यांनी म्हटले आहे.\nएका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले की, जेव्हा धोनी कर्णधार होता. तेव्हा त्याने भविष्यातील क्रिकेटपटूंवर लक्ष दिले. आता क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची धोनीची वेळ आली आहे. अशावेळी टीम इंडियाला नव्या क्रिकेटपटूंना वाव दिला पाहिजे.\nगंभीरने भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या २०१२ च्या सीबी मालिकेचा उल्लेख करताना म्हटले की, धोनीची सचिन, गंभीर आणि सेहवागला वगळावे अशी इच्छा होती. कारण त्यांची तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षण चांगले नव्हते. त्यावेळी त्याच्या म्हणण्यानुसारच झाले होते. आता पुन्हा एकदा बदलाची वेळ आली आहे. हीच योग्य वेळ आहे. भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक निर्णय घेतला गेला पाहिजे.\n'या' टीमवर आयसीसीने घातली बंदी\nगौतम गंभीरने ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांची नावे घेतली. धोनीचा पर्याय म्हणून यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे तो म्हणाला. एका खेळाडूला तो पुढचा विश्वचषक खेळू शकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्याला किमान दीड वर्षे तरी वेळ दिला पाहिजे.\nभविष्याकडे पाहणे हे खूप महत्वाचे आहे. जेव्हा धोनी कर्णधार होता. तेव्हा त्यानेही भविष्यातील खेळाडूंवरच विश्वास दर्शवला होता. मला लक्षात आहे की, धोनीने त्यावेळी मला, सचिन आणि सेहवागला तुम्ही सीबी सीरिज खेळू शकत नाही, कारण तेथील मैदानं मोठी आहेत, असे म्हटले होते. त्याला विश्वचषकासाठी युवा खेळाडू हवे होते. त्यामुळे भावनेपेक्षा व्यावसायिक निर्णय घेण्याची हीच वेळ आहे.\nICC 'हॉल ऑफ फेम'मध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश\nआता युवा खेळाडुंना तयार करण्याची वेळ आहे. मग तो पंत, संजू किंवा ईशान किंवा आणखी कोणी असो. ज्याच्यामध्ये योग्यता आह��, त्याला विकेटकिपिंगची संधी दिली पाहिजे, असेही तो म्हणाला.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nकाश्मीरमध्ये असेल लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग\nINDvsWI T20 : पंतला संधी मिळणार का विराटनं दिलं सॉलि़ड उत्तर\nINDvsWI T20 : धोनीचा खास विक्रम मागे टाकण्याची पंतकडे संधी\nधोनीच्या निवृत्तीवर सेहवागची फटकेबाजी\nINDvsWI T20 : सलामीच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण-कोण दिसेल\nधोनीची जागा कोण घेईल, गौतम गंभीरने सांगितली तिघांची नावे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प���रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-12-02T18:27:35Z", "digest": "sha1:NQ26TTVEBYJT3TKGJYBWS7XYI266IWGF", "length": 13567, "nlines": 309, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "पिन - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इले���ट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nबारीक रचलेल्या पिन आपल्या आवडत्या ओळींमधून\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nमिस्काटोनिक युनिव्हर्सिटी पिन - सिल्व्हर\nकॉसमरे पिन - कांस्य\nइओलियन टॅलेंट पाईप्स पिन, ब्रोच स्टाईल\nइओलियन टॅलेंट पाईप्स पिन, लॅपल शैली\nबॅग एंड or डोअर पिन\nऑरीचा ब्राझिन गियर पिन\nइओलियन टॅलेंट पाईप्स टाय क्लिप\nमिस्काटोनिक युनिव्हर्सिटी पिन विद टेंटॅकल रिबन - कांस्य\nकॉसमरे पिन - चांदी\nशॅश ग्लाइफ पिन - एम्मेल्ड सिल्व्हर\nEnameled कमळ टॅटू पिन\nमिस्काटॉनिक युनिव्हर्सिटी पिन - कांस्य\nब्रिज फोर बॅज पिन - enameled चांदी\nब्रिज फोर बॅज पिन - चांदी\nबीटेब ग्लाइफ पिन - एम्मेल्ड सिल्व्हर\nचाच ग्लाइफ पिन - एनॅमल्ड सिल्व्हर\nइशी ग्लाइफ पिन - एनॅमलेड सिल्व्हर\nकाक ग्लाइफ पिन - एम्मेल्ड सिल्व्हर\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/types-of-economy/", "date_download": "2020-12-02T18:30:23Z", "digest": "sha1:X2YI6XTL4TLZY7JHIAX7BZ5HAOBXY74H", "length": 7715, "nlines": 151, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Types Of Economy | Mission MPSC | MPSC Notes", "raw_content": "\nअर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते.\nअॅडम स्मिथ यांच्या मते – ‘अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपतीच्या स्वभाववैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय.’\n१) मुक्त अर्थव्यवस्था (Market Economy) : या अर्थव्यवस्थेला Laissez Faire किंवा Self-managed economy असेही म्हणतात. शासन देशातील उत्पादन, किंमत निर्धारण, गुंतवणुकीचे निर्णयांवर कुठलाही ताबा ठेवत नाही. उद्योग मुक्तपणे बाजारात ज्या वस्तुंची मागणी असेल किंवा ज्या वस्तुंपासून जास्त नफा मिळेल अशा वस्तू तयार करतात. भांडवलशाही देशांमध्ये अशा प्रकारची मुक्त अर्थव्यवस्था राबविली जाते. उत्पादनाबाबत कुठलेही नियोजन नसल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला अनियोजित (Unplanned economy) असेही म्हणतात.\n२) नियोजित अर्थव्यवस्था (Planned Economy) : हि अर्थव्यवस्था असणाऱ्या देशात एखादी मजबूत केंंद्रीय संस्था असते. उदा.नियोजन आयोग. ही संस्था त्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या व गुंतवणुकीच्या संबंधित एखादी योजना तयार करते. या योजनेला अनुसरून सर्व निर्णय घेतले जातात. समाजवादी अर्थव्यवस्थेत नियोजित अर्थव्यवस्थेचे सूत्र वापरले जाते. वस्तूंची मागणी किंवा नफा लक्षात न घेता जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष दिले जाते. नियोजित अर्थव्यवस्थेचे दोन प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे –\ni) आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था (Command economy) : नियोजित अर्थव्यवस्थेचे कडक-अतिकेंद्रीत स्वरूप म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था. अशा अर्थव्यवस्थेत केंद्रसंस्था किंवा शासनाच्या हातात सर्व आर्थिक अधिकार दिले जातात.\nii) सूचनात्मक नियोजित अर्थव्यवस्था (Indicative economy) : हे नियोजित अर्थव्यवस्थेचे थोडे ढिले स्वरूप असते. म्हणजे एखाद्या विशिष्ठ क्षेत्रातील गुंतवणूक किंवा उत्पादन वाढविण्यासाठी आदेश न देता सूचना दिली जाते. अनुदाने, सबसिडी, करमुक्तता अशी आमिषे दाखविली जातात. याला Planned Market economy असे म्हणतात.\n३) मिश्र अर्थव्यवस्था (Mixed economy) : नियोजित अर्थव्यवस्था समाजवादाचे लक्षण असून मुक्त अर्थव्यवस्था भांडवलवादाचे लक्षण आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत दोन्ही नियोजित तसेच मुक्त अर्थव्यवस्थांचे सहअस्तित्व असते.\nपुस्तक : स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र – १\nलेखक : डॉ. किरण जी. देसले\nप्रकाशक : दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A1", "date_download": "2020-12-02T18:48:33Z", "digest": "sha1:LTK2KVKFODSPDFLEBMYRJMZCEBHCJIRQ", "length": 11434, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गोचीड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील प्राणी आहे.तो बाह्य परजीवी कीटक आहे.तो रक्तपिपासू आहे.तो सहसा प्राण्यांच्या/जनावरांच्या अंगावर राहतो.महाराष्ट्रात झालेल्या एका गायी व म्हशींच्या अभ्यासात सुमारे ६७% ते ८७% प्राण्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या गोचिड होत्या.[ संदर्भ हवा ]. भारतात सुमारे १६० प्रकारच्या गोचिड आढळून येतात.त्यापैकी 'बुफिलस हायलोमा' 'एम्ब्लीओमा' 'हेम्याफायसीलस' 'रिफीसीफॅलस' इत्यादी गोचिड जनावरांच्या रोगांचे दृष्टीने जास्त हानीकारक आहेत.\nमेंढीवर आढळणारी एक गोचिड\nगोचिडांचे पशुंवर होणारे परिणामसंपादन करा\nसर्व प्रकारच्या गोचिड जनावरांचे रक्त पितात.असे आढळून आले आहे कि, एक गोचिड सुमारे १ ते २ मि.ली. रक्त पिते. त्याचा कालावधी सुमारे ७ ते १४ दिवस राहू शकतो.मोठ्या जनावरांच्या शरीरावर अशा अनेक गोचिड असतात. त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो.\nगोचिडांच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा होतात.त्वचा उघडी झाल्यामुळे त्यातून जंतूसंसर्ग होऊ शकतो.त्यामुळे 'टिक पॅरालीसीस' हा रोग जनावरांना होण्याची शक्यता असते.\nजनावरांचे रक्तपेशीचे रोग जसे-'बॅबीओसीस','ॲनाप्लासमोसीस','थायलेरीयाओसीस', 'एरलीसियोसीस' व इतर या वर्गातील आजार प्राण्यांना गोचिडांमुळे होतात.गोचिडद्वारे या जंतूंचा फैलाव जनावरांमध्ये होतो व जनावरे रोगग्रस्त होतात.\nगोचिडजन्य आजारांमुळे जनावरे रोगग्रस्त होतात व दगावतात.त्यांचे दूध व मांस उत्पादन घटते.पशुमालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.\nयासाठी अनेक गोचिडनाशक औषधे उपलब्ध आहेत.पण ती विषारी आसतात.त्यांचा उपयोग पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्यानेच करावा.असेही बघण्यात आले आहे कि औषधाच्या कमी मात्रेने जनावर गोचिडमुक्त होत नाही तर, जास्त मात्रेने जनावरास विषबाधा होण्याचा संभव असतो.सहसा या औषधांची जनावरावर फवारणी करण्यात येते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१८ रोजी २०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/2409:4042:2E24:F9D4:74C0:50D:5396:A0A8", "date_download": "2020-12-02T19:32:36Z", "digest": "sha1:BOGV466USCR3MK2T72JEOBM5GX5D3XNN", "length": 3506, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "2409:4042:2E24:F9D4:74C0:50D:5396:A0A8 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor 2409:4042:2E24:F9D4:74C0:50D:5396:A0A8 चर्चा रोध नोंदी नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n२१:२४, १८ ऑक्टोबर २०२० फरक इति +५३‎ मुंबई ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल अविश्वकोशीय वर्णनात्मकता \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/04/ch-6-marathi-novel-ad-bhut-marathi.html", "date_download": "2020-12-02T18:11:10Z", "digest": "sha1:LPKXOSDE2R7MBQZMJMN5WB2VSJW3S25K", "length": 8700, "nlines": 86, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net: Ch-6: दहशत ( Marathi Novel - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)", "raw_content": "\nवाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया\nडिटेक्टीव्ह सॅम आणि त्याचा एक साथीदार कॅफेमधे बसलेले होते. त्यांच्यात काहीतरी गहन चर्चा चाललेली होती. त्यांच्या हावभावांवरुन तरी वाटत होते की ते एवढ्यात झालेल्या दोन खुनांबद्दलच चर्चा करीत असावेत. मधे मधे ते दोघेही कॉफीचे छोटे छोटे घोट घेत होते. अचानक कॅफेमध्ये ठेवलेल्या टिव्हीवर सुरु असलेल्या बातम्यांनी त्यांचे लक्ष आकर्षीत केले.\nटीव्ही न्यूज रिडर सांगत होता - खुन्याने ��ारलेल्या अजुन एका ईसमाची बॉडी आज पोलिसांना सापडली. ज्या तऱ्हने आणि जेवढ्या बर्बरतेने पहिला खुन झाला होता त्याच बर्बरतेने किंबहूना जास्त .. याही इसमाला खुन्याने मारले होते. यावरुन कुणीही याच निष्कर्शाप्रत पोहोचेल की या शहरात एक खुला सिरीयल किलर फिरतो आहे... आमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्हीही बॉडीज अशा खोलीत सापडल्या की ज्या आतून बंद केलेल्या होत्या. पोलिसांना याबाबत विचारल्यास त्यांनी या प्रकरणावर काहीही सांगण्यास नकार दिला आहे. आजुबाजुचे लोक अजुनही धक्यातून सावरलेले नाहीत. आणि शहरात तर सगळीकडे दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. काही लोकांच्या माहितीनुसार ज्यांचा खुन झालेला आहे त्या दोघांच्याही नावावर गंभीर क्रिमीनल गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे असा एक निश्कर्ष काढला जावू शकतो की तो खुनी अशाच गुन्हेगार लोकांना मारु इच्छीतो.\n'' जर खुन्याला मिडीया अटेंशन पाहिजे होते तर तो त्याच्या उद्देशात सफल झालेला आहे'' डिटेक्टीव्ह सॅम आपल्या साथीदाराला म्हणाला. पण त्याच्या समोर बसलेला अधिकारी काहीच बोलला नाही कारण अजूनही तो बातम्या एकण्यात गुंग होता.\nशहरात सगळीकडे दशहत पसरली होती . एक सिरीयल किलर शहरात मोकळा फिरतो आहे. पुलिस अजूनही त्याला पकडण्यात यशस्वी झाले नव्हते. तो अजून किती जणांना मारणार ...त्याचे पुढचे सावज कोण - कोण असणार ...त्याचे पुढचे सावज कोण - कोण असणार आणि तो लोकांना का मारतो आहे आणि तो लोकांना का मारतो आहे काही कारण की विनाकारण काही कारण की विनाकारण उत्तरं कुणाजवळच नव्हती .\nAuthor - सुनिल डोईफोडे\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/will-built-sita-temple-in-sitamarhi-bigger-than-ram-mandir-ayodhya-says-chirag-pawan/articleshow/78863692.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2020-12-02T18:51:17Z", "digest": "sha1:XIXBWJK5HI3H4AIPSS2SAISNZI5FPACH", "length": 12877, "nlines": 91, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Chirag Pawan: नितीशकुमारांचं काय होणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n, 'बिहारमध्ये आम्ही भाजप-लोजपाचे सरकार बनवू'\nबिहार निवडणुकीत जेडीयू नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांची कोंडी होताना दिसतेय. नितीशकुमार यांनी भाजपशी युती केलीय. पण त्यांना चिराग पासवान, तेजस्वी यादव आणि काँग्रेसचा सामना करावा लागतोय. तर चिराग पासवान यांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत.\n'आताचे मुख्यमंत्री हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, आम्ही भाजप-लोजपाचे सरकार बनवू'\nपाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीच्या ( bihar election ) काही दिवस आधी लोकजशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान ( chirag pawan ) यांनी नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. 'आपण सरकार बनवू यात शंका नाही. आपले सरकार बनले तर आम्ही सीता मंदिराची पायाभरणी करू. किमान आता जे मुख्यमंत्री आहेत ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील भाजप-लोजपाचे सरकार बनवू', असं चिराग पासवान म्हणाले.\nचिराग यांनी मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. लोकजशक्ती पार्टीची सत्ता आल्यास सीतामढीमध्ये सीता मंदिर ( sita temple ) बांधले जाईल. आपण मोदींचे हनुमान आहोत असं म्हणत चिराग पासवान यांनी राम मंदिरापेक्षाही मोठं सीता मंदिर बांधणार असल्याचं सांगतिलं. एएनआयने हे वृत्त दिलंय.\nराम सीतेशिवाय अपूर्ण आहे आणि त्याचप्रमाणे सीता रामाशिवाय अपूर्ण आहे. अयोध्येतील राम मंदिर सीतामढीच्या सीता मंदिराशी जोडण्यासाठी एक कॉरीडोरही बांधला जाईल, असं चिराग पासवान म्हणाले. सीतामढीतील पुनौरा धाम इथं पूजा करण्यासाठी चिराग पासवान आले होते.\nव्हिजन डॉक्युमेंटमध्ये राम-सीता कॉरिडॉरचा उल्लेख आहे\n'बिहार फर्स्ट-बिहारी फर्स्ट'च्या व्हिज्युअल डॉक्युमेंटमध्ये सीता मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. यासह मंदिराच्या सभोवतालच्या क्षेत्राचा विकासही करण्यात येईल. अयोध्या सीतामढीला जोडणारा सहा पदरी कॉरिडॉरही बांधण्यात येईल. हा रस्ता बिहार-उत्तर प्रदेश सीमेपर्यंत बांधला जाईल आणि त्याचं नाव सीता-राम कॉरिडोर असे असेल, असं चिराग पासवान म्हणाले.\nनितीशकुमारांनी मानेवर चश्मा का लावलाय\nकरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के\nबिहार विधानसभा निवडणुकीत लोकजशक्ती पार्टीने जेडीयू विरोधात उमेदवार उभे केलेत आहेत. पण भाजपविरोधात नाही. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्ह��ंबरला मतदान होईल. मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनितीशकुमारांनी मानेवर चश्मा का लावलाय लालूंनी काढला चिमटा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n ४९ कोटींचा आयटीसी घोटाळा; कंपनीच्या संचालकाला अटक\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nगुन्हेगारीनवरीचे केस कापले, डोळ्यांत टाकले फेविक्विक; 'त्याच्या' गर्लफ्रेंडचे कृत्य\nदेशआम्ही उपासमारीच्या मार्गावर आहोत; शेतकरी आंदोलनादरम्यान सिद्धू यांचे वक्तव्य\nक्रिकेट न्यूजIND vs AUS: भारताने अखेर लाज राखली, तिसऱ्या वनडेमध्ये मिळवला धमाकेदार विजय\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nगुन्हेगारीसाखरपुडा मोडला; उच्चशिक्षित तरुणाने तरुणीची सोशल मीडियावर केली बदनामी\n ४९ कोटींचा आयटीसी घोटाळा; कंपनीच्या संचालकाला अटक\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nमोबाइलअॅमेझॉनवर सेलः लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनवर जबरदस्त डिस्काउंट\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/thane-mayor-election-bjp-also-to-file-application-for-mayor-election/articleshow/57426516.cms", "date_download": "2020-12-02T19:08:16Z", "digest": "sha1:6RVBEX7EURS7VCBCJSAYGRWUE66ATBAQ", "length": 14225, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊज�� अपडेट करा.\nठाण्यात भाजपची सेनेशी धतिंग\nमुंबईसह राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यामुळं बळ वाढलेल्या भाजपनं ठाणे महापालिकेत ताकद नसतानाही शिवसेनेशी नडण्याचा पवित्रा घेतला आहे. सर्व विरोधकांच्या जागांची गोळाबेरीज करूनही बहुमताचा आकडा गाठता येत नसतानाही भाजपने ठाण्यात महापौरपदासाठी सेनेच्या विरोधात उमेदवार उतरवला आहे. त्यामुळं ठाण्यातील महापौरपदाची निवडणूक काही प्रमाणात चुरशीची होणार आहे.\nमुंबईसह राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यामुळं बळ वाढलेल्या भाजपनं ठाणे महापालिकेत ताकद नसतानाही शिवसेनेशी नडण्याचा पवित्रा घेतला आहे. सर्व विरोधकांच्या जागांची गोळाबेरीज करूनही बहुमताचा आकडा गाठता येत नसतानाही भाजपने ठाण्यात महापौरपदासाठी सेनेच्या विरोधात उमेदवार उतरवला आहे. त्यामुळं ठाण्यातील महापौरपदाची निवडणूक काही प्रमाणात चुरशीची होणार आहे.\nठाण्याच्या महापौरपदासाठी शिवसेनेने मीनाक्षी शिंदे आणि उपमहापौरपदासाठी रमाकांत मढावी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने उपमहापौरपदावरही दावा केल्याने ठाण्यात युती होण्याची आशा ठेऊन असलेल्या भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाण्यात शिवसेना सत्तेत वाटा देणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपने आशादेवी शेरबहाद्दूरसिंग यांचं नाव महापौरपदासाठी तर मुकेश मोकाशी यांचं नाव उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.\n१३१ सदस्य संख्या असलेल्या ठाणे पालिकेत शिवसेनेचे ६७, भाजपचे २३, राष्ट्रवादीचे ३४, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २ आणि २ अपक्ष नगरसेवक आहेत. ठाणे पालिकेत शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजपचे अवघे २३ नगरसेवक निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे भाजपसह सर्व विरोधकांची गोळाबेरीज केली तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठणे अशक्य आहे. असे असतानाही भाजपने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nमहापालिकेत बहुमत मिळाले असले तरी शिवसेना कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. ६ मार्च रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी कोणताही नगरसेवक अनुपस्थित राहू नये किंवा विरोधकांकडून दगा फटक्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व न��रसेवकांना अज्ञातस्थळी हलवलं आहे. ते सगळे एका रिसॉर्टमध्ये असल्याचं सूत्रांकडून समजतं. बुधवारी सकाळी दोन लक्झरी बसेसमधून हे सर्व नगरसेवक ठाण्याबाहेर रवाना झाले. याबाबत एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता नगरसेवक शहराबाहेर धाडल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, निवडणुकीतील विजयाचा आनंद एकत्र साजरा करण्यासाठी तसेच पालिका सभागृहातील कामकाजाची तांत्रिक माहिती देणे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे या नेत्याने सांगितले.\nभाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनंही महापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादीने महापौरपदाच्या उमेदवार म्हणून अश्रीन राऊत यांचं नाव जाहीर केलं आहे. तर, उपमहापौरपदासाठी आरती गायकवाड यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे ठाणे पालिकेत महापौरपदासाठी तिरंगी लढत होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nतीन लष्करी कर्मचारी ताब्यात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nक्रीडाIND vs AUS: 'या' पाच गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n मग त्यामागे असू ��कतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/15/sushant-singh-rajput-demise-karan-johar-alia-bhatt-heavily-criticized-for-mocking-actor-twitter/", "date_download": "2020-12-02T18:39:24Z", "digest": "sha1:OKKJOMCVFSMVMJJRCG6EUNVHPSDGXTIY", "length": 7611, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सुशांत सिंह राजपूत वरून का ट्रोल होत आहेत आलिया भट्ट आणि करण जोहर - Majha Paper", "raw_content": "\nसुशांत सिंह राजपूत वरून का ट्रोल होत आहेत आलिया भट्ट आणि करण जोहर\nमनोरंजन / By Majha Paper / आलिया भट्ट, करण जोहर, सुशांत सिंह राजपूत / June 15, 2020 June 15, 2020\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबासह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याचे चाहते आणि सहकलाकार त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. सुशांतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. करण जोहर आणि आलिया भट्टने देखील त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या.\nआपल्या ट्विटमध्ये करणने म्हटले की, यावर विश्वासच बसत नाही आहे. सोबतच सुशांत सोबतच्या जुन्या आठवणी शेअर केल्या. आलियाने लिहिले की, मोठा धक्का बसला आहे. किती वाईट वाटत आहे हे बोलण्यासाठी शब्द नाहीत.\nमात्र आलिया आणि करणचे बोलणे चाहत्यांना आवडले नाही. नेटकऱ्यांनी या दोघांवरही निशाणा साधला. चाहते करण आणि आलियाला फेक म्हणत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की करण आणि आलिया तेच आहेत ज्यांनी कॉफी विद करण या कार्यक्रमात सुशांत कोण आहे असे म्हटले होते. टिव्ही कलाकार असल्याने दोघांनी त्याची खिल्ली उडवली होती. या कार्यक्रमाचे क्लिप्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\nयाशिवाय आणखी एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यात सुशांतने सांगितले की करण जौहरने त्याला काम देण्यास मनाई केली होती. नेटकरी त्यांच्यावर नेपोटिझमचा आरोप करत त्यांना ट्रोल करत आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्र��ण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/05/anvay-naik-suicide-case-takes-a-different-turn-from-nilesh-rane/", "date_download": "2020-12-02T18:02:35Z", "digest": "sha1:YFMBESWMJPPGMWLPQF7YYVBBEGE7YTZD", "length": 9264, "nlines": 47, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाला निलेश राणेंकडून वेगळे वळण - Majha Paper", "raw_content": "\nअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाला निलेश राणेंकडून वेगळे वळण\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अन्वय नाईक, अर्णब गोस्वामी, निलेश राणे, भाजप नेते / November 5, 2020 November 5, 2020\nमुंबई – अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अर्णब गोस्वामी अटक केल्यानंतर रायगड पोलिसांनी अलिबाग कोर्टात हजर केले, कोर्टाने त्यावेळी पोलीस कोठडीची मागणी फेटाळत अर्णब गोस्वामींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.\nस्व. अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत न्हवतं म्हणून अलिबाग मध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली ते करणं पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य बाहेर पडेलंच.\nपण आता माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. निलेश राणे म्हणाले की, इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांनी आईसह आत्महत्या केली असेल हे पटत नाही, तर त्यामागे पैशाचे कारण असू शकत नाही. ४-६ कोटींसाठी आईसह आत्महत्या का केली असावी हा प्रश्न पडतो, त्यांच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार अन्वय नाईक यांची संपत्ती ३०० कोटींपर्यंत होती, तेथील काही लोकांशी मी चर्चा केली, त्यांनीही ही शंका उपस्थित केली. ३०० कोटींची मालमत्ता असलेला मालक आईसोबत का आत्महत्या करतो असा प्रश्न पडतो, चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.\nखुनशी राजकारणाची दुसरी बाजू पण तितकीच भयानक असते हे आताच्या सत्ताधाऱ्यांनी विसरू नये. कसलीही परवानगी नसताना एका सीनियर पत्रकाराव�� जी कारवाई करण्यात आली ती द्वेषातून होती, कायद्याला धरून न्हवती हे स्पष्ट झालं. pic.twitter.com/xKEr37Clhq\nतसेच मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणात ७० दिवसांत राज्य सरकारच्या दबावाखाली पुरावे दडपण्याचा प्रयत्न केल्याचे मी म्हटले होते, मी लीड देऊ शकतो, तपास करण्याचे काम पोलिसांचे आहे. दिशा सालियान-सुशांत प्रकरणात जे बोललो त्यावर मी आजही ठाम आहे, पुरावे नष्ट करण्याचे काम त्या ७० दिवसांत झाले ते समोर आणावे, सत्य जनतेसमोर येईल, असेही निलेश राणेंनी सांगितले.\nमराठी माणूस कोरोना आजारा मूळे बिल भरू शकला नाही म्हणून किती मराठी माणसांना जीव गमवावे लागले लॉकडाऊन मध्ये लाखो मराठी तरुण बेरोजगार झाले, मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८/१९ % झाली, पण नेहमीप्रमाणे सोईचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो पण बहुसंख्य मराठी माणसं दिसत नाही.\nत्याचबरोबर कोरोना आजारामुळे मराठी माणूस बिल भरू शकला नाही म्हणून किती मराठी माणसांना जीव गमवावा लागला लाखो मराठी तरुण लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाले, मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८/१९ टक्के झाली, पण नेहमीप्रमाणे सोयीचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो, पण बहुसंख्य मराठी माणसे दिसत नसल्याचा टोलाही निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://paworld.info/face/akh-ra-eknath-khadse-y-n-cy-r-rav-d-prav-c-t-r-kha-haral-rohini-khadse-sud-dh-kara-ra-prav-a/cqSDmaGVkZ9unKg", "date_download": "2020-12-02T19:54:45Z", "digest": "sha1:77RYSFQNGAM2IXMTIARELC4TC47T5P34", "length": 32371, "nlines": 350, "source_domain": "paworld.info", "title": "अखेर Eknath Khadse यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली, Rohini Khadse सुद्धा करणार प्रवेश", "raw_content": "\nअखेर Eknath Khadse यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली, Rohini Khadse सुद्धा करणार प्रवेश\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकर��� राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. फक्त एकनाथ खडसेच नाहीतर त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.एकनाथ खडसे यांच्या 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.\nन्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.\nमहाराष्ट्र च अस एक राज्य आहे जिथे निवडणूक विचारधारा वर नाही तर पैसे आणि पार्टी बघून केली जाते....😑😑🤐\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो\nआद पवार साहेब उदार मतवादी आहेत माणसांची कीमत अजुनही आहे हे ओळखतात ते\nनाथाभाऊ, लोकांची स्मरणशक्ती कमी असती...कमीत कमी खरं तरी बोला खालची बातमी वाचा आणि खोटी असेल तर इंडियन एक्स्प्रेसला न्यायालयात खेचा... राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तुमच्या राजीनाम्याची मागणी केली होती... \"Not only the opposition Congress and the NCP, but ally Shiv Sena also demanded that Khadse be forced out of the cabinet.\" indianexpress.com/article/india/india-news-india/maharashtra-revenue-minister-eknath-khadse-resigns-after-allegations-of-impropriety-in-land-deal-2834009/ लेखी पुरावे नको असतील तर हे घ्या...आता सांगा कधी राजकारणातून निवृत्त होताय\nफडण20 हे आयत्या बिळावर नागोबा आहेत\nवो खूबसूरत आंखें जो इस वक़्त ये comment पढ़ रही है भगवान करे उन आंखों के हर सपने पूरे हो\nलवकर जा भरती चालू आहे\nजा बाबा जा बारामतीच्या करामती बघत बस\nभाजप-सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही पक्ष आपआपल्या सोयीनुसार राजकारण करतात, कधी कोण कोणासोबत सत्तेत बसेल तर कधी कुठचा नेता आपल्या स्वार्थासाठी आपली विचारधारा बदलेल हे सांगता येत नाही, पण या सगळ्या घडामोडीमध्ये \"जनतेचे\" हित काय आहे या चार पक्षां���्या घाणेरड्या राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी राज ठाकरे हे एकमेव सक्षम पर्याय आहेत या चार पक्षांच्या घाणेरड्या राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी राज ठाकरे हे एकमेव सक्षम पर्याय आहेत असो, नाथाभाऊंना त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🙏💐\nआता कळेल आपली काय लायकी आहे ते\nसुनेला पण सांगा पक्षातून बाहेर पडायला....का दोन दगडावर पाय\nजितका सरडा रंग बदलत नाही तेवड़ा हा मानुस पक्ष बदलतो 😂🤣\nनाथाभाऊना आता मुख्यमंत्री करा, उद्धव पेक्षा चांगले आहेत ते नाथाभाऊचा अनुभव आणि प्रभाव जास्त आहे इतर कोनापेक्षाही नाथाभाऊना आता मुख्यमंत्री करा, उद्धव पेक्षा चांगले आहेत ते नाथाभाऊचा अनुभव आणि प्रभाव जास्त आहे इतर कोनापेक्षाही\nनाथाभाऊना आता मुख्यमंत्री करा, उद्धव पेक्षा चांगले आहेत ते नाथाभाऊचा अनुभव आणि प्रभाव जास्त आहे इतर कोनापेक्षाही नाथाभाऊना आता मुख्यमंत्री करा, उद्धव पेक्षा चांगले आहेत ते नाथाभाऊचा अनुभव आणि प्रभाव जास्त आहे इतर कोनापेक्षाही\nनारायण राणे यांचे काय गत झाली ते पन बघा\n*म्हणजे राष्ट्रवादी मध्ये एका \"आशावादी\" चा प्रवेश...* 😆🤣\nघाबरु नका सूत्रांकडून बातमी आली आहे ती 😂😂\nपुढच्या निवडणुकीनंतर येतील परत भाजप मध्ये... 😆🤣 एकच लक्ष्य सत्ताधारी पक्ष ✋🏻⏱️🏹\nनाथा, भाऊ, जरा, विचार, करा, नका, भाजप, सोडू, थोड्या च, दिवसात, चांगले, दिवस, येतील, शरद, पवार, कोणाचे, नाहीत, राष्ट्र वादी, संपायला, आली, आहे,\nलवकरच पक्षप्रवेश करुन मोकळे व्हा फालतु विषय नका वाढवु लोकाना तेच काम नाही\nओबिसी चा खरा चेहरा , श्री नाथा भाऊ अभिनंदन.\nबरी झाले हि घ...\nएकनाथ खडसे यांनी भाजप च्या आणि मोदी च्या कानाखाली वाजवली\nतुमच्या सूत्रांच्या आईचा घो वाटच बघत बसा\nजर आता हि बातमी खोटी निघाली ना तुमच्या सुत्रा चे गाडीवर आशी लाथ मारेल ना\nनाठाभाऊनी जो निर्णय घेतला तो योग्य च आहे जळगाव ला आज ची गरज ही नाठाभाऊन ची होती खूप छान राष्ट्रवादी पुन्हा जय राष्ट्रवादी विजय पवार साहेबांचा 💐💐💐💐💐💐💐💐💐🕙🕙🕙\nअशी अपेक्षा करूया की ही बातमी प्रत्यक्षात उतरेल, कारण गेले अनेक महिने अशा सतत वावड्या उठत होत्या की खडसे पक्ष सोडणार.. राष्ट्रवादीमध्ये त्यांना नक्की काय भूमिका दिली जाईल ते पाहणे औत्सुकयाचे ठरेल.. सुमारे पस्तीस वर्षाहून अधिक काळ भाजपच्या विचारसरणीत काढल्���ावर आता वयाच्या 68 व्या वर्षी पक्षबदल करणे हे खडसेंना सुद्धा सुरुवातीला कठीण जाऊ शकते राष्ट्रवादी त्यांना संघटनेत मोठे पद देईल की सरकारमध्ये सामील करून घेईल हेही पहावे लागेल.. शिवसेनेची याबाबत काय प्रतिक्रिया असेल याचीही उत्सुकता आहे.\nफडणवीस जी आपण जिंकला\nविनाश काली विपरीत बुद्धी\nनाथा भाऊ आम्ही बारामतीतील खानदेश वाशियाँ कडून आपले स्वागत आहे भाऊ\nइस एक साल के बच्चे को कितने लाइक्स कितने सब्स्क्राइबर मिलने चाहिए\nनाथाभाऊंची चुकीची बातमी दाखवू नये\nफडणवीस आता खुप मनलाऊन पक्ष वाढवतील\nकेशवजी , तुम्हाला पद मिळाले म्हणून तुम्हाला BJP ची चाकरी करावी लागते परंतु खडसे यांना डावलले हे तुम्हाला मनोमनी वाटते\nवारेवा सासरा राष्र्ठवादी सून भाजप मधे म्हणजे लूटा जनतेले\nEknath Khadse | 'निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाचं काम करेन', एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nMajha Katta | 'व्हिडीओ क्लिप्स, फोटो समोर आल्यास अनेकांना हादरा बसेल; एकनाथ खडसे माझा कट्ट्यावर\nमी दाऊदच्या पत्नीशी बोलत नसल्याचं सिद्ध झाल्यावर मला आणि बायकोला हुश्श वाटलं : खडसे | ABP Majha\nEknath Khadse PC | देवेंद्र फडणवीस यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला : एकनाथ खडसे\nExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत\nEknath Khadse Joins NCP | Full Speech LIVE | राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांचं संपूर्ण भाषण\nJayant Patil | पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं : जयंत पाटील\nआखाडा | भाजपचे आमदार फुटणार | इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनं खळबळ-TV9\nGopinathgad Eknath Khadse | पराभव घडला नाही, घडवला गेला, नाव न घेता खडसेंचा फडणवीसांवर आरोप\nEknath Khadse NCP | शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा Lokshahi News\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2020-12-02T18:05:25Z", "digest": "sha1:3CNZMOFS37HFZEQEG5X2RC7FAGL77PD4", "length": 8869, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पर्यटकांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज;उद्या पासून सुरु होणार हॉटेल्स | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पर्यटकांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज;उद्या पासून सुरु होणार हॉटेल्स\nपर्यटकांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज;उद्या पासून सुरु होणार हॉटेल्स\nगोवा खबर:कोरोना लॉक डाउनमुळे घरात राहून कंटाळला असाल आणि जीवाचा गोवा करायचा विचार मनात येत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गोव्यात 22 मार्च पासून बंद असलेली हॉटेल्स उद्या गुरुवार 2 जुलै पासून सुरु होणार आहेत.\nमंत्रीमंडळ बैठकी नंतर पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी याबद्दल माहिती दिली. पर्यटकांना गोव्यात येण्यासाठी हॉटेल्सची नोंदणी आगावू केलेली असणे गरजेचे आहे.त्याशिवाय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून कोविड निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणावे लागेल किंवा त्यांची गोव्यात चाचणी केली जाईल,त्यात निगेटीव्ह आल्यास गोव्यात फिरता येईल आणि पॉझिटीव्ह आल्यास त्याना परत धाडले जाईल,असे पर्यटनमंत्री आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.\nजवळपास अडीचशे हॉटेल्सनी आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज दिले आहेत.ज्यांची नोंदणी पर्यटन खात्याकडे आहे त्यांनाच हॉटेल्स सुरु करता येणार असून कोणी बेकायदेशीर हॉटेल्स सुरु केल्यास त्यांच्यावर कारवाई, होईल, असा इशारा पर्यटनमंत्री आजगावकर यांनी दिला आहे.\nराज्यात सध्या वाइन शॉप आणि रेस्टोरेंट सुरु आहेत.उद्या पासून हॉटेल्स सुरु होणार आहेत.यापार्श्वभूमीवर बार सुरु करण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी होत आहे.सरकार त्यावर विचार करत असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल,असे आजगावकर म्हणाले.\nहॉटेल्स मध्ये येणाऱ्यांकडे कोविडच्या पार्श्वभूमीवर एक अर्ज भरून घेतला जाणार असून हॉटेल्स चालकांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे,असे आजगावकर म्हणाले.\nPrevious articleअमित शहा यांना हिंदी पुस्तक हवे होते :मुख्यमंत्री\nNext articleगोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयांचे तात्पुरते स्थलांतर\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nसंकेतच्या गणेशमूर्तीला नाचणीच्या अंकुराचे दागिने\nमुख्यमंत्र्यांच्या गैर नियोजनामुळेच गोव्यात कोविडचा उद्रेक: विजय सरदेसाई यांचा आरोप\nगोव्याचा डाल्टन डिसोझा रुबरू मि.इंडिया या भारतातील प्रमुख पुरुष मॉडेल स्पर्धेच्या राष्ट्रीय फेरीत करणार प्रतिनिधित्व\nतिसरी अशिया कप आंतरराष्ट्रीय ब्रिज स्पर्धा होणार गोव्यात\nBig Breaking:काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी\nलॉकडाउनच्या काळात सुरक्षित न्यायद���नासाठी उच्च न्यायालयाच्या उपाययोजना\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nबनावट ट्विट स्क्रीनशॉटसंबंधी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून खुलासा\nव्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा आढावा घेणाऱ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्लीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/birthday-special-ananya-pandey-sizzling-unseen-photos-and-images-a592/", "date_download": "2020-12-02T18:51:12Z", "digest": "sha1:5UHZ644ONRU2ZEITEWCBB63R3T356KHS", "length": 23036, "nlines": 326, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Birthday Special: अनन्या पांडेच्या 22व्या वाढदिवसाला पाहा तिचे UNSEEN ग्लॅमरस फोटो, See Pics - Marathi News | birthday special Ananya pandey sizzling unseen photos and images | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार ३ डिसेंबर २०२०\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nSharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\n'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nपत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल\nप्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nगुरुग्राम : हरय���णाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\n���ंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nAll post in लाइव न्यूज़\nBirthday Special: अनन्या पांडेच्या 22व्या वाढदिवसाला पाहा तिचे UNSEEN ग्लॅमरस फोटो, See Pics\nबॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज आपला 22वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)\nअनन्या पांडे एक लोकप्रिय स्टार किड आणि बॉलिवूड स्टार चंकी पांडेची मुलगी आहे. (Photo Instagram)\nअनन्याने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. (Photo Instagram)\nअनन्याने दुसरा सिनेमा 'पती, पत्नी और वो' साकारलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते. (Photo Instagram)\nअनन्या पांडेचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 साली मुंबई झाला होता. (Photo Instagram)\nकाही दिवसांपूर्वीच तिचा 'खाली-पीली' सिनेमा रिलीज झाला आहे. (Photo Instagram)\nसोशल मीडियावर अनन्याला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)\nखाली-पीलीनंतर अनन्या शकुन बत्राच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\nतारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, तुम्ही पाहिला का\nPHOTOS: गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\nहॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी\nPHOTOS: हिना खान मालदीवमध्ये करतेय एन्जॉय, समुद्र किनारी दिसली रोमाँटिक मूडमध्ये\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nIndia vs Australia : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात भारी विक्रम, जगात ठरला अव्वल\nIndia vs Australia : तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात तीन बदल दिसणार; पाहा कोणाला संधी मिळणार\nIndia vs Australia : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरला गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेले\nOMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर���लंड टॉप फाईव्हमध्ये\nIndia vs Australia : युजवेंद्र चहलच्या नावावर नकोशी कामगिरी; पहिल्या डावात मोडले गेले पाच मोठे विक्रम\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\nएम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...\n पण 40 वर्षांनंतरही HIV वर लस शोधता आली नाही; जाणून घ्या आव्हाने\nWorld aids day 2020: फ्लू प्रमाणेच सामान्य असू शकतात एड्सची लक्षणं; वेळीच दूर करा आजाराबाबत 'हे' गैरसमज\ncoronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान\nहाडांसाठी घातक ठरतोय वजन कमी करण्याचा 'हा' उपाय; संशोधनातून माहिती समोर\n प्रेयसीने प्रियकराच्या होणाऱ्या पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले\nठाण्यातील दोन खासगी कार्यालयातून लाखाच्या ऐवजाची चोरी\nठाण्यातील आॅटोमोबाईल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक: दोघांना अटक\n पोलीस ठाण्यातच हवालदाराला धक्काबुक्की करणाऱ्यास अटक\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\n\"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन\n प्रेयसीने प्रियकराच्या होणाऱ्या पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/11/86.html", "date_download": "2020-12-02T20:06:24Z", "digest": "sha1:OOQ6EGGDMBE4UIBGXBNDFAYWDGUSJ4VS", "length": 6984, "nlines": 49, "source_domain": "www.sthairya.com", "title": "प्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक रतनलाल सी बाफना यांचे निधन", "raw_content": "\nHomeराज्यप्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक रतनलाल सी बाफना यांचे निधन\nप्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक रतनलाल सी बाफना यांचे निधन\nस्थैर्य, दि १६: प्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक आणि शाकाहार, सदाचारचे प्रणेते म्हणून रतनलाल सी बाफना यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांनी सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला अशी माहिती जारी करण्यात आली आहे. याच दिवशी संध्याकाळी 5.30 वाजता त्यांचा अंत्यविधी आर.सी. बाफना गोशालेत कुटुंबाच्या उपस्थित करण्यात येत आहे.\nरतनलाल बाफना यांचा जन्म राजस्थानमधील भोपालगड येथे झाला. 10 पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जळगावात दाखल झाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्स इथं नोकरी केली होती. नोकरी करत असताना त्यांनी सोन्याच्या व्यवसायातील कसब हस्तगत केला होता. या कामात सर्वात महत्त्वाचा असणारा लोकांचा विश्वास त्यांनी जिंकला होता. तब्बल 19 वर्ष त्यांनी नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोने-चांदीच्या व्यवसायात आर. सी.बाफना ज्वेलर्स हा ब्रँड रतनलाल बाफना यांनी नावारुपास आणला.\n1974 मध्ये त्यांनी नोकरी सोडून दिली आणि स्वत: च्या नावाने म्हणजे आर. सी. बाफना ज्वेलर्स हे दुकान सुरू केले. 1974 मध्ये लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरित झाले आहे. जळगावनंतर औरंगाबाद आणि नाशिकमध्येही आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहे. यासोबत जळगावात गोशाळा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. बाफना यांच्या पश्चात पत्नी,मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची मुलं सुद्धा आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये काम पाहत आहे. त्यांच्या निधनामुळे सुवर्णनगरी पोरकी झाली अशी भावना व्यक्त होत आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.water-mbr.com/mr/Mbr-film/mbr---modules-sewage-treatment-plant-wastewater-treatment-equipment-manufacturers", "date_download": "2020-12-02T18:06:29Z", "digest": "sha1:JEXHDL4BKDRXWLH2NRPWHUJYFRQ4P24M", "length": 11149, "nlines": 182, "source_domain": "www.water-mbr.com", "title": "MBR - Modules Sewage Treatment Plant Wastewater Treatment Equipment Manufacturers-MBR Film-Shenzhen SH-MBR Technology Co., Ltd", "raw_content": "\nघरगुती सांडपाणी उपचार उपकरणे\nवैद्यकीय सांडपाणी उपचार उपकरणे\nनगरपालिका सांडपाणी प्रक्रिया उपकरणे\nनिसर्गरम्य ठिकाणे, सांडपाणी प्रक्रिया उपकरणे\nऔद्योगिक मलजल उपचार उपकरणे\nघरगुती सांडपाणी उपचार उपकरणे\nवैद्यकीय सांडपाणी उपचार उपकरणे\nनगरपालिका सांडपाणी प्रक्रिया उपकरणे\nनिसर्गरम्य ठिकाणे, सांडपाणी प्रक्रिया उपकरणे\nऔद्योगिक मलजल उपचार उपकरणे\nघरगुती सांडपाणी उपचार उपकरणे\nवैद्यकीय सांडपाणी उपचार उपकरणे\nनगरपालिका सांडपाणी प्रक्रिया उपकरणे\nनिसर्गरम्य ठिकाणे, सांडपाणी प्रक्रिया उपकरणे\nऔद्योगिक मलजल उपचार उपकरणे\nसुधारित पीव्हीडीएफ मटेरियल, जे उत्पादनास स्वीकारले जाते, त्यामध्ये चांगला प्रवेशयोग्य दर, चांगली यांत्रिक कार्यक्षमता, चांगला रासायनिक प्रतिकार आणि प्रदूषण प्रतिरोध आहे. प्रबलित पोकळ फायबर पडद्याचे आयडी आणि ओडी अनुक्रमे 1.0 मिमी आणि 2.2 मिमी आहेत, गाळण्याची प्रक्रिया शुद्धता 0.1 मायक्रॉन आहे. फिल्टरेशन मोड बाहेरील आत आहे, ते कच्चे पाणी आहे, विभेदक दबावामुळे चालते, पोकळ तंतूंमध्ये जाते, तर बॅक्टेरिया, कोलाइड, निलंबित सॉलिड आणि सूक्ष्मजीव इ. पडद्याच्या टाकीमध्ये नाकारले जातात.\nआमच्याशी संपर्क साधा >>\n★ सोपे - स्वच्छ करण्यास सुलभ\nFficient कार्यक्षम —— उच्च कार्यक्षमता / कमी देखभाल\n★ वैशिष्ये emb माईलब्रेन मॉड्यूल परत चमकदार आहेत\nEctiveness प्रभावीपणा —— पारंपारिक प्रणालीपेक्षा 60-80% कमी गाळ\n★ कॉम्पॅक्ट omp कॉम्पॅक्ट डिझाइन - पारंपारिक पेक्षा फूटप्रिंट 75% लहान\nY पुनर्वापर आणि पुन्हा वापरा direct प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाण्याचा पुनर्वापर करण्याची शक्यता\nअंतर्गत / बाह्य व्यास\nवरील तांत्रिक मापदंड विशिष्ट उत्पादनांच्या वैशिष्ट्यांवर आधारित आहेत, समर्थन सानुकूलित.\nइनपुट वॉटर आणि ट्रीटेड पाण्याची गुणवत्ता(ठराविक घरगुती सांडपाण्याचे उदाहरण म्हणून)\nशेरा: पुष्पगुच्छ गुणवत्ताएनटी \"शहरी गटारे शुद्धीकरण केंद्राच्या प्रदूषक स्त्राव मानक\" (जीबी 18918-2002) च्या ग्रेड अ मानकांवर स्थिर आहे.\nआमच्या तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्रात पोकळ फायबर पडद्याची च���चणी घेण्यासाठी आमच्याकडे प्रकारची सॅम्पल मशीन आहेत. तसेच आमच्याकडे परफॉर्मन्स टेस्ट मशीन आणि रिसर्च अँड डी वापरण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, अ‍ॅपर्चर टेस्टर, इलेक्ट्रॉनिक टेंशन मशीन, इन्फ्रारेड ऑईल मीटर, हॅश व्हेर टेर क्वालिटी अ‍ॅनालाइजर इ. दरम्यान आम्ही झिल्ली मॉड्यूलची चाचणी करण्यासाठी कंटेनर प्रकार दबाव घटक आणि विसर्जित उपकरणे स्थापित केली.\nपडदा पाणी फिल्टर करण्यासाठी आहे. छिद्रांमधून शुद्ध पाणी ट्यूबमध्ये प्रवेश करते, तर प्रदूषक बाहेरच थांबविले जातात कारण छिद्र खूपच लहान असतात (0.1μm)\nपत्ता: झिंगे बिल्डिंग क्रमांक 100 झोंगॉक्सिंग आरडी. शाजिंग बाओ'एन शेन्झेन\nव्हॉट्सअ‍ॅप / वेचॅटः + 8618127095706\nघरगुती सांडपाणी उपचार उपकरणे\nवैद्यकीय सांडपाणी उपचार उपकरणे\nनगरपालिका सांडपाणी प्रक्रिया उपकरणे\nनिसर्गरम्य ठिकाणे, सांडपाणी प्रक्रिया उपकरणे\nऔद्योगिक मलजल उपचार उपकरणे\nआमचा नवीन विकास तपासण्यासाठी प्रथमच तुमचा मेलबॉक्स प्रविष्ट करा.\nकॉपीराइट 2020 XNUMX शेन्झेन एसएच-एमबीआर टेक्नॉलॉजी कं, लि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/832", "date_download": "2020-12-02T19:13:58Z", "digest": "sha1:WPQZ47NWLLFHBZTV3LX6YJUAE24D2LJN", "length": 29276, "nlines": 128, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिवमंदिर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिवगौरा – मूर्तिरूपातील शंकर, उरणजवळ\nखोपटे हे उरण तालुक्यातील अरबी समुद्रालगतच्या खाडीकिनारी वसलेले, विस्ताराने मोठे गाव. ते गाव सात पाड्यांनी मिळून बनले आहे. गावात इतर गावांसारखाच गणेशोत्सव साजरा होतो, पण तेथील गावकरी त्याच्या जोडीला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव साजरा करतात. तो आहे शिवोत्सव. ती परंपरा तब्बल आठ दशकांपासून चालू आहे. ‘शिवगौरा’ मंडळाद्वारे त्या उत्सवाला सुरूवात झाली. शिवोत्सव पाच दिवस चालतो. उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. शिव आणि शक्ती यांच्यातील वर्चस्ववादाचे प्रतीक असणारे कलगी-तुऱ्याचे जंगी सामने आणि पारंपरिक नृत्य हे त्या विविधरंगी कार्यक्रमांचे वैशिष्ट्य. संपूर्ण महाराष्ट्र भाद्रपद महिन्यात गौरी-गणपतींची प्रतिष्ठापना करत असताना, खोपटे गावातील ‘शिवगौरा उत्सव मंडळ’ शिवोत्सव साजरा करत असते. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी गावाच्या पाटीलपाड्यात थेट भगवान शंकर सुंदर आरास असलेल्या जागेत विराजमान होतात. भाद्रपद शुक्ल द्वादशीला गौराविसर्जन होते. शाडूच्या मातीपासून बनलेल्या ‘गौरा’ म्हणजे शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. शिवमूर्तीची निर्मिती आणि पूजन हे त्याच परिसरापुरते होते की आणखी कोठे सहसा प्रतीकरूपात होत असलेले शिवपूजन मूर्तिरूपात कसे आले\nआर्या आशुतोष जोशी 06/09/2019\nभाद्रपद महिन्यात येणारी 'धार्मिक व्रते' हा श्रावण महिन्याच्या जोडीने समाजमनाच्या आस्थेचा विषय बनतो. ती क्रमाने एकापाठोपाठ येणारी स्वतंत्र व्रते आहेत. परंतु, ती पाठोपाठ येत असल्याने त्यांचा एकमेकांशी कार्यकारणभाव संबंध जोडला जाणे स्वाभाविक आहे.\nहरितालिका तृतीया - भाद्रपद शुक्ल तृतीयेला 'हरितालिका व्रत' करतात. त्या व्रतात स्त्रियांनी शिव आणि भवानी अर्थात पार्वती यांचे पूजन करावे. त्या व्रताचे वर्णन निर्णयसिंधु, व्रतार्क यांसारख्या ग्रंथात आढळते. पार्वतीला तिच्या सख्यांनी त्या व्रतासाठी घरातून नेले म्हणून त्या व्रताला 'हरितालिका’ असे म्हटले जाते. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हटले जाते. ती कथा भविष्यपुराणातील हरगौरी संवादात आलेली आहे. ती(व्रतराज) पूजा शिव होवुनी शिवाला भजावे या भावनेतून करावी. ते व्रत कुमारिकांनी करणे विहित आहे. शिवपार्वती हे जगाचे माता-पिता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मीलनातून विश्वाची निर्मिती झाली, म्हणून त्या तत्त्वाचे पूजन भारतीय लोक या व्रतात करतात.\nगणेश पार्थिव पूजाव्रत - ते गाणपत्य संप्रदायाचे महत्त्वाचे व्रत मानले जाते. व्रताचे प्रकार दोन आहेत-\nनाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार\nनाथसंप्रदाय हा संप्रदाय स्वरूपात केव्हापासून प्रचलित झाला हे सांगणे अवघड आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचा काळ हा नाथसंप्रदायाच्या प्रवर्तनाचा काळ मानला जातो. नाथसंप्रदाय हा शिवोपासक असून, त्या सांप्रदायिकांची श्रद्धा ‘शिव’ हा सर्वांचा ‘गुरू’ अशी आहे. गुरू गोरक्षनाथ ‘सिद्धसिद्धांत पद्धती’ या दिव्य ग्रंथाच्या आरंभी म्हणतात, “ज्याप्रमाणे दोन टिपऱ्यांचा नाद एकच, दोन स्वजातीय फुलांचा गंध एकच, दोन ज्योतींचा प्रकाश एकच, दोन नेत्रांतील दृष्टी एकच, त्याचप्रमाणे या विश्वाच्या पसाऱ्यात ‘शिव-शक्ती’ या नामद्व���ाने नटलेले तत्त्व नि:संशय एकच आहे (आदिनाथं नमस्कृत्यं शक्तियुक्तं जगद्गुरूम् | वेक्ष्ये गोरक्षनाथोऽ हं सिद्धसिद्धांत पद्धतिम् ||).”\nसुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)\nमुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला...\nमुरुड-जंजिरा हे माझे गाव. रेवदंडा-साळाव पूल ओलांडून मुरुडकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी बदलती दृश्ये नजर खिळवून ठेवतात. अधुनमधून समुद्राच्या लाटांचा खेळ, तर कधी नजरेला सुखावणारी मुलायम हिरवळ, मध्येच लागणारी लहानशी गावे.\nशिल्पकलेचा देखणा आविष्कार मुरुडच्या वेशीवर दृष्टीस पडतो, तो म्हणजे जंजिऱ्याच्या भूतपूर्व नवाबांचा राजवाडा. नवाबांनी तो राजवाडा 1885 च्या सुमारास प्रशासनाच्या सोयीसाठी बांधला. राजवाड्याचे शिल्प मुघल व गोथिक पद्धतीचे आणि मनोहारी आहे. राजवाड्याच्या ठिकाणापासून सभोवारचा समुद्र व मुरुड शहराच्या परिसराचे दृश्य विहंगम दिसते. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी.\nआटगावला एक प्राचीन मंदिर आहे याची माहिती त्याच्या छायाचित्रांसह इतिहास अभ्यासक सदाशिवराव टेटविलकर यांच्या ‘विखुरल्या इतिहास खुणा’ व ‘ठाण्याची दुर्गसंपदा’ या पुस्तकांत आहे, पण पुस्तकात ते आटगाव नेमके कोठे आहे याची स्पष्ट माहिती नाही. ठाण्याच्या गॅझेटियरमध्ये मात्र मंदिराबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यात गावाच्या कोणत्या दिशेला मंदिर आहे; तसेच, मंदिराचे वर्णनही वाचण्यास मिळते. पंडित भगवानलाल इंद्रजी यांची मंदिराचे अवशेष आणि आजूबाजूच्या स्मृतिशिळा यासंबंधीची बारीक निरीक्षणे त्यात आहेत. मंदिराचा शोध गुगलच्या नकाशावर आटगाव परिसरात गॅझेटियरमधील नोंदीप्रमाणे सुरू केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पुरातन मंदिरसदृश्य काही गुगल नकाशावर दिसत नव्हते.\nनागावचे भीमेश्वर मंदिर आणि तेथील शिलालेख\nअलिबाग ते रेवदंडा हा रस्ता हवाहवासा वाटणारा. नारळ-सुपारीच्या मोठ-मोठ्या वाड्या, टुमदार घरे आणि स्वच्छ समुद्रकिनारे यांमुळे पर्यटकांची वर्दळ तेथे नेहमी असते. तेथील अक्षी व नागाव ही गावे अनेकांची आवडती ठिकाणे आहेत. त्या भागाला सुंदर निसर्गासोबतच इतिहासाचे सुद्ध��� वरदान लाभले आहे. त्याच परिसरातील पुरातन मंदिरे, भुईकोट किल्ले आणि शिलालेख यांमुळे इतिहासाचे अभ्यासक तेथे भेट देत असतात.\nनागाव अलिबागपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. तेथील सुंदर शिवमंदिरे आणि एक शिलालेख यांमुळे ते गाव अभ्यासकांचे आकर्षण आहे. नागावात भीमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. लोक त्याचा उल्लेख भीमनाथाचे मंदिर असाही करतात. ते मंदिर त्याच्या सुंदर पुष्करणीने येणा-यांचे स्वागत करते मंदिराच्या कमानीतून आत शिरल्यानंतर उजव्या हाताला पाण्याचे टाके दिसते. मंदिराची बांधणी जुनी असावी. मंदिराशेजारी सापडलेला शिलालेख किंवा अक्षीचे प्रसिद्ध गद्धेगळ किंवा मंदिराच्या बांधकामाची पद्धत पाहता मूळ मंदिर हे शिलाहारकालीन असावे. मात्र तसा शास्त्रीय पुरावा किंवा संदर्भ सापडत नाही. पेशव्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथून जवळ असलेले वंखनाथाचे मंदिर शिलाहार स्थापत्यशैलीमधे बांधलेले आहे. त्या‍मुळे भीमनाथाचे मंदिरदेखील त्या काळातील असावे असा तर्क केला जातो.\nपुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर\nपंकज विजय समेळ 30/10/2017\nपुण्यातील त्रिशुंड गणपती हे मंदिर समाधी व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे महाराष्ट्रात अद्वितीय ठरते. मात्र, ते त्यांचे महात्म्य व त्यांतील शिल्पकाम यांमधील असामान्यता यांच्या तुलनेने दुर्लक्षित आहे. ते एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्त यांच्याकरता प्रसिद्ध होते. ते नंतर त्रिशुंड गणपती या नावाने ओळखले जाते. त्रिशुंड गणपती पुण्याच्या सर्वात जुन्या कसबा पेठेजवळ आणि नागझिरा ओढ्याच्या काठावर आहे. मंदिर भरवस्तीत असूनसुद्धा ते पुणेकरांसाठी अपरिचित आहे समाधी मंदिर, सुबक कोरीव काम, विष्णू मूर्ती व विविध अवतारशिल्पे, शिवाचे अवतार, गणेशयंत्रे, तळघर आणि वेगळ्या धाटणीची त्रिशुंड गणेशाची मूर्ती यांमुळे मंदिर शिल्पदृष्ट्या व धर्मभावदृष्ट्या असाधारण आहे.\nसातारा शहराच्या नैऋत्येस नऊ किलोमीटरवर सज्जनगडाच्या पायथ्याशी 'परळी' या गावी एक मंदिर आहे. त्या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्यांची बांधणी यादव काळात तेराव्या शतकात झाली असावी. शेजारी शेजारी असणाऱ्या त्या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पडझड झालेली आहे. त्यांतील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे. तेथे महिषासुरमर्दिनीची मूर्���ी आहे. त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्या स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून त्यांतील दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप सोळा स्तंभांवर आधारलेला असून त्यातील चार पूर्णस्तंभ आहेत. सभामंडपात दोन देवकोष्टके आहेत, पण ते रिकामे आहेत. सभामंडपात सुंदर आणि रेखीव असा नंदी आहे.\nमंदिराच्या खांबांवर सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. त्यांमधील काही आभासी शिल्पे आहेत. मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या व उजव्या बाजूंस 'मिथुनशिल्पे' (कामशिल्पे) कोरलेली आहेत.\nमंदिरासमोर सुमारे सहा मीटर उंचीचा कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी पंचमुखी शिवलिंग आहे. सदाशिवाचे ते अव्यक्त रूप आहे. सदाशिव म्हणजे सद्योजत, वामदेव, अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था. त्या दाखवणारी ती प्रतिमा आहे. त्या पंचस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश यांची रूपे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी (Ramdegi)\nरामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य पण फार परिचित नसलेले ठिकाण. रामदेगी वरोरा तालुक्यात आहे. आनंदवनापासून शेगाव बुद्रुक हे आठवडी बाजाराचे गाव ओलांडले, की पुढे चारगाव धरण लागते. चारगाव धरण पाहण्यासारखे आहे. त्या तलावातून इरई नदीचा उगम झालेला आहे. इरई नदीच्या प्रवाहाचे पाणी पुढे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. तलावात मगरी व मोठे मासे आहेत. तेथे मासेमारीचा उद्योग चांगला तेजीत असतो. गुजगव्हाणहून रामदेगीला जात असताना ‘चंदई नाला’ पडतो त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधलेला आहे. पावसाळ्यात पाणी असताना त्या परिसरात गहू, हरभरा, झेंडूची फुले यांची पिके घेतात. तेव्हा तो परिसर अमिताभच्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘ये कहा आ गये हम...’ ची वा ‘देखा एक ख्वाब तो...’ या गाण्यांची आठवण करून देतो.\nरामदेगीला रानातून कच्च्या रस्त्याने तीन-चार किलोमीटर अंतर कापून पोचता येते. रामदेगी स्थानाविषयी निरनिराळ्या प्रकारच्या आख्यायिका आहेत. रामदेगी हे ऋषिमुनींच्या तपश्चर्येचे ठिकाण होते. त्या ठिकाणी ताडोबा नावाच्या राक्षसाची गुंफा होती असे म्हणतात. प्रभू रामचंद्राने ताडोबा या दैत्याचा पराभव करून ऋषिमुनींना संरक्षण दिले. त्या ठिकाणी रामाने ���िवलिंगाची स्थापना केली म्हणून त्या ठिकाणाला ‘रामदेगी’ असे नाव पडले, म्हणे \nकुंभारी गावचे राघवेश्वर शिवमंदिर\nहेमांडपंथी शिवमंदिर शृंखलेतील पुरातन राघवेश्वर मंदिर कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर कुंभारी गावी गोदावरीच्या तीरावर उभे आहे. राघोबादादा कोपरगाव -हिंगणी- कुंभारी अशा भुयारी मार्गाने मंदिरात येत. म्हणून त्या मंदिरास राघवेश्वर देवस्थान असे नाव देण्यात आले आहे अशी आख्यायिका आहे. भुयारी मार्ग सध्या बंद आहे. मंदिर अखंड शिळेमध्ये आहे व त्यावर अप्रतिम कलाकुसर आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे ते मंदिर आहे असे सांगितले जाते. गौतमऋषींचे वास्तव्य त्या ठिकाणी होते; तसेच, पेशवे राघोबादादांचेही वास्तव्य त्या परिसरात होते. पेशवे मंदिराची देखभाल करत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांच्या फौजा पुण्याहून ग्वाल्हेरला पुणे, संगमनेर, वावी, मंजुर, मुखेड, येवला या मार्गाने जात, तेव्हा त्या राघवेश्वर मंदिर परिसरात काही काळ थांबत. पुरंदरे यांनी त्या मंदिराची पाहणी केलेली आहे. मंदिरात महादेवाची पिंड असून सुर्यकिरणे सकाळच्या वेळी शिवाला साक्षात अभिषेक घालतात. तो क्षण बघण्यासारखा असतो.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/amy-jackson-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T18:55:26Z", "digest": "sha1:A2PFZSLUQLVXB7YVE5XMW2U6LVJF4X4A", "length": 13913, "nlines": 152, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Amy Jackson शनि साडे साती Amy Jackson शनिदेव साडे साती Actress, Tollywood Actress", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nAmy Jackson जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nAmy Jackson शनि साडेसाती अहवाल\nजन्मस्थान Isle of Man\nलिंग स्त्री तिथी त्रयोदशी\nराशि धनु नक्षत्र मूल\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n1 साडे साती मकर 12/15/1990 03/05/1993 अस्त पावणारा\n2 साडे साती मकर 10/16/1993 11/09/1993 अस्त पावणारा\n8 साडे साती वृश्चिक 11/03/2014 01/26/2017 आरोहित\n10 साडे साती वृश्चिक 06/21/2017 10/26/2017 आरोहित\n12 साडे साती मकर 01/24/2020 04/28/2022 अस्त पावणारा\n13 साडे साती मकर 07/13/2022 01/17/2023 अस्त पावणारा\n17 साडे साती वृश्चिक 12/12/2043 06/22/2044 आरोहित\n18 साडे साती वृश्चिक 08/30/2044 12/07/2046 आरोहित\n20 साडे साती मक�� 03/07/2049 07/09/2049 अस्त पावणारा\n22 साडे साती मकर 12/04/2049 02/24/2052 अस्त पावणारा\n28 साडे साती वृश्चिक 02/06/2073 03/30/2073 आरोहित\n29 साडे साती वृश्चिक 10/24/2073 01/16/2076 आरोहित\n31 साडे साती वृश्चिक 07/11/2076 10/11/2076 आरोहित\n33 साडे साती मकर 01/15/2079 04/11/2081 अस्त पावणारा\n34 साडे साती मकर 08/03/2081 01/06/2082 अस्त पावणारा\n38 साडे साती वृश्चिक 12/03/2102 11/29/2105 आरोहित\n40 साडे साती मकर 02/25/2108 07/28/2108 अस्त पावणारा\n42 साडे साती मकर 11/23/2108 02/16/2111 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nAmy Jacksonचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत Amy Jacksonचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, Amy Jacksonचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nAmy Jacksonचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. Amy Jacksonची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. Amy Jacksonचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व Amy Jacksonला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nAmy Jackson मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nAmy Jackson दशा फल अहवाल\nAmy Jackson पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/12120", "date_download": "2020-12-02T17:54:41Z", "digest": "sha1:3ZYNWUTTVX72YUV475MFRLQRYUJFKZGC", "length": 12628, "nlines": 128, "source_domain": "newsjalna.com", "title": "परतूर तालुक्यात एकूण कोरोना बधितांचा आकडा ११२ वर - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/परतूर तालुक्यात एकूण कोरोना बधितांचा आकडा ११२ वर\nपरतूर तालुक्यात एकूण कोरोना बधितांचा आकडा ११२ वर\nपरतूर शहरासह तालुक्यात 9 कोरोना पॉझिटि��्ह रुग्णाची भर\nदिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क दि १३\nपरतूर तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या -112 वर पोहचली असून या पैकी सुट्टी झालेले रुग्ण – 50,दरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू – 04 व उपचार घेत असलेले असलेले 58 रुग्ण आहेत.\nबुधवारी दिवसभरात ग्रामीण रुग्णालय परतूर येथे अटीजन टेस्ट मध्ये जय भवानी कॉलनी परतूर येथील 55 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला\nअसे दोन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले होते .\nतर प्राथमिक आरोग्य केंद्र सातोना येथेही रॅपिड टेस्ट केली असता 49 वर्षे पुरुष ( मूळ रहिवाशी सेलू) असे एकूण तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असताना रात्री उशिरा आलेल्या अहवाला नुसार रामेश्वर गल्ली परतूर येथील 56 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 19 वर्षीय पुरुष, व दत्तनगर येथील\n68 वर्षीय पुरुष असे एकूण 9 जणांचे अहवाल दि. बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.\nबुधवारी दिवसभरात आष्टी येथील आठ कोरोना रुग्ण बरे होऊन त्याना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद वाहेद यांनी न्यूज जालना प्रतिनिधींशी बोलताना दिली.\nरविवारी जालना जिल्ह्यात झाला ‘एवढा’ पाऊस…\nकोरोना पॉझिटिव्ह शिरोडा गाव केले सील;५६० ग्रामस्थांचे होणार सर्वेक्षण\nग्रामीण भागात दररोज एक हजार अँटीजेन चाचणीचे नियोजन करा- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे\nपानविक्री थांबल्याने पानमळ्यांवाले अडचणीत; उत्पादकांचे नुकसान\nपोलीस उपनिरीक्षकाकडून पत्रकारांना उद्दटपणाची वागणूक\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्��कांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://newstide.in/news/marathi/marathi.webdunia.com/21-nov-2020", "date_download": "2020-12-02T18:32:05Z", "digest": "sha1:MMGNCPTSA5HG3QXFQYBOFQR4CUQ3NRID", "length": 5886, "nlines": 65, "source_domain": "newstide.in", "title": "https://marathi.webdunia.com/", "raw_content": "\n2020-11-21 17:54:59 : ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळेना मुख्यमंत्री करावे : चंद्रकांत पाटील\n2020-11-21 16:10:30 : महिलांसाठी योगाचे महत्व जास्त, स्त्रीरोगावर विशेष प्रभावी\n2020-11-21 16:10:30 : सरकारी नोकरी 2020 : संधी गमावू नका, त्वरा करा\n2020-11-21 16:10:30 : अधिक प्रमाणात दुधाचे सेवन करणं होऊ शकत हानिकारक\n2020-11-21 16:10:30 : आवळा नवमी : तर या प्रकारे झाली आवळ्याची उत्पत्ती\n2020-11-21 16:10:30 : कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षा��� ठेवा\n2020-11-21 16:10:30 : 'काहीच नाही' तेनालीरामांची युक्ती\n2020-11-21 16:10:30 : फक्त १५ मिनिटात बनवा चमचमीत बेसन गट्ट्याची भाजी\n2020-11-21 16:10:30 : Boost immunity मुळा खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते\n2020-11-21 16:10:30 : चाणक्य नीती : अशा ठिकाणी कधीही निवारा घेऊ नका\n2020-11-21 15:54:46 : मॅन्युअल गिअर कार चालविताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा\n2020-11-21 15:54:46 : Jioचे दररोज 1.5 जीबी डेटा प्लॅन, किंमत 199 रुपये पासून सुरू होते\n2020-11-21 15:54:46 : ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण 'नाताळ'\n2020-11-21 15:54:46 : मंगळ कार्यात पंच देवाच्या पूजेचे महत्त्व\n2020-11-21 10:10:45 : शेती : प्रस्तावित कृषी कायद्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा\n2020-11-21 10:10:45 : 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश\n2020-11-21 10:10:45 : महापरिनिर्वाण दिन ऑनलाईन साजरा होणार, चैत्यभूमीवरून शासकीय मानवंदनेचे थेट प्रक्षेपण होणार\n2020-11-21 10:10:45 : लस तयार करण्यासाठी विचित्र घटक पदार्थ का वापरले जातात\n2020-11-21 10:10:45 : पुणे महानगरपालिका मुख्यालयातील 45 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज\n2020-11-21 10:10:45 : संयुक्त राष्ट्र (UN)मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत आक्रमक का\n2020-11-21 09:55:03 : हिवाळ्यात शरीर उष्ण ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा\n2020-11-21 09:55:03 : घरात वेगवेगळ्या जागेवर स्वस्तिक बनविण्याचे चमत्कारी फायदे\n2020-11-21 09:55:03 : ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द, मात्र मेळावा होणार\n2020-11-21 09:55:03 : Chandra Grahan 2020 : वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण या राशीमध्ये, जाणून घ्या प्रभाव\n2020-11-21 09:55:03 : शिवसेनेच्या भगव्यामध्येच भेसळ झाली आहे : फडणवीस\n2020-11-21 09:55:03 : कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात ५६४० नवे रुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/due-successful-malegaon-pattern-outpatient-stress-nashik-marathi-news", "date_download": "2020-12-02T18:58:47Z", "digest": "sha1:JD2OEEN533W3M6OTD2PWAKQBCO3JXGM7", "length": 15175, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "मालेगाव कोरोनामुक्ती पॅटर्नचा जिथे तिथे बोलबाला...बाहेरगावच्या रुग्णांचा आरोग्य यंत्रणेवर ताण! - Due to successful Malegaon pattern Outpatient stress nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमालेगाव कोरोनामुक्ती पॅटर्नचा जिथे तिथे बोलबाला...बाहेरगावच्या रुग्णांचा आरोग्य यंत्रणेवर ताण\nशहरातील कोरोनामुक्तीच्या पॅटर्नची चर्चा ऐकूण आता राज्यातील विविध जिल्ह्यांतील संशयित रुग्ण मालेगावी नातेवाइकांकडे व मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे महापालिका व आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे.\nनाशिक / मालेगाव : शहरातील कोरोनामुक्तीच्या पॅटर्नची चर्चा ऐकून आता राज्यातील विविध जिल्ह्यांतील संशयित रुग्ण मालेगावी नातेवाइकांकडे व मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे महापालिका व आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे.\nयशस्वी मालेगाव पॅटर्नमुळे बाहेरगावच्या रुग्णांचा ताण\nजिल्ह्यात सुरवातीचा कालखंड वगळता मध्यतरीच्या काळात मालेगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, मालेगाव महापालिका व पोलिस यंत्रणेने संपूर्ण क्षमतेने नियोजन व अंमलबजावणी करत संसर्ग रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे मालेगाव पॅटर्नची सहाजिकच राज्यभर चर्चा झाली. परिणामी अन्य जिल्ह्यांतील रूग्णांचा ओघही आता येथे वाढत आहे. याचा ताण मात्र मनपा व आरोग्य यंत्रणेवर पडत आहे.\nहेही वाचा > धक्कादायक खुलासा महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता\nमनपा व आरोग्य यंत्रणेवर पडतोय ताण\nयेथील हज हॉल, मसगा महाविद्यालय-1, 2 व फरहान या चार ठिकाणी सध्या एकूण 102 ऍक्‍टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, येथील विविध कोविड केअर सेंटरमध्ये जळगाव, धुळे, भिवंडी, संगमनेर, मुंबई यांसह बाहेरगावातील 27 रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका प्रशासनाने या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. दरम्यान, शहरातील फरहान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या जुना आझादनगर भागातील 59 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा सोमवारी मृत्यू झाला. तसेच, मनमाड येथील 61 वर्षीय संशयिताचाही मृत्यू झाला. मात्र, त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.\nहेही वाचा > धक्कादायक हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यात कोरोनाचे दिवसभरात सात बळी, बरे झाले २३२ रूग्‍ण\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूचे प्रमाण घटत असतांना, मंगळवारी (ता.१) मात्र दिवसभरात सात रूग्‍णांचा जिल्‍ह्‍यात उपचारादरम्‍यान...\nनागरिकांनो, पोलिस तक्रारी टाळताय 'या' नंबरवर थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी करा संपर्क\nनाशिक : ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरातील नागरिकांसाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. कुणाचीही तक्रार असल्यास आणि स्थानिक पोलिस...\nजिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत १७६ ने घट; दिवसभरात ५३८ कोरोनामुक्त\nनाशिक : बऱ्याच दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्‍या रुग्‍णांपेक्षा दिवसभरात बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. सोमवारी (ता. ३०)...\nनाशिक जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या ३ हजार; दिवसभरात ३४२ पॉझिटीव्‍ह\nनाशिक : जिल्‍ह्‍यात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या पुन्‍हा तीन हजारांच्‍या जवळ येऊन पोहोचली आहे. रविवारी (ता.२९) दिवसभरात ३४२...\nशासकीय कापुस खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : कृषिमंत्री दादा भुसे\nमालेगाव (नाशिक) : तालुक्यात कापसाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय कापुस खरेदी केंद्रामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम...\nविहिर कामगार नव्हे, होती मोटारसायकल चोरट्यांची टोळीच; ग्रामीण पोलिसांकडून चोरीचे रॅकेट उघड\nयेवला (नाशिक) : विखरणी व मालेगाव येथील तरुणांनी राजस्थानमधील विहीर कामगारांच्या मदतीने जिल्ह्यात तयार केलेले मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस आणले. यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2020-12-02T18:38:41Z", "digest": "sha1:MHX5CQMDIGPUNP7HGAMLPGFLJGHVWAT4", "length": 7453, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "साव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020 – 21 (मालिका V) | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर साव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020 – 21 (मालिका V)\nसाव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020 – 21 (मालिका V)\nगोवा खबर:भारत सरकारची अधिसूचना क्रमांक 4 (4)-बी/(डब्ल्यू अँड एम)/2020 , दिनांक 13 एप्रिल 2020 ची साव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020 – 21 (मालिका – V) ची विक्री 03 ते 07 ऑगस्ट 2020 पर्यंत खुली असेल आणि हिशेबाची तारीख 11 ऑगस्ट, 2020 असेल. रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यांच्या 31 जुलै 2020 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकात जारी केल्याप्रमाणे, खरेदीच्या कालावधीत या रोख्यांची किंमत प्रति ग्रॅम 5,334 रुपये (रुपये पाच हजार तीनशे चौतीस रुपये मात्र) असेल.\nऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमाच्या पद्धतीने पैसे भरतील, त्या गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार भारत सरकारने निर्गम किमतीवर प्रतिग्रॅम (पन्नास रुपये फक्त) सवलत देण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या रोख्यांची निर्गम किंमत 5,284 (रुपये पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी) प्रतिग्रॅम असेल.\nPrevious articleएअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम व्हीएम यांनी पश्चिम हवाई कमांडची सूत्रे स्वीकारली\nNext articleदिव्यांग व्यक्तींकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nमिस इंडिया २०१९ चा शोध सुरू – ही वेळ आहे गोयंकरांना अभिमान वाटायला लावण्याची\nकिलोग्रॅम, केल्विन, मोल आणि ॲम्पिअर या मापन एककांची नवी व्याख्या\nडाॅ.अनुजा जोशी यांना मसापचा “कविवर्य ना.घ.देशपांडे विशेष ग्रंथकार पुरस्कार” जाहीर\nइंट्रानेट ऑप्टिक फायबर नेटवर्क हेच ॲानलाईन शिक्षणाचे प्रभावी माध्यम : दिगंबर कामत\nभारतात सर्वसमावेशक प्रकल्पांसाठी नवकल्पना याकरिता जागतिक बँकेबरोबरच्या 125 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ऋण करारावर भारताच्या...\nआकाश कोरडे तरी वेधशाळा म्हणते मान्सून दक्षिण गोव्यात पोचला\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nइंडिया/भारत 2020 संदर्भ ग्रंथाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन\n‘माय लाईफ, माय योग’ व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%83%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-12-02T19:42:33Z", "digest": "sha1:BU2D4YYRIMVMDTO75RIHKQL3JHGNGQSA", "length": 3195, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शृंगाररस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(शृंगार या पानावरून पुनर्निर्देशित)\nशृंगार हा शब्दाच्या रसाचा एक प्रकार आहे.\nह्या रसात प्रामुख्याने स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दल वाटणा-या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केलेला असतो. ह्या रसातून वैयक्तिक भावना जागृत होउन शृंगाररस निर्माण होतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २२ सप्टेंबर २०११, at २०:३५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०११ रोजी २०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/amid-corona-strict-curfew-mumbai-next-15-days-mumbai-police-shares-info-315120", "date_download": "2020-12-02T19:17:20Z", "digest": "sha1:ZHRNOTYEDLNSQMSXSXB2KHMKOJPBOOWD", "length": 14680, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर्वात मोठी बातमी - मुंबईत पुढील १५ दिवस कडक संचारबंदी, मुंबई पोलिस म्हणतात... - amid corona strict curfew in mumbai for next 15 days mumbai police shares info | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसर्वात मोठी बातमी - मुंबईत पुढील १५ दिवस कडक संचारबंदी, मुंबई पोलिस म्हणतात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतील कोरोना रुग्णाचा आकडा, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय\nमुंबई : - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतील कोरोना रुग्णाचा आकडा, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. एकीकडे MMR क्षेत्रातील ठाणे आणि नवी मुंबईत पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय त्याच पद्धतीने आता मुंबईकरांसाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.\n नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे थंडीचा काळ, थंडीत कोरोना पुन्हा वाढणार\nमुंबई पोलिसांकडून आलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय ���ेण्यात आलाय. रात्री ९ ते सकाळी ५ या काळात मुंबईकरांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. पुढील पंधरा दिवस म्हणजेच आज मध्यरात्रीपासून ते १५ जुलै मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. दरम्यान या संचारबंडीच्या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. इतरांना आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरच्या परिघात बाहेर पडता येणार आहे.\n मुंबईच्या 'या' 3 रुग्णालयातील तब्बल 'इतक्या' कोरोना योद्धयांचा होणार सिरो-सर्व्हे..\nएकीकडे सरकारकडून मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा सुरु झालाय. मात्र सरकारकडून ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. या आधीच्या नियमांनुसारच हा ही लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. दरम्यान, नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबई आणि MMR भागात कोरोना रुग्णसंख्या वाढलेली पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मुबईकरांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\n'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'\nमुंबईः मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्���ीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://kelloggchurch.org/recovery-after-acute-stroke-symposium-to-the-8th-european-stroke-conference-venice-april-1999-cerebrovascular-diseases", "date_download": "2020-12-02T18:24:01Z", "digest": "sha1:XDSYJZ36CCVMKBAVUFYTQNYQRKTJLL6R", "length": 25259, "nlines": 146, "source_domain": "kelloggchurch.org", "title": "अर्थविश्व", "raw_content": "\nReliance Jio लवकरच लाँच करणार 8000 हून कमी किंमतीतील 4G स्मार्टफोन\n8 हजार रुपये किंवा 8 हजारहून कमी किंमतीत हे रिलायन्स जिओ 4G स्मार्टफोन बाजारात आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनसह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री ऍक्सेस, डिस्काउंट्स, वन टाईम स्क्रिन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्ससारख्या ऑफर्सही देणार आहे.\nहक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात; रिसेल घरांमधल्या गुंतवणुकीला वाढती पसंती\nआधुनिक जीवनशैलीत जगणाऱ्या आजच्या नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाच्या घरांबाबतच्या संकल्पना बदलल्या आहेत. प्रकल्प, इमारत आणि विकासक यांच्या पलिकडे जात घराचा आपल्या कुटुंबाला आणि स्वत:ला कसा व किती उपयोग होईल, याचा विचार आजचे ग्राहक करतात. रिसेल घरांना म्हणूनच नोकरदार व व्यावसायिक वर्गाकडून वाढती पसंती मिळत आहे.\nसोने खरेदी हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.\nऔद्योगिक क्षेत्रांना घरघर; सलग आठव्या महिन्यात कामगिरी खालावली\nया तिमाहीत अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाली, अनेक क्षेत्रांमध्ये 'पुनश्च हरिओम' झाले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपन्यांच्या महसुलात वाढ झाली. याशिवाय डिझेल, ऊर्जा आणि विशेष म्हणजे जीएसटी आदी आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली.\nजास्तीत जास्त नफा हवाय ; शेअर बाजारात संपत्त��� मिळवण्याचे हे आहेत पाच नियम\nएखाद्या उद्योगावर भर देण्याऐवजी विविध स्रोतांमध्ये आपली संसाधने ठेवल्यास पोर्टफोलिओमध्ये समन्वय साधता येईल. बाजारपेठेत तीव्र आर्थिक मंदी, गुंतवणुकदारांच्या भावनांचे चढ-उतार, अनिश्चितता सुरू असताना वैविध्यामुळे कमी कामगिरी करणारे व चांगली कामगिरी करणा-या शेअर्समध्ये समतोल साधला जातो, त्यामुळे खआत्रीशीर परतावे मिळतात.\nWhatsAppने आणले नवीन अपडेट, ९ भाषेत मिळणार 'टुगेदर अॅट होम' स्टिकर्स\nWhatsApp नवीन फीचर्स आणण्यात सर्वात पुढे आहे. आपल्या युजर्संची चॅटिंग मजा दुप्पट-तिप्पट व्हावी या उद्देशाने कंपनी वारंवार नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता सुद्धा कंपनीने ९ भाषेत मिळणारे दुगेदर अॅट होम हे नवीन फीचर आणले आहे.\nOnePlus Buds मध्ये येत आहे ही अडचण, युजर्स झाले त्रस्त\nचीनची कंपनी वनप्लसच्या एका इयरबड्समध्ये युजर्संना एक समस्या येत असल्याची तक्रार युजर्संनी केली आहे. युजर्स आता या समस्येबद्दल रिपोर्ट करीत आहेत. इयरबड्सच्या डाव्या साइडला आवाज येत नसल्याचे युजर्संचे म्हणणे आहे.\nदेश मंदीमध्ये गुरफटला ; दुसऱ्या तिमाहीत विकास दरात आणखी घसरण\nसोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव\n2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव\nसुप्रीम कोर्टाचा चंदा कोचर यांना झटका ; बँकेने केलेल्या ह्कालपट्टीबाबत हस्तक्षेपास नकार\nअर्थचक्र रुळावर ; जीएसटी कर महसुलाने ओलांडला एक लाख कोटींचा टप्पा\nकरोना रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या अडीच महिन्यांच्या कठोर टाळेबंदीतून अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. अनलॉकमधून बाजारपेठ खुल्या झाल्या असून त्याचे शुभसंकेत दिसून लागले आहेत.\nTecno Pova स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार\nभारतात सध्या मेड इन इंडिया स्मार्टफोनची चलती आहे. तसेच विदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण, भारतात स्मार्टफोनचे मोठे मार्केट आहे. आता आणखी एक विदेशी कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.\nजिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत\nखासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या युजर्संना जर रोज ३जीबी डेटा हवा असेल तर जिओने वेगवेगळ्या किंमतीचे डेटा प्लान दिले आहेत. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत असून वेगवेगळे बेनिफिट् युजर्संना दिले आहेत.\nऑनलाइन खरेदीवर ग्राहकांना मिळणारे ‘कॅश बॅक’ घटनाविरोधी\nई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन पोर्टल्सकडून खरेदीवेळी दिले जात असलेले 'कॅश बॅक' घटनाविरोधी आहे, अशी तक्रार अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.\nमोटोरोला 5G फोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nमोटोरोला (Motorola) चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो G 5G लॉंच झालाय. युजर्ससाठी हा बजेट 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जातंय.\n‘‘काँग्रेस आमच्या शहरास सापत्नभावाची वागणूक देते.\nसोने-चांदीमध्ये घसरण; सोन्याचा भाव ४८ हजारांखाली घसरला\nकमॉडिटी बाजारात संध्याकाळी झालेल्या नफावसुलीने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळावी. सोने ७०० रुपयांनी घसरले आणि दर ४७८०० रुपयांपर्यंत खाली आला होता.\nगुंतवणुकीला भरती ; करोनाच्या संकटात भारतात ओघ वाढला\nचालू वर्षात आतापर्यंत एकूण १.०६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील गुंतवणुकीशी तुलना करता ती ५,४६० कोटी रुपयांनी अधिक आहे.\nMoto G 5G मोबाईल लवकरच लाँच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स\nया फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 6.7 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 750 G प्रोसेसर 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 1 TB पर्यंत मेमरी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे.\nमहागाई का वाढत आहे तुमच्या बजेटवर त्याचा नेमका कसा परिणाम होतोय\nNokia लवकरच लाँच करणार 8 नवे स्मार्टफोन; जाणून घ्या काय असतील फीचर्स\nएकूण 8 नवीन फोन नोकिया लाँच करणार आहे. एकाच फोनचे विविध व्हर्जन यामध्ये आहेत. या फोनमध्ये वायफाय असणार असून 2.4 गीगाहर्ट्ज वायफाय फ्रिक्वेन्सी सपोर्ट असणार आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड go ही सुविधा देखील मिळणार आहे.\nवोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान\nVi अर्थात वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना कंपनीने जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्ध ५९८ रुपये आणि ७४९ रुपयांच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. आता युजर्संना या दोन्ही प्लानसाठी जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत.\nरेल्वेची बंपर कमाई; नोव्हेंबरमध्ये मालवाहतुकीतून कमावले १० हजार कोटी\n१ डिसेंबरपासून… ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियमही बदलणार; जाणून घ्या\nएलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कसे बनले\nAirtel ची धमाकेदार ऑफर; फ्रीमध्ये मिळतोय 5GB इंटरनेट डेटा, असा घ्या फायदा\nया ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल प्रीपेड 4G सब्सक्रायबरला गुगल प्ले स्टोरवरून Airtel Thanks app चं अपडेटेड वर्जन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर युजरला मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट झाल्याच्या 30 दिवसांच्या आत प्रीपेड मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर करावं लागेल.\nअलीबाबा उद्योगसमूहाचे जॅक मा हे चिनी नवउद्यमींचे जागतिक प्रतीक आहेत.\nरूपी, सिटी बँकांचे विलीनीकरण प्रलंबित\nलक्ष्मी विलास-डीबीएस बँकेचे एकत्रीकरण तत्परतेने\n२ सेल्फीचा इनफिनिक्सचा नवा स्मार्टफोन ३ डिसेंबरला भारतात लाँच होणार\nInfinix आपला नवीन स्मार्टफोन infinix zero 8i ला भारतात येत्या ३ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. या फोनला आधीच पाकिस्तानात लाँच करण्यात आले आहे. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे.\nGDP चे आकडे आज जाहीर होणार, नेमकं काय असेल यात\nWhatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर\nWhatsapp कंपनी आपल्या युजर्संसाठी नेहमीच नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने प्रत्येक युजर्ससाठी वेगळे चॅट विंडो सेट करता येवू शकणार आहे.\nमहागाई वाढीने व्याजदर राहू शकतात ‘जैसे थे’, रिझर्व्ह बँकेची 2 डिसेंबरपासून आढावा बैठक\n१ डिसेंबरपासून होतील हे बदल, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या दुराग्रहामुळे सहकारी बँका घायकुतीला\nभागधारकांना लाभांश तर नाहीच; भांडवल मिळणेही दुरापास्त; दैनंदिन वादाचे प्रसंग\nलक्ष्मी विलास – डीबीएस विलिनीकरण अस्तित्वात\nडीबीएस बँक इंडिया लिमिटेड ही डीबीएस ग्रुप होल्डिंग्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.\nशेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टीतील तेजीला लागला ब्रेक\nआजच्या सत्रात एनर्जी क्षेत्रात मोठी घसरण झाली. तर रियल्टी क्षेत्रात वाढ झाली. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधरला आणि ४४२५९ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा १३००० अंकांची पातळी ओलांडली होती.\nदुसऱ्या तिमाहीतील विकासदराची आज आकडेवारी\nWhatsapp वर २०२० मध्ये आले हे टॉप ५ फीचर्स, तुम्ही ट्राय केलेत का\nWhatsapp ने २०२० मध्ये अनेक नवीन फीचर्स आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्संची चॅटिंगची मज्जा दुप्पट झाली आहे. कंपनी नवीन वर्षात आणखी नवे फीचर्स आणणार आहे. २०२० मध्ये कोणकोणते फीचर्स आले ते पाहा.\nBPCL चे सबसिडाइज्ड LPG ग्राहक इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलयमला ट्रांसफर केले जाणार\nकेंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मधून आपली 100% भागीदारी विकणार आहे. आता सरकारने BPCL च्या सबसिडाइज्ड LPG ग्राहकांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)कडे ट्रांसफर करण्याची योजना आखली आहे. BPCL च्या खरेदीदाराची संभाव्य अडचण दूर करण्यासाठी ग्राहकांच्या हस्तांतरणाची योजना आहे.\nआर्थिक फेरउभारी अपेक्षेपेक्षाही मजबूत – दास\nमागणीतील वाढ टिकून राहणे गरजेचे\nगृहकर्ज खातं कसं बंद करायचं; जाणून घ्या होम लोन बंद करण्याची प्रोसिजर\nगृहकर्ज खातं बंद करण्यासंदर्भातली सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मालमत्तेची मूळ कागदपत्रं ताब्यात घ्या. तसंच साधारणत: एक महिन्यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोअरची कॉपी काढा. तुमचा क्रेडीट रिपोर्टही अपडेट झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या.\nरेडमीचा हा स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत\nशाओमीची सब ब्रँड स्मार्टफोन मेकर कंपनी रेडमीने आपल्या Redmi 9A या स्मार्टफोनच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ केली आहे. या फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे ती २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये. ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत वाढवली नाही.\nखूपच कमी किंमतीत Nokia 2.4 लॉंच, जाणून घ्या फिचर्स\nनोकीया आपला नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात आणलायं.\nआपल्या व्यवसायासाठी उद्योगधंद्यात विविध मार्गाने पैसे उभे केले जातात.\nलाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का\n‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.\nमारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांच्या वाहनांना अपेक्षेप्रमाणे चांगली मागणी राहिली\nजीडीपीत पहिल्या तिमाहीतून 17.9 टक्के सुधारणेची आशा, आज येऊ शकते जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी\nLPG Gas Cylinder चे नवे दर आजपासून लागू, महागाईमध्ये सामान्यांना दिलासा\nमालमत्ता खरेदीसाठी ३३,००० कोटींचा प्रस्ताव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2020-12-02T18:11:00Z", "digest": "sha1:AYY4VPJJTRX4JJ47CZHV7PFST4YDKWRI", "length": 8213, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पत्नीचा विष प्राशनामुळे मृत्यू ; पतीनेही फेसबुक लाईव्ह करत रेल्वेखाली केली आत्महत्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nपत्नीचा विष प्राशनामुळे मृत्यू ; पतीनेही फेसबुक लाईव्ह करत रेल्वेखाली केली आत्महत्या\nin main news, खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव – शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणाऱ्या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन प्रमोद शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने फेसबुक लाइव्ह करत मंगळवारी सकाळी रेल्वे खाली\nआत्महत्या केली. पाडव्याच्या दु��ऱ्याच दिवशी दाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे\nकांचनगरातील प्रमोद शेटे यांची पत्नी कांचन हिचा मंगळवारी सकाळी विष प्राशनामुळे मृत्यू झाला. यानंतर पती प्रमोद शेटके याने ही परिसरातील रेल्वे लाईनवर रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुक लाइव्ह सुद्धा केली .यात त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.\nआपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले आहे.\nरतनलाल बाफना यांच्यावर अंत्यसंस्कार\nनेरी जवळील अपघातात पिता-पुत्र ठार\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nनेरी जवळील अपघातात पिता-पुत्र ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-12-02T18:01:49Z", "digest": "sha1:R3UJXTYFUSRTYPBOZDFA56J67OHRURYL", "length": 7956, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये साजरी होणार श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये साजरी होणार श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत\n‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये साजरी होणार श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत\nसोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याच साठी’ मालिकेला प्रेक्षकांनी पहिल्या एपिसोडपासून ते आताच्या एपिसोडपर्यंत भरभरुन प्रेम दिलं आहे. या मालिकेतील श्रुती आणि कार्तिकची जोडी, त्यांचा मैत्री ते लग्नापर्यंतचा प्रवास, दिवसेंदिवस त्यांचे एकमेकांवरचे वाढणारे प्रेम, विश्वास, कडू-गोड आठवणी, अप्स अँड डाऊन परिस्थितीत पण एकमेकांची असणारी सोबत या सर्व गोष्टींचा साक्षीदार बनलेल्या प्रेक्षकांनी या मालिकेला नेहमीच पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्राने श्रुती आणि कार्तिकच्या लग्नसोहळ्याचा खास आनंद घेतला. लग्नानंतर श्रुती आणि कार्तिकची जुळलेली केमिस्ट्री प्रेक्षकांची या मालिकेप्रती उत्सुकता वाढवत होती. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाच्या निमित्ताने ‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये काय पाहायला मिळणार याची आतुरता प्रेक्षकांना नक्कीच असणार.\nमकर संक��रांत म्हटंलं की पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे तीळगुळाचे लाडू. ‘तीळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे प्रत्येकजण तीळगूळ देताना बोलतो… आता या सणाच्या निमित्ताने ‘सारे तुझ्याच साठी’ च्या कुटुंबातील गोडवा आणि प्रेम अजून वाढणार. तीळगुळाची तयारी तर जोरात सुरु झालीच आहे. तसेच या वर्षाची मकर संक्रात ही श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे. या सणाला अजून प्रेमळ बनवण्यासाठी कार्तिक श्रुतीला ‘काळ्या रंगाची साडी’ गिफ्ट म्हणून देणार आहे. हलव्याच्या दागिन्याने नटलेली आणि काळ्या रंगाची साडी नेसलेली आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन श्रुतीला पाहिल्यावर कार्तिक तर पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडेलच, पण महाराष्ट्रालाही या जोडीवर आणि मालिकेवर पुन्हा एकदा प्रेम करण्यासाठी आणखी एक कारण नक्कीच मिळेल.\nमकर संक्रांत स्पेशल ‘सारे तुझ्याच साठी’चा खास एपिसोड पाहा फक्त सोनी मराठीवर.\nPrevious Premwaari Marathi Movie: प्रेमाचा रंजक प्रवास घडवणारी “प्रेमवारी”\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actress-kangana-ranaut-share-new-poem-ssj-93-2318500/", "date_download": "2020-12-02T19:24:33Z", "digest": "sha1:RUYVVNWJGCQFXXAOHH4Q4SPMEEUVLR67", "length": 10890, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bollywood actress Kangana Ranaut share new poem ssj 93 | वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे होते कंगनाची चर्चा | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\n��ंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nवादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे होते कंगनाची चर्चा\nवादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे होते कंगनाची चर्चा\n...म्हणून सोशल मीडियावर होते कंगनाची चर्चा\nअभिनेत्री कंगना रणौत हे नाव चाहत्यांसाठी आता नवीन राहिलेलं नाही. अभिनयासोबतच कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेदेखील कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी कंगना एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. कंगनाने पहिल्यांदाच चाहत्यांसोबत तिची एक कविता शेअर केली आहे.\nकंगनाने अलिकडेच ट्विटरवर एक कविता शेअर केली असून ही कविता तिने स्वत:ला लिहिली आहे. विशेष म्हणजे या कवितेच्या माध्यमातून तिने हिमाचलच्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे. सध्या सोशल मीडियावर कंगनाची ही कविता प्रचंड गाजत असून अनेकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आसमान’ असं तिचं कवितेचं नाव आहे.\nदरम्यान, कंगना सध्या तिच्या गावी हिमाचलमध्ये असून लवकरच ती तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाकडे वळणार आहे. मणिकर्णिकानंतर कंगनाचा तेजस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रप��ांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 शाहरुख ठरला बुर्ज खलिफावरचा ‘किंग’; फोटो पाहून व्हाल थक्क\n2 उत्तर प्रदेशमध्ये ‘ससुरा बडा पइसा वाला २’ला तुफान प्रतिसाद; बॉक्स ऑफिसवरही सुसाट\n3 ‘त्या’ तिघी सध्या काय करताहेत..\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2020-12-02T18:59:23Z", "digest": "sha1:GF6LMKBEEVCXAS5W73JEUL5V6HJ2Z4EC", "length": 12462, "nlines": 144, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नियम तोडण्यात शासकीय कर्मचारीच अग्रेसर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेज��� तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nनियम तोडण्यात शासकीय कर्मचारीच अग्रेसर\nमास्क न वापरणांर्‍या मनपा,पोलीस कर्मचार्‍यांसह नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nजळगाव: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी झाली असली तरी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. मात्र जळगाव शहरात मास्क न वापरता सर्रासपणे वावर सुरु असल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सकाळी सुभाष चौकात आणि दुपारी टॉवर चौकात मास्क न वापरणार्‍या 115 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. मनपा,पोलीस कर्मचार्‍यांसह नागरिकांकडून प्रत्येकी दंड वसूल केला. दरम्यान,कारवाईच्यावेळी नियम तोडण्यात शासकीय कर्मचारीच अग्रेसर असल्याचे दिसून आले.\nउपायुक्त संतोष वाहुळेंनी केली कारवाई\nकोरोनाच्या संकटामुळे तब्बल सात महिने जनजीवन विस्कळीत झाले. आता रुग्ण संख्या कमी झाली असली तरी कोरोना संसर्गाची भीती प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यामुळे शासन स्तरावरुन नियमांचे पालन करत उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच मास्कचा वापर अनिवार्य आहे. विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहे. तरीही देखील शहरात काही नागरिक मास्क न वापरता सर्रासपणे शहरात दिसून येत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाच्यावतीने उपायुक्त संतोष वाहुळे यांनी कारवाईचा बडगा उगारला.\nप्रत्येकी 200 रुपये दंड वसूल\nशहरात मास्क न वापरणायांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण निमुर्लन विभागातील इस्माईल शेख,संजय ठाकूर,किशोर सोनवणे व पथकाने सकाळी सुभाष चौकात तर दुपारी टॉवर चौकात दंडात्मक कारवाई केली. नागरिकांसह महानगरपालिकेचे चार कर्मचारी,चार पोलीस कर्मचार्‍यांवर देखील कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाचे शासकीय वाहन,मनपाच्या तीन घंडागाड्यावरील चालकांवरही कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला.\nसार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवरही कारवाई\nमनपा प्रशासनाच्यावतीने मास्क न वापरणांर्‍���ावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कारवाई केली जात आहे. पान,गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी काही जण थुंकतांना दिसून आले. त्यामुळे थुंकणार्‍यांकडून देखील प्रत्येकी 200 रुपये दंड वसूल केल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.\nफुले मार्केटमधील 40 हॉकर्सचे साहित्य जप्त\nशहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटमध्ये मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण निमुर्लन विभागातर्फे कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यावेळी 40 हॉकर्सवर कारवाई करुन त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान,मनपाचे पथक आणि हॉकर्स यांच्यात वाद झाला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.\nशहरात ‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रम\nमुंबईतील शाळा यावर्षी बंदच, पुढच्या वर्षीच उघडणार\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nमुंबईतील शाळा यावर्षी बंदच, पुढच्या वर्षीच उघडणार\nधक्कादायक: जिल्ह्यातील दोन शिक्षकांसह दोन कर्मचारी कोरोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/22/tender-for-44-vande-bharat-trains-cancelled-after-bid-from-chinese-joint-venture/", "date_download": "2020-12-02T18:49:02Z", "digest": "sha1:O23M7YAECUFNJ5SDHH4EDZRJ7PF25L7U", "length": 6244, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चीनला आणखी एक दणका, रेल्वेने रद्द केले 44 'वंदे भारत' ट्रेन्सचे टेंडर - Majha Paper", "raw_content": "\nचीनला आणखी एक दणका, रेल्वेने रद्द केले 44 ‘वंदे भारत’ ट्रेन्सचे टेंडर\nलडाखमधील चीनसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत चीनवर आर्थिक बाजूने एकामागोमाग एक कारवाया करत आहे. भारताने 44 सेमी हाय स्पीड वंदे भारत ट्रेन्सच्या निर्मितीचे टेंडर रद्द केले आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, एका आठवड्यात नवीन टेंडर जारी केले जाईल व केंद्राच्या मेक इन इंडिया अभियानाला प्रोत्साहन दिले जाईल.\nसरकारकडून टेंडर रद्द करण्याचे हे पाऊल चीनसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. कारण 44 या ट्रेनच्या निर्मितीसाठी 6 प्रबळ दावेदारांमध्ये चीनची सीआरआरसी पायोनिर इलेक्ट्रिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव परदेशी कंपनी होती. रेल्वेने या संदर्भात ट्विट करत देखील माहिती दिली.\nपीटीआयनुसार, एखाद्या स्थानिक कंपनीला हे टेंडर मिळावे हे रेल्वेकडून सुनिश्चित केले जात आ��े. चीनी कंपनी या टेंडर मिळवण्याच्या स्पर्धेत सर्वात पुढे असल्याचे लक्षात येताच, टेंडरच रद्द करण्यात आले.\n10 जुलै रोजी चेन्नई येथील भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने टेंडर काढले होते. रेल्वे मंत्रालयाच्यानुसार, चीनच्या कंपनी व्यतिरिक्त भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भारत इंडस्ट्रीज, इलेक्ट्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, मेधा सर्व्हो ड्राइव्हस प्रायव्हेट लिमिटेड आणि पॉवरनेटिक्स इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या बोली लावणार होत्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/monika-rajale-19558", "date_download": "2020-12-02T19:25:02Z", "digest": "sha1:G6ID5627ZGABBOHAYO6NPWTIZW7FMEIJ", "length": 10969, "nlines": 179, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राजीव राजळे गेले हे मन स्वीकारत नाही - आमदार मोनिका राजळे - Monika Rajale | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजीव राजळे गेले हे मन स्वीकारत नाही - आमदार मोनिका राजळे\nराजीव राजळे गेले हे मन स्वीकारत नाही - आमदार मोनिका राजळे\nराजीव राजळे गेले हे मन स्वीकारत नाही - आमदार मोनिका राजळे\nमुरलीधर कराळे : सरकारनामा ब्युरो\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nपती (कै.) राजीव राजळे यांच्या निधनामुळे गेले तीन महिने राजकारणापासून दूर असलेल्या पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांची आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील घरी भेट घेऊन त्यांना धीर दिला. राजकारणात पुन्हा सक्रीय व्हावे, मी तुमच्या पाठिशी ��ंबीरपणे उभी आहे, असे सांगून राजळे यांना मेळाव्यासाठी घेऊन आल्या. या वेळी राजळे यांनी तीन महिन्यानंतर प्रथमच भाषण केले.\nनगर : \"कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. आज बाहेर पडण्यास माझे पाय लटपटत आहेत. पण राजीव राजळे गेले हे सत्य स्विकारायला मन तयार होत नाही. त्यांचा आधार असल्यानेच मी कामे करीत होते. आता आधारच गेल्याचे शल्य मनात आहे\",असे भावनिक उदगार आमदार मोनिका राजळे यांनी काढताच उपस्थितांना आश्रू आवरता आले नाही.\nपती (कै.) राजीव राजळे यांच्या निधनामुळे गेले तीन महिने राजकारणापासून दूर असलेल्या पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांची आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील घरी भेट घेऊन त्यांना धीर दिला.\nराजकारणात पुन्हा सक्रीय व्हावे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे सांगून राजळे यांना मेळाव्यासाठी घेऊन आल्या. या वेळी राजळे यांनी तीन महिन्यानंतर प्रथमच भाषण केले.\nमेळाव्यात बोलताना मुंडे यांनी जिजाऊ, अहल्यादेवी होळकर यांची उदाहरणे देत राजळे यांना धीर दिला. सोळा वर्षांचा मुलगा जिजाऊंनी बाहेर कसा पाठवू, असा विचार केला असता तर स्वराज्याची स्थापना झाली नसती. आमदार राजळे या लाखो जनतेच्या पोशिंद्या आहेत. त्यांना बाहेर पडावेच लागेल.\nराजळे कुटुंबाने जपलेला समाजसेवेचा वसा घ्यावा लागेल. आमदार राजळे यांच्या मागे मी खंबीरपणे उभी आहे. त्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.\nआमदार राजळे यांनी घराबाहेर पडून राजकारण, समाजकारणात पुन्हा सक्रीय व्हावे, यासाठी पाथर्डी, शेवगावमधील अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. आमदार राजळे यांना वारंवार भेटून उपयोग झाला नाही.\nपण कार्यकर्त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर पंकजा मुंडे यांची परळी येथे भेट घेऊन तुम्हीच आमदार राजळे यांना घराबाहेर काढत समाजकारणात सक्रीय करा, अशी विनंती केली. तेव्हा मुंडे यांनी राजळे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली.\nनगरच्या सभेत राजळे स्टेजवर\nनगरला सुरू असलेल्या साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा या उपक्रमांतर्गत मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या वेळी आमदार मोनिका राजळे व्यासपीठावर होत्या.\nसर्व नेत्यांनी राजळे यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करीत त्यांनी राजकारणात सक्रीय व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी मुंडे यांनी राजळे यांना आपली खंबीर साथ असल्याचे सांगून मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या घराबाहेर पडतील. माझी त्यांना खंबीर साथ आहे, असे सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर आमदार राजकारण पंकजा मुंडे उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa-market-project-1099", "date_download": "2020-12-02T19:10:56Z", "digest": "sha1:KXDFJZXK42E7CSF2UEARMUM2IBJSCNKL", "length": 10481, "nlines": 112, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोवा बझारसाठी प्रयत्न | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 3 डिसेंबर 2020 e-paper\nगुरुवार, 23 जानेवारी 2020\nपणजी:मेरशी ‘गोवा बझार’ प्रकल्पासाठी प्रयत्न\nमंत्री मायकल लोबो कित्येक वर्षे ‘आरडीए’कडे दुर्लक्ष\nगेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष झालेल्या ग्रामीण विकास यंत्रणा खाते (आरडीए) सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू आहे.मेरशी येथील ‘गोवा बझार’ या केंद्राच्या निधीतून उभारण्यात येणारा प्रकल्प गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे त्याला पुन्हा चालना देण्यासाठी हालचाली करण्यात आल्या आहेत.या प्रकल्पामुळे महिला सशक्तीकरणाला व्यासपीठ उपलब्ध होईल असे मत ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले.\nपणजी:मेरशी ‘गोवा बझार’ प्रकल्पासाठी प्रयत्न\nमंत्री मायकल लोबो कित्येक वर्षे ‘आरडीए’कडे दुर्लक्ष\nगेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष झालेल्या ग्रामीण विकास यंत्रणा खाते (आरडीए) सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू आहे.मेरशी येथील ‘गोवा बझार’ या केंद्राच्या निधीतून उभारण्यात येणारा प्रकल्प गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे त्याला पुन्हा चालना देण्यासाठी हालचाली करण्यात आल्या आहेत.या प्रकल्पामुळे महिला सशक्तीकरणाला व्यासपीठ उपलब्ध होईल असे मत ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले.\nमेरशी येथील सखल भागात ज्या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय इमारत संकुल प्रकल्प अस्तित्वात येत आहे तेथेच हा गोवा बझार प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.ही जमीन सखल भागात असल्याने एका सरकारी अधिकाऱ्याने त्याला हरकत घेतल्याने हा प्रकल्प तशाच रखडला व तो पुढे नेण्यासाठी या खात्याच्या आतापर्यंतच्या मंत्र्यांनी प्रयत्न केला नाही.केंद्राकडून या प्रकल्पासाठी सुमारे १२ कोटीचा निधी आला होता.हा निधी अजून���ी सरकारकडेच आहे.त्याची काही काळाची मर्यादा होती ती संपली असली तरी केंद्राकडून त्यासाठी संमती घेतली जाईल.‘गोवा बझार’ प्रकल्प अस्तित्वात आल्यास राज्यातील स्वयंसहाय्य गटातील महिलांना यामध्ये उपजीविकेसाठी मदत होणार आहे.या ठिकाणी गोव्यातील विविध स्वयंगटामार्फत तयार करण्यात येणाऱ्या वस्तू, कपडे व खाद्यपदार्थ हे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.गोव्यातील बाजारपेठांवर परप्रांतियांत वर्चस्व आहे ते कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी ‘गोवा बझार’ सोय उपलब्ध केली जाईल असे मायकल लोबो म्हणाले.\n‘गोवा बझार’ प्रकल्प ज्या ठिकाणी न्यायालयाचे संकुल उभे राहत आहे त्याच्या बाजूलाच उभा राहणार आहे. जर या संकुलाला आक्षेप नाही तर प्रकल्पाला का यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित करून ॲडव्होकेट जनरलांचा कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे.ग्रामीण विकास खात्यासाठी आवश्‍यक असलेले अभियंते तसेच इतर कर्मचारी वर्ग घेण्यासाठी सरकारची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.ज्या मतदारसंघामध्ये जो ग्रामीण भाग विकासात मागे आहे तेथे ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल त्यांनी सांगितले.\nमोदींनी दिले बोरिस जॉनसन यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण\nनवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील शेवटचे इंग्लंडचे...\nआगामी काळात पेडणेत रोजगार उपलब्ध होणार\nपेडणे: आगामी काळात पेडणे मतदारसंघात विमानतळ, आयुष इस्पितळ, स्टेडियम,...\nसनबर्न गोव्यात सुरू करणार बीच क्लब\nपणजी : गोव्यातील सनबर्न बीच क्लब आशियातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक नृत्य...\nदिगंबर कामत यांनी जीवरक्षकांना दिले आश्वासन\nपणजी: राज्यातील जीवरक्षकांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळात समावेश करून घेण्याचे...\nगोवा काँग्रेस अध्यक्षांचे भाजपसमर्थक नगराध्यक्षांना आवाहन\nम्हापसा: म्हापसा पालिका मंडळावर मागच्या कार्यकाळात नगराध्यक्षपदी कार्यरत राहिलेले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13486", "date_download": "2020-12-02T19:18:03Z", "digest": "sha1:TR3VZJNZFLYOXFFZJA4KEJ6WI5AINAMP", "length": 6547, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Rock Climbing : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nकुलंग प्रस्तरारोहणाच्या माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची गोष्ट जवळजवळ संपूर्ण झालीच आहे. हा भाग फोटोत्सुक वाचकांसाठी आणि समारोपाच्या दोन पॅरासाठी.\nRead more about कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट\nकुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार\nRead more about कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग\nरायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट\n....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत\n(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)\nRead more about रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/tag/club/?lang=mr", "date_download": "2020-12-02T19:44:45Z", "digest": "sha1:HLC775EXEUU5X7VJBFUYTXA2SSEYU3C7", "length": 4756, "nlines": 44, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "#club Archives | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nशीर्ष 5 सर्वोत्तम रात्रीचे युरोप मध्ये शहरे\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे दृष्टी पाहण्यासाठी प्रवास एक उत्तम पर्याय आहे - पण काय आपण फक्त मजा करू इच्छित असेल तर त्या बाबतीत, सर्वोत्तम नाइटलाइफ शहरे आहेत, आणि गाडी तेथे मिळत सोपे आणि स्वस्त आहे. पक्ष प्राणी साठी, तेथे बरेच काही नाही…\nट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्वीडन, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ट्रेन प्रवासाच्या टीपा, ट्रेन ट्रॅव्हल यूके, ...\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 युरोपमधील आपल्या मुलांबरोबर भेट देण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्राणीसंग्रहालय\n5 युरोपमधील सर्वाधिक मोहक जुने शहर केंद्रे\n10 युरोपमधील सर्वात सुंदर दृश्ये\n7 युरोपमधील बेस्ट फ्री वॉकिंग टूर्स\n10 युरोपमधील सर्वात सुंदर गार्डन\n10 युरोपमध्ये आपण टाळावे अशी प्रवासी चुका\nट्रेनचे साहस आणखी अधिक कसे बजेट-मैत्रीपूर्ण करावे\n5 युरोपमधील सर्वाधिक अविस्मरणीय निसर्ग साठा\n10 युरोपमधील कौटुंबिक सुट्टीसाठी टिप्स\n7 युरोपमध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात परवडणारी ठिकाणे\nकॉपीराइट © 2020 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/!-2429/", "date_download": "2020-12-02T18:33:59Z", "digest": "sha1:TVMF5E5Q5AERZE7CKHKU7EK2QJQ422XD", "length": 2741, "nlines": 73, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-हा माझा मार्ग एकला !", "raw_content": "\nहा माझा मार्ग एकला \nAuthor Topic: हा माझा मार्ग एकला \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nहा माझा मार्ग एकला \nहा माझा मार्ग एकला \nशिणलो तरिही चालणे मला\nदिसले सुख तो लपले फिरुनी\nउरले नशिबी झुरणे दुरुनी\nबघता बघता खेळ संपला \nसरले रडणे उरले हसणे\nभवती रचितो भलती व्यसने\nविझवू बघतो जाळ आतला \nजगतो अजुनी जगणे म्हणुनी\nजपतो जखमा हृदयी हसुनी\nछळते अजुनी स्वप्न ते मला \nगीत - शांता शेळके\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - सुधीर फडके\nचित्रपट - हा माझा मार्ग एकला (१९६३)\nहा माझा मार्ग एकला \nहा माझा मार्ग एकला \nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/historical-event-1020", "date_download": "2020-12-02T19:46:13Z", "digest": "sha1:RKM4AQSFXP6FGROPF6XITKI7NPFYO5DH", "length": 11785, "nlines": 97, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "जनमत कौल हे इतिहासातील सोनेरी पान | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 3 डिसेंबर 2020 e-paper\nजनमत कौल हे इतिहासातील सोनेरी पान\nजनमत कौल हे इतिहासातील सोनेरी पान\nशनिवार, 18 जानेवारी 2020\nतेरेखो:जनमत कौल ही गोव्याच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.त्यामुळेच आज आम्ही स्वाभिमानी जीवन जगतो आहोत. त्यासाठी युवकांनी देश हित व राज्य हितासाठी संघटित राहून आपले हक्क शाबूत राखण्या��ाठी व उज्‍ज्वल भवितव्य घडविण्यासाठी जागृत व्हा. अन्याय अत्याचार मोढीत काढा.लोकहितार्थ घेतलेल्या निर्णयाला समर्थन देताना शासनकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थसाठी घेतलेल्या निर्णयांचा प्रतिकार करा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी केले.मांद्रे काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या जनमत कौल दिनाच्या कार्यक्रमात गुरुवार ता.\nतेरेखो:जनमत कौल ही गोव्याच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.त्यामुळेच आज आम्ही स्वाभिमानी जीवन जगतो आहोत. त्यासाठी युवकांनी देश हित व राज्य हितासाठी संघटित राहून आपले हक्क शाबूत राखण्यासाठी व उज्‍ज्वल भवितव्य घडविण्यासाठी जागृत व्हा. अन्याय अत्याचार मोढीत काढा.लोकहितार्थ घेतलेल्या निर्णयाला समर्थन देताना शासनकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थसाठी घेतलेल्या निर्णयांचा प्रतिकार करा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी केले.मांद्रे काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या जनमत कौल दिनाच्या कार्यक्रमात गुरुवार ता. १६ रोजी गोवा प्रदेश काँग्रेस समिती व मांद्रे काँग्रेसतर्फे पालये भोम येथील भूमिका विद्यालयांत आयोजित केलेल्या जनमत कौल दिनाच्या कार्यक्रमांत आमदार रवी नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.\nयावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष एम.के.शेख, माजी मंत्री संगीता परब, उपाध्यक्ष बाबी बागकर, उत्तर जिल्हा अध्यक्ष विजय भिसे, कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हा सचिव सचिन परब, गुरुदास नाटेकर डिचोली गट अध्यक्ष घनश्याम राऊत, सुदिन नाईक, प्रदेश सचिव व मांद्रे मतदार संघाचे निमंत्रक नारायण रेडकर, मांद्रे काँग्रेस सरचिटणीस प्रदीप हरमलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री. नाईक म्हणाले, आज गोवा राज्यांत चुकीची धोरणे राबवली जात आहेत. गोमंतकाची बाजारपेठ आज परप्रांतीयांनी काबीज केली आहे.याला कारण आमची आळशी व सुशेगाद संस्कृती आहे. त्यासाठी आजच्या युवकांनी वेळीच जागे होण्याची गरज आहे.पेडणे तालुक्यांत होऊ घातलेला मोपा विमानतळ प्रकल्पांत तसेच तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या अन्य प्रकल्पांत पेडणेवासीयांना नोकरीत सरकारने प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी रवी नाईक यांनी केली.यावेळी त्यांनी जनमत कौलाविषयी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, पुरुषोत्तम काकोडकर, जॅक सिक्वेरा अन्य काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली.गिरीश चोडणकर म्हणाले, काँग्रेस पक्षाने जनकल्याणासाठी कायद्यात बदल केला. मात्र, भाजपकडून स्वतःच्या स्वार्थसाठी जनतेला वेठीस धरून कायदे बदलले जात आहेत.जनमत कौलांदरम्यान भाजप सत्तेवर असते तर जनमत कौल गोमंतकियाच्या विरोधांत गेला असता. काँग्रेसने गोवा हे गोमंतकीयांचेच व्हावे, यासाठी जसे मतदान केले त्याच्या रोखाने आज उद्भवलेल्या या परिस्थिती विरोधांत मतदान करण्याची गरज असल्याचे चोडणकर म्हणाले.एम.के.शेख म्हणाले, जनमत कौल व काँग्रेस पक्ष यांचे घनिष्ट संबंध असल्याचे सांगून काँग्रेस पक्षाने जनमत कौलासाठी केलेला त्याग व जनमत कौलाचे महत्त्व विशद केले. काँग्रेस पक्षच विचार जनतेपर्यंत पोचवून पुन्हा पक्ष मजबूत करण्याचा निर्णय आजच्या शुभ दिनी घेण्याचे आवाहन यावेळी श्री. शेख यांनी केले. तसेच काँग्रेस पक्षांत आज पक्षनिष्ठा राहिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी बाबी बागकर, सुदिन नाईक,आदींनी विचार मांडले.यावेळी आमदार रवी नाईक यांनी आपल्या तरुणपणात जनमत कौलावेळी ज्येष्ठांसोबत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने मांद्रे काँग्रेसच्यावतीने संगीता परब त्यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.\nसचिन परब यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक नारायण रेडकर यांनी केले. स्वागत व सूत्रसंचालन प्रदीप हरमलकर यांनी केले. आभार आनंद शिरगांवकर यांनी मानले.\nगोवा स्वातंत्र्य झाल्यापासून पेडणे शहराचा आवश्‍यकतेनुसार विकास झालेला दिसत नाही\nआमदार काँग्रेस विजय विमानतळ नोकरी विकास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/chandrakant-patil-pas-term-extended-11841", "date_download": "2020-12-02T19:01:19Z", "digest": "sha1:LXQRXYM4TH5ZN7W6JLEVNYSBXDCANKSX", "length": 9018, "nlines": 176, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "चंद्रकांत पाटलांचे सचिव जाधव यांना मुदतवाढ? - Chandrakant Patil PA's term extended? | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचंद्रकांत पाटलांचे सचिव जाधव यांना मुदतवाढ\nचंद्रकांत पाटलांचे सचिव जाधव यांना मुदतवाढ\nचंद्रकांत पाटलांचे सचिव जाधव यांना मुदतवाढ\nचंद्रकांत पाटलांचे सचिव जाधव यांना मुदतवाढ\nशुक्रवार, 19 मे 2017\nमहसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. पण त्यांना कदाचित मुदतवाढ मिळू शकेल, अशी चर्चा मंत्रालयात आहे.\nमुंबई : महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. पण त्यांना कदाचित मुदतवाढ मिळू शकेल, अशी चर्चा मंत्रालयात आहे.\nचंद्रकांत दादा मंत्रिपदावर आल्यापासून गेली अडीच वर्षे जाधव त्यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. दादा आणि जाधव यांचे खूपच चांगले \"ट्युनिंग\" जुळले आहे. त्यामुळेच जाधव यांना मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nवास्तविक, जाधव यांची मूळ नियुक्ती एस.टी. महामंडळामधील आहे. पण 15 वर्षांपूर्वी तत्कालीन सहकारमंत्री बाबासाहेब कुपेकर यांच्याकडे ते खासगी सचिव म्हणून रुजू झाले होते. कुपेकर आणि जाधव यांची जोडी चांगलीच जमली. नंतर कुपेकर यांची नियुक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी झाली. पण कुपेकर यांना काहीही करून जाधव हवेच होते. त्यासाठी त्यांनी \"विशेष कार्य अधिकारी\" म्हणून जाधव यांना \"उसनवारी\" तत्त्वावर घेतले. पण महामंडळातून विधानभवनात पाठवायला तेव्हा वित्त विभागाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही श्रीनिवास जाधव यांच्या या नियुक्तीला विरोध केला. पण कुपेकर इरेला पेटले. काहीही करून जाधव त्यांना हवेच होते. त्यामुळे नाइलाजाने मुख्यमंत्री देशमुख यांनी जाधव यांना विधिमंडळात पाठवायला होकार दिला. तेव्हापासून ते विधिमंडळातच कार्यरत होते.\nअडीच वर्षांपूर्वी मात्र चंद्रकांतदादांचे खासगी सचिव म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वी जाधव विधिमंडळ अस्थापनेवरूनच मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ते निवृत्त होणार आहेत. पण ते निवृत्ती स्वीकारतील की मुदतवाढीच्या फंदात पडतील याकडे मंत्रालयाचेही लक्ष लागले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://amidstraveller.blogspot.com/2019/03/blog-post.html", "date_download": "2020-12-02T19:40:44Z", "digest": "sha1:DD7JQLFJOVEFGXGRJXA65XD4E4ZLB7FT", "length": 5658, "nlines": 48, "source_domain": "amidstraveller.blogspot.com", "title": "Amids Traveller: स्वप्नांच्या पलीकडील टुरटूक आणि हुंडर....", "raw_content": "\nस्वप्नांच्या पलीकडील टुरटूक आणि हुंडर....\nप्रत्येकाने शाळेत असताना एक देखावा चित्र काढलेल आहे... पर्वतांच्या कुशीत वसलेल टुमदार गाव.. बाजूला शेती.. झुळझुळ वाहणारी नदी..\nखुपसार्या Animated movies मध्ये दाखवलेली गाव... किंवा आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नातील एक गाव.... हुंडर आणि टुरटुक अगदी तसच आहे...\nहुंडर हे Nubra valley मधे आहे जीथे आपल्याला Sand Dunes म्हणजे हिमालयातील वाळवंट बघता येत... Nubra valley मधे आल्यावर पहिल्यांदा नजरेत भरते ती Diskit येथील मैत्र्येय बुध्दा ची उंच मुर्ती... नूब्रा नदीचा खोर्याचा परिसर खुप मोठा आहे.. आम्ही मैत्र्येय बुध्दा ला आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.. पर्वतांच्या पलीकडे मावळतीला जाणार्या सुर्याची तीरपी किरणे बुध्दांच्या मुर्तीवर पडताना सुंदर दिसत होते. खरतर मैत्र्येय बुध्दा पाशी संध्याकाळी च आल पाहीजे.. इथुन wide angle photos खुप छान येतात.\nआजचा मुक्काम आमचा हुंडर ला होता.. Diskit पासुन हुंडर ५/१० किलोमीटर असेल. जातानाच आपल्याला नदिच्या खोर्यात बारीक वाळूच वाळवंट दीसु लागत.. इथे Nubra नदी उथळ वाहते आणी Sand Dunes मधे तीचे खुप प्रवाह झाले आहेत.\nहुंडर ला आमचा driver रिगझीन चा ओळखीतुन Galaxy Home Stay मधे रहायच ठरल.. होम स्टे चा आवार खुप मस्त आणि मोठा होता... समोर बगीचा... त्यात फुलांची.. जर्दाळु ची.. अक्रोड ची झाड... पाठीमागे यांचीच छोटेखानी शेती.. रात्री जेवताना कळाल की बनवलेल्या सगळ्या भाज्या यांच्याच शेतातल्या आहे..\nहुंडर ला Duble Hump उंट आहेत.. त्यावर बसुन मी चैताली आणि क्षितीजा वाळवंटातून फिरुन आलो.. आई वडलांनी वाळवंटात पायी फिरणच पसंद केल.. उंटावर बसण तस सोप आहे पण तो उठताना आणि बसताना खुप अवघड होउन जात .. त्यामुळे भीती सोबत मज्जा ही वाटते...\nया Sand Dune मधुन नुब्रा नदीचा छोटा प्रवाह गावा कडुन वळवलेला आहे... हाच प्रवाह गावातील प्रत्येक घरासमोरुन जातो... म्हणजे प्रत्येक घरापाशी नदीच पाणी... पाणी वाहत नीतळ स्वच्छ आहे.. हेच पाणी घरात वापरायला घेतात. ही pipeline नसलेली गावाची पाण्याची व्यवस्था मस्त आहे..\nआता उद्या याहुन ही सुंदर आशा टुरटुक ला जायच आहे...\nSand Dunes मधे फिरताना एकाने टुरटुक ची खुप प्रशंसा केली त्यामुळे अजुन ओढ वाढली होती..\nस्वप्नांच्या पलीकडील टुरटूक आणि हुंडर....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2020-12-02T18:23:27Z", "digest": "sha1:NOGWBRICNDIDEUI4NFDUYPQWGBF5NMZE", "length": 17118, "nlines": 119, "source_domain": "navprabha.com", "title": "तारतम्याची गरज | Navprabha", "raw_content": "\nराज्यातील शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक महाविद्यालये सुरू करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेऊ असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केलेे. दिवाळीनंतरच यासंदर्भातील निर्णय होईल हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या विषयामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि त्यांचे पालक. आपल्या मुलांना शाळा – महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष पाठविण्यास ते किती उत्सुक आहेत याची चाचपणी केली तर भोवतालची परिस्थिती लक्षात घेता बहुतेक पालक आणि संस्थाचालक देखील अजूनही त्याला तयार नाहीत हे स्पष्ट दिसते आहे. शिक्षण संचालकांशी झालेल्या बैठकीमध्येही त्याचे स्पष्ट पडसाद उमटले आहेत.\nकेंद्र सरकारनेही याबाबत सर्वांत जास्त महत्त्व विद्यार्थ्यांच्या पालकांना दिले आहे. त्यांच्या अनुमतीविना कोणताही निर्णय घेतला जाऊ नये असे केंद्र सरकारची मार्गदर्शिका पावलोपावली बजावते आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही घिसाडघाई न करता जनमताचा विचार करून यासंदर्भात तारतम्याने निर्णय घेणे आवश्यक आहे.\nसध्याच्या परिस्थितीत ऑफलाइन पद्धतीने शाळा, महाविद्यालये सुरू करणे घातक ठरेल, असे जे मत जनतेत व्यक्त होते आहे, त्याची अनेक कारणे आहेत. पहिली बाब म्हणजे बहुतेक मुलांना सार्वजनिक वाहनांतून प्रवास करावा लागणार असल्याने कोरोनाची टांगती तलवार त्यांच्यावर राहील याची भीती पालकांना वाटते आणि ती रास्त आहे. कोरोनाचा सर्वाधिक जास्त प्रसार सार्वजनिक प्रवासादरम्यन होत असतो हे सर्वेक्षणात सिद्ध झालेले आहे. विद्यालयांना बालरथ आहेत, परंतु महाविद्यालये आणि व्यावसायिक महाविद्यालयांतील मुलांना तर खेड्यापाड्यांतून सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा लागतो, जो कमालीचा असुरक्षित आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक दूरीचे पालन करण्याएवढी जागा उपलब्ध नसते. शिवाय मुलांकडून सार्वजनिक दूरीचे सदासर्वकाळ पालन होईल हे पाहणे संस्थाचा��कांच्या आवाक्याबाहेरचे आहे. कोरोनाचा फैलाव मुलांच्याद्वारेही मोठ्या प्रमाणात होत असतो असे सर्वेक्षणांत सिद्ध झालेले आहे. शिवाय शैक्षणिक संस्थांना सॅनिटायझेशनवर होणारा खर्च परवडणारा नाही अशी तक्रारही संस्थाचालकांनी केलेली आहे. हे सगळे पाहता ऑनलाइन शिक्षण हाच अधिक व्यवहार्य पर्याय ठरतो. त्यामुळे सरकारचा खरा भर हे ऑनलाइन शिक्षण सुलभ कसे करता येईल त्यावर असला पाहिजे. स्मार्टफोन आणि इंटरनेटची उपलब्धता आणि व्यवहार्यता हा यातील कळीचा मुद्दा आहे, ज्याकडे सरकारने म्हणावे तसे लक्ष दिलेले दिसत नाही.\nऑनलाइन शिक्षणात मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळते, फक्त त्यासाठी मुलांना स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा मिळालेली आहे आणि त्यांना ती परवडणारी आहे याची खातरजमा करणे आवश्यक होते, जे घडलेले नाही. राज्यातील इंटरनेटची स्थिती यथातथाच आहे. सरकारने नवे दूरसंचार धोरण जाहीर केले, परंतु ते कागदावर आहे. ऑनलाइन स्वरुपात शाळा सुरू झाल्याने आता हळूहळू विद्यार्थी त्याला सरावत आहेत, परंतु केवळ शहरी भागांचा विचार करून चालणार नाही. खेड्यापाड्यातील शेवटच्या मुलांपर्यंत इंटरनेट आणि स्मार्टफोनची उपलब्धता आहे का, गोरगरीबांच्या मुलांना ती परवडणारी आहे का याचा विचार करून सरकारने त्यानुसार मदतीचा हात देणे अपेक्षित होते. हे घडलेले नाही. त्यामुळे सत्तरीतला एखादा मुलगा केवळ स्मार्टफोन नाही म्हणून आत्महत्या करतो यासारखी काळीज पिळवटून टाकणारी दुःखद गोष्ट दुसरी नाही. गोव्यामध्ये दात्यांची वानवा नाही. शैक्षणिक संस्थांनी थोडी चाचपणी करून आपल्या शाळेतील गरजू मुले शोधली तर त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे झाल्याखेरीज राहणार नाहीत. अशा अनेक मुलांना दात्यांनी स्मार्टफोन पुरविलेलेही आहेत. सरकारने अनावश्यक गोष्टींवर पैसे उधळण्यापेक्षा अशा गोष्टींसाठी खर्चावेत.\nयंदा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय झालेला असल्याने योग्य प्रकारे नियोजन झाले तर कोरोनाचा कहर संपेस्तोवर अर्धेअधिक शैक्षणिक वर्ष पूर्णतः ऑनलाइन स्वरूपात घेणे शक्य आहे. त्यासाठी विषयांचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. उच्च शिक्षणाच्या स्तरावर ‘दिश्टावो’ सारखी जी आदर्शवत् सुविधा अल्पावधीत उच्च शिक्षण विभागाने तयार केली, तशीच ती विद्यालयीन स्तरावर का निर्माण होऊ शकली नाही\nसर्व क्षेत्रांमध्ये अनलॉकिंग करणारे केंद्र सरकारही ज्या अर्थी शैक्षणिक विषयामध्ये अत्यंत सावध पावले टाकते आहे, त्याला काही विशेष अर्थ आहे. येथे प्रश्न मुलांच्या जिवाचा आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना कोरोनाच्या जबड्यात ढकलणे योग्य ठरणार नाही. प्रत्यक्ष अध्यापनाचा परमानंद ऑनलाइन शिक्षणात भले मिळत नसेल, परंतु सर्वांत जास्त महत्त्व मुलांच्या जिवाला आहे. त्याच्याशी खेळ मांडू नये\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nगोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची...\nकोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा\n>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...\nनोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...\nदिल्लीच्��ा सीमांवर काल आजूबाजूच्या राज्यांतील शेतकर्‍यांनी जोरदार धडक मारली. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला. लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा या सगळ्यातून शेतकर्‍यांचे हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/10/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%88-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC/", "date_download": "2020-12-02T19:04:01Z", "digest": "sha1:CSIAQI4AXKMZFCN2JZTMN2Q4QSGIMXQJ", "length": 5543, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "युएई इस्लामिक कायद्यात बदलाने दारू पिणे वैध - Majha Paper", "raw_content": "\nयुएई इस्लामिक कायद्यात बदलाने दारू पिणे वैध\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By शामला देशपांडे / इस्लामिक कायदाम बदल, मद्य, युएई, लिव इन रिलेशन / November 10, 2020 November 10, 2020\nफोटो साभार न्यूज मिनिट\nसामाजिक सुधारणांचे जोरदार वारे वाहात असलेल्या संयुक्त अरब अमिरातीने इस्लामिक पर्सनल लॉ मधील बदलाच्या ऐतिहासिक निर्णयाने त्यावर मोहर उठविली आहे. नव्या बदलानुसार आता मुसलमान लोकांना दारू प्राशन तसेच लिव इन रिलेशनशिप साठी कायद्याची मान्यता मिळाली आहे. यापूर्वी या दोन्ही कृती गुन्हा गणल्या जात होत्या आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद कायद्यात होती. पूर्वीच्या कायद्यानुसार या दोन्ही कृती पाप समजल्या जात असत. विशेष म्हणजे आता नव्या कायद्यात ऑनर किलिंग हा गुन्हा ठरविला गेला आहे.\nनव्या बदलामुळे दारू प्राशन करणे हा गुन्हा ठरणार नाही. तसेच एखाद्या प्रेमी जोडप्याला लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचे असेल तरी ते शक्य होणार आहे. अन्य बदलाने आता २१ वर्षावरील कुणीही नागरिक दारू विकणे, खरेदी करणे आणि प्राशन करण्यास मुक्त असून त्यासाठी त्याला परवाना घ्यावा लागणार नाही. अर्थात २१ वर्षाखालाच्या लोकांना मात्र अजून ही परवानगी कायद्याने दिलेली नाही.\nयुएईने अमेरिकेच्या मध्यस्तीने आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती मधील संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आण�� युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/05/14.html", "date_download": "2020-12-02T19:29:05Z", "digest": "sha1:5R23LOE2Z5V4R6MWQZNMHZP5ITPXBCRC", "length": 11517, "nlines": 204, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: प्रश्न मंजुषा- 14", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\n1. कोवळ्या पानांना लाल रंग कश्यामुळे येतो \nबरोबर उत्तर आहे- B. ऑन्योसायॉंनिन\n2. यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात भारतातर्फे कोणता चित्रपट पाठविला गेला होता\nA. द गुड रोड\nबरोबर उत्तर आहे- D. तितली\n3. British Parliment तर्फे नुकताच कोणत्या भारतीयाला 'वैश्विक विविधता' पुरस्कार प्राप्त झाला आहे\nA. A.P.J. अब्दुल कलाम\nबरोबर उत्तर आहे- B. अमिताभ बच्चन\n4. भारतीय नौदलाचे नवनियुक्त नौदलप्रमुख कोण\nA. रोबिन के. धोवान\nबरोबर उत्तर आहे- A. रोबिन के. धोवान\n5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल कोठे बांध्यन्यात येत आहे\nबरोबर उत्तर आहे- B. आंबवडे\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखा��े नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nयुवा विकास निधीची स्थापना\nलेखा व कोषागारे संचालनालयात 516 जागा\nभारतीय स्टेट बँकेत सहायक (Clerk) पदाच्या 5199 जागा\nगुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/coronavirus-vaccine-updates-scientists-warn-about-first-batch-of-covid-19-vaccine/articleshow/78926543.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-12-02T19:36:52Z", "digest": "sha1:ITWSX63E7PKIMORKBBTVG36RPD2EJESM", "length": 14412, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus vaccine updates करोना लशीची पहिली खेप; तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा\nCoronavirus vaccine updates: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. विविध देशांमध्ये लस चाचणीही सुरू आहे. अशातच लशीच्या पहिल्या खेपेबाबत युके वॅक्सीन टास्क फोर्स'चे अध्यक्ष केट बिंघम यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.\nकरोना लशीची पहिली खेप; तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा\nलंडन: ब्रिटनमध्ये करोना लशीची पहिली खेप येणार असल्याची जोरदार चर्चा असून लशीकरणासाठी तयारी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या लशींबाबत ब्रिटनच्या 'युके वॅक्सीन टास्क फोर्स'चे अध्यक्ष केट बिंघम य��ंनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पहिल्या खेपेतील लस ही सगळ्यांवरच प्रभावी ठरेल अशी शक्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या लशींमध्ये काही त्रुटी असण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.\nवैद्यकीय नियतकालिक 'द लॅसेंट'मध्ये बिंघम यांनी म्हटले की, लस कधीपर्यंत येईल हे आम्ही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, सकारात्मकता म्हणून नियमांमध्ये अधिक सवलत देण्यांचीही आवश्यकता नाही. हे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. करोना लशीच्या पहिल्या खेपेत काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस करोनाचा आजार पूर्णपणे बरा करेल असे समजण्याचे कारण नाही. मात्र, या लशींमुळे करोनाची लक्षणे मात्र, कमी होतील, असेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय सर्वच वयोगटातील बाधितांवर ही लस प्रभावी ठरेल याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ६५ वर्षांवरील नागरिकांना प्रभावी लशीसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.\nवाचा: करोना: रशियन लशीचे दुष्परिणाम संशोधकांचा 'हा' मोठा दावा\nलस विकसित झाल्यानंतर त्याचे वितरण करणे हे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. करोनासारखे आजार वारंवार फैलावण्याचाही धोका असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रिटनमध्ये करोनाची लस देण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लस उपलब्ध होणार असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.\nवाचा: करोना: लस देण्याच्या तयारीला लागा 'या' देशातील रुग्णालयांना सूचना\nवाचा: करोनाचे थैमान: स्पेनमध्ये संचारबंदी, मे महिन्यापर्यंत आणीबाणी लागू\nऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीबाबत चांगली बातमी दिली आली आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका विकसित करत असलेली वृद्धांवर परिणामकारक ठरत असल्याचे चाचणीत समोर आले आहे. करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लस दिलासादायक ठरणार आहे.\n'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेन दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत चाचणी सुरू असलेल्या काही लशी या वृद्धांसाठी परिणामकारक ठरल्या नाहीत. या लशींमुळे विषाणूंविरोधात अॅण्टीबॉडी तयार होत नसल्याचे समोर आले आहे. तर, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस वृद्धांसाठी परिणामकारक ठरली आहे. ही लस अॅ���्टीबॉडीज आणि टी-सेलची निर्मिती करत असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचे संशोधन लवकरच संशोधन नियतकालिकेत प्रकाशित होणार आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाकडून मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCoronavirus Second Wave करोनाची दुसरी लाट; 'या' देशाने जाहीर केला दुसरा लॉकडाउन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nजळगाव'बीएचआर घोटाळ्यात गिरीश महाजन लाभार्थी; ढिगभर पुरावे पोलिसांना दिले'\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची आज बैठक\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nसिनेन्यूजसनी देओलला करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nमुंबईST कर्मचाऱ्यांचं पगाराचं टेन्शन मिटलं; कॅबिनेटने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/funeral-martyred-soldier-sachin-more-nashik-marathi-news-313297", "date_download": "2020-12-02T18:23:44Z", "digest": "sha1:SCYPLDWMLCTP47TDB4QCVUU3F22LXBXH", "length": 17210, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "VIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Funeral of a martyred soldier sachin more nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nVIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\n‘वीर जवान अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘व्यर्थ ना हो बलिदान’ अशा घोषणांनी हुतात्मा वीर जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील व मालेगाव तालुक्यातील निमगुले साकुरी येथील जवान सचिन मोरे हे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले\nनाशिक : ‘वीर जवान अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘व्यर्थ ना हो बलिदान’ अशा घोषणांनी हुतात्मा वीर जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील व मालेगाव तालुक्यातील निमगुले साकुरी येथील जवान सचिन मोरे हे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांचे पार्थिव आधी पुणे येथे नंतर नाशिकहून त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात आले. शनिवार (ता.27) सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला होता त्यांचे पार्थिव आधी पुणे येथे नंतर नाशिकहून त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात आले\nजवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात शहीद\nसध्या भारत आणि चीन सीमेवर गलवान खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी दोन्ही देशांकडून रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. याच ठिकाणी भारताकडून एक पूल बांधणीचे काम सुरु होते. याच वेळी चीनने नदीत पाणी सोडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. नदीला पाणी सोडल्यामुळे तीन जवान वाहून चालले होते. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन यांनी नदीत उडी घेतली. परंतु नदीतील दगडावर तो कोसळल्याने तो शहीद झाल्याची माहिती सचिनच्या कुटुंबियांना लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.\nसचिन 17 वर्षापासून भारतीय सेनेत कार्यरत होते. ते इंजिनिअर होते. मागील एक वर्षापासून भारत-चीन सीमेवर तैनात होते. सीमेवर पूल, व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक चीनकडून नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे काही जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन यांना वीरमरण आले.\nशहीद जवान सचिन मोरे यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून श्रद्धांजली\nगलवान खोऱ्यात भारतीय सैन्याकडून पुलाचे बांधकाम सुरू असतांना या ठिकाणी सचिन मोरे संरक्षणासाठी कार्यरत होते. दरम्यान, या ���ागातील नदीला चीनकडून अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढल्याने दोन जवान त्यात वाहून जात होते. त्यांना वाचवण्यासाठी सचिन यांनी पाण्यात उडी घेतली. या वेळी दोघांना वाचवताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.त्यांच्यावर आज त्यांच्या मुळगावी साकोरी झाप येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.\nयावेळी कृषी मंत्री दादा भुसे,खासदार सुभाष भामरे,खासदार भारती पवार,आमदार सुहास कांदे,माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांतअधिकारी तहसीलदार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली\nचाळीसगाव : तालुक्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी...\nयोगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...\nअरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nमास्क नको असे म्हणणाऱ्या याचिकादाराला एक लाख जमा करण्याचे आदेश\nमुंबई: राज्य सरकारच्या कोविड19 संसर्गाबाबत निर्धारित केलेल्या धोरणात्मक निर्बंध आणि मास्कची सक्ती हटविण्याची मागणी करणाऱ्याला याचिकादाराला...\nरेल्वेने पुन्हा एक थांबा काढल्याने नांदगावकर अस्वस्थ; ई-मेल पाठवल्याच्या २४ तासांतच निर्णय\nनांदगाव (नाशिक) : येथील स्थानकावरील थांबे काढून घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या प्रकाराकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी थेट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bmc.bhonsala.in/Encyc/2020/11/19/-.html", "date_download": "2020-12-02T18:32:19Z", "digest": "sha1:KUJKDYNRKW7TXFMY3UXCPSEXCIJ3BBOG", "length": 3781, "nlines": 20, "source_domain": "bmc.bhonsala.in", "title": " भारतीय संस्कृती परिक्षा - Bhonsala Military College", "raw_content": "\n\"मनुष्य निर्माण व राष्ट्र पुनरुत्थान\" हे ब्रीद घेऊन, विवेकानंद केंद्र देशभर 85 शाळा आणि 1015 शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे.\n\"घडा आणि घडवा\" हा विवेकानंदांचा विचार समोर ठेवून केंद्राच्या महाराष्ट्र प्रांतातर्फे \"भारतीय संस्कृती परिचय\" हा महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी एक महत्वाकांक्षी अभिनव उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.\nयुवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग सातत्याने होत आला आहे. सदर उपक्रमात सहभागी असणारे अनेक युवक समाजाच्या विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. युवकांना सकारात्मक दिशा मिळून त्यांचे सर्वांगीण विकसन होण्यासाठी हा उपक्रम आहे.\nप्रत्येक सहभागी विद्यार्थी व महाविद्यालयाला विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांत मार्फत उपक्रम यशस्वितेचे प्रमाण पत्र दिले जाणार आहे.\nसध्याची स्थिती पाहून यावर्षी या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे परीक्षा ऑनलाईन होणार आहे.\nयावर्षी हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत खुल्या गटासाठी सुद्धा घेतला जात आहे.\nतरी सदर उपक्रमाची माहिती आपल्या महाविद्यालयातील अधिकाधिक युवक-युवतींना व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना द्यावी.\nऑनलाईन नोंदणी करण्यास आपल्या स्तरावर प्रेरीत करावे ही विनंती.\nयुवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या उपक्रमात आपले सर्वतोपरी सहकार्य मिळेल असा विश्वास आहे.\nसोबत परीक्षेचे पत्रक जोडले आहे.\nटीप : नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54241", "date_download": "2020-12-02T19:35:21Z", "digest": "sha1:NAUAGGG3ZN7KYC4EMRXZUHDFBLMVX7JS", "length": 11846, "nlines": 113, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - विभूती कविश्वर (सीअ‍ॅटल, वॉशींंग्टन) यांच्याशी गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - विभूती कविश्वर (सीअ‍ॅटल, वॉशींंग्टन) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - विभूती कविश्वर (सीअ‍ॅटल, वॉशींंग्टन) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.\n1) विभूती, तुम्ही मुळच्या कोणत्या गावाच्या आहात \nमाझा जन्म कोरबा छत्तीसगढ मधला आहे. मी बारावीपर्यंत तिथेच वाढले .\nमाझं कॉलेजच शिक्षण नागपूरात झालं. सध्या मी सियेट्ल (WA ) येथे राहत असून स्वरसाधना म्युझीक institute चालवते.\n2) तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली \nमला संगीताचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला . माझ्या वडलांनी मला वयाच्या पाचव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताची तालीम द्यायला सुरुवात केली . हळू हळू मला संगीताची गोडी लागली . सात वर्षाची असतांना मी माझा पहिला stage performance दिला .लहान पणापासून मला लता मंगेशकर आणि आशा भोसले ची गाणी ऐकायला फार आवडायची\n3) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे \nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण मी गेले 20 वर्ष घेत आहे शिवाय काही दिवस मला उपशास्त्रीय संगीताची तालीम घ्यायची पण संधी मिळाली .मला भावगीत ,गझल ,सिनेगीत गायला पण आवडतात\n4) संगीतातील तुमचे गुरु कोण \nसाधारणपणे १५ वर्ष मी माझे वडिल श्री लक्ष्मण चौसाळकर यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. संगीत विशारद झाल्यानंतर Seattle ला तीन वर्ष मला श्री शरद गद्रेंकडून शास्त्रीय संगीत शिकण्याची संधी मिळाली. त्या नंतर मला एक वर्ष श्रीमती पदमाताई तळवलकर यांच्याकडून शिकायला मिळालं .सध्या मी Seattleच्या श्रीमती श्रीवाणी जडे आणि श्रीमती कुमुद नगरकर यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचं अध्ययन करते आहे.\n5) तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल \n१९९९ मध्ये अन्नु कपूर च्या \"क्लोसप अंताक्षरी\" मध्ये प्रथम पुरस्कार\n२००० मध्ये \"भोपाल दूरदर्शन\" वर गाण्याचा कार्यक्रम करण्याची संधी\n२००४ मध्ये चंद्रपूरला आयोजित \"महाराष्ट्र केसरी\" मध्ये १ लाख लोकांसमोर गायची संधी\n२००९ मध्ये इप्रसारण द्वारा आयोजित \"स्वरांगण\" स्पर्धेत प्रथम पुरस्कार\n२०११ मध्ये स्टार प्लस च्या \"I am Next Superstar\" स्पर्धेत प्रथम पारितोषिक . स्पर्धेचे परिक्षक सोनू निगम आणि सुरेश वाडकर\n6) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात \nमी नियमित रियाझ करायचा प्रयत्न करते .विविध प्रकारचे गाणे ऐकते आणि ते बसवायचा प्रयत्न करते.\n7) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते \n कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते \nआवडते गायक / गायिका:- लता मंगेशकर ,आशा भोसले,श्रेया घोषाल ,शंकर महादेवन , सोनू निगम ,हरिहरन ,किशोर कुमार\nआवडते संगीतकार:- मदन मोहन ,ए आर रेहमान , अजय अतुल ,श्रीनिवास खळे ,पं . हृदयनाथ मंगेशकर\nआवडती गाणी:- ऋतू हिरवा (आशा भोसले ), या चिमण्यांनो (लता मंगेशकर),मी राधिका(आरती अंकलीकर),जिव रंगला (हरिहरन आणि श्रेय घोषाल ),हि गुलाबी हवा (वैशाली सामंत )\n8) आपल्या बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची\nनियमानी रियाज सुरु केला आहे . बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेत उत्तम सादरीकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.\n9) संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे \nमला अध्यात्मिक पुस्तक वाचायला आवडतात . नृत्य आणि चित्रकलेची पण आवड आहे\n10) आपल्या बीएमएम सारेगम २०15 च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत \nमला साडेतीन वर्षाची मुलगी आहे . ती शाळेत गेल्यावर ,त्या वेळेत मी माझे गाणे karaoke वर practice करायचे. या दुव्यावर तुम्ही माझं उपांत्यफेरीतील गाणं ऐकू शकता.\n11) आपला कौटुंबिक परिचय \nमाझे पती :- शशांक कवीश्वर Microsoft सियेट्ल मध्ये काम करत आहे.\nमला स्वरा नावाची साडे तीन वर्षाची मुलगी आहे.\nविभूतीला तुम्ही या दुव्यावर जाउन मतदान करू शकता.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/paithan/", "date_download": "2020-12-02T19:26:30Z", "digest": "sha1:T3ST7SMPAOLWWETX66IVTU6THWPIJH4M", "length": 8617, "nlines": 118, "source_domain": "ainnews.tv", "title": "paithan Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nपैठण- शेवगाव रोड ते घारी, महंमदपूर, ईस्माईलपूर, दत्तनगर रस्त्याचे काम बोगस पद्धतीने चालू\nदादेगाव जहॉंगीर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार\nपैठण प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने तालुक्यातील दादेगाव जहॉंगीर येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना तीन टप्प्यात राबविण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांची तरतुद केली असुन सन 2011 ते 2012 मध्ये या योजनेला मंजुरी देऊन 2010 मध्ये शासन…\nपैठण तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम साजरा……..\nपैठण : अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, तहसील कार्यालय पैठण आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने आज तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्राहकांना हक्क तथा अधिकारांची जाणीव व्हावी व योग्य…\nरेव्ह. डॉ. व्हेलेरियन फर्नांडीस यांच्या धर्मगुरुपदाचा माणिक महोत्सव उत्साहात साजरा….\nपैठण : संत पॉल धर्मग्राम, पैठणचे प्रमुख धर्मगुरु रेव्ह. फादर डॉक्टर व्हेलेरीयन फर्नांडीस यांच्या धर्मगुरुपदाचा माणिक महोत्सव बुधवार दि, 4 डिसेंबर 2019 रोजी साजरा करण्यात आला. धर्मगुरु पदाच्या 40 वर्षांत आदरणीय फादरांना लाभलेल्या प्रभूच्या…\nपैठण तालुक्यात ऊस भाव वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटले\nशेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, पैठण तहसील कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने\nपैठण : तालुक्यामध्ये सततच्या झालेल्या पावसाने ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्व शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, या रास्त मागणीसाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पैठण तहसील…\nपैठण तालुक्यातील 62 गावासाठी पोटनिवडणूक प्रक्रिया\nपैठण : पैठण तालुक्यातील 62 गावासाठी पोटनिवडणूक प्रक्रिया होत असून, चनकवाडी तेलवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक - 2 मध्ये open महिला व ST महिला आणि प्रभाग क्रमांक - 3 मध्ये OBC महिला या ती�� रिक्त पदासाठी होणाऱ्या पोट निवडणूक…\nपैठण येथील नवीन कावसान मधील नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण\nकेळी चिप्सच्या व्यवसायातुन ग्रामीण भागातील युवकांना मिळतोय रोजगार\nपैठण येथे कालभैरव जन्मोत्सव साजरा\nश्रीक्षेत्र पैठण :- दक्षिण काशी तिर्थक्षेत्र पैठण येथील नाथ गल्लीतील भारतात प्रसिद्ध असलेल्या प्राचीन कालभैरव मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत कालभैरव जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते काळापाषाण कालभैरव…\n यावरून सत्तास्थापनेपूर्वीच्या बैठकीत शाब्दिक चकमक\nबीड-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, ‘वंचित’च्या चार…\nमराठवाडा पदवीधर मतदारसंघात ६४ टक्के मतदान\nआष्टीत बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगा ठार\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vrgtrick.blogspot.com/2020/03/katrina-kaif-ne-dhutali-bhandi.html", "date_download": "2020-12-02T18:57:52Z", "digest": "sha1:WVPERC37NVTQLDPKWMOLWND2FEY7DTBS", "length": 6280, "nlines": 60, "source_domain": "vrgtrick.blogspot.com", "title": "कॅटरिना कैफ घरात बंद झाली आणि भांडी धुतली , व्हिडिओ शेयर करून अभिनेत्रीने पाणी कसे वाचवायचे ते सांगितले - VRG Trick", "raw_content": "\nकॅटरिना कैफ घरात बंद झाली आणि भांडी धुतली , व्हिडिओ शेयर करून अभिनेत्रीने पाणी कसे वाचवायचे ते सांगितले\nHomeUnlabelled कॅटरिना कैफ घरात बंद झाली आणि भांडी धुतली , व्हिडिओ शेयर करून अभिनेत्रीने पाणी कसे वाचवायचे ते सांगितले\nकॅटरिना कैफ घरात बंद झाली आणि भांडी धुतली , व्हिडिओ शेयर करून अभिनेत्रीने पाणी कसे वाचवायचे ते सांगितले\nकॅटरिना कैफ घरात बंद झाली आणि भांडी धुतली , व्हिडिओ शेयर करून अभिनेत्रीने पाणी कसे वाचवायचे ते सांगितले\nनवी दिल्ली: कोरोनाव्हायरसमुळे बहुतेक सर्व बॉलिवूड कलाकार अलिप्त झाल्यासारखे वातावरण आहे . घरात राहत असताना तो कधी स्वयंपाक करतो तर कधी व्यायाम करताना दिसतो. नुकताच कतरिना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री घरात कैद आणि भांडी धुताना दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्���िडिओमध्ये कतरिना कैफनेही डिश धुण्याबरोबर चाहत्यांना पाणी कसे वाचवायचे हे सांगितले. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर अर्जुन कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी भाष्य केले.\nजिवंत रोबोट “झेनोबॉट्स” (Xenobots)\nकतरिना कैफने आपल्या व्हिडिओद्वारे घरी राहून भांडी कशी धुत आहे, तसेच पाण्याची बचतही केली आहे. पाणी वाचविण्यासाठी, त्यांनी सर्व भांडी प्रथम सिंकमध्ये ठेवून त्यांच्यावर पाणी ओतले, त्यानंतर ते धुवून, त्यांना पुन्हा रॅकवर ठेवले आणि हळू हळू सर्व भांडी अशा प्रकारे धुल्या. आपल्या व्हिडिओवर भाष्य करताना अर्जुन कपूरने लिहिले की, \"माझ्या घरी आपले स्वागत आहे.\" याशिवाय अभिनेत्याने त्यांना कांताबेन २.0. त्याचवेळी सुनील ग्रोव्हरनेही कतरिना कैफच्या व्हिडिओवर भाष्य केले आणि लिहिले की, \"ही शैली अत्यंत क्रांतिकारक आहे.\"\nआपणाला कळू द्या की कतरिना कैफ एकाकी पडल्यानंतरही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. आदल्या दिवशी त्याने एक फोटो शेअर केला होता, त्यात वरुण धवन आणि अर्जुन कपूर देखील त्याच्यासोबत दिसले आहेत. फोटो तिघांच्या व्हिडिओ कॉल दरम्यान घेण्यात आला होता. यापूर्वी अभिनेत्री घरी व्यायाम आणि गिटार वाजवतानाही दिसली होती.\n आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/09/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-12-02T18:26:28Z", "digest": "sha1:SBC7ECGL6YTLO4ZYZ2YCVRKHJDXEUSOP", "length": 6862, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या नेत्याने घेतली खासदारकीची शपथ - Majha Paper", "raw_content": "\nमृत्युदंडाची शिक्षा झालेल्या नेत्याने घेतली खासदारकीची शपथ\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / खासदार, जयशेखरा, मृत्युदंड, शपथ, श्रीलंका / September 9, 2020 September 9, 2020\nफोटो सौजन्य दैनिक भास्कर\nश्रीलंकेत हत्येच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा झालेले नेते प्रेमलाल जयशेखरा यांनी मंगळवारी संसदेत येऊन खासदारकीची शपथ घेतली. ४५ वर्षीय जयशेखरा श्रीलंकेच्या सत्तारूढ श्रीलंका पोदुजन पार्टीचे नेते आहेत. मृत्यूदंड शिक्षा सुनावल्यावरही खासदारकीची शपथ घेणारे ते पाहिले नेते बनले आहेत.\n२०१५ मध्ये निवडणूक प्रचार सभेत विरोधी पक्षाच्य�� कार्यकर्त्याला जयशेखरा यांनी गोळी घालून ठार केले होते. त्यांना खुनाच्या आरोपावरून जुलै २०२० रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. पण न्यायालयाचा निर्णय येण्याअगोदरच जयशेखरा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्याची परवानगी दिली गेली होती. त्यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढविली आणि जिंकली. २० ऑगस्ट रोजी संसदेचे अधिवेशन सुरु झाले पण त्यात सहभागाची परवानगी तुरुंग प्रशासनाने जयशेखरा याना दिली नाही. त्यावर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.\nकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना कडक बंदोबस्तात मंगळवारी संसदेत नेले गेले तेथे त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात नेण्यात आले. जयशेखरा याना शपथ घेऊ दिल्याचा निषेध करण्यासाठी विरोधी खासदार काळे स्कार्फ घालून संसदेत आले होते त्यांनी नंतर सभा त्याग केला.\nजयशेखरा २००१ पासून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यापूर्वी शिवा नेस्तुराई चंद्र्कांतन या खासदारावर हत्येचा आरोप झाला होता त्यानीही खासदारकीची शपथ घेतली होती. मात्र मृत्युदंडाची शिक्षा झाल्यावर खासदारकीची शपथ घेणारे जयशंकरा हे पहिलेच नेते आहेत. श्रीलंकेत मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे पण १९७६ नंतर आजपर्यंत कुणालाच फाशी दिले गेलेले नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/15/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AD-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2020-12-02T19:25:09Z", "digest": "sha1:WN7IH7YRGWBMCELF2MOMZHNEIWKPAWHK", "length": 9858, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गुणवंतांना देवदुर्लभ संधी - Majha Paper", "raw_content": "\nभारतात एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ १० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. बाकीचे विद्यार्थी दहावीत किवा दहावीच्या आतच गळतात. ती सगळीच सामान्य असतात असे काही नाही. शिक्षण कमी झाले असले तरीही त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता असते पण ती मुले परिस्थितीमुळे शिकत नसतील. त्यात एखादा कुशल प्रशासक होण्याच्या पात्रतेचा असू शकतो. एखादा लष्करी अधिकारी होऊ शकतो पण, शिक्षण नसल्याने आपला देश अशा कुशल अधिकार्‍यांना मुकतो. ही देशात उपलब्ध असलेल्या निष्णात मनुष्यबळाची हेळसांड आहे आणि आपल्या गरिबीचे हे सर्वात मोठे कारण आहे. अमेरिकेत मात्र मनुष्यबळाची अशी उपेक्षा केली जात नाही. काळजी घेतली जाते. आता तर अशी स्थिती निर्माण झाली आहे की काळजी करायला आणि वाढवायला तिथे तरुण मुले आणि मुली पुरेशा संख्येने उपलब्धच नाहीत. त्यांना आता हे आपल्या अर्थव्यवस्थेपुढचे आव्हान वाटायला लागले आहे. कारण गुणवान मुलेच नसतील तर देश कोण चालवणार आहे \nया भावनेतूनच अमेरिकी सरकार आणि विविध विद्यापीठांनी परदेशातले टॅलंट अमेरिकेत कसे येईल याची चिंता करायला सुरूवात केली आहे. १९८० आणि १९९० च्या दशकात भारतातले आणि चीनमधले अनेक तरुण ग्लॅमरपोटी अमेरिकेत गेले आणि त्यांचा लोंढाच तिकडे गेला. आता या लोंढ्यांचा उत्साह कमी झाला आहे आणि अमेरिकेला माणसांची गरज तीव्रतेने जाणवायला लागली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी वाटेल तेवढा खर्च करायला ते तयार आहेत कारण त्यांना गुणवत्तेची किंमत कळते. विविध विद्यापीठांनी ग्लोबल आपॉर्चुनिटी स्कॉलरशिप या नावाने शिष्यवृत्त्या द्यायला सुरूवात केली आहे. ही मंडळी मनुष्यबळासाठी काहीही करायला तयार आहेत. अमेरिकेतल्या सिनसिनाटी विद्यापीठांनी यंदा अशी शिष्यवृत्ती सुरू केली असून ती दीड लाख डॉलर्सची आहे. तिचा आजच्या विनिमय दराने रुपयांत हिशेब केला तर तो ६७ लाख ५० हजार रुपये होतो.\nज्या विद्यार्थ्यांत गुणवत्ता आहे पण शिक्षण घेण्यासारखी परिस्थिती नाही त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.यंदा पहिल्यांदाच ती दिली गेली असून ती पुणे जिल्ह्यातल्या पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवळ या खेड्यातल्या करिष्मा रंधवे आणि अंजली लहाने या दोघींना मिळाली आहे. या दोन मुली आता या शिष्यवृत्तीतून सिनसिनटी विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतील. जगात उपलब्ध असलेली गुणवत्ता आपल्या देशाच्या विकासासाठी वापरली पाहिजे हा किती अट्टाहास आहे त्यापोटी अमेरिकेतले ही विद्यापीठ जवळपास एक कोटी ३५ लाख रुपये खर्च करीत आहे. आपल्या देशात अशी गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. ती शाळेच्या पायरीपर्यंतही पोचत नाही. तशी ती पोचावी असा कोणी प्रयत्न केलाच तर त्यात किती अडथळे येतात हे आपण अनुभवतच असतो. ही गुणवत्तेची उपेक्षा आपल्याला किती अब्ज रुपयांना पडत असेल याचा आपण हिशेबही करू शकत नाही. काही हरकत नाही. अमेरिकी सरकार असा हिशब बारकाईने करीत असते. तिचा फायदा भारतातल्या तरुणांनी घ्यावा.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/sara-tendulkar/", "date_download": "2020-12-02T19:11:49Z", "digest": "sha1:XCAWRAREBPR5M4E7CZIIRCP3ANMNCJMR", "length": 4338, "nlines": 85, "source_domain": "ainnews.tv", "title": "sara tendulkar Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nवाचा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरविषयी काही रंजक गोष्टी\nसचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. आज सचिनचा 45 वा वाढदिवस आहे. भारतासह संपूर्ण जगातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन तब्बल 24 वर्षे क्रिकेट क्षेत्रात कार्यरत होता. मात्र त्याने जेव्हा क्रिकेटमधून सन्यास घेतला तेव्हा…\nसचिन तेंडुलकरच्या कन्येला लग्नाची मागणी घालणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात\n‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालुन वारंवार गैरवर्तन केल्या प्रकरणी पश्चिम बंगालमधील एका तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. तो तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाला नकार दिल्यास अपहरण करण्याची…\nकोरोना लस कधी येईल माहिती नाही, पण सरकारकडून नियोजन सुरू- राजेश टोपे\nछत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत ‘संविधान दिन’ उत्साहात…\nविधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक; मतदान किती टक्के\nराष्ट्रवादीच्या कार्यालयात या, सरकारच्या कामांचा ग्रंथ वाचायला…;…\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2020-12-02T17:58:43Z", "digest": "sha1:HIAORRHBQBJRP422OH6VGYCTRPNRSVDR", "length": 13631, "nlines": 75, "source_domain": "healthaum.com", "title": "मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख | HealthAum.com", "raw_content": "\n मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख\nआपल्या आईसारखेच कपडे परिधान करणे, तिच्या प्रमाणे मेकअप करणं आणि तिचेच सँडल घालून घरभर आणि भरभर चालण्याचा प्रयत्न करणं, इत्यादी… या आणि अशा कित्येक गोष्टी प्रत्येक मुलगी लहान असताना करतेच. मुलीच्या बालपणाचे गंमतीशीर किस्से बॉलिवूडमधील अभिनेत्री देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.\nबॉलिवूडमधील (Bollywood Fashion) कित्येक अभिनेत्री स्वतःसोबतच आपल्या लाडक्या लेकीच्या फॅशनचीही पुरेपूर काळजी घेतात. यामध्ये मायलेकींच्या काही अशाही जोड्या आहेत, ज्या एकसारखीच वेशभूषा देखील करतात. आतापर्यंत असे अनेक फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. बॉलिवूड (Bollywood) अभिनेते- अभिनेत्रींप्रमाणेच त्यांच्या मुलांच्या आउटफिट्सचीही (Star Kids In Bollywood) मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते.\n(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)\nबी-टाउनमधील ‘मायलेकी’ची सर्वात क्युट जोडी म्हणून मीरा राजपूत आणि मिशा कपूर प्रसिद्ध आहेत. मीरा राजपूत आपल्या दोन्ही मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण यापैकी काही फोटोंमध्ये मिशा आणि मीराची स्टाइल एकसारखीच असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. यातील पहिला फोटो थायलँडमधील आहे. कुटुंबीयांसोबत हॉलिडे एन्जॉय करणाऱ्या मीरा आणि मिशाने पोम-पोम डिटेलिंगसह ब्ल्यू स्ट्राइप डिझाइन असलेला कफ्तान ड्रेस घातला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मीरा आणि मिशाने एकसारखंच डिझाइन असलेला गुलाबी आणि हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या लुकसाठी मीराने कमीत कमी मेकअप केला होता. मिशाचा पेहराव देखील आईप्रमाणेच दिसत आहे.\n(करीना कपूरचे शूटिंगमधील फोटो केले शेअर, सुंदर फोटो पाहून चाहते झाले घायाळ)\n​ऐश्वर्या राय बच्चन- आराध्या बच्चन\nऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची लाडकी लेक आराध्या बच्चन ‘Mamma’s Daughter’ म्हणून ओळखली जाते. कारण ऐश्वर्या जेथे कुठे जाते तेथे लाडक्या लेकीला आपल्यासोबत घेऊनच जाते. आपल्या आईसोबत वेळ घालवणे किंवा कान फिल्म फेस्टिव्हलदरम्यान गाउन ठीक करण्यात ऐश्वर्याची मदत करणे असो, आराध्या नेहमीच आपल्या आईसोबत असते. दरम्यान काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या शोसाठी रॅम्प वॉक केलं होतं. यावेळेस ऐश्वर्याने डिझाइनरकडून आपल्यासह आराध्यासाठीही वन शोल्डर शिमरी गाउन तयार करून घेतला होता.\n(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)\n​सनी लियोनी-निशा कौर वेबर\nसनी लियोनी आणि तिची मुलगी निशा कौर वेबरमधील बाँडिंग तुम्ही सोशल मीडियावरील फोटो- व्हिडीओद्वारे पाहू शकता. सनी निशासोबतचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान या मायलेकीच्या एका फोटोवर चाहत्यांनीच नव्हे तर बॉलिवूडकरांनीही लाइक- कमेट्सचा पाऊस पाडला होता. २०१९मध्ये दिवाळी सणासाठी सनी लियोनी आणि निशा कौर वेबरने एकसारखाच लेहंगा परिधान केला होता. सनीने दोघींचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोने सर्वांची मने जिंकली होती.\n(सारा अली खानचा ‘हा’ लुक पाहून लोक भडकले, म्हणाले…)\nहेमा मालिनी यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल लग्नानंतर आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. पण आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे ती स्वतःचे स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. ईशा देओल आणि तिची कन्या राध्या तख्तानीच्या एका फोटोची जोरदार चर्चा झाली होती. या फोटोमध्ये दोघींनीही एकसारखीच आणि एकाच रंगाची साडी नेसल्याचे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. एका डान्स इव्हेंटसाठी ईशा देओल आणि राध्या तख्तानीने महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसली होती.\n(Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का\n२००६ मध्ये ‘दिल दिया है’ या सिनेमाद्वारे गीता बसराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दरम्यान अभिनेत्री गीता बसरा आणि तिची मुलगी हिनाया हीर प्लाहा अनेकदा मॅचिंग आउटफिटमध्येच दिसतात. मालदीवमध्ये असताना गीतानं हिनायासोबतचे फोटो शेअर केले होते. मायलेकीच्या एकसारख्याच आउटफिटची बरीच चर्चा झाली होती. एका फोटोमध्ये दोघींनीही केशरी रंगाच्या आउटफिटसह हॅट मॅच केल्याचे तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या फोटोमध्ये फ्लोरल प्रिंटचा हिरव्या रंगाचा वन शोल्डर ड्रेसमधील मायलेकींचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळत आहे.\n(अंकिता लोखंडेने साडी लुकमधील सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण)\nCovid-19: विश्व में कोरोना संक्रमितों की संख्या हुई 5.43 करोड़ के पार\nआयुर्वेद में इन 6 चीजों को माना गया है सुपरफूड, हेल्दी रहने के लिए डाइट में जरूर करें शामिल\nNext story एंटी वायरल होम क्वारंटाइन किट ऐसे करती है इंफेक्शन से बचाव, बड़ी फैमिली के लिए फायदेमंद\nPrevious story मानसिक उलझन को शांत करके आपके तन-मन को आराम पहुंचाता है परिवृत जानू शीर्षासन, जानें फायदे\nऑस्ट्रेलियाई संग्रहालय में रखा जाएगा दुनिया के सबसे संरक्षित डायनासोर का जीवाश्म\nफाइजर-बायोएनटेक का टीका 65 से अधिक उम्र वालों के लिए भी सुरक्षित\nडियर वेजिटेरियन, आपकी थकान का कारण हो सकती विटामिन बी-12 की कमी\nप्रेगनेंसी के दौरान शीर्षासन करना कितना सेफ जानें गर्भावस्था के दौरान योग करने के फायदे और सावधानियां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/anna-hajare-discuss-proposed-bill/articleshow/54255155.cms", "date_download": "2020-12-02T18:37:20Z", "digest": "sha1:U2HH5R7T6GJ76G3VBYVKGI5N4PQZQ5NY", "length": 15174, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमद्यपींना तडीपार करा- अण्णा हजारे\nदारू पिऊन गावात गोंधळ घालणाऱ्यांना पकडण्याचा अधिकार ग्राम रक्षक दलाला द्यावा. अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे तीन गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तीला तडीपार करण्याची तरतूद कायद्यात करावी, अशी शिफारस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nदारू पिऊन गावात गोंधळ घालणाऱ्यांना पकडण्याचा अधिकार ग्राम रक्षक दलाला द्यावा. अशा व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा, असे तीन गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तीला तडीपार करण्याची तरतूद कायद्यात करावी, अशी शिफारस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.\nमहिलांवरील अन्याय अत्याचार वाढण्यामागे दारू हे एक कारण असल्याने दारूबंदीसंबंधी कठोर कायदा करावा, अशी मागणी हजारे यांनी केली आहे. मुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्कमंत्री यांच्याशी हजारे यांची चर्चा झाली. त्यानंतर या प्रक्रियेला वेग आला असून राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी नुकतीत राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी प्रास्तावित कायद्यासंबंधी चर्चा झाली. त्यामध्ये हजारे यांनी काही तरतुदी सूचविल्या आहेत.\nपोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे दारूबंदीचे काम ग्राम रक्षक दलाकडे सोपविण्यात यावे, अशी प्रमुख शिफारस आहे. ज्या गावातील ३३ ग्रामस्थ ग्राम रक्षक दल स्थापण्यास अनुकूल असतील तेथे असे दल स्थापन केले जावे. ग्रामसभेने सर्वसमावेशक असे ग्राम रक्षक दल निवडायचे असून या दलाला कायदेशीर अधिकार देण्यात यावेत. त्यांनी अवैध दारू विक्री पकडून पोलिसांना कळावावे, गावात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे. त्या व्यक्तीने गावात अवैधरित्या विकण्यात येणारी दारू घेतली असेल तर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे तीन गुन्हे दाखल झाल्यावर त्या व्यक्तीला तडीपार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दारूबंदी असलेल्या गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना दोन वर्षे तडीपार करण्यात यावे, अशीही शिफारस करण्यात आली आहे.\nदारू दुकान अगर परमीटरूमला नव्याने परवाना देताना ग्रामसभा आणि वॉर्डसभेची मान्यता आवश्यक करावी. दुकान सुरू झाल्यानंतर गावात शांतता भंग होत असेल तर २५ टक्के महिलांनी मागणी केल्यावर दारूबंदीची प्रक्रिया घेण्यात यावी. दारूबंदीच्या मतदानासाठी आडवी बाटली आणि ���भी बाटली हे निवडणूक चिन्ह असावे.\nमहिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीने मद्यपान केले होते, असे आढळून आले तर आरोपीला तीन ते दहा वर्षे शिक्षेची तरतूद असावी, बलात्कार केला असेल तर फाशीची शिक्षा सुद्धा देता यावी, अशीही शिफारस आहे.\nग्रामरक्षक दलाला सहाय्य करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी समित्या नेमल्या जाव्यात, उत्पादन शुल्क खात्याला वर्षाला तेवीस हजार कोटींपेक्षा अधिक महसूल मिळतो त्यापैकी केवळ दोन टक्के रक्कम दारूबंदी, समाजप्रबोधन, समाज परिवर्तन, लोकशिक्षण, लोक जागृती यावर खर्च केले जावेत अशीही चर्चा झाली. राज्यातील चंद्रपूर व वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केली असली तरी अवैध दारू बंद झालेली नाही, त्यामुळे तेथे ग्राम रक्षक दलाचा प्रयोग राबविण्यात यावा आणि तेथील यश पाहून राज्यात अन्यत्र त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सूचविले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nओढ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू महत्तवाचा लेख\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nगुन्हेगारीरेखा जरे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलि���ग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sheetaluwach.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2020-12-02T19:18:11Z", "digest": "sha1:57HY5GOOE6SFATPVBQBBAQJQATZRXOOK", "length": 209632, "nlines": 771, "source_domain": "sheetaluwach.com", "title": "महाभारत – Sheetal Uwach", "raw_content": "\nअथेन्स – भाग ४ – लोक आणि लोकशाही\nअथेन्स – भाग ३ – संस्कृतीचे स्तंभ\nअथेन्स – भाग २ – गुढरम्य डेल्फी\nज्ञानपीठ अथेन्स – भाग १\nओळख वेदांची – भाग ८\nओळख वेदांची – भाग ७\nओळख वेदांची – भाग ६\nओळख वेदांची – भाग ५\nओळख वेदांची – भाग ४\nअंतरंग - भगवद्गीता - भाग ७\nओळख वेदांची – भाग ८\nआरण्यक या नावातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. त्या सर्व अर्थांचा समुच्चय केला तर आरण्यक म्हणजे काय हे समजणे सोपे जाईल.\nपहिला अर्थ – अर्थातच अरण्यात किंवा जंगलात लिहिले गेलेले ग्रंथ, असा सोपा अर्थ निघतो. ‘अरण्ये भवम् इति आरण्यकम्\nदुसरा अर्थ सायणाचार्यांच्या भाष्यात येतो तो म्हणजे – वेदाचा जो अंश अरण्यात पठण/मनन केला जातो त्याला आरण्यक म्हणता येईल.\n अरण्ये तदधीयीतेत्येवं वाक्यं प्रवक्ष्यते\n(तैत्तिरिय आरण्यक भाष्य श्लोक ६)\nहे झाले शब्दाची फोड करणारे अर्थ. अरण्यात माणूस कशासाठी जातो शांतता मिळविण्यासाठी, चिंतन/तप करण्यासाठी. निसर्गाच्या सहवासात माणसाला परमात्म्याचा सहवास अधिक प्रकर्षाने जाणवतो. (**जंगलातील शांततेचा अनुभव घेतलेल्यांना हे चटकन् पटावे) अर्थातच नागरी जीवन आणि मोहाचा त्याग करून तत्वचिंतनात आयुष्य घालविण्यासाठी लोक अरण्याची वाट धरतात. म्हणूनच तत्वचिंतन हा विषय सांभाळणारे कोणते वैदिक ग्रंथ त्याने वाचावेत तर आरण्यके शांतता मिळविण्यासाठी, चिंतन/तप करण्यासाठी. निसर्गाच्या सहवासात माणसाला परमात्म्याचा सहवास अधिक प्रकर्षाने जाणवतो. (**जंगलातील शांततेचा अनुभव घेतलेल्यांना हे चटकन् पटावे) अर्थातच नागरी जीव��� आणि मोहाचा त्याग करून तत्वचिंतनात आयुष्य घालविण्यासाठी लोक अरण्याची वाट धरतात. म्हणूनच तत्वचिंतन हा विषय सांभाळणारे कोणते वैदिक ग्रंथ त्याने वाचावेत तर आरण्यके हा आरण्यकांचा विषय सांगणारा अर्थ आहे.\nआधीच्या भागात (वाचा – ब्राह्मण ग्रंथ) आपण पाहिलेत की वेदातील मंत्रांचा यज्ञीय कर्मकांडाशी निगडीत अर्थ लावण्याचे काम ब्राह्मण ग्रंथ करतात. याच कर्मकांडांचा तात्विक अभिप्राय मांडण्याचे काम आरण्यके करतात. कर्मकांड सांगणाऱ्या ब्राह्मण ग्रंथांना पूरक असे तत्वज्ञान सांगणे आणि पुढे येणा-या उपनिषदांची नांदी करणे असे दुहेरी कार्य आरण्यके करतात. त्यामुळे आरण्यके ही वेदवाङ्मयातीला कर्मकांड आणि ज्ञानकांड यांची सांगड घालणारा दुवा आहेत. वेदवाङ्मयात आरण्यकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. उपनिषदे जर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानली तर आरण्यके ही या उपनिषदांचा पाया मानायला हरकत नाही असे म्हणतात.\n(**जाता जाता हे ही सांगायला हवे की भाषिकदृष्ट्या पाहिल्यास आरण्यके ही वैदिक आणि लौकिक संस्कृत भाषेतीला दुवा मानली जातात)\nसर्वसाधारणपणे ब्राह्मण किंवा उपनिषदांप्रमाणेच प्रत्येक वेदांशी निगडीत अशीच आरण्यकांची रचना झाली असे मानतात त्यामुळेच ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच शाखा उपशाखा व्यापून आरण्यकांची संख्याही ११३० च्या आसपास असावी असा विचार मांडला जातो. परंतू दुर्दैवाने आज उपलब्ध असणाऱ्या आरण्यकांची संख्या केवळ ७ आहे.\nऋग्वेद – ऐतरेय आरण्यक, शांखायन आरण्यक\nशुक्लयजुर्वेद – माध्यंदिन बृहदारण्यक, काण्व बृहदारण्यक\n(बृहदारण्यक हे वास्तविक आरण्यक आहे. परंतु त्याचा आकार, विषयव्याप्ती इ. अनेक कारणांमुळे त्याची गणना उपनिषदांमध्ये होते.)\nकृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय आरण्यक, मैत्रायणी आरण्यक\n) (जैमिनीय) आरण्यक, छान्दोग्य आरण्यक\nअथर्ववेदाची आरण्यके उपलब्ध नाहीत किंवा त्याबद्दल पुरेशी माहितीही नाही.\nनवनीतं यथा दध्नो मलयाच्चंदनं यथा, आरण्यकं च वेदेभ्य ओषधिभ्योsमृतं यथा\n(साधारण अर्थ) – दह्याचे (सार) जसे लोणी, मलयवृक्षाचे (सार) जसे चंदन किंवा औषधी(वनस्पतीं)चे (सार) जसे अमृत तसे वेदांचे (सार) आरण्यकांमध्ये आहे.\nमहाभारतातील या श्लोकातील उक्ती योग्य की अतिशयोक्ती, यात न पडता जर अर्थ पाहिला तर आरण्यकांचा विषय आणि त्याचे महत्व दोन्ही लक्षात येते. ���र सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्म आणि तत्वज्ञान हे आरण्यकांचे प्रमुख विषय आहेत. यज्ञातील विधी, त्यातील वैदिक मंत्र आणि त्यांचे तत्त्वज्ञान असा एक विषय आहे. ब्राह्मण ग्रंथातील यज्ञ हे अनेक विधी, समारंभ इ. नी परीपूर्ण आणि गुंतागुंतीचे आहेत. आरण्यकातील यज्ञ मात्र अतिशय साधे व सोपे असून अरण्यवासी ऋषीमुनी किंवा सामान्य माणसालाही सहज साध्य आहेत.\nसृष्टीची उत्पत्ती या विषयावर विस्तृत मंथन आरण्यकात आढळते. वेदांप्रमाणेच आरण्यकातही ‘प्राण’ याच तत्त्वाला दृष्य अदृष्य सृष्टी आणि महाभूतांचे मूळ मानले गेले आहे. ऐतरेय आरण्यकात –\nस्थूल आणि सूक्ष्म सर्वकाही प्राण तत्वातून उगम पावते, अंतरीक्ष आणि वायुचेही सर्जन प्राणातूनच होते असे वर्णन आहे.\nप्राणेन सृष्टावन्तरिक्षं च वायुच्क्षान्तरिक्षं वा……….\nमैत्रायणी संहितेत प्राण तत्वालाच सर्व तत्वांचा जनक म्हणले आहे.\nत्वं ब्रह्म त्वं च वै विष्णुः, त्वं रुद्रस्त्वं प्रजापति त्वमाग्नि वरुणो वायुः, त्वार्मन्द्रस्त्वं निशाकरः\nमनुष्यासह संपूर्ण चराचर सृष्टीच्या मुळाशी प्राण हे एकच तत्व आहे. त्यामुळेच सृष्टीतील या सर्व घटकांशी सहभावनेने राहणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे हा विचार ऐतरेय आरण्यकात येतो. केवळ माणसा माणसात नव्हे तर सृष्टीच्या प्रत्येक दृष्य अदृष्य घटकातील हे साधर्म्य लक्षात घेऊन त्यांच्यासह कृतज्ञभावनेने राहण्याचा आग्रह आरण्यके करतात. याच कर्तव्याचा विसर पडल्याने मनुष्याला आज पर्यावरण आणि निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागतोय. आजकाल पर्यावरण, प्रदुषण, वायु उत्सर्जन, कार्बन न्युट्रल वगैरे शब्द वापरून सर्वत्र प्रसिद्ध होत चाललेल्या चळवळी ज्या गोष्टी घसा फोडून सांगत आहेत त्याचे मूळ तत्व आरण्यकात अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात उभं केलंय. आरण्यकात याच तत्वाला अनुसरुन पंचमहाभूत यज्ञाची कल्पना मांडली आहे. हे पाच यज्ञ किंवा त्याला अनुसरुन नेहमी वागले पाहिजे असे आरण्यकात आवर्जून सांगितले आहे\nपंच वा एते महायज्ञः सतति प्रजायन्ते\nहे यज्ञ म्हणजे केवळ हवन नसून वर सांगितल्याप्रमाणे चराचर सृष्टीशी बांधिलकी जपण्याचे कार्य आहे. ब्रह्मयज्ञ – ऋषींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे\nपितृयज्ञ – पूर्वज/पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे\nदेवयज्ञ – देवतांबद���दल यज्ञाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे\nभूतयज्ञ – प्राणीमात्र आणि वनस्पतींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे\nअतिथियज्ञ – अभ्यागतांचा आदर करणे.\nया यज्ञांच्या माध्यमातून भोवतालच्या परिसरासह पर्यावरणाशी एकरूप राहणे महत्वाचे आहे हे आज भयानक वास्तव म्हणून समोर आलेले ज्ञान आरण्यकांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे. सृष्टीतील प्रत्येक तत्व जसे वायु, पाणी, अग्नि आणि वनस्पती यांचे महत्व जवळपास सर्व आरण्यकांमध्ये येते. वायुचे महत्व सांगताना अशुद्ध वायुमुळे आजारपण येते हे ऐतरेय आरण्यक सांगते. इतकेच नव्हे तर यज्ञातील समिधा निवडताना भोवतालचा वायु शुद्ध करणाऱ्या औदुंबर किंवा पळसासारख्या वनस्पती वापराव्यात असे सांगून यज्ञकर्माचेही महत्व स्पष्ट करते. यज्ञकर्म आणि तत्वज्ञान याची सांगड घालून वेद आणि उत्तरवेदकालीन समाजाला संतुलित धर्म कसा असतो याचा वस्तुपाठ आरण्यके घालून देतात. म्हणूनच ज्ञानकर्मसमुच्चय या उपनिषदांच्या प्रमुख विषयाची बीजे आरण्यकात आढळतात असे म्हटले जाते.\nअशाप्रकारे वेदवाङ्मय ही केवळ कोणत्याही एका धर्मासाठी किंवा विशिष्ट पंथासाठी रचलेली धार्मिक ग्रंथसंपदा नसून विश्वकल्याणाच्या उदात्त हेतून प्रेरित झालेल्या तत्कालिन ऋषीमुनीनी उभे केलेले जीवनकोश आहेत. वेदवाङ्मयाच्या महत्वाविषयी पुढील भागात……\n१.\tमहाभारत, शांतिपर्व ३३१-३\n२.\tऐतरेय आरण्यक २/१/७\nनमस्कार, लेखमालेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. या लेखांच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अधिक माहीतीसाठी प्रश्नही विचारले. काही शब्द, संकल्पना किंवा ओळींसंदर्भात अधिक स्पष्टीरकणही मागीतले. या सगळ्या चर्चेतून शंका समाधानासाठी हे पान तयार करत आहे.\nफोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास तुम्ही या लिंकवर (प्रश्न विचारा) पाठवू शकता. उत्तरे वाचण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा …\nगीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय\nअक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते\nभगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत\nधर्माची नेमकी व्याख्या कशी करावी मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर ���तरतात हे सांगू शकाल का\nभगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय\nमनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे \nगीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय\nमूळ श्लोक – मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाःआगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत\nअन्वय – (हे) कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः मात्रास्पर्शाः तु आगमापायिनः (च) अनित्याः (अतः) भारत तान् तितिक्षस्व\nअर्थ – हे कुन्तीपुत्रा इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता ते तू सहन कर.\nतितिक्षा हा शब्द वापरून माणसाने आयुष्यातील सुख दुःखावर कशी मात केली पाहीजे हे या श्लोकात सांगितले आहे.\nआदि शंकराचार्य विवेकचुडामणी आणि अपरोक्षानुभूति या दोन ग्रंथांत तितिक्षा या शब्दाची व्याख्या करतात.\nसहनम् सर्वदुःखानाम् अप्रतिकारपूर्वकम् चिन्ताविलापरहीतं सा तितिक्षा निगद्यते२४\nचिन्ता किंवा शोकरहीत तसेच प्रतिकाराशिवाय सर्व दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा\nविषयेभ्य: परावृति: परमोपरतिही सा |सहनं सर्वदुखानाम तितिक्षा सा शुभा मता७\nविषयापासून विमुख होणे ही उपरति ची उच्चावस्था आहे, सर्व दुःख किंवा त्रास सहन करणे म्हणजेच तितिक्षा होय जी आनंद/प्रसन्नता वाढवते.\nस्पर्श, गंध किंवा चव या निरनिराळ्या माध्यमातून माणसाला सुख किंवा दुःख अनुभवास येते. जसे चांगला किंवा वाईट गंध किंवा चांगली किंवा वाईट चव. हे किंवा असे सर्वच सुख-दुःख, जय-पराजय किंवा शीतउष्णभाव हे क्षणिक असून ते केवळ इंद्रियांद्वारे आपल्याला वाटणारे भ्रम आहेत. त्यामुळे हर्ष किंवा शोक न करता ते भोगून पार केले पाहीजेत. सुख प्राप्तिमुळे होणारा आनंद किंवा दुःख प्राप्तिमुळे होणारा त्रास दोन्हीचाही परिणाम न होता ते निस्संग मनोवृत्तीने सहन करणारा व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो असा साधारण अर्थ या श्लोकातून व्यक्त होतो.\nज्ञानदेवांनी याचे सुरेख विश्लेषण केले आहे.\n तेथ हर्ष शोकु उपजती ते अंतर आप्लविती \nतेथ दुःख आणि कांहीं \nदेखें हे शब्दाची व��याप्ति निंदा आणि स्तुति \n जे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥\n हें रुपाचें स्वरूप देख उपजवी सुखदुःख \nजो घ्राणसंगे विषादु – \nदेखें इंद्रियां आधीन होईजे तें शीतोष्णांते पाविजे \n आणीक सर्वथा रम्य नाहीं ऐसा स्वभावोचि पाहीं \nहे विषय तरी कैसे रोहिणीचें जळ जैसें \nहा सर्वथा संगु न धरीं \nअक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते\nमहाभारताच्या सभापर्व आणि आदिपर्वात सैन्यगणतीची परिमाणे आढळतात.\nयथावच्चैव नो ब्रूहि सर्व हि विदितं तव॥\nपायदळ, रथ, अश्व आणि हत्ती अशा चार विभागांचे मिळून चतुरंग सैन्य मानले जाते. संख्या आणि विभागवार वाटणीवरून सैन्याचे गट पडतात ते खालीलप्रमाणे\nपत्ती १ हत्ती + १ रथस्वार + ३ घोडे + ५ पदाती\nसेनामुख (३ x पत्ती)- ३ हत्ती + ३ रथस्वार + ९ घोडे + १५ पदाती\nगुल्म (३ x सेनामुख)- ९ हत्ती + ९ रथस्वार + २७ घोडे + ४५ पदाती\nगण (३ x गुल्म)- २७ हत्ती + २७ रथस्वार + ८१ घोडे + १३५ पदाती\nवाहीनी (३ x गण)- ८१ हत्ती + ८१ रथस्वार + २४३ घोडे + ४०५ पदाती\nपृतना (३ x वाहिनी)- २४३ हत्ती + २४३ रथस्वार + ७२९ घोडे + १२१५ पदाती\nचमू (३ x पृतना)- ७२९ हत्ती + ७२९ रथस्वार + २१८७ घोडे + ३६४५ पदाती\nअनीकिनी (३ x चमू)- २१८७ हत्ती + २१८७ रथस्वार + ६५६१ घोडे + १०९३५ पदाती\nअक्षौहिणी (१० x अनीकिनी)- २१८७० हत्ती + २१८७० रथस्वार + ६५६१० घोडे + १०९३५० पदाती\nसाधारण १८ अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ ३९,३६,६०० इतके सैन्य होते.\nभगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत\nगीता हे सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. सफल आणि समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग आणि त्यासंबंधीचे ज्ञान गीतेतून प्राप्त होते. ज्ञान, कर्म असे निरनिराळे मार्ग, स्थितप्रज्ञासारखी वृत्ती, सत्व, रज आदि गुण अशा अनेक विषयांवर गीता भाष्य करते. प्रत्येक अध्याय हा स्वतःचे वैशिष्ट्य जपतो आणि संपूर्ण गीतेचा भागही होतो. गीता आपण कोणत्या दृष्टीकोनातून अभ्यासतो तसेच त्यातील आपल्याला भावणारा विषय कोणता यावर प्रत्येकाच्या आवडीचे श्लोक ठरतात. कोणताही एक श्लोक दुस-यापेक्षा जास्त किंवा कमी उत्तम असा ठरवणे अशक्य वाटते.\nउदाहरणादाखल काही श्लोक पाहू\n१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥\n२. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम��ाप्स्यसि \n३. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८\n४. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥\nहे सर्व श्लोक ज्ञान आणि कर्मावर भाष्य करतात\n५. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही \n६. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः \nहे श्लोक आत्म्याच्या स्वरूपावर भाष्य करतात.\n८. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥\n९. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥\nहे श्लोक सृष्टी आणि कर्मचक्रावर भाष्य करतात.\n१०. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥\nस्थितप्रज्ञाची लक्षणे हा तर केवळ गीतेतच आलेला विषय आहे.\n११. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना \nयासारखे गुढ श्लोक आहेत.\nयाव्यतिरीक्त बोधवाक्ये म्हणून वापरले गेलेले अनेक श्लोकही आहेत जसे\nन हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते \nअशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व श्लोकांची आपसात तुलना करणे केवळ अशक्य आहे कारण त्यात केलेले भाष्य, काव्य, विचार आणि संकल्पना या सर्वार्थानी अद्वितीय आहेत. माझ्या गीतेच्या अध्ययनात ७०० पैकी असा एकही श्लोक आढळलेला नाही जो उत्तम नाही\nधर्माची नेमकी व्याख्या कशी करावी मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का\nधर्म हा शब्द धृ या संस्कृत धातुपासून तयार होतो. याचा अर्थ धारण करणे असा होतो. धारण किंवा धारणा या अर्थाने हा शब्द येतो. धर्म ही भाषेप्रमाणेच ठरवून तयार करण्याची गोष्ट नव्हे. मनुष्यस्वभावाच्या निरनिराळ्या धारणा म्हणजेच समजांच्या आधारे प्राचीन धर्म उत्क्रांत होत गेले.\nशिकार करणारा, भटका आणि गुहेत राहणारा असा आदिम मानव, प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून होता. ऊन, पाऊस, वीजेचा लखलखाट, नद्यांचे लोट, वणवा, वादळे, मोठाले वृक्ष या निसर्गाच्या विविध रुपांबद्दल त्याला सहाजिकच कुतुहल, भीती आणि आश्चर्य वाटत असे. आपले आयुष्य अवलंबून असणा-या या निसर्गालाच त्याने आपले पहीले दैवत मानले. नदी, वृक्ष, सूर्य, प्राणी यासारख्यांना देव मानून त्यांची पूजा करणे ही धर्मव्यवस्थेची पहीली पायरी जवळपास प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये आढळते. चिनी, इजिप्शिअन, वैदिक भारतीय, ग्रीक किंवा माया अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये धर्मविचार याच मार्गाने रुढ होत गेला.\nशेतीच्या शोधानंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसेच प्रथम निसर्ग आणि त्यानंतर निसर्गरुपांची प्रतीकात्मक पूजा करण्यात येऊ लागली. यात मुर्ती किंवा प्रतीके वापरली जात असत. येथूनच उपासनांच्या विविध पद्धती आणि अर्थातच ती करणारा वर्ग निर्माण झाला. साधारणतः सर्वात प्राचीन धर्म हे अशाप्रकारे उत्त्क्रांत म्हणजेच अत्यंत सावकाश व क्रमाने उभे राहीले.\nपरंतु हे सर्व अर्थातच नैसर्गिकपणे कोणत्याही व्याख्या किंवा नियमप्रणालीशिवाय झाले कारण आधी घडलेल्या कोणत्याही समान व्यवस्थेचा येथे संदर्भ, व्याख्या किंवा प्रणाली अस्तीत्त्वातच नव्हती. जीवन जसे आणि जे घडवत आणि शिकवत गेले तसे ते समाज स्वीकारत गेला. तो त्याच्या संस्कृतीचा आणि पर्यायाने पुढे धर्माचा भाग बनला. त्यामुळेच निसर्ग आणि प्राणीपूजा, बळी, दफन किंवा दहनविधी, यात्रा, पुजारी वर्ग यासारख्या कित्येक गोष्टी सर्व प्राचीनतम धर्मात समान आहेत.\nव्यापार व संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा दोन संस्कृतींची एकमेकांशी जवळीक होत असे त्यातून मग सांस्कृतीक चिन्हे, विचार, धर्म, भाषा आणि मुल्ये यांची देवाणघेवाण होत राहीली. धर्म हा कालांतराने समाजव्यवस्थेचा भाग आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख बनत गेला. निरनिराळे पंथ उपपंथही यात निर्माण झाले. मनुष्यसमाजही तोपर्यंत विस्तृत आणि प्रगत बनलेला होता.\nभाषेप्रमाणेच प्रथा आणि परंपरा आधी रुढ झाल्या आणि मगच त्यांना धर्माच्या धाग्यात गुंफले गेले. त्यामुळे धर्माच्या अनेक व्याख्या किंवा लक्षणे तत्त्वज्ञांनी नंतरच्या काळात सांगितली. जसे\nधृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचं इन्द��रियनिग्रहः धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् (मनुस्मृति अध्याय ६ – श्लोक ९२)\nअहिंसा सत्यं अस्तेयं शौचम् इन्द्रियनिग्रहः दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्\nउत्तम धर्माची लक्षणे जरी सांगितली गेली त्यांचा सर्वस्वी योग्य तोच अर्थ तत्कालिन समाजव्यवस्थेने घेतला गेला असे नाही. उदा. अक्रोध, अहींसा किंवा सत्य यासारख्या तत्त्वे निरनिराळ्या अर्थानी वापरली गेली. धर्मव्यवस्थेचे अवडंबर जेव्हा जेव्हा समाजातील घटकांवर वर्चस्व गाजवू लागले तेव्हा तेव्हा धर्मांमध्ये पंथ उपपंथ किंवा नवीन धर्म निर्माण झाले. ख्रिश्चन, इस्लाम किंवा बौद्ध हे धर्म आधीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध चळवळ म्हणून उभे राहीले. त्यामुळेच त्यांना आधारभूत अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आधीची व्यवस्था मार्गदर्शक ठरली. त्यांनी आधीच्या व्यवस्थेतील त्याकाळातील त्यांना अयोग्य वाटणारे घटक दुर करून नवीन प्रणाली निर्माण केली. कालांतराने त्याही धर्मांमध्ये उपपंथ निर्माण झाले. तत्त्वे तीच राहीली पण अर्थ/व्य़ाख्या बदलत राहीली.\nत्यामुळेच धर्माची लक्षणे किंवा व्याख्या ही केवळ अल्पजीवी व कालसुसंगत तत्त्वे असून ती कायम बदलत राहतात. त्यामुळेच एक निश्चित अशी व्याख्या आणि एकच कसोटी ज्यावर धर्म ही संकल्पना पडताळून पाहता येणे अशक्य आहे. प्रत्येक धर्मात उभे राहणारे नवीन पंथ उपपंथ ती व्या्ख्या अधिक सुधारीत करत असतात किंवा कालांतराने नवीन धर्मप्रणाली उभी राहते.\nआश्चर्याची बाब ही की आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्य़ाख्येत पूर्णपणे बसत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की जगात अनेक नवेजुने धर्म आले, लुप्त झाले आणि येत राहतील परंतु प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व हे एकच राहील मानवजातीचे आणि पर्यायाने सर्वांचे कल्याण. म्हणून या तत्त्वावर निष्ठा ठेऊन असेल त्या धर्माचे पालन करणे जास्त योग्य राहील.\nयततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥\n स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥\n आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥\nभगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय\nश्लोक – यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतःतावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः\nअन्वय – सर्वतः सम्प्लुतोदके (प्राप्ते सति) उदपाने, यावान् अर्थः (अस्ति) विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेष तावान् (अर्थः अस्ति)\nशब्दार्थ – सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥\nअर्थ – सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥\nहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे मोठेपण समजावून सांगण्यासाठी एक साधी सोपी कल्पना वापरली आहे की परमात्मा म्हणजेच आत्मा (आत्मन्) चे ज्ञान स्वतःच पूर्ण आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट्य पूर्ण करते. जर एखाद्याने ते प्राप्त केले तर त्याला नंतर इतर कोणत्याही शास्त्रवचनाचा किंवा मजकूर किंवा उपदेशाचा अवलंब करावा लागणार नाही. जसे एकदा पाण्याचा जलाशय प्राप्त केला की मग आपल्याला तहान भागवण्यासाठी पुन्हा पेलाभर पाणी वेगळे शोधायची आवश्यकता भासत नाही.\nसोपे उदाहरण घेऊ यात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेथील मेन्यूकार्डवर (Menu Card) अनेक पदार्थ असतात. त्यातला कोणत्याही पदार्थाने आपण भूक भागवू शकतो. आपण त्यातला एक पदार्थ निवडतो आणि तो खाऊन आपली भूक भागवतो आणि आनंदी होतो. आता मेन्युकार्डवरील इतर अनेक पदार्थ आपल्याला दिसत असले तरी एकदा भूक भागल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत नाही कारण त्याची गरजच उरलेली नाही. असा विचार करू यात की आपल्याला आता कधीच भूक लागणार नाही तर मग आपल्याला कोणत्याची पदार्थाची, मेन्युकार्डची किंवा हॉटेलची गरज लागणार नाही. परमात्मप्राप्ती हा अक्षय आऩंद आहे. तो एकदा प्राप्त झाला की मग मेन्युकार्डवरील इतर कर्मकांडे, जपतप इतकेच काय वेद, उपनिषदे इ. ची गरजच उरणार नाही. एकदा त्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून गेले की पुन्हा वेगळा दिवा लावायची गरजच काय.\nबृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला वर्णन करून सांगतात की एकदा हे ज्ञान झाले की कोणतीच इच्छा, तहान किंवा भूक अपूर्ण रहात नाही ना इतर काही साध्य करायची इच्छा. कारण हे परीपूर्ण असा परमानंद देणारे अनंत आणि अवीट ज्ञान आहे.\nसलिल एको द्रष्टाद्वैतो भवति, एष ब्रह्मलोकः सम्राडिति हैनमनुशशास याज्ञवल्क्यः, एषास्य परमा गतिः, एषास्य परमा संपत्, एषोऽस्य परमो लोकः, एषोऽस्य परम आनन्दः; एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति (बृहदारण्यक उपनिषद अध्याय ४, ब्राह्मण ३ श्लोक ३२)\nहे राजा, तो परमात्मा समुद्रासारखा एकमेवाद्वीतीय आहे. (आत्म्यासाठी परमात्मप्राप्ती) हाच ब्रह्मलोक आहे. असा उपदेश याज्ञवल्क्याने (जनक) राजाला केला. ब्रह्मप्राप्ती हीच या जीवात्म्याची परम गती (अवस्था/ध्येय) होय. हीच त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. हेच जीवात्म्याचे परम (श्रेष्ठ/अंतिम) साध्य आहे. हाच याचा सर्वोत्कृष्ट आनंद आहे. समस्त प्राणीमात्र याच आनंदाचा अंश घेऊन जीवन जगतात. (म्हणजेच जीवात्मा हा याच परमात्म्याचा अंशरुप आहे)\nअशाप्रकारे गीतेतील या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण – साध्य आणि साधने यातील भेद, आत्मज्ञानप्राप्तीची साधने/मार्ग आणि साधकाचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य करतात. वेदात सांगितल्या प्रमाणे ‘एकं सत् विप्रा बहुदा वदन्ति’ म्हणजेच परमात्मा एकच आहे जरी तो आपण निरनिराळ्या रुपात पाहतो. तसेच परमात्मप्राप्ती हे एकमेव साध्य आहे जे आपण निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करू शकतो. कोणत्याही एका साधनाने आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर पुन्हा इतर साधनांची आवश्यकता भासत नाही हेच या श्लोकातून भगवंताला सुचवायचे आहे.\nमनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे \nभारतीय तत्वज्ञानातील ग्रंथांपैकी ज्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज असणारा आणि पुरेसा अभ्यास न करता एकांगी मते मांडण्यासाठी अनेकांनी वापर केलेला ग्रंथ म्हणजे म्हणजे मनुस्मृती.\nप्रथम स्मृती म्हणजे काय ते जाणून घेऊ यात. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ असा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. वेदांना श्रुती म्हणतात. ते अपौरुषेय आहेत. म्हणजेच त्यांचे लेखक नाहीत. स्मृती म्हणजे ग्रंथ जे त्यांच्या लेखकाच्या नावांवरूनच ओळखले जातात. जसे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती इ. स्मृतीग्रंथ हे निरनिराळ्या काळात विविध विषयांना अनुसरुन थोर ऋषींनी किंवा ऋषीकुलांनी लिहीलेले ज्ञानाचे कोष आहेत. यातील ज्ञान हे त्या ऋषींनी स्वतः प्राप्त केलेले, शिकलेले किंवा संपादित केलेलेही असते. त्यामुळे स्मृतीग्रंथांतील माहीती ही ग्रंथांच्या पूर्वसूरींनी संकलीत केलेली, त्याकाळी प्रचलित असलेली किंवा परंपरेने शिक्षणआणि इतर व्यवस्थेचा भाग झालेली असते.\nआता मनुस्मृती संबंधी गैरसमज पाहू\n१ ) मनुस्मृती हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे – हा एक अर्धवट माहीतीवर आधारीत गैरसमज आहे. मुळात हिंदू धर्म हि संज्ञाच मनुस्मृती लिहीली गेली तेव्हा अस्तीत्वात नव्हती. भारतीय संस्कृतीला हिंदू धर्म किंवा संस्कृती ही संज्ञा पाश्चात्यांनी वापरली. भारतीय धर्म हा वैदिक धर्म होता आणि वेद हेच त्याचे प्रमाण ग्रंथ मानले जातात. किंबहूना मनुस्मृतीतही असेच लिहीले आहे.\nवेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ मनुस्मृती २.६॥\nमनुस्मृतीतील विवेचन हे परंपरा, तत्कालीन प्रचलीत व्यवस्था, समाजमन आणि पुर्वसूरींचे विचार यांचे संकलन आहे. त्यामुळेच धर्माचा प्रमाण विचार वेदात व्यक्त होतो असेच स्वतः मनुस्मृतीही सांगते.\n२) मनुस्मृती जातीपाती आणि वर्णव्यवस्थेतून भेदभाव शिकवते – याउलट मनुस्मृतीत केवळ जन्माने व्यक्ती ब्राह्मण किंवा शिष्ट होत नाही तर योग्य शिक्षणाने होतो असे प्रतिपादन केले आहे.\nसहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ॥ १२.११४॥\nश्रेष्ठतेचे कारण जन्म नसून विद्या आणि त्याधारीत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे मनुस्मृतीत लिहीले आहे.\nअज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥ १२.१०३॥\nअसे किमान २५ श्लोक मनुस्मृतीतून देता येतील जे ज्ञान, विद्या किंवा कौशल्याला प्राधान्य देतात जात किंवा जन्मकुलाला नाही.\n३) मनुस्मृती स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले आहे – हा अत्यंत हास्यास्पद समज आहे. सुभाषित म्हणून वापरला जाणारा खालील श्लोक मनुस्मृतीतला आहे.\nयत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ ३.५६॥\nत्याअनुषंगाने पुढे येणारे अनेक श��लोक स्त्रीयांच्या सन्मानाबद्दल तसेच त्यांना विशेष अधिकार देण्याबदद्ल बोलतात त्यामुळे यावर काही लिहायची आवश्यकता नाही.\nहे झाले मनुस्मृतीबद्दलच्या गैरसमजांवर. धर्म सोडून या ग्रंथात दुसरे काहीच नाही का आहे. अनेक विषय आहेत. राजा, प्रजा, व्यवहार जगाच्या उत्पत्तीपासून ते माणसाच्या अंत्येष्टीपर्यंत अनेक विषयांवर मनुस्मृती भाष्य करते जे आजही मार्गदर्शक ठरू शकते. येथे हे ध्यानात ठेवले पाहीजे की हे सर्व विवेचन तत्कालिन समाज, राज्य आणि धर्मव्यवस्थेला अनुसरुन केलेले संकलन आहे. त्यामुळे एकच एक मनुस्मृती हाच धर्मग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेले सर्वकाही धार्मिकच लेखन आहे असे मानणे गैर आहे.\nअशाप्रकारे अनेक विषयात मार्गदर्शक ठरु शकणारा आणि मूल्यव्यस्थांचे योग्य निरुपण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ अयोग्य भाषांतर किंवा अर्थप्रतिपादन केल्याने या ग्रंथांचे अयोग्य विद्रुपीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मनुस्मृती वाचून त्यातील श्लोकांचा अर्थ समजाऊन घेऊन नंतर त्यावर टिका करण्याचा प्रयत्न आजतागायत तरी झाल्याचे ऐकीवात नाही.\nप्राचीन ग्रंथ आणि त्यातील ज्ञान याचा गैरवापर कोणी केला याची चर्चा जितकी होते त्यापेक्षा अधिक प्रयत्न आज ते ग्रंथ भाषांतरासहीत उपलब्ध असताना वाचून समजून घेण्यासाठी करण्याने समाजाचे कल्याण होणार आहे.\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ७\n**आत्तापर्यंतचे सर्व लेख वाचलेल्या (कमाल आहे) वाचकांच्या हे ध्यानात आले असेल की पहील्या लेखापासून लेखांची लांबी उत्तरोत्तर वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे लेखागणिक भाषाही किंचीत क्लिष्ट होत गेली आहे. याचे कारण अर्थातच गीतेचे ज्ञान दुस-या आणि तिस-या अध्यायाय अधिकाधिक गहन होत जाते. त्याचे सोपे स्पष्टीकरण देणे कठीण नाही पण त्यासाठी शब्दव्यापार खुप वाढवावा लागेल. शब्द कमी ठेवावे तर भाषा कठीण होते. त्यामुळे शब्द आणि भाषेचा पोत दोन्हीचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात लेख थोडे क्लिष्ट होणे स्वाभाविक आहे.***\nसम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या ग���रुंचे गायन कसे असेल अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन सं��वून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला कर्माचे उद्दीष्ट्य जितके उद्दात्त तितका त्याचा परीणाम उन्नत…….\nया एकाच गोष्टीतून चौथ्या अध्यायाचे सार प्रकट होते. किंबहुना कर्म आणि ज्ञानकर्मसंन्यास या दोनही अध्यायांचा एकत्रित बोध या गोष्टीतून होतो.\nविहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो.\n‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ हा गीतेतील चौथा अध्याय आहे. या शब्दाची नीट फोड केल्यास संपुर्ण अध्यायाचा सारांश कळावा. फोड दोन प्रकारे करता येईल.\n१. संन्यस्त वृत्तीने कर्म करण्याचे ज्ञान\n२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे\nपहीली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी आहे. दुस-या आणि तिस-या अध्यायात सांगितलेले कर्मविचार या अध्यायात किंचीत विस्ताराने मांडले आहेत. साधारणपणे या अध्यायाचे चार प्रमुख भाग पडतात.\nपहील्या भागात कृष्ण आपल्या अवतारी कृष्णरुपावर भाष्य करतो आणि त्या अनुषंगाने कर्मयोग मांडतो. तोच कर्मयोग योगी आणि महात्मे कसे आचरणात आणतात हे तो दुस-या भागात सांगतो. तिसरा भाग हा प्रामुख्याने यज्ञ या विषयावर आहे तर चौथ्या भागात तो ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो.\nअध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण सांगतो की जे ज्ञान तो अर्जुनाला देतोय ते त्याने पुर्वी विवस्वानाला (सूर्य) दिले होते. अर्जुनाला याचे आश्चर्य वाटते. कारण अर्थातच अर्जुनापुढे उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणे शक्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो की माझे आणि तुझेही अनेक जन्म झाले आहेत. ते तूला आठवत नसले तरी मला आठवतात. मी जन्मरहीत आणि अविनाशी आहे. केवळ योगमायेने मी प्रकट होत असतो. कधी प्रकट होतो\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥\nजेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ येते तेव्हा मी प्रकट होतो.\nभगवंत जेव्हा सगुण साकार असा कृष्णावतार धारण करतो तेव्हा त्याही शरीराची सर्व विहीत कर्मे तो करतो परंतु त्या कर्माचे बंधन त्याला बाधत नाही. कारण त्याला कर्माच्या फलांची आसक्ती नाही. यामुळे जो कोणी परमात्म्याच्या अनासक्त कर्माचे तत्त्व जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो.\nन मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥\nम्हणूनच सृष्टीचे सर्जन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती असो भगवंत एकाच वेळी कर्ता आणि अकर्ता दोन्ही होतो.\nचातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥\nहे सर्व तो निर्माण करतो म्हणून कर्ता, परंतु यातून कोणत्याही फलाची आसक्ती त्याला नाही म्हणूनच अकर्ता.\nमुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणा-या तुझ्या पुर्वजांनीही माझे हे स्वरुप जाणले आणि त्याचे अनुकरण केले. म्हणूनच हे अर्जुना तू ही याच मार्गाचे अनुकरण असे कृष्ण सांगतो.\nअशाप्रकारे प्रत्यक्ष सृष्टीचा कर्ता, परमात्मा जसे निरपेक्ष कर्म करतो तसे कर्म करावे असे सांगून कृष्ण दुस-या भागाकडे वळतो.\nअसे ज्ञानयुक्त कर्म करायचे तर कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणणे आवश्यक आहे. कारण हा भेद जाणणाराच कर्माचे तात्विक स्वरुप समजु शकतो. ज्याला हे स्वरूप कळाले तो योगी कर्म करूनही अलिप्त राहतो.\nमग कर्म, अकर्म आणि विकर्म नावाची तीन वेगवेगळी कार्ये किंवा कृती आहेत का तर नाही. कृष्ण म्हणतो कर्मातच अकर्म किंवा विकर्म पाहता आले पाहीजे. म्हणजेच आपल्या कर्माकडे मनुष्य कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे आहे.\nशरीराचे कर्म जे कर्म आहे परंतु निस्पृहपणे आचरल्याने ते कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहते आणि आत्म्याला त्याचे बंधन लागत नाही. कर्म असूनही ते भासमान किंवा नसल्यासारखेच आहे म्हणून त्याला अकर्म म्हणत��� येईल. म्हणजे कर्म हे वास्तविक कर्म नसून केवळ भास आहे जो इंद्रियांमुळे घडतो. जो व्यक्ती नित्य आणि विहीत कर्माला अकर्म मानतो. म्हणजे विहीत कर्म करताना अहंकार बाजूला ठेवतो आणि ते कर्म जणु आपण केलेले नाहीच असे मानुन निस्पृहपणे करतो तो अकर्म जाणतो. तो ज्ञानी होय. येथे उदाहरणासाठी ज्ञानदेवांचा आधार घेऊ.\nजैसा जो जलापासिं उभा ठाके तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे तऱ्हीं निभ्रांत ओळखे म्हणे मीं वेगळा आहें॥\nजसे पाण्यांत दिसणारे प्रतिबिंब आपले असले तरी ते आपण नव्हे तर भास आहे हे आपण जाणतो. तसेच कर्म हा शरीराचा धर्म आहे, आत्मा त्यापासून वेगळा आहे हे जाणणे. व्यक्ती जेव्हा अशा अलिप्त किंवा निस्पृह वृत्तीने कर्म करते तेव्हा ते कर्म अकर्म होते कारण त्याचे शरीर कर्म करते पण आत्मा त्यापासून मुक्त राहतो.\nमग विकर्म म्हणजे काय विकर्म म्हणजे विशेष कर्म. अकर्माचे स्वरुप जाणणे किंवा आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजे विकर्म. विकर्म हे कर्म नसून केवल ज्ञान आहे. त्याची आसक्ती म्हणजेच मोक्षाची आसक्ती किंवा मुमुक्ष वृत्ती.\nम्हणूनच कृष्ण म्हणतो की जो व्यक्ती कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म (मुमुक्षुत्व) पाहतो तो योगी होय.\nकर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥\nअसा ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने कर्मबंधन नष्ट करतो आणि ज्ञानियांचाही ज्ञानी होतो. असा व्यक्ति कर्म करूनही बंधमुक्त राहतो. उपभोग घेऊनही भोगमुक्त राहतो. त्याच्या कर्माचा केवळ भास होतो अंतरी मात्र तो निष्कर्मी राहतो. त्यामुळे नित्यकर्म हे दृष्य कर्म असूनही त्याच्या लेखी ते अकर्म आहे. तर मोक्षप्राप्तिची साधना हे दृष्य कर्म नाही परंतु त्याच्यासाठी ते एकमेव कर्म आहे.\n जैसे न चलतां सूर्याचे चालणे तैसें नैष्कर्म्यत्वीं जाणे\nतो मनुष्यासारिखां त-हैं आवडे परि मनुष्यत्व तेयांसि न घडें परि मनुष्यत्व तेयांसि न घडेंजैसे जली जलामाजिं न बुडेजैसे जली जलामाजिं न बुडे\nसूर्य ज्याप्रमाणे उदय आणि अस्त झालेला दिसतो परंतू तो आपल्याला घडलेला भास असतो वास्तविक सूर्य अचल असतो. तसाच निष्कामता प्राप्त केलेला कर्मयोगी वरून माणसासारखा माणूस दिसतो परंतू अंतस्थ योगी असतो. सूर्यबिंब जसे पाण्यात बुडाल्याचा भास सायंकाळी होतो तसा त्याच्या कर्माचा आणि सामान्य माणूस असण्याचा केवळ भास असतो. वरून कृष्ण, राम वगैरे असतो पण अंतरी योगीराज असतो.\nअशा व्यक्तीच्या आयुष्याला यज्ञाची उपमा देत कृष्ण तिस-या भागाकडे वळतो.\nपुर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञभाव हा एक निरपेक्ष कर्माप्रमाणे आहे. मनुष्याने यज्ञभावनेने म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करावे असे तिस-या अध्यायात भगवंताने सांगितले होते. संन्यस्त कर्मही यज्ञच आहे असे कृष्ण म्हणतो. असा यज्ञ ज्यात आहुति देणारा (कर्मयोगी), हविभाग (यज्ञात अर्पण करायची वस्तु) (कर्म) आणि यज्ञ ज्याला समर्पित करायचा ते (परब्रह्म) सर्व ब्रह्मरुप आहेत. कारण यज्ञ करणारा भक्त, अग्नि आणि यज्ञ ज्याला अर्पण केला तो परमात्मा तिघेही अंतिमतः एकरुप होतात.\nनिरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून योगी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा यत्न करतात. हे सर्व यज्ञ म्हणजेच साधनेची जंत्रीच कृष्ण सादर करतो.\nश्रोत्र, वाचा इत्यादि इंद्रियांच्या क्रिया संयमित करणे, द्रव्यादि आसक्ती संयमित करणे, हिंसादि अतिचार संयमित करणे, आहारादि भोग नियमित करणे, प्राणायामादि योगातून शरीरक्रिया संयमित करणे अशा अनेक यज्ञांद्वारे योगी कर्मबंधनातून मुक्त होतात.\nज्ञानकर्मसंन्यास शब्दाची दुसरी फोड म्हणजे कर्म करता करता त्यात संन्यस्त वृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे हे आपण पाहीले.कर्म, संन्यस्त वृत्ती आणि आत्मज्ञान अशा मार्गाने जाण्याऐवजी आधी ज्ञानयुक्त होऊन मगच कर्म करणे म्हणजेच दुसरी फोड. ज्ञानप्राप्ती……..\nएवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥\nया सर्व दृष्य वस्तु किंवा इंद्रियस्वरूप यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून कृष्ण अंतिम भाग म्हणजेच ज्ञानाच्या महतीकडे वळतो.\nकर्म करताना ज्या मोहाचा त्याग करायचा, हे ज्ञान त्या मोहात तुला पडूच देणार नाही. जसे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसे हे ज्ञान तुझे कर्मबंधनच भस्मसात करेल. कर्मयोगी कालांतराने अंतकरण शुद्ध झाल्यावर हेच ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यामुळे असे ज्ञान तू साक्षात्कारी व्यक्तींकडून प्राप्त करून घे असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. हे ज्ञान कसे प्राप्त करावे याचा व��्तुपाठही तो पुढील श्लोकात देतो\nतद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥\nते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.\nकारण इंद्रिय संयमन करणा-या श्रद्धावान व्यक्तीलाच हे ज्ञान लाभते या ज्ञानासारखे पवित्र जगात दुसरे काही नाही. ते प्राप्त झालेल्या व्यक्तीला परम शांतीचा लाभ होतो.\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत \nन हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते \nचौथा अध्याय नसता तर भारतातल्या बहुतांश संस्थांना बोधवाक्यांसाठी वणवण भटकावे लागले असते\nकर्मयोगाच्या विस्तृत वर्णनानंतरही ज्ञानकर्मसंन्यास सांगण्याचे मुख्य कारण माणसाचा स्वभाव. कर्माची आसक्ती इतकी प्रबळ असते की ती मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनाही त्या मोहात अडकवून ठेवते. ते कर्म करण्याचा आनंदच त्यांना इतका भावतो की आपले ध्येय हे कर्म पार करून पुढे मिळणारे आत्मज्ञान आहे याचा त्यांना विसर पडतो विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे –\nएकवेळ मोहाचा त्याग करता येईल पण त्यागाचा मोह आवरता येणे कठीण.\nत्यागी, कर्मयोगी या शब्दांच्या मोहापायी त्या कर्माच्या आसक्तीत गुरफटलेले अनेक ‘भोंदु’ कर्मयोगी आपण आसपास पाहतोच मग सामान्य माणसाची काय कथा. न आवडणारे कर्म टाकता येते पण आवडणारे कर्मही टाकायचे आहे. कारण ते आवडते किंवा नावडते हे इंद्रियांनी निर्माण केलेले भास आहेत. ते खरे मानून चालायचे तर आत्मा बंधनात अडकेल आणि मग कर्मांची बरीवाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकेल. आपले ध्येय हे आत्मा बंधमुक्त करणे आहे मरणोत्तर पुतळा उभा रहावा म्हणून प्रयत्न करणे नव्हे. हे परिणाकारकरित्या पटवून देण्यासाठी कृष्ण ज्ञानकर्मसंन्यास उभा करतो. अर्जुनालाही हे पटले पाहीजे की केवळ युद्धोत्तर लोक आपल्याला चांगले म्हणतील म्हणून धर्माची बाजू घेणे हे तितकेच अयोग्य आहे जितके स्वार्थाने अधर्माची बाजू घेणे. कारण दोन्ही मध्ये कर्माच्या फलाची आसक्ती आहे. या ब-या आणि वाईट आसक्तीवर संन्यास शब्दाने आघात करून कृष्ण अर्जुनाला अंतिम ध्येयाच्या मार्गावर दृढ करतो.\nकुमारजींनी अमर केलेला कबीराचा दोहा इंद्रियसंयमावर आणि कर्मसंन्यास निराळ्या शब्दात व्यक्त करतो \nहिरना समझ बुझ बन चरना || एक बन चरना दूजे बन चरनातीजे बन पग नहीं धरना ||\nतीजे बन में पंछ पारधीउन के नजर नहीं पड़ना ||\nपांच हीरन पच्चीस हिरनीउन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावेउन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावे खलका करेंगे बिछोना ||\nकहे कबीर जो सुनो भाई साधोगुरु के चरन चित धरना||\nपाच पारधी म्हणजे पंचेंद्रिये जी आपापल्या मोहाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग आपली फरफट होते. या इंद्रियांचे वन म्हणजे तिसरे वन, यात पाऊलही न ठेवता दुस-या वनात चरायचे म्हणजेच निष्काम वृत्तीचे कर्मयोगी शरीर. याच शरीराने मग पुढे ज्ञान प्राप्त करून पहील्या वनातही चरायचे म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचे एक होणे. हे सगळं ‘समज बुझ’ आणि ‘गुरु के चरन चित’ धरून करायचे आहे. कारण अर्थातच ‘उन मे एक चतुर ना’, पाचही इंद्रिये चतुर नाहीत त्यांना बांधायचे काम हरणाचे म्हणजे अर्थातच आपले आहे. अन्यथा जसे त्या हरणाचे मांस विकले जाईल आणि चामडीचे आसन केले जाईल तसेच आपलेही जन्ममृत्यू आणि कर्म असे चर्मचक्र चालुच राहील\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ६\nगावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.\nतो – आज काय सुट्टी आहे का\nतो – मग कामावर का जात नाही \nतो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….\nते – बरं पुढे \nतो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….\nतो – मग काय, निवान्त बसता येईल ..\nते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की….. त्यासाठी इतकी वणवण करायची काय आवश्यकता आहे\nया गोष्टीतला विनोदाचा भाग सोडला तर त्या टोळक्याला पडलेला प्रश्न विचार करण्यासारखा आहे. निष्क्रियतेचे त्या टोळक्याने केलेले समर्थन नीट तपासले की कर्मयोग समजणे सोपे होईल.\nनिष्क्रियता…… निरनिराळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या परीघातून प्रत्येकासमोर उभी असणारी संभ्रमाची अवस्था.\nप्रत्येकाला या निष्क्रियतेचा अनुभव सतत कोणत्यातरी संदर्भात येत असत���, तसेच प्रत्येकजण स्वतःही अनेकदा निष्क्रियतेचा भाग असतो.\nराजकारणी आणि उद्य़ोजकांच्या पातळीवर निर्णय घेण्याबाबत निष्क्रियता, नोकरशाहीमध्ये निर्णय राबविण्याबाबत निष्क्रियता, सामाजिक पातळीवर सार्वजनिक हिताबाबत निष्क्रियता तर वैयक्तिक पातळीवर क्षमतेच्या पुरेशा वापराबाबत निष्क्रियता…\nमानवी जग आणि मानवी मन ज्या एका मजेदार कसोटीवर विलक्षण साम्य दाखवते ते म्हणजे निष्क्रियता दोघांचाही मुळ स्वभाव निष्क्रियतेकडे झुकतो. म्हणजे जोपर्यंत गरज अथवा संकट (दबाव किंवा आपत्ती) समोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत दोघेही निष्क्रिय राहणे पसंत करतात. म्हणजेच जर गरज किंवा संकट नसेल तर दोघे स्वतःहून कृती करतीलच असे नाही, जसे कट्ट्यावरील टोळके दोघांचाही मुळ स्वभाव निष्क्रियतेकडे झुकतो. म्हणजे जोपर्यंत गरज अथवा संकट (दबाव किंवा आपत्ती) समोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत दोघेही निष्क्रिय राहणे पसंत करतात. म्हणजेच जर गरज किंवा संकट नसेल तर दोघे स्वतःहून कृती करतीलच असे नाही, जसे कट्ट्यावरील टोळके गंमतीचा भाग असा की निष्क्रियतेबद्दल प्रत्येक जण वैयक्तीक आणि सामुहीक पातळीवर इतरांना दोष देत असतो पण जोडीने स्वतःच्या निष्क्रियतेकडे मात्र दुर्लक्ष करत असतो\nविश्वशांतीच्या किंवा पर्यावरणाच्या बाबतीत विकसित आणि विकसनशील देश एकमेकांना निष्क्रिय मानतात. धोरणांच्या बाबतीत जगभरातले (फक्त भारतीयच नव्हे) उद्योजक सरकारला निष्क्रिय मानतात. नोकरशाही एकमेकाला तर सामान्य माणूस स्वतः सोडून जवळपास सगळ्यांना निष्क्रिय मानतो. ‘कोणी काही करत नाही आम्ही एकटेच धडपडतोय’ हे भरतवाक्य संयुक्त राष्ट्रांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत आणि पंतप्रधानांपासून ते घरातल्या सूनेपर्यंत प्रत्येक जण ऐकवत असतो. प्रत्येक जण एकाच वेळी स्वतः निष्क्रिय असतो आणि इतरांना ते निष्क्रिय असल्याबद्दल दोषही देत असतो.\nया अशा अवस्थेमुळे माणूस व पर्यायाने समाज किंकर्तव्यमूढ होतो. संभ्रमामुळे त्याला काय करायचे हे ठरवता येत नाही. मग योग्य अयोग्य गोष्टी हातून घडत राहतात आणि संपूर्ण व्यवस्था बिघडते. याचाच अर्थ असा की कर्म करण्याची प्रेरणा आणि प्रत्यक्ष कर्म यात सुसंगती आणल्यास माणसाची व्यक्तीगत आणि सामाजिक गोंधळाची अवस्था संपुष्टात येईल आणि तो योग्य कर्म करून सुखी होईल.\nकर्मयोग…���…….निष्क्रियता आणि निष्कामता यातला फरक म्हणजे कर्मयोग. कर्मापासून फारकत न घेता उलट कर्म तन्मयतेने करणे परंतु त्याच्या बंधनात न पडता आत्मा मुक्त ठेवणे म्हणजे कर्मयोग.\nकर्ममार्ग पुरेसा न उमगल्याने अर्जुन गोंधळात पडतो आणि घोर कर्म टाळण्यासाठी निष्क्रियतेकडे झुकणारे मत मांडतो.\nज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥\nव्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥\nश्रीकृष्णा, जर तुला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग, मला हे युद्धासारखे भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहेस तेव्हा एक काहीतरी निश्चित सांग जेणेकरून मला योग्य तो मार्ग मिळेल\nमग कर्मयोगाच्या माध्यमातून कृष्ण अर्जुनाचा संभ्रम दुर करतो आणि केवळ युद्धच नव्हे तर संपुर्ण आयुष्य अर्थपूर्ण रीतीने जगण्याचा मार्ग सांगतो.\nवर चर्चा केलेला ऩिष्क्रियतेचा जो गोंधळ उभा राहतो तो केवळ विचारांचा आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. कारण तो पुढे हे स्पष्ट करतो की आत्मज्ञान किंवा परमात्म प्राप्ती हे उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी दोन मार्ग सांगितले आहेत. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा कर्ममार्ग…\nलोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्\nज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग स्वीकारणे हे सर्वस्वी व्यक्तीच्या जीवनशैली, विचारसरणी आणि कुवतीवर अवलंबुन आहे.\nअर्जुनाचा वैचारीक गोंधळ होतो कारण त्याची जीवनशैली कर्मयोगास योग्य असून केवळ युद्धप्रसंगापुरता तो ज्ञानमार्गाचा विचार करतोय. सोयीप्रमाणे दोन्ही मार्गांचा एकाच वेळी अवलंब करण्याचा प्रयत्न हा गोंधळाला निमंत्रण देतो.\nज्ञानी किंवा योगी व्यक्ती हा ज्ञानप्राप्तीतून आलेली निष्कामता (निष्क्रियता नव्हे) स्वीकारतो आणि आत्मानंदी लीन होतो. समाधिस्थ अवस्थेतून अशी निष्कामता त्याला प्राप्त होते. तो निष्क्रिय नसतो. अशा व्यक्तीच्या गरजा अत्यंत सीमीत असतात म्हणूनच त्यांचे कर्मही. कर्मविचार आणि प्रत्यक्ष कर्म यांचे एकत्रित स्वरूप त्याला उमगलेले असते. त्यामुळे तो आळसाने कर्म टाळत नाही. कर्म आणि मनःसंयमाच्या मार्गातून तो निष्कामता प्राप्त करतो.\nपरं���ु बहुसंख्य लोकांना या मार्गाने जाणे शक्य नसते. रोजचे कर्म करत आयुष्य जगणा-या बहुसंख्य समाजाला कर्ममार्ग जास्त सुलभ वाटणे सहाजिक आहे. कारण अर्थातच ते रोजच्या आयुष्यात आधीच कार्यमग्न असतात. स्वतःच्या, कुटुंबाच्या, व्यवसायाच्या, इच्छा, आकांक्षा आणि गरजांच्या पूर्तीमध्ये ते गुंतलेले असतात. कधी त्यांना करायचे म्हणून तर कधी त्यांना करावे लागते म्हणून तर कधी सगळे करतात म्हणून निरनिराळ्या कर्माचा ते भाग बनतात. अशाप्रकरे इच्छेने किंवा इच्छा नसूनही कर्माला बांधले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कर्मयोग आहे.\nन हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥\nकर्म करणे हा प्रकृतीचा स्वाभाविक धर्म आहे. मनुष्याला कर्म करणे भाग आहे. शरीराच्या किमान गरजा भागविण्यासाठी तरी कर्म करणे आलेच. आणि हेच कर्माचे मूळ आहे.\nआपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस बुद्धी, कुवत आणि परीस्थितीप्रमाणे निरनिराळे मार्ग निवडतो आणि त्यातून त्याच्या कर्माचा पसारा वाढत जातो. म्हणजे काय तर इतर अनेक घटक, व्यक्ती, परीस्थिती या कर्मावर परीणाम करू शकतात. यातूनच मग इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आणि अर्थातच सुख आणि दुःख निर्माण होते. हे आत्म्याला कर्मबंधनात टाकते.\nतेव्हा आता कर्म करायचे आणि आत्म्याचे बंधनही टाळायचे ही कसरत करायची, तर मग गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. यातूनच निष्क्रियता येते. म्हणून कर्मविचार आणि कृती यातील एकतानता समजून घेणे आणि तसे कर्म करणे हे आवश्यक आहे.कर्माचे बंधन लागणार नसल्याची खात्री पटलेला मनुष्य निष्क्रिय राहणार नाही. ते बंधन न लागता कर्म कसे करावे हे जाणणे म्हणजे कर्मयोग….\nफलाची अपेक्षा न करता कर्म केले तर त्या कर्माचे बंधन आत्म्याला बाधत नाही.ही अवस्था शारीरीक तितकीच मानसिकही आहे. मनुष्याची इंद्रिये त्याला निरनिराळ्या अपेक्षांच्या जाळ्यात ओढतात आणि कर्मासाठी प्रवृत्त करतात. तेव्हा शरीराने कर्म करायचे आणि मनाने त्याच्या फळाची अपेक्षाही न बाळगता रहायचे याला निष्कामता म्हणता येईल. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याचा गर्व न बाळगणे (सेल्फी पोस्ट न करणे) किंवा मदत झालेल्याने आपल्याविषयी कृतज्ञ असावे अशी अपेक्षा न ठेवणे हे निरपेक्ष कर्म होय.\nमाणसाची इंद्रिये त���याच्या मनात सतत कर्मफळाची आसक्ती निर्माण करत असतात. चांगले खायची आसक्ती, मग ते मिळवायचे कर्म, ते मिळेपर्यंतची अवस्था, मग ते मिळाले तर सुख नाही मिळाले तर दुःख, दुस-याला मिळाले तरी अधिक दुःख आणि आपल्याला मिळाले तर त्याला दुःख… हे सर्व मनाचे खेळ इंद्रियांच्या माध्यमातून सतत घडत असतात.\nकर्मयोगी तो असतो ज्याचे शरीर कर्म करते आणि मन इंद्रियांना फळाच्या आसक्तीपासून दूर ठेवते. वरवर पाहता कर्म करणारा पण मनातून त्याच्या फळाची लालसा बाळगणारा ढोंगी असतो. असे दुटप्पी वागणा-यांना तुकोबा भोंदु म्हणतात.\nऐसे कैसे झाले भोँदु कर्म करुनि म्हणति साधू कर्म करुनि म्हणति साधू अंगा लावुन राख डोळे झाकुनि करिति पाप\nकारण इंद्रिय संयमन हा कर्मयोगाचाच भाग आहे.\nमग कर्म कसे असावे…..\nकर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥\nइंद्रियांवर संयम राखून, निरपेक्ष बुद्धीने कर्मामध्ये जो लीन होतो तो अनासक्त कर्मयोगी होय.\nअनासक्त कर्म करण्याला श्रीकृष्ण यज्ञाची उपमा देतो. पुरातन काळापासून यज्ञ हे अत्यंत श्रेष्ठ कर्म मानलं गेलंय कारण ते निष्काम आणि अनासक्त आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे.\nआहुति देताना ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ असे म्हटले जाते. माणसानेही त्याचे विहीत कर्म करताना मी पणा टाकून ते कर्म केले तरच त्याचे बंधन त्याला लागणार नाही. कर्माला यज्ञ म्हणण्यामागे हा दृष्टीकोन आहे.\nतदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥\nविश्वकल्याणाच्या उदात्त तत्त्वावर यज्ञाची कल्पना उभी आहे. वेदकालीन समाजाच्या सुखाच्या कल्पना अनेक वैदिक प्रार्थनांमध्ये येतात. त्यातील प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ती प्रार्थना विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखासाठी आहे. वैयक्तीक सुख हे समाज, राष्ट्र आणि संपूर्ण विश्वाच्या व्यापक हिताचाच भाग आहे असा दृष्टीकोन बाळगल्यामुळे तत्कालिन समाजाला एक व्यवस्था आणि दिशा होती. समाजाचे हित साधले की त्यातील व्यक्तीचे हित आपसुकच साधले जाईल.\n‘सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः’ किंवा ‘सहनौ भुनक्तु’\nयासारख्या प्रार्थनांमध्ये सगळ्यांचा सुखाचा विचार केला आहे. त्यामुळेच सामुह��क आणि वैयक्तिक अशा दोनही पातळीवर कल्याण होते ही दृढ भावना त्या काळात होती. हाच विचार मांडताना श्रीकृष्ण म्हणतो की व्यक्तीने कर्म करताना व्यापक हिताचा दृष्टिकोन ठेवावा.\nकर्म मनुष्याला चुकणार नसल्याने ते करावेच लागणार. केवळ त्यामागचा दृष्टीकोन योग्य असल्यास आत्म्याला बंधनात न टाकता कर्म घडेल. कृष्ण पुढे सांगतो की मी स्वतःही जेव्हा अवतार घेतो तेव्हा मी त्या अवतारातील सर्व विहीत कर्मे करतो. कारण एक ते त्या देहाला स्वाभाविक आहे आणि दुसरे असे की समाज अशा व्यक्तींचे अनुकरण करतो. कर्मयोग्याने स्वतः निष्काम कर्म करत असताना त्यातून इतरांना कर्मयोगाचे दिशादर्शन करावे. यालाच लोकसंग्रह अशी संज्ञा तो वापरतो.\nन मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥\nहे पार्था मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो.\nअशाप्रकारे कर्मयोगाचे विवेचन करताना कर्माची अपरिहार्यता, अनासक्त कर्म, इंद्रियसंयम आणि लोकसंग्रह अशा क्रमाने श्रीकृष्ण संपुर्ण मानवजातीच्या वैचारीक गोंधळावर आणि कर्माच्या एकतानतेवर भाष्य करतो.\nमनुष्यसमाज मग तो राष्ट्र, राज्य, धर्म अशा कोणत्याही स्वरुपाचा असो त्याचे व्यापक हित आणि त्यातील माणसांचे वैयक्तीक हित हे सहसा भिन्न नसते. केवळ मनुष्य जेव्हा वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थाला प्राधान्य देतो तेव्हाच समाजहिताला अडथळा निर्माण होतो. तसेच जेव्हा प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थ साधण्याची धडपड करतो तेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण होते, कोणी काय करायचे आणि काय नाही करायचे याचा संभ्रम निर्माण होतो आणि समाजाव्यवस्था निष्क्रिय होते. आजची सर्वव्यापी वैचारिक गोंधळाची आणि निष्क्रियतेची स्थिती ही या कर्मयोगाच्या पुरेशा ज्ञानाच्या अभावी प्राप्त होते. हीच स्थिती अर्जुनाच्या काळात होती आजही आहे. त्यामुळे अर्जुनाची जी अवस्था होती तशीच आपल्यातील प्रत्येकाची होते.\nकेवळ अर्जुनच नव्हे तर त्याकाळातील संपूर्ण समाज हा युद्धाच्या मार्गाने विनाशापर्यंत येण्याचे कारण कर्मयोगाचे अज्ञान हेच होते. भीष्मादि ज्येष्ठांपासून ते दुर्योधनादि कनिष्ठांपर्यंत व्यक्त���ंनी इंद्रियसंयम, अनासक्त कर्म, लोकसंग्रह आणि व्यापक समाजहित हा कर्मयोगाचा सोपान न अवलंबल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि संपुर्ण समाजाचे हित धोक्यात आले. तेव्हा आणि आजही माणसाने निरपेक्ष वृत्तीने जर स्वतःचे वैयक्तिक कर्म केले तर त्याचे आणि संपुर्ण मानवजातीचे कल्याण होईल.\nइंद्रियांच्या आहारी न जाता योग्य ते कर्म व्यापक समाजहीत डोळ्यासमोर ठेऊन निष्काम वृत्तीने करणे म्हणज कर्मयोग……. गीतेतील तत्त्वज्ञान हे सार्वकालिक व आजही तितकेच सुसंगत नाही का\nभक्तीचे महत्व सांगताना कबीर कर्मयोगाचेच निकष मांडतात. भक्तीमध्ये भक्त जसे निरपेक्षपणे भगवंताचे नाव घेत राहतो. तसेच निष्काम वृत्तीने मानव कोणत्याही भ्रमात न राहता कर्म करत राहीला तर कर्मयोग आणि त्यायोगे मोक्ष साध्य होईल.\nऔर कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म \nन जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः \nअजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे २\nअविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् \nवासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि \nतथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही २\nनैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः \nन चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः २\nवीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २\nयततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः\nइन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२\nयदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः\nएषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति \nमराठीत पाहण्यासाठी क्लिक करा #Bali – प्राचीन स्वप्नाचे आधुनिक पर्यटन\n#Bali – प्राचीन स्वप्नाचे आधुनिक पर्यटन\nबाली अर्थात वाली द्विप इंडोनेशियाच्या द्विपसमुहातील एक रत्न.. आपल्या हिंदुसंस्कृतीची नाळ अजूनही जपणारे बेट. राम, सीता, हनुमानाच्या गोष्टी सांगणारं. भव्य मंदिरं, लोककलेने नटलेली पौराणिक पात्रांची नृत्यं, मनोहारी शिल्पं… एकाच वेळी हिरवागार निसर्ग आणि ज्वालामुखी दोन्ही कवेत घेणारं, देवभोळ्या पण उद्यमशील लोकांचं बेट\nबालीत पाहण्यासारखं काय आहे फक्त डोळे उघडे ठेवा आणि फिरा, बालीत सगळं काही पाहण्यासारखंच आहे फक्त डोळे उघडे ठेवा आणि फिरा, बालीत सगळं काही पाहण्यासारखंच आहे नाट्य, नृत्य, संगीत, निसर्ग, खान��ान, पशु-पक्षी, माणसं………….. पर्यटनातून अर्थव्यवस्था चालवणारे बाली आजही आपले अर्वाचीन रुप अभिमानाने मिरविते.\nसुबक – युनेस्कोने गौरवलेली इ.स. ९ व्या शतकापासूनची उतरती भातशेती #subak #bali #visitbali\nभाताच्या शेतात बेमालूपणे मिसळलेले रीसॉर्ट….. #bali #visitbali #Kamandalu #KamandaluUbud\nफेसाळता हिंदी महासागर – उलुवाटु मंदीर #uluwatu #temple #bali #visitbali\nब्रह्मा-विष्णु-महेश उलुवाटु मंदिर #uluwatu #bali (डोकं झाकल्याशिवाय गाभा-यात मुर्ती आजही ठेवत नाहीत बालीत\nपुरा ताना लॉट – समुद्रातल्या खडकावर उभारलेले वरुणाचे देउळ.. Pura Tanah Lot #bali #visitbali\nसमुद्रातही गोड पाणी देणारा वरुण – ताना लॉट… Dewa Baruna, #tanahlot #bali #visitbali\nझ-यातून सततअमृतवर्षा करणारे तीर्थ एंपुल. मी ही ‘शुचि’ झालो\nगोआ गजा – हिंदु आणि बौद्ध दोन्ही शिल्प असणारी ११ व्या शतकातली गुहा – Goa Gajah #goagajah #bali #visitbali\nकेचक – रामभक्त वानरांनी केलेले नृत्य आणि गायन. समईचा मंद प्रकाश, ‘चक चक केचक’ हा ध्वनी आणि धीरगंभीर आलापी यातून रंगणारे रामायणातील प्रसंग चितारणारे नाटक. हे फक्त मंदिराच्या आवारातच करायचे.\nकेचकचा रंगमंच… मोकळी जागा आणि मध्यभागी रंगमंच उजळणारी समई इतकेच काय ते नेपथ्य……… #Kecak #bali #visitbali\n प्रयोगाच्या आधी भूताखेतांची शांती, प्रयोगात अपशब्द वापरल्याबद्दल देवाची क्षमा, सगळं काही मंगल होउ दे रे द्येवा…… गा-हाणं – मुख्य वानर आणि पुजारी… #kecak #bali #visitbali\nप्रभुरामाची वानरसेना…… प्रसंग रंगायला लागले…. #kecak #bali #visitbali\nधीरगंभीर असे वेदपठण किंवा संथ पण लयबद्ध ध्रुपदाची आठवण करून देणारी आलापी, नवीन प्रवेशाची तयारी होताना या अप्रतिम स्वराघाताने प्रेक्षकांना मोहीत करून ठेवते.\nरावणवध — ओघवता स्वर, वाढलेली लय, रामलक्ष्मणाची आखीव हालचाल…. केचक जसं अंतिम टप्प्यात येतं आसमंत थरारून उठतो, जणु काही सगळं बाली रामायणच जगते…\nलेगॉंग – तुलनेने आधुनिक असा नृत्यप्रकार. वाद्यवृंद व नर्तक यांचा अप्रतिम मेळ आणि रंगांची उधळण करणारी वेषभुषा…… #legong #bali #visitbali\nचिनी पंखे आणि भारतीय प्रसंगाचे सुरेख मिश्रण #legong #bali #visitbali\nमेंगावीच्या जत्रेतला बॅरॉंग…….. मुखवटे चिनी आणि सहदेव\nनिसर्गकृपेची मुक्त उधळण….. निसर्ग बालीचा स्थायिभाव आहे. वडीलांनी मुलाला अंगावर खेळवावे तसा निसर्ग अंगाखांद्यावर बाली बेटाला खेळवतो. कॉफी लुवाक हा निसर्गाच्या कृपेचा एक अनोखा अविष्कार. वनस्पती, प्राणी आणि माणूस तिघांनी मिळून केलेला चवीचा चमत्���ार……किलोमागे ७०० डॉलर्स मोजायला लावणा-या कॉफीच्या बीया लुवाक नावाच्या प्राण्याच्या विष्ठेतून मिळवाव्या लागतात. त्या प्राण्याने न चावता नुसत्या गिळलेल्या बीयाच सर्वोत्कृष्ट कॉफी देतात. त्या मिळवून स्वच्छ करून ‘कोपि लुवाक’ (Kopi luwak) बनते\nपेटुलु – उबुद, बालीतील एक छोटा कसबा. असं सांगतात की गावतल्या लोकांनी देवाच्या कृपेसाठी केलेल्या यज्ञानंतर पांढरे हेरॉन पक्षी प्रथम या गावात आले. देवाची भेट म्हणून या पक्षांना मोठ्या श्रद्धेने जपले जाते. गावात त्यांना मुक्तद्वार असते. ती दंतकथा आज गावाची ओळख बनलीय. संध्याकाळी ५ च्या नंतर जवळजवळ २०,००० पांढ-या हेरॉन पक्षांची गावात दाटी होते आणि अर्थात त्यांना पहायला येणा-या पर्यटकांचीही. #petulu #bali\nगावातल्या झाडाचे पान-पान पक्षांनी फुलुन जाते #petulu #heron #bali #visitbali\n‘मर्कट अभयारण्य’ पाडांगतेगाल #Padangtegal.\nएकजीव निसर्ग, प्राणी आणि मानवनिर्मिती…. रामाच्या सेनेचे अरण्य येथे माक़डांना मुक्तद्वार असते.\nमाकड…. खांद्यावर आहे ते \nवनस्पती, फळे, प्राणी चराचरातील अन्नब्रह्म. #crispyduck #gadogado #fruits\n स्वप्न पहायला बालीत डोळे मिटावे लागत नाहीत……… #visitbali #bali\nनासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् \nकिमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम्\nकार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः \nयच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌\nन त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् \nअंतरंग – भगवद्गीता – भाग ४\nनासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् \nकिमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥\nनासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आ���ि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण थोडं खोलात गेलं तर दोघांतली साम्यस्थळं दिसायला लागतात. दोघेही बुद्धीजीवी. दोघेही जण एकाच ध्येयाच्या वाटेवर असतात. शास्त्रज्ञ भौतिक प्रगतीच्या माध्यमातून शाश्वत सुखाचा शोध घेतो तर तत्त्वज्ञ अध्यात्मिक किंवा तात्त्विक प्रगतीच्या माध्यमातून…\nवर्षानुवर्षे होणारी शास्त्रीय प्रगती माणसाला अधिकाधीक सुखी बनवते पण शास्त्रज्ञाला अधिकच कोड्यात टाकते. इतकी भौतिक सुखाची साधने निर्माण करूनही मानव खरोखर सुखी होतोय का याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते खरोखर सुख साधनातच असते की त्याचा शोध दुसरीकडे कुठे घ्यावा\nअर्जुनही याच द्विधा मनस्थितीत पडतो. युद्ध जिंकल्यावर राज्य मिळणार, सुखाची सर्व साधने मिळणार पण स्वतःच्याच नातेवाईकांना मारण्याचे दुःख भोगावे लागणार. बरं युद्ध न करावे तर संहाराचे दुःख जाणार पण पळपुटेपणाची अवहेलना वाट्याला येणार. म्हणजे कोणतेच सुख पूर्णत्वाने वाट्याला येणार नाही त्याला दुःखाची किनार असणारच. त्यालाही असंच सुख हवंय जे कायम टिकेल आणि दुःखरहीत असेल. अर्जुन अतिशय गोंधळून जातो. त्याची विचारशक्ती कुंठीत होते आणि युद्ध करायलाच नको असा काहीसा अनिश्चित निर्णय घेऊन तो कृष्णाकडे वळतो.\nआता कृष्णापुढे काम आलं एका गोंधळलेल्या परंतु अभ्यासु विद्वानाला समजावण्याचं. हे काम निश्चित सोपं नाही. कारण जो विचार कृष्ण मांडणार आहे तो अर्जुनाला पटवून द्यायचा आहे. त्यासंदर्भात त्याला ज्या शंका असतील त्यांचं निरसन करायचं आहे. उगीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायला तो बाबांना खाऊ मागणारा लहान मुलगा नाहीये\nमोठ्या कौशल्याने कृष्ण अर्जुनाला युद्ध का करावे हे पटवून देतो. केवळ तेवढेच नव्हे तर शरीराचे आणि आत्म्याचे स्वरुप, कर्माचे महत्त्व, बुद्धीचे स्थैर्य आणि या सगळ्यांच्या ज्ञानाने येणारी स्थितप्रज्ञ वृत्ती असे विषय अनुक्रमे मांडून शाश्वत सुखाचा मार्ग त्याच्यापुढे उभा करतो.\nअसं मानतात की नासदीयसुक्तातच सांख्य तत्त्वाची बीजेही आढळतात. सांख्य….. तत्त्वज्ञानातील एक सिद्धांत… ऋग्वेदीय ऋषींपासून कपिल मुनींपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना भुरळ पाडणारा. बौद्ध, जैन अशा अनेक तत्त्वप्रणालीत स्थान मिळविणारा विचार.\nसांख्य तत्त्वाचा संदर्भ किंवा विवेचन ऋग्वेदासह श्वेताश्वतर, तैत्तिरीय, ऐतरेय, बृहदारण्यक अशी उपनिषदे, बौधायनाचे गृह्यसुत्र, पतंजलीचे योगसुत्र आणि चरकसंहीता इतकेच काय पण परमार्थाच्या१ चिनी भाषांतरातही आढळतात. एक वेगळा ग्रंथ लिहीता येईल इतकी सामग्री सांख्य या एका शब्दात आहे. पण तूर्तास आपण केवळ भगवद्गीतेच्या दुस-या अध्यायाच्या संदर्भात आलेला सांख्य विषयच पाहू यात.\nजसं संगणकाचं संपूर्ण विश्व हे बायनरी म्हणजे ० आणि १ एक या दोन तत्त्वांनी बनलंय तसंच सांख्य तत्त्वाच्या मते विश्व हे दोन तत्त्वांनी बनलंय. एक अविनाशी तत्व ‘पुरुष’आणि दुसरं विनाशी/विकारी तत्त्व ‘प्रकृती’. प्रकृती या तत्त्वात नश्वर अशा सर्व गोष्टी येतात तर पुरुष म्हणजे अविनाशी चैतन्य/आत्मा. या दोनहीच्या संयोगाने सृष्टीचे सर्जन होते. जेव्हा नश्वर शरीर विकाराच्या माध्यमातून नष्ट पावते तेव्हा आत्मा मुक्त होऊन प्रकृतीच्या दुस-या तत्त्वात सामावतो. असा सर्वसाधारण विचार सांख्य मांडतो.\nआता गीतेकडे पाहू.. अर्जुनाच्या प्रश्नांचे तीन भाग पाडून प्रत्येक भागाला सांख्य सिद्धांताच्या आधारे कृष्ण उत्तर देतो.\nपहीला भाग अर्थातच ‘नातेवाईकांच्या संहाराचा’. दुसरा भाग या कृतीतील ‘धर्म अधर्माचा’ आणि तिसरा भाग ‘मानसिक स्थैर्याचा’ कारण तेच ढळल्याने अर्जुन शस्त्र उचलणार नाहीये.\nएका कुशल समुपदेशकाप्रमाणे प्रथम गोंधळलेल्या अर्जुनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी कृष्ण त्याला रागावतो. ऐन युद्धाच्या वेळी हे असले नपुंसकासारखे, पुरुषार्थाला बाधा आणणारे वर्तन करणे वीर अर्जुनाला अशोभनीय आहे हे तो परखडपणे सांगतो. सैरभैर झालेल्या अर्जुनाच्या बोलण्यातील विसंगतीवर तो बोट ठेवतो. परखड टीका झाल्याने ���हाजिकच आता अर्जुनाचे लक्ष कृष्णाच्या विवेचनाकडे केंद्रित झाले आहे.\nशरीर आणि आत्मा या दोन घटकांपासून जीवाचे अस्तीत्त्व बनते. यातील शरीर हे विकारी म्हणजेच नाश पावणारे आहे तर आत्मा हा अविकारी म्हणजे चिरंतन आहे. ज्या नातेवाईकांचे शरीर तू आपल्या बाणांनी विदीर्ण करणार आहेस ते शरीर नाश पावणारच आहे. तू नष्ट केलेस तरी आणि नाही केलेस तरी. याचा अर्थ काय तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा बरं, शोक करून ते टिकणार थोडेच आहेत. उद्या तेही जाणारच आहेत.जे जे जन्म घेते त्याचा मृत्यू अटळ आहे हा सृष्टीचा नियम आहे.\nन त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् २\nसर्व विनाशी तत्त्वांची उदाहरणे देऊन कृष्ण अर्जुनला समजावतो की गेलेल्याचे किंवा जाणा-याचे दुःख करणे अयोग्य आहेच वर ते जाणे आपल्या हातून घडतेय याचे वैषम्य वाटणेही गैर आहे.\nज्ञानेश्वर महाराजही दोनच ओव्यात अर्जुनाची अवस्थेचे मार्मिक वर्णन करतात. त्यांच्या मते अर्जुनाची अवस्था ही जन्माने अंध असाण-या व्यक्ती सारखी आहे. नकळत दरवाजा समजून भिंतीवर डोके आपटावे तसे अर्जुनही नकळत चुकीच्या तत्त्वावर युक्तीवादाचे डोके आपटत आहे. त्याला स्वतःचे शरीर आणि आत्मा यांचे पुरेसे ज्ञान नाही आणि तो कौरवांचे शरीर नष्ट करण्याचा शोक करतोय.\n मग तैं सैरा धांवे जैसे\nप्रकृतीचे नश्वरत्वही ज्ञानदेव एका ओवीत सांगतात. जे जे जन्म घेते ते ते नाश पावते. ते ते काय तर अर्थातच बाह्य इंद्रियांचे विषय….\nहे उपजे आणि नाशे \nहा झाला सांख्ययोगाचा अर्धा भाग ज्यात प्रकृती तत्त्वाचे विनाशीत्व ��्रकट होते. हे केवळ शरीराच्या बाबतच खरे नसून सृष्टीतील प्रत्येक तत्त्व जे बाह्य इंद्रियांच्या माध्यमातून जाणवते ते सर्वच नश्वर असते असेही कृष्ण सांगतो. बाह्य इंद्रिये कोणती तर डोळे, कान, नाक, त्वचा. म्हणजेच काय तर जे डोळ्यांना दिसते ते चांगले/वाईट दृष्य, कानाला ऐकू येणारे बरेवाईट आवाज/बोलणे, नाकाला येणारे विविध वास आणि शीतोष्ण स्पर्श सगळे काही नश्वर म्हणजे अल्पजीवी आहे. आत्ता असेल नंतर नसेल, उद्या असेल परवा नष्ट होईल. भाडेकरूला जसे घर बदलण्याचे दुःख करून चालत नाही तसेच प्रकृतीतील नश्वर तत्त्वांच्या गमावण्याचे दुःखही निरर्थकच आहे.\nएकुण काय तर नातेवाईकांचे किंवा कोणाचेही शरीर हे नश्वर आहे. आज ना उद्या ते नष्ट होणारच आहे. त्यामुळे युद्धप्रसंग उभा असताना अर्जुनाने ते नष्ट करण्यात अयोग्य असे काहीच नाही. हे झाले अर्जुनाच्या पहील्या शंकेचे उत्तर.\nपण मग जर प्रकृती नश्वर तत्त्व आहे आणि त्याचा ध्यास अयोग्य आहे तर शाश्वत काय आहे ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा\nशाश्वत सुख हवे तर शाश्वत तत्त्व काय हे जाणले पाहीजे आणि ते जाणायचे तर तशी मानसिकता हवी म्हणजेच काय तर प्रथम आत्मतत्त्वाची ओळख मग त्याचे स्वरूप जाणणा-या मानसिकतेची ओळख आणि मग ती जाणणा-या स्थितप्रज्ञाची ओळख…..\nही ओळखपरेड करुयात पुढच्या भागात……..\n१) परमार्थ – इ.स. ५ व्या शतकातील एक बौद्ध भिक्षु. इ.स. ४९९ मध्ये उज्जैनला जन्मलेल्या परमार्थाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर कंबोडीयासह दक्षिण चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. अनेक बौद्ध ग्रंथाच्या चीनी भाषांतराबद्दल त्याला ओळखण्यात येते. उदा. अभिधर्मकोष, सुवर्णप्रभाससुत्र. पंचशिखा आणि ईश्वरकृष्णाच्या सांख्य सिद्धांताचेही भाषांतर परमार्थाने केले. चीनमध्येच इ.स. ५६९ मध्ये त्याचा मृत्यु झाला.\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ३\nदृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग\nदृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्��ीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन. एकाला इष्ट परीणाम साधण्यासाठी दुःखांत योग्य वाटला तर दुस-याला विनोद.\nअर्जुनविषाद. गीतेतील पहील्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.\nविवेक… योग्य आणि अयोग्य या दोनहीतील फरक जाणण्याची बुद्धी. विवेक…. कोणतेही पाउल टाकण्यापुर्वी ब-यावाईट परीणामांचा पुरेसा विचार करायला लावणारा संयम.\nविवेक…. अमानुष आणि विनाशी शक्ती बाळगणारे आणि युद्धासाठी उत्सुक असणारे इतर योद्धे आणि अर्जुन यांच्यातील फरक..\nमहाभारतीय युद्धातील अनेक महारथी योद्धे हे अपरिमित शक्ती आणि दिव्य अस्त्रांनी सज्ज होते. त्यातील बहुसंख्यांना त्या शक्तींच्या वापराची खुमखुमी होती. परंतु त्या शक्तीच्या आणि दिव्य अस्त्रांच्या वापराने होणा-या अपरीमित हानीची पुरेशी जाणीव कितीजणांकडे होती प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थाच्या किंवा सुडाच्या अग्निने पेटलेला होता. दृष्टीकोन……..\nसुड, शत्रुत्व, विजय हाच दृष्टीकोन म्हणून अभिव्यक्ती\nएक सैनिक म्हणजे एक परीवार. वास्तविक असे लक्षावधी परीवार उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य बाळगणा-या वीराचा विवेक कितीतरी जास्त पटीने जागा हवा ना या विवेकाचे, संयमाचे दर्शन घडवणारा अर्जुन, अर्जुनविषादातून प्रकट होतो.\nयुद्धाची आणि संहाराची अपरीहार्यता पटल्याशिवाय तो शस्त्र उचलायला धजावत नाही. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नव्हे तर आपल्या संहारक क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास आहे म्हणून. संहाराच्या सर्वस्पर्शी विपरीत परीणामांची त्याला जाणीव आहे म्हणून.\nकेवळ शक्तिमान योद्धा म्हणूनच नव्हे तर एक परिपक्व, प्रगल्भ आणि विवेकी शासक म्हणून अर्जुन या अध्यायात उभा राहतो. आपण उद्याचे शासक झालो तर समाज आपलाच आदर्श समोर ठेवणार आहे, आपण जसे वागलो तसेच वागणार आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच युद्धाच�� होणारे भयानक परीणाम तो निरनिराळ्या भुमिकांमधून ताडून पाहतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, मुल्यव्यवस्था अशा सर्व घटकांवरचे परीणाम.. दृष्टीकोन….\nहे सर्व जाणूनही युद्ध का करायचे याचे समाधानकारक उत्तर त्याला हवे आहे. कारण एक विवेकी व्यक्ती आणि भावी शासक म्हणून या युद्धाचे नैतिक उत्तरदायित्व तर त्याला घ्यावे लागणर आहेच वर पुढील पीढीला समजावूनही सांगावे लागणार आहे. म्हणूनच हे समाधान मिळाल्याशिवाय शस्त्र उचलण्याची त्याला भीती वाटते.\nयुद्धाची भीषणता, अर्जुनाची परिपक्वता याखेरीज अजूनही एक वैशिष्ट्य मांडता येईल. जे अर्जुनाच्या विवेचनातून पहील्या आणि पुढील जवळपास सर्व अध्यायात दिसुन येते.\nमहाभारतात एक कथा आहे. असं म्हणतात की कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविताना द्रोण एक युक्ती करत असत. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी भरून आणण्यासाठी ते एक एक पात्र देत असत. त्यातले अश्वत्थाम्याला दिलेले पात्र सर्वात जास्त रुंद तोंडाचे असल्याने तो सर्वात आधी पाणी भरून परत येत असे. मग इतर शिष्यवृंद येईपर्यंत द्रोणाचार्य त्याला काही खास गोष्टी शिकवत असत. फक्त अर्जुनाला ही मेख कळते. तोही अश्वत्थाम्याबरोबर पोहोचून या विशेष शिक्षणाचा लाभार्थी होतोच वर द्रोणाचार्यांचाही अधिक लाडका बनतो. ही गोष्ट किंवा पांडव भावंडात श्रीकृष्णाच्या अधिक जवळही अर्जुनच असणे. दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठीची तपश्चर्या आणि देशाटनही अर्जुनालाच करायला सांगीतले जाणे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की अर्जुन हा केवळ शक्तीमान योध्दा नव्हता तर एक जिज्ञासु अभ्यासकही होता. तसं नसतं तर केवळ “दादा सांगतोय ना” किंवा “मी सांगतोय ना” “मग कर युद्ध” असं कृष्णाने म्हटलं असतं तरी तो युद्धाला तयार झाला असता\nउलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.\nआणि हो अर्जुनविषादच नस��ा तर कृष्णाने गीता सांगीतली असती का आणि आपल्याला ती अनायासे प्राप्त झाली असती का\nत्यामुळे गीतेतील १७ अध्यायातील ज्ञान ही अर्जुनाची पर्यायाने अर्जुनविषादाची देणगी आहे.\nकाय आहे ही देणगी… सांख्ययोग….. पुढील भागात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2020-12-02T17:55:09Z", "digest": "sha1:IXMOSYZHLWZJ4D5RZIRNUA6FQUWTTVKD", "length": 45761, "nlines": 213, "source_domain": "navprabha.com", "title": "आनंदयात्री बा. भ. बोरकर : काही संस्मरणे | Navprabha", "raw_content": "\nआनंदयात्री बा. भ. बोरकर : काही संस्मरणे\n– डॉ. सोमनाथ कोमरपंत\nबा.भ. बोरकरांची कविता जशी अम्लान; तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आठवणे हे आनंददायी. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांचे नाव घेतल्याबरोबर मूर्तिमंत चैतन्य डोळ्यांसमोर उभे राहते. जवळजवळ पाच तपे अहर्निश कवितेच्या निर्मितीत ते मग्न राहिले. दैवदत्त प्रतिभेचा आनंदानुभव त्यांनी काव्यरसिकांना भरभरून दिला. अक्षरांच्या वर्षावात ते भिजत राहिले. रसिकांनाही त्यांनी भिजविले. अनेक वर्षाऋतू आले अन् गेले. काव्यभाषा बदलली. अभिरूची भिन्न भिन्न झाली. पण बोरकरांची कविता रसिकांच्या ओठांवर राहिली. याचे रहस्य काय असेल बरे परंपरा की नवता या जंजाळात बोरकरांचे कविमन पडले नाही. काव्यनिर्मितीचा ध्यास त्यांनी निरंतर जपला. अक्षरांचे चिरनूतनत्व त्यांना नित्य खुणावत राहिले. सकौतुक डोळ्यांनी त्यांनी ज्ञानियांची ओवी जोजविली. तुकारामांचा मनस्वी आत्मभाव डोळे भरून न्याहाळला. त्यांच्या शब्दांचे फटत्कार तनुमनावर पडत गेले. त्यामुळे अंतर्मुखता आली. भावकोमलतेबरोबर रुद्रभावही त्यांना भावला. शेवटी मनच ते परंपरा की नवता या जंजाळात बोरकरांचे कविमन पडले नाही. काव्यनिर्मितीचा ध्यास त्यांनी निरंतर जपला. अक्षरांचे चिरनूतनत्व त्यांना नित्य खुणावत राहिले. सकौतुक डोळ्यांनी त्यांनी ज्ञानियांची ओवी जोजविली. तुकारामांचा मनस्वी आत्मभाव डोळे भरून न्याहाळला. त्यांच्या शब्दांचे फटत्कार तनुमनावर पडत गेले. त्यामुळे अंतर्मुखता आली. भावकोमलतेबरोबर रुद्रभावही त्यांना भावला. शेवटी मनच ते पूर्वसूरी बा. भ. बोरकरांच्या पाठीशी दृढतेने उभ्या राहिल्या. त्यांनी स्वागतशील मनाने कवितेतील वळणे-वाकणे, प्रवाह अन् अंतःप्रवाह डोळसपणे अभ्यासले. जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी कविता हीच त्यांच्या चिंतनाचा अन् निदिध्यासाचा विषय झाली. त्यांचे समग्र जीवन हीच कविता; त्यांची कविता हेच त्यांचे जीवन. म्हणूनच कदाचित त्यांचा बहिश्‍चर प्राण निघून जाईपर्यंत ते कवितेच्या भावतंद्रीत राहिले. शरीराने अखेरपर्यंत साथ दिली नाही म्हणून… नाहीतर बोरकरांनी मृत्यूलाही उंबरठ्याच्या आत येऊ दिले नसते… म्हटले असते ः ‘थांब, थांब मृत्यो पूर्वसूरी बा. भ. बोरकरांच्या पाठीशी दृढतेने उभ्या राहिल्या. त्यांनी स्वागतशील मनाने कवितेतील वळणे-वाकणे, प्रवाह अन् अंतःप्रवाह डोळसपणे अभ्यासले. जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी कविता हीच त्यांच्या चिंतनाचा अन् निदिध्यासाचा विषय झाली. त्यांचे समग्र जीवन हीच कविता; त्यांची कविता हेच त्यांचे जीवन. म्हणूनच कदाचित त्यांचा बहिश्‍चर प्राण निघून जाईपर्यंत ते कवितेच्या भावतंद्रीत राहिले. शरीराने अखेरपर्यंत साथ दिली नाही म्हणून… नाहीतर बोरकरांनी मृत्यूलाही उंबरठ्याच्या आत येऊ दिले नसते… म्हटले असते ः ‘थांब, थांब मृत्यो शेवटच्या निरोपाची कविता येते आहे अंतर्मनाच्या तळघरातून शेवटच्या निरोपाची कविता येते आहे अंतर्मनाच्या तळघरातून ती पूर्ण करू दे; मग मला खुशाल घेऊन जा ती पूर्ण करू दे; मग मला खुशाल घेऊन जा’ ‘तमःस्तोत्र’मध्ये हीच अंतःप्रेरणा असली पाहिजे.\nअसा कवी- असा मनस्वी कवी गोमंतकाच्या यक्षभूमीत जन्मला… नक्षत्रांचे देणे देऊन गेला… खूप धन्यता वाटते.\nगोमंतकातील निसर्ग हा बोरकरांचा प्रिय सखा. त्याच्या प्रत्येक रूपकळेत त्यांना कवितेचा छंद गवसला. उतट भावना आणि उत्कट संवेदना यांमुळे त्यांच्या अंतःकरणाची तार निरंतर छेडली जायची. त्यामुळे सहज उमललेली अनुभूती कवितेचा उद्गार बनून यायची. कविमन तुडुंब तृप्तीने भरून यायचे :\nसख्या रे अनुदिन चीज नवीन\nसौभाग्यें या सुरांत तारा\nत्यांतुन अचपळ खेळे पारा\nसख्या रे, झिणिझिणि वाजे बीन\nपर्जन्याची धून ऐकू आली की हा रंगमेळ अधिक खुलायचा. डोळ्यांसमोर स्वप्नपुष्पांचे थवे नाचायचे. तनुमनात मृदंग वाजायचा. पण हे कविमन स्वप्नांतच दंग राहिले नाही. स्वप्न आणि वास्तव यांच्यातील द्वंद्व कुणाला चुकलेले आहे पण बोरकरांनी सार्‍या अनुभवांचे सोने केले. प्रपंचविज्ञानातूनही अक्षयतेचा मंत्र दिला :\nदांतांनी जरि जीभ चाविली\nसांग बत्तिशी कु���ी तोडिली\nसगळी ही अपुलीच मंडळी\nमग शब्द कशाला उणादुणा\nहे वाचल्यावर, हे ऐकल्यावर कुणाचेही क्लेश पार नाहीसे होतील. कविता आपली होते ती अशी.\nबालपणीच बोरकरांना कविता भेटली. आयुष्यभर त्यांनी ती प्रेमाने जोजवली. गोव्याचा निसर्ग, परिसराचे संचित आणि विविध स्वभाववैशिष्ट्यांची माणसे हा त्यांच्या कवितेला सतत ऊर्जा पुरविणारा घटक ठरला. बोरकरांचा जन्म त्यांच्या आजोळी कुडचडे येथे झाला. बालपण जुवारी नदीच्या काठावरील हिरव्यागार बोरी गावात गेले. दोन्ही गावांतून वाहणारी जुवारी तीच. ती अघनाशिनी. जीवनदायिनी अन् प्रेरणादायिनी. त्यांची कविता सप्राण करणारी शक्ती. बोरी गावाची महत्ता बोरकरांनी कवितेत गुंफली आहे.\nनिळ्या खाडीच्या कांठाला माझा हिरवाच गांव\nजगांत मी मिरवतों त्याचे लावुनियां नांव\nकवितेच्या शेवटी त्यांनी म्हटलेले आहे ः\nगोव्यांतला माझा गांव असा ओव्यांतच गावा\nया समृद्ध गावाने बोरकरांना कविता करण्याची संथा दिली. ही निळाई, ही हिरवाई आली कुठून सृष्टीच्या रंगगंधातून राजा रविवर्म्याच्या संग्रहित चित्रांमधून सात पिढ्यांपासून श्रावणात होणार्‍या ग्रंथपठणाच्या संस्कारामधून सात पिढ्यांपासून श्रावणात होणार्‍या ग्रंथपठणाच्या संस्कारामधून की पात्रिस रेंदेराच्या उल्हसित वृत्तीच्या उत्स्फूर्त गीतांतून\nबोरकरांना वृक्ष-तरूंनी असे रंग दिले. घराने अध्यात्मचिंतनाचा आणि संतसंगाचा मंत्र दिला. वाचन-मनन-श्रवण-चिंतन यांमुळे कवितेचा छंद दिला. आत्मभान दिले. मग कवितेचे लख्ख माणिक हातात यायला अवकाश कसा लागेल\nअशा आत्मप्रत्ययाने मन भारले गेले. या अंतःप्रकाशात वावरताना लौकिक जीवनातील सार्थकता त्यांनी अनुभवली. अलौकिकाची लेणी निर्माण करून मराठी कविकुलात आपली तेजस्वी मुद्रा निर्माण केली. बोरकरांची कविता हा सर्वांचाच आनंदानुभवाचा विषय झाला.\nबा. भ. बोरकरांची कविता प्रथमतः कधी भेटली बोरकर सर्वप्रथम कुठे दिसले बोरकर सर्वप्रथम कुठे दिसले कुठे भेटले त्यांची कविता आस्वादणे हे ‘स्वानंदाचे जिव्हार’ कसे झाले हे प्रांजळपणे सांगणे हेसुद्धा त्यांची कविता अनुभवण्याइतकेच आनंददायी वाटते. हेही कबूल करायला पाहिजे, मी त्यांच्या निकटवर्तियांपैकी कधीही नव्हतो.\nबोरकरांची कविता शालेय वयात भेटली ती तिसरीच्या पाठ्यपुस्तकात :\nकोटि मुखांनी गर्जू ज�� जय स्वतंत्र हिंदुस्थान ॥\nस्वस्तिचिन्ह हें युगायुगांचे हृषिमुख तेज महान ॥\nगोव्याच्या पारतंत्र्याचे ते दिवस. बालमनाला कवितांची भूक होतीच. पण ती लयीपुरती. कविता आकळण्याचे ते वय नव्हते. पण ‘समतेचें’, ‘विश्‍वशांतिचें’ आणि ‘स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे’ या श्रुतिमधुर बोलांनी कान तृप्त झाले. मनाची माती भिजली. देशप्रेमाचे बीज अंतःकरणात रुजले गेले. शिक्षक-शिक्षिका त्याच वृत्तीने भारलेल्या मिळाल्या. ठणका सर्वांच्याच काळजात होता. पण बोलत कुणी नव्हतं. उघडपणे बोलण्याचे ते दिवसही नव्हते. अशा प्रकारचे धडे आणि कविता चिकटविण्याची सरकारी आज्ञा होती.\nवय वाढत गेले. शालेय जीवनात अनेक कविता अभ्यासाच्या निमित्ताने वाचल्या गेल्या. अवघेच कवी सुरुवातीच्या काळात भावले. त्यांत बोरकर, कुसुमाग्रज, वा. रा. कान्त, कृ. ब. निकुंब, इंदिरा संत, शांता शेळके, विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर ही नावे अग्रभागी. त्या काळातील पाठ्यपुस्तके म्हणजे वाङ्‌मयीन अभिरूचीच्या अभिवृद्धीसाठी उत्कृष्ट मेजवानीच होती. वाचनाची आवड त्यामुळे वाढली.\nमहाविद्यालयातील ते दिवस होते. बा. भ. बोरकरांची ‘सजवूं कार्तिकमास’ ही कविता ‘प्रथम वर्ष साहित्य’च्या गद्य-पद्य वेच्यांत होती.\nहवेंत भ्रमती चतुर किरमिजी\n पिसोळीं पुष्पदळांसम वहात भिडति तृणास\nहे निसर्गचित्र बालपणापासून पाहत आलो होतो. बोरकरांची सौंदर्यसृष्टी अनोखी होती. त्यांच्या शब्दकळेमुळे या वातावरणाला त्यांनी स्वप्नकळेचा स्पर्श प्राप्त करून दिला होता. दुसर्‍या वर्षाला ‘सागराला आली जाग’ ही कविता पाठ्यक्रमात होती.\nबंदरींचे हे ग दिवे रात्रीसवें विझायाचे\nशराबीचे कांचपेले पितां पितां फुटायाचे\nभुलायचें फसायचें येथ असेंच व्हायाचें\nअनुभवावीण परी तुला नाही कळायचें\nशालेय वयात अभ्यासलेल्या बोरकरांच्या कवितांपेक्षा या कवितांतील अनुभूती निराळी होती. नशा निराळी होती. बोरकर, कुसुमाग्रज, अनिल, पु. शि. रेगे, इंदिरा संत यांच्या कवितेचे बोट धरून माझी तरुणाई वाटचाल करू लागली होती. पाडगावकरांच्या ‘जिप्सी’ने तिच्यात गहराईचे नवे रंग भरले होते. दुसरीकडे माझ्या आयुष्यातील ते अत्यंत खडतर दिवस होते. स्वप्न-वास्तवाच्या खडकावर पाय घसरून पडण्याची ती वेळ होती. पण अधूनमधून कविता करणे आणि सातत्याने कविता वाचणे हाच एकमेव विरंगुळा होता. धुंदीतच दिवस निघून गेले. मणामणांचे ओझे टरफलासारखे वाटू लागले. अशा मंतरलेल्या दिवसांत चौगुले महाविद्यालयाच्या समृद्ध ग्रंथालयात काम करण्याची संधी प्राचार्य द. भ. वाघ यांच्यामुळे प्राप्त झाली. मराठीतील अनेक कवी-कवयित्रींचे संग्रह हाताळण्याची अपूर्व संधी अनायासे मिळाली. बा. भ. बोरकरांचे ‘प्रतिभा’, ‘जीवनसंगीत’, ‘दूधसागर’, ‘आनंदभैरवी’ आणि ‘चित्रवीणा’ हे कवितासंग्रह इथेच वाचायला मिळाले. ‘चित्रवीणा’ हा कवितासंग्रह तर बी.ए.च्या अभ्यासक्रमात होता. महाविद्यालयात मराठीची सोय नुकतीच झाली होती. १९६९-७० च्या द्वितीय सत्रात प्राचार्य वाघ पदव्युत्तर केंद्र (मुंबई विद्यापीठ), पणजी येथे संचालक म्हणून रुजू झाले आणि कविवर्य प्राचार्य पु. शि. रेगे आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून आले.\n९ ऑगस्ट १९७० रोजी मडगावच्या नगरपालिका सभागृहात प्राचार्य पु. शि. रेगे, बा. भ. बोरकर, दा. अ. कारे आणि प्रा. वसंत सावंत यांच्या उपस्थितीत संध्याकाळी काव्यमैफल रंगली होती. सभागृह तुडुंब भरले होते. त्या मैफलीचे रंग आजही अम्लान वाटतात. निमित्त होते ‘फुलवा’ या गोव्यातील आणि कोकणातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन. प्राचार्य वाघ यांच्या प्रेरणेने आणि डॉ. प्रल्हाद वडेर यांच्या संपादनाखाली चौगुले महाविद्यालयाने हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. या काव्यमैफलीचे केंद्रबिंदू होते कविवर्य बा. भ. बोरकर. दोन कविमित्रांच्या सहवासात ते सुखावले होते. त्यांची खुर्चीवर बसण्याची ढबही वैशिष्ट्यपूर्ण होती. रुपेरी केसांची महिरप… धोतर… पिवळसर वर्णाचा नेहरू शर्ट… अंगावर लपेटणारी छानदार नक्षी असलेली शाल… तीही त्याच वर्णाची… चेहर्‍यावर खुललेले हास्य… हातांत पुस्तक किंवा वही असा प्रकार नाही.\nबोरकरांनी ‘सरिंवर सरी आल्या ग’, ‘इंद्रदिनांचा असर सरेना’ आणि ‘पांयजणां’ या कविता गाऊन म्हटल्या. बोरकर ‘सरिंवर सरी आल्या ग’ ही कविता म्हणत होते. श्रोते तन्मय होऊन ताल धरीत होते. सभागृहात काव्यधारेत चिंब भिजलेले रसिक आणि बाहेर आसमंताला सचैल स्नान घालणारा, हिरव्यागार प्रदेशाला अनोखी कांती प्राप्त करून देणारा पाऊस कोसळत होता.\nबोरकरांची काव्यतंद्री लागली होती ः\nतनूंत वाजवि चाळ अनंग\nपानें पिटिती टाळ्या ग\nसरिंवर सरी आल्या ग\nआपल��या काव्यानुभवाशी एकरूप कसे व्हावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता… कवी बोरकरांचे ते पहिले दर्शन होते. नंतर त्यांनी त्यांची गाजलेली ‘पांयजणां’ ही कविता म्हटली.\nत्या दिसा वडापोनां गडद तिनसना\nवाजत वाजत आयलीं गो तुजीं पांयजणां\n‘पांयजणां’चे नादनिनाद सभागृहात घुसले. त्यानंतर त्यांनी ‘इंद्रदिनांचा असर सरेना’ ही कविता म्हटली. टाळ्यांचा कडकडाट झाला. बोरकर आपल्या आसनावर बसले.\nचव्वेचाळीस वर्षे उलटून गेली या घटनेला. काही ओळी मनात रुजल्या त्या रुजल्याच. ‘विसरूं म्हणतां विसरेना’ असा तो काव्यानुभव होता.\nजखम गाळितो म्लान चंद्रमा\nथारोळें जरि उरीं दाटलें\nबोरकरांच्या कवितेने निर्माण केलेली क्षणचित्रे अप्रतिम की शब्दकळा अम्लान स्वरूपाची की त्यांची अदाकारी मंत्रमुग्ध करणारी की त्यांची अदाकारी मंत्रमुग्ध करणारी सांगणे अवघड होते. शब्द-स्वरांची ती गळामिठी होती.\nत्यानंतरच्या काळात बोरकर सभा-समारंभात, काव्यमैफलींत जवळून पाहता आले. ते जेथे जात तेथे ‘उत्सव’च असायचा हे निश्‍चित. पणजी आकाशवाणीवरून ते निवृत्त झाले होते. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणींचा ‘कॅलिडोस्कॉप’ माझ्या मनात आहे. कुठली सांगावी आणि कुठली सांगू नये असे झालेले आहे. ज्या-ज्या वेळी बोरकर दिसले आणि त्यांच्या कविता ऐकल्या त्या-त्या वेळी :\nदल दल फुलते रंजनवेल\nनिळें पांखरूं घेतें झेल\nअशी आनंदानुभूती मनात तरळून गेली होती.\nडिसेंबर १९७४ ला इचलकरंजी येथे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन भरले. ही सुवर्णसंधी कशी दवडायची चौगुले महाविद्यालयातील अध्यापनाचे ते माझे पहिलेच वर्ष. दुसर्‍या दिवशी दुपारी कविसंमेलन भरले. जवळजवळ पंधरा हजार श्रोते होते. व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर, वि. द. घाटे स्थानापन्न झाले होते. ख्यातनाम कवी ना. धों. महानोर यांच्या काव्यवाचनाला व्यासपीठावरून आणि श्रोतृवृंदाकडून उत्तम दाद मिळाली. कविता होती :\nमराठीतील प्रथितयश कवींची मांदियाळीच तेथे जमलेली होती. कुणाकुणाची नावे घ्यावीत उन्हाचे चांदणे करणारे बोरकर तेथेही अनुभवले. महानोरांना त्यांनी मुक्तकंठाने दाद दिली होती. आयुष्यभर ‘दीप्ती’चे स्वगतशील मनाने कौतुक करणार्‍या कवीची ती आल्हाददायी रूपकळा होती.\nमांडवी हॉटेलच्या भव्य सभागृहात ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार समारंभ प्रख्यात गुजराथी साहित्यिक डॉ. उमाशंकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता. बा. भ. बोरकर आणि वसंत बापट यांनी त्यावेळी कवितावाचन केले होते. अन्य नामवंत कवी होते. वसंत बापटांच्या ः\nआंबा पिकतोऽऽ रस गळतो\n‘मियामि’ला मी झिम्मा खेळतो\nया कवितेला मुक्त मनाने, विस्फारलेल्या नेत्रांनी दाद देणारे बोरकर पाहिले. दुसर्‍या कवीच्या प्रतिभाशक्तीचे कौतुक करण्याची, नव्या प्रतिभेचे स्वागत करण्याची दिलदार वृत्ती त्यांच्याकडे होती. ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’विषयी ‘सत्यकथा’मधून परीक्षण करणारे बोरकर इथे सहज आठवावेत.\nएकदा ते आके, मडगाव येथे आपल्या मुलीकडे आले होते. आमचे संस्कृतचे प्राध्यापक गो. मा. काळे यांच्या ‘गंगानिवास’मध्ये ते आले होते. प्रा. गो. मा. काळे आणि सौ. लता काळे हे काव्यप्रेमी दांपत्य. मी वर्षभर त्यांच्या घरातच राहत होतो.\nबा. भ. बोरकरांनी ती संध्याकाळ आपल्या विश्रब्ध काव्य-शास्त्र-विनोदाने संस्मरणीय केली. ते भावतरंग मी मनात कायम साठवून ठेवले आहेत. ते म्हणाले होते ः ‘‘ज्ञानेश्‍वरीत मराठी भाषेचे सौंदर्य आहे आणि तुकारामांच्या गाथेत तिचे सामर्थ्य आहे.’’\nप्रा. काळेंकडे सहजपणे त्यांची मैफल फुलून आली.. ‘‘कविता लिहून होत नाही. ती जगून होते… बकरी ज्याप्रमाणे पाला खाते त्याप्रमाणे सर्जनशील कवीने इथून तिथून अनुभूतीचे कण गोळा करायला हवेत. कवितेची साधनसामग्री तुमच्या अवतीभवती असते. तिचा विनियोग तुम्हाला योग्य प्रकारे करता आला पाहिजे. शब्दांचा मितव्यय ही कवित्वशक्तीची खरी कसोटी आहे.’’\n१९७५ साली प्रख्यात कन्नड कवी द. रा. बेंद्रे यांना मडगावच्या ‘संस्कृत प्रचारिणी सभे’ने कालिदासावर व्याख्यान द्यायला निमंत्रण दिले होते. त्यावेळी त्यांचा मुक्काम चौगुले महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. जी. एन. कुंदरगी यांच्याकडे होता. तेव्हा बोरकर त्यांना आवर्जून भेटायला आले होते. डॉ. कुंदरगी यांचा मी शेजारी आणि महाविद्यालयातील सहकारी. अर्थात या दोन कविश्रेष्ठांना भेटण्याची नामी संधी अनायासे प्राप्त झाली होती. त्या दोघा प्रतिभासंपन्न कवींची सहज जमून आलेली मैफल पाहणे हा एक आनंदानुभव होता.\nसेवानिवृत्तीनंतर बा. भ. बोरकर पर्वरीला ‘मणेरकर फ्लॅट्‌स्’मध्ये राहायचे. त्यांच्या शेजारीच त्या���चे जामात विश्‍वचरित्रकोशकार श्रीराम कामत राहायचे. अनेक नवोदित कवी बोरकरांकडे मार्गदर्शनासाठी यायचे. त्यांच्या कोर्‍या मनाच्या पाटीवर बोरकरांची मंत्राक्षरे कायमचा संस्कार करून जायची. मराठीतील आणि कोकणीतील नव्या पिढीमधील कित्येक कवींची नावे यासंदर्भात घेता येतील. नवोदितांमध्ये दीप्ती दिसली की बोरकर सुखावत. सकौतुक नेत्रांनी बघत. दीप्ती हा बोरकरांच्या शब्दावलीतील आवडता शब्द. त्यांनी दुरुस्त केलेल्या कवितांच्या वह्या ममत्वाने ठेव म्हणून जपणारे कवी बोरी गावच्या परिसरात आढळतात. बोरकर सर्वसामान्यांमध्ये आत्मीयतेने मिसळत असत. त्यांना अविषय असा कुठलाच नव्हता. गोष्टीवेल्हाळ बोरकर हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक विलोभनीय अंग. या श्रेष्ठ कवीचा सहवास लाभणे हा अनेकांना देवदुर्लभ योग वाटायचा.\n‘गोमंतक साहित्यसेवक मंडळ’ ही गोव्यातील अग्रगण्य आणि जुनी-जाणती साहित्यसंस्था. तिची एक शाखा काणकोणला सुरू करण्यात आली होती. आशीर्वाद देण्यासाठी माधवराव गडकरी, बा. भ. बोरकर आणि डॉ. सावळो केणी आले होते. त्यावेळी बोरकरांनी आपले मनोगत व्यक्त केले होते.\n‘‘रोज नेमाने दिवा लावा. एक दिवस जत्रा भरल्यावाचून राहणार नाही.’’ बोरकरांचे शरीर थकले होते, पण मन अखेरपर्यंत ताजेतवाने होते. जीवनाच्या संदर्भात, साहित्यनिर्मितीच्या निष्ठेच्या आणि निरंतरतेच्या संदर्भात त्यांचे चिंतन चाललेले होते. ‘मृण्मयी’मधील कविता यादृष्टीने न्याहाळण्यासारख्या आहेत.\nबोरकरांची शेवटची भेट झाली ती पुण्यात. ते आपल्या मुलीकडे- सौ. पद्माताई वज्रम- राहायचे. माझ्या पुण्याच्या अल्प मुक्कामात डॉ. अण्णासाहेब ढेरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी सांगितले, ‘‘बोरकर सध्या पुण्यात आहेत. नागिणीच्या आजाराने ते त्रस्त आहेत.’’\nदुसर्‍या दिवशी सकाळीच मॉडेल कॉलनीत मी प्रवेश केला. सौ. पद्माताईंनी ते सौ. रुक्मिणीबाईंसह जवळच्या ‘चित्तरंजन वाटिके’त फेरफटका मारण्यासाठी गेल्याचे सांगितले. त्या वाटिकेतील वृक्षराजींच्या छायेत कविराज आपल्या आनंदमैफलीत मग्न होते. शेजारी खूप माणसे होती. शारीरिक आधिव्याधी विसरून आनंदाचे गान गाणे आणि आनंदाचे दान देणे हा या कविमनाचा स्थायीभाव. निदिध्यास. हे सारे जवळून अनुभवता आले.\n अष्टौप्रहर कवितेचा छंद बाळगणारे… माणसांच्या सहवासात रमणारे… कविसंमेलनात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणारे… अनौपचारिक मैफलीत तन्मयतेने भाग घेणारे. त्यांची बुद्धिमत्ता, व्युत्पन्नता आणि रसज्ञता अशावेळी फुली फुलून यायची. नखशिखान्त कवी असणे म्हणजे काय हे बोरकरांच्या सान्निध्यात प्रत्ययास यायचे. या आनंदयात्रिकाच्या अंतरंगाचे प्रकटन शब्दांतून व्हायचे. कवितेच्या अदाकारीतून व्हायचे.\n८ जुलै १९८४ रोजी बोरकर पार्थिक जगातून निघून गेले. जीवनाच्या रंगलेल्या मैफलीतून हा आनंदयात्री अचानक उठून गेला असे वाटले. शारदेचा गाभारा रिता झाला अशी क्षणभर भावना झाली. त्यावेळची विषण्णता कधीही न विसरण्यासारखी\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nकर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा\nज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hebeiyida.com/mr/faqs/", "date_download": "2020-12-02T18:07:02Z", "digest": "sha1:KRF6B443DKOACANBWE4GRJM77SPFPH2Y", "length": 10152, "nlines": 189, "source_domain": "www.hebeiyida.com", "title": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न - हेबेई Yida rebar तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nसमांतर थ्रेड rebar Coupler\nबारीक मेणबत्ती थ्रेड rebar Coupler\nक्लिंट मालिका कमाल शक्ती विरोधी प्रभाव हायड्रोलिक पकड rebar सांधा प्रणाली\nFCJ सकारात्मक आणि नकारात्मक थ्रेड Coupler\nMCJ आंकरेज टर्मिनेटर Coupler\nमशीन फोर्जिंग थंड नाराज rebar\nRebar थंड हकालपट्टी मशीन\nसमांतर थ्रेडिंग मशीन rebar\nबारीक मेणबत्ती थ्रेड मशीन\nआयोजक आणि फीडर मशीन\nबरगडी पापुद्रा काढणे प्रगत ब्लेड\nसंबंधित साधने आणि सुटे भाग\nथ्रेड रोलिंग मशीन रोलर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nआपल्या दर काय आहेत\nआमच्या दर पुरवठा व अन्य बाजार घटकांवर अवलंबून बदलू शकतात. आम्ही आपल्या कंपनी नंतर आपण सुधारित किंमत सूची पाठवू अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nआपण किमान ऑर्डर प्रमाणात आहे का\nहोय, आम्ही सतत किमान ऑर्डर प्रमाणात असणे सर्व आंतरराष्ट्रीय आदेश आवश्यक आहे. आपण पुनर्विक्री पण किती लहान प्रमाणात मध्ये शोधत असाल तर, आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाइटवर तपासा शिफारस\nआपण OEM किंवा ODM शकता\nहोय, आम्ही मजबूत विकास संघ आहे. उत्पादने आपली विनंती त्यानुसार केले जाऊ शकते.\nआपण संबंधित कागदपत्रे उपलब्ध करू शकतो का\nहोय, आम्ही विश्लेषण / सहत्वता प्रमाणपत्र समावेश सर्वात दस्तऐवज प्रदान करू शकता; विमा; मूळ, आणि इतर निर्यात दस्तऐवज जेथे आवश्यक.\nसरासरी आघाडी वेळ काय आहे\nनमुने, आघाडी वेळ बद्दल 7 दिवस आहे. वस्तुमान उत्पादन, आघाडी वेळ ठेव देयक प्राप्त केल्यानंतर 20-30 दिवस आहे. तेव्हा (1) आम्ही आपल्या ठेव प्राप्त झाली आहे आघाडी वेळा प्रभावी होण्यासाठी, आणि (2) आम्ही आपल्या अंतिम आपली उत्पादने मान्यता आहे. आमच्या आघाडी वेळा आपल्या अंतिम मुदत कार्य करत नाही तर, कृपया आपल्या विक्री आपल्या गरजा प्रती जा. सर्व प्रकरणांमध्ये आम्ही आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. बर्याच प्रकरणात आम्ही तसे करण्यास सक्षम आहेत.\nआपण देयक पद्धती कोणत्या प्रकारच्या स्वीकारत नाही\n: आपण आमच्या बँक खाते, वेस्टर्न युनियन किंवा Paypal पैसे शकता\nआगाऊ 30% ठेव, ब / एल प्रत विरुद्ध 70% शिल्लक.\nउत्पादन हमी काय आहे\nआम्ही हमी आमच्या साहित्य आणि कारागिरी. आमची वचनबद्धता उत्पादनांसह आपला समाधान आहे. हमी किंवा नाही, तो पत्ता आणि प्रत्येकाच्या समाधान सर्व ग्राहक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्या कंपनीच्या संस्कृती आहे\nआपण उत्पादने डिलिव्हरी सुरक्षित हमी का\nहोय, आम्ही नेहमी उच्च दर्जाचे निर्यात पॅकेजिंग वापरा. आम्ही धोकादायक वस्तू खास धोका पॅकिंग आणि तापमान संवेदनशील आयटम सत्यापित कोल्ड स्टोरेज shippers वापरा. स्पेशॅलिस्ट पॅकेजिंग आणि मानक-नसलेला पॅकिंग आवश्यकता अतिरिक्त शुल्क लागू शकते.\nकसे शिपिंग शुल्क काय\nवाहतूक खर्च आपण वस्तू निवडू मार्ग अवलंबून असते. एक्सप्रेस साधारणपणे सर्वात जलद पण सर्वात महाग मार्ग आहे. seafreight करून मोठा प्रमाणात सर्वोत्तम उपाय आहे. नक्की वाहतुक दर आम्ही फक्त आम्ही रक्कम, वजन आणि मार्ग माहिती असेल तर आपण देऊ शकता. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nNo.38, Xingye रस्ता, आर्थिक तांत्रिक विकास क्षेत्र, शिजीयाझुआंग शहर, हेबेई प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_31.html", "date_download": "2020-12-02T19:43:13Z", "digest": "sha1:C4T4NKSV3TGHJBZ5KI53YJLSZW6CDRRN", "length": 10028, "nlines": 85, "source_domain": "www.impt.in", "title": "मानवसेवा - इस्लामच्या दृष्टिकोनातुन | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\nमानवसेवा - इस्लामच्या दृष्टिको��ातुन\n- सय्यद उलालुद्दीन उमरी\nया पुस्तिकेत मानव सेवेचे महत्त्व विशद केले आहे. इस्लामने मानव सेवेला खूप महत्त्व दिले आहे. त्याने जनसेवा ईश्वर सेवा असत्याचा खुलासा केला आहे.\nउपासनेची कमतरता मानव सेवेने भरून निघते, ह्या विषयीचे वर्णन झाले आहे. तसेच मानव सेवेच्या भिन्न पद्धती सांगितल्या गेल्या आणिमानव सेवेचा व्यापक उद्देश सांगितला गेला. इस्लाममध्ये मानवी सेवेत कोणताही भेदभाव नाही. हे स्पष्ट करून मानवी सेवेची काही पैलू सांगितले गेले आहेत.\nआयएमपीटी अ.क्र. 147 -पृष्ठे - 32 मूल्य - 16 आवृत्ती - 2 (2014)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी ध���्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/these-banks-are-best-to-take-education-loan-45410", "date_download": "2020-12-02T19:16:56Z", "digest": "sha1:Y63QEIM6SDSVMYHJGE6ZNRTMEFM3VYWV", "length": 9519, "nlines": 143, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'ह्या' बँकांकडून मिळेल स्वस्त Education Loan | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n'ह्या' बँकांकडून मिळेल स्वस्त Education Loan\n'ह्या' बँकांकडून मिळेल स्वस्त Education Loan\nशैक्षणिक कर्जाच्या मदतीने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही उच्च शिक्षण मिळवणे सोपे झाले आहे. प्रत्येक बँकेत शैक्षणिक कर्जाची सुविधा आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम व्यवसाय\nप्रत्येकाला चांगलं शिक्षण (Education) किंवा चांगली नोकरी मिळवायची इच्छा असते. परंतु आजच्या महागाईच्या युगात उच्च शिक्षण महाग झालं आहे. मोठी आणि चांगली महाविद्यालये किंवा शिक्षण संस्थांची फी प्रत्येकाला परवडत नाही. अशा वेळी शिक्षण कर्ज (Education Loan) उपयोगी पडते. शैक्षणिक कर्जाच्या मदतीने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही उच्च शिक्षण मिळवणे सोपे झाले आहे. प्रत्येक बँकेत शैक्षणिक कर्जाची सुविधा आहे. कर्जाची तुलना करणारी वेबसाइट myloancare.in नुसार स्टेट बँक ऑफ इंडिया (Sbi - एसबीआय) आणि इंडियन बँक (indian bank) देशातील शिक्षणासाठी स्वस्त दरात शैक्षणिक क��्ज उपलब्ध करुन देत आहेत.\nमुलांचे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा प्रोफेशनल कोर्ससाठी विद्यार्थी किंवा त्यांचे पालक बँकांकडून शैक्षणिक कर्ज (Education Loan) घेऊ शकतात. शैक्षणिक संस्था सरकार मान्य असली पाहिजे ही यासाठी एक अट आहे. आपले ज्या बँकेत आधीपासून खाते आहे अशा बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेणे आपल्यासाठी सोपे असेल. शैक्षणिक कर्जामध्ये महाविद्यालय, वसतिगृह, ग्रंथालय, अभ्यासासाठी संगणक खरेदी तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या बाबतीत प्रवास खर्च यांचा समावेश आहे.\nबँक ब्याजदर (%) भारतात शिक्षणासाठी कर्ज रक्कम परदेशात शिक्षणासाठी कर्ज रक्कम\nIIT, IIM, ISB कोर्स कर्ज रक्कम कालावधी\nस्टेट बँक ऑफ इंडिया 8.85 ते\nअॅक्सिस बँक 13.70 ते\nआयडीबीआय बँक 9.50 10 लाख 20 लाख 10 लाख 10 ते\nकॅनरा बँक 9.95 ते\nयुको बँक 10.65 ते\nपंजाब नॅशनल बँक 8.45 ते\nइंडियन बँक 8.60 ते\n२ पॅन कार्ड असल्यास भरावा लागेल 'इतका' दंड\nसरकारी बँकांचा पुन्हा संप, 'या' ५ दिवशी कामकाज असेल ठप्प\nअनुष्का शर्मा 'प्रेगा न्यूज'ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर\nफूड डिलिव्हरी बॉय, सलून कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची होणार कोरोना चाचणी\nराज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात १११ जणांचा मृत्यू\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nमंदिरात तोकडे कपडे न घालण्याचा साईबाबा संस्थानचं आवाहन\nघरगुती जेवणासाठी स्विगीचं नवं अॅप\n'फटाक्यांची झाडं' सकल्पना आहे तरी काय\nलक्ष्मी विलास बँक - डीबीएस विलीनीकरण स्थगितीस न्यायालयाचा नकार\nदेश मंदीच्या खाईत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी शुन्याच्या खाली\nलँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यासाठी जानेवारीपासून नवा नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1716_sutar-vadhu-var-suchak-kendra-satara.html", "date_download": "2020-12-02T18:56:18Z", "digest": "sha1:YN2CDIWMDYTZ5OQ6UWHXWDUGTPWJYBY5", "length": 3608, "nlines": 57, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "sutar vadhu var suchak kendra satara", "raw_content": "\nवय: 21 वर्षे वजन : 57 किलो\nउंची : 5 फुट 4 इंच\nमोबाईल नंबर : 7274141***\nव्हाट्सअँप नंबर : 8227994***\nपत्ता: ***** अपार्टमेंट कोरहाते पालखेड धरण रस्ता, कोरहाते, महाराष्ट्र - 422202\nउच्च शिक्षण: १० वी\nकॉलेज : महाराष्ट्र कला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी, नाशिक-422202\nशाळा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिंडोरी, नाशिक, दिंडोरी, महाराष्ट्र - 422202\nमिळकतीचे साधन : नोकरी करत नाही\nफॅमिली स्टेटस: वर्किंग क्लास\nकौटुंबिक प्रकार: सेप्रेटेड फॅमिली\nभाऊ: 1 भाऊ अविवाहित\nबहीण: 1 बहीण विवाहित आणि 1 बहीण अविवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू व्हिलर लायसन्स\nवय: 25 ते 29 वर्षे\nवैवाहिक स्थिती: कधीही विवाहित नाही\nवार्षिक उत्पन्न: 5 लाख ते 8 लाख\nवार्षिक उत्पन्न: प्रोफेसर/बिजनेस/गव्हर्नमेंट ऑफिसर/स्वयंरोजगार\nधर्म / जात: हिंदु/हिंदु इतर जाती\nस्थायिक: महाराष्ट्रात राज्य/महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील/पुणे/मुंबई\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/arun-kakade/articleshow/71543239.cms", "date_download": "2020-12-02T18:29:21Z", "digest": "sha1:YLEGYHIXT62VVEZTR73GAHO63H3QO4KG", "length": 12306, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनाटक हा व्यवसाय आहे, आणि चळवळसुद्धा. चळवळीच्या त्या मुशीतून जे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते बाहेर पडतात ते पुढे व्यवसायात रमले तरी नाटक ही चळवळ आहे याचे भान ठेवतात. ते कोणत्याही माध्यमात रमले तरी नाटकाविषयीची आत्मीयता मनात ओली ठेवतात. या कलावंतांमध्ये ही आत्मीयता पैदा करण्याचं काम जी माणसं करतात, ज्या मोजक्या लोकांनी त्याचा ध्यास घेतला, त्यात अरुण काकडे यांचं नाव प्रमुख आहे.\nनाटक हा व्यवसाय आहे, आणि चळवळसुद्धा. चळवळीच्या त्या मुशीतून जे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते बाहेर पडतात ते पुढे व्यवसायात रमले तरी नाटक ही चळवळ आहे याचे भान ठेवतात. ते कोणत्याही माध्यमात रमले तरी नाटकाविषयीची आत्मीयता मनात ओली ठेवतात. या कलावंतांमध्ये ही आत्मीयता पैदा करण्याचं काम जी माणसं करतात, ज्या मोजक्या लोकांनी त्याचा ध्यास घेतला, त्यात अरुण काकडे यांचं नाव प्रमुख आहे. रंगायनचा वाद, त्यातून झालेली आविष्कारची स्थापना आणि त्यात काकडे यांचा सहभाग हा इतिहास आता सर्वज्ञात आहे. परंतु बालरंगभूमीसाठी काकडे यांनी केलेले कामही तेवढेच महत्त्वाचे आहे. 'नाटकाचा संस्कार नकळत्या वयापासून झाला तरच ���्रेक्षक घडतो. कलावंत घडवणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच प्रेक्षक घडवणेही. संस्था टिकवायची तर अहंकार बाजूना ठेवावा लागतो. नाहीतर शेवटी नुकसान होते ते नाट्यकलेचे' अशी भूमिका काकडे यांनी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून मांडली. त्यांनी स्वतः सतत याचे भान बाळगले आणि संघर्षाची भूमिका टाळली. रंगायनचा झपाटलेला काळ आणि पुढचे वाद काकडे यांना वेदना देत. परंतु ती सल मागे सारून त्यांनी नाट्य चळवळीला नवे आयाम दिले. यशवंत नाट्यसंकुलात प्रायोगिक व बालरंगभूमीसाठी छोटेखानी थिएटर मिळण्यासाठी आंदोलन झाले तेव्हा संघर्ष केला. परंतु पुढे वादावर पडदाही टाकला. पंढरपूर नाट्यसंमेलनात ते म्हणाले होते, 'काकडे होण्यासाठी आंतरिक उर्जा लागते. पाच जण मिळून एक काकडे काका तयार झाले तरी नाटक पुढे जाईल,' ते किती खरे होते हे त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहिले तर लक्षात येते. 'शितू', 'मी जिंकलो... मी हरलो...' 'शांतता कोर्ट चालू आहे', 'तुघलक'सारख्‍या मैलाचा दगड ठरलेल्‍या नाटकांची निर्मिती त्यांनी केली. संहिता वाचून डोक्‍याला झिणझिण्‍या येतात आणि मनास अस्‍वस्‍थता येते आणि तो प्रयोग करणे ही निकड वाटून तो उभा केला जातो. त्‍यालाच तर प्रयोगशीलता म्‍हणायचे, अशी काकडे यांची व्याख्या होती. ते ती स्वत: जगले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nज्येष्ठ नागरिकांची परवड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nसिनेन्यूजसनी दे��लला करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/pune/story-two-dead-and-many-injured-in-accident-in-dive-ghat-in-pune-descendant-of-saint-namdev-maharaj-sopan-maharaj-namdas-is-dead-1824047.html", "date_download": "2020-12-02T19:13:54Z", "digest": "sha1:2X7HTW3GNAWTR25OTGPI232ZIJJGE6HD", "length": 24769, "nlines": 310, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "two dead and many injured in accident in dive ghat in pune descendant of saint namdev maharaj sopan maharaj namdas is dead, Pune Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाध��तांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nवारकरी सांप्रदायावर शोककळा; दिंडीत जेसीबी घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\nHT मराठी टीम, पुणे\nपुणे जिल्ह्यातील दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घूसून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतात संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास (वय ३५) यांचा समावेश आहे. अतुल महादेव आळशी (२३) असे दुसऱ्या मृत वारकऱ्याचे नाव आहे. या भीषण अपघातात १६ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर हडपसर येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात आज (मंगळवार) सकाळी साडे आठच्या सुमारास हा झाला.\nब्रेक निकामी झालेला जेसीबी दिंडीत घुसल्याने हा अपघात झाला. ही दिंडी पंढरपूरहून आळंदीला जात होती. ही दिंडी दिवे घाटातील मुक्कामानंतर घाट उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जीसीबी चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटले आणि हा जेसीबी वेगात दिंडीत घुसला.\nदरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दरवर्षी दिंडीसाठी आम्ही पोलिसांचा बंदोबस्त मागत असतो. मात्र ते प्रत्येक वर्षी आमच्याकडे दुर्लक्ष करतात. आता तरी आमच्या वारकरी भाविकांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कराडकर यांनी केली. या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन बसची धडक; दोघे जागीच ठार\nपुण्यात शिवशाही बस ५० फूट दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू\nकोंढवा-सिंहगड दुर्घटना: विकासकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव\nपुणे-सोलापूर महामार्गावरील विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू\nचालकाला डुलकी लागल्याने द्रुतगती मार्गावर अपघात; एक ठार, सात जखमी\nवारकरी सांप्रदायावर शोककळा; दिंडीत जेसीबी घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nकोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका...\nपुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात\nप्रसुती वेदनेनं तळमळणाऱ्या महिलेसाठी पोलिसांची कर्तव्यदक्षता\nपुण्यात खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेलचे अधिग्रहण कराःअजित पवार\nलॉकडाऊनदरम्यानची शिथिलता पुण्यात लागू होणार नाही, दुकाने बंदच राहणार\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/08/blog-post_20.html", "date_download": "2020-12-02T18:38:14Z", "digest": "sha1:HOK7LUDYJLXFV3Z6H7A3JKZ4UACS3NI5", "length": 7668, "nlines": 50, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हाकौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी\nकौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी\nरिपोर्टर: : उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज गुरुवारी आदेश दिले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बदलीचे आदेश अद्याप निघाले नाही.\nउस्मानाबादचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या संचालक पदी कार्यरत होते.\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्या जागी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nनवे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील दिवेगाव येथील रहिवाशी असून २०१२ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत त्यांनी राज्यातून पहिला तर देशात १५ व्या क्रमांकाने यश मिळविले होते. प्रारंभी त्यांनी ठाणे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर दिल्ली येथे वनपर्यावरण मंत्रालयात सहाय्यक सचिव, गडचिरोली येथे आदिवासी विकास प्रकल्पात प्रकल्प अधिकारी म्हणून प्रभावी काम केले. तेथील दुष्काळ, नियोजन, कृषी समस्या, आदिवासी जमिनी आणि आदिवासींचे हक्क यावर त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून दहा महिने आपली कारकिर्द गाजवली होती. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर दिवेगावकर यांनी दुष्काळ नियोजन आणि पाणी नियोजनावर परिणामकारक काम करून, लातूरकरांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर गतवर्षीपासून पुणे येथे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदाचा कार्यभार ते सांभाळत होते.\nसध्याचा पदाचा कार्यभार अप्पर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्रीमती मुधोळ मुंडे यांच्याकडून स्विकारण्याचे आदेशित केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2020-12-02T18:46:58Z", "digest": "sha1:M4ZYFL4GBQ4ZYEOSBVIX4N52DMZQ5PDG", "length": 13923, "nlines": 317, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "व्हँपायर - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रि��\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nबदाली दागिने मूळ व्हँपायर डिझाईन्स\nअधिक स्पायडर आणि स्नॅक ज्वेलरी आमच्या आमच्या स्टोअरवर शोधू शकतो\nHALLOWEEN20 कोड वापरून 2020% जतन करा\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nड्रॅगन सिग्नेट रिंगची ऑर्डर - एनमेल केलेले\nहाडांचा गट पदक - कांस्य\nवाडा ड्रॅकुला लटकन - कांस्य / पितळ\nड्रॅकुला बॅट पेंडेंट - कांस्य\nमांसल गटबाजी पदक - कांस्य\nलेडी डेथ स्कल पिन\nजीवन आणि मृत्यू पेंडेंट\nड्रॅगन कानातले ऑर्डर - enameled\nड्रॅगन पेंडेंटची ऑर्डर - एनमेंल्ड सिल्व्हर\nड्रॅगन सिगिल रिंगची ऑर्डर\nड्रॅगन सिगिल रिंगची ऑर्डर - एनमल्ड\nड्रॅगन सिग्नेट रिंगची ऑर्डर\nअंडरवर्ल्ड युनायटेड मेडलियन - कांस्य\nअंडरवर्ल्ड युनायटेड सिग्नेट रिंग\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/uk-got-talent/", "date_download": "2020-12-02T19:20:27Z", "digest": "sha1:7W6SPJBWCD6XKJOZS2MPWNDHZL4FJNYU", "length": 8328, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "UK Got Talent Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : प��ीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nब्रिटेन गॉट टॅलेंट : 10 वर्षीय मुलीचं गाणं ऐकू ‘हैराण’ झाले जज, AR रहमाननं शेअर केला…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - ब्रिटेन गॉट टॅलेंटमध्ये 10 वर्षीय सोपरनिका नायरनं भाग घेतला होता. सध्या सोपरनिकाचा सिंगिंग व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. सिंगर आणि कंपोजर एआर रहमानलाही सोपरनिकाचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. त्यांनी ट्विटरवरून…\nRosie साठी अरबाज खान अन् विवेक ओबेरॉयनं मिळवला हात \n‘बेख्याली’ सिंगर सचेत टंडन आणि परंपरा ठाकुर…\n‘भजन गायक’ अनुप जलोटांना 46 वर्षांनंतर मिळाली BA…\nTV ची ‘शनाया’ ईशा केसकरला पितृशोक \n गाणं ऐकून हैराण झाले जज…\nTATA – रिलायन्समध्ये मोठी स्पर्धा, अब्जावधी डॉलर मोजून…\nफ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ राहतं सुरक्षित \nCoronavirus : भाजप खा. सनी देओल ‘काेराेना’…\nपोटासाठी वरदान ठरते घरगुती औषधी, ‘या’…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nWhatsApp चं आलं एक नवीन अपडेट, कस्टम वॉलपेपर्स आणि बरेच नवीन फीचर्स\nचीनचा उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंगसोबत ‘दोस्ताना’,…\nVideo : पती रोहनप्रीतला नेहानं दिलं लेट नाईट सरप्राईज \nरेड साडीत मौनी रॉयचा ‘कहर’ \nBirthday SPL : कधी वेटर, तर कधी केलं बेकरीत काम, ‘या’ व्यक्तीला भेटल्यानंतर बदललं बोमन इराणीचं नशीब \nUP : स्काॅर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात, 2 मुल���ंसह ८ ठार\nVideo : भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/19/raj-son-amit-thackeray-admitted-to-lilavati-hospital/", "date_download": "2020-12-02T19:42:15Z", "digest": "sha1:PENGRDR2AXRBJYS2JFMCSF3XIRNIQNNT", "length": 3978, "nlines": 38, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'राज' पुत्र अमित ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल - Majha Paper", "raw_content": "\n‘राज’ पुत्र अमित ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अमित ठाकरे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्या मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान डॉक्टरांनी व्हायरल फ्लू असावा असा अंदाज वर्तवला आहे. पण कोरोनाच्या स्थितीत खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. त्यांना पुढील एक दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2730/", "date_download": "2020-12-02T17:54:20Z", "digest": "sha1:2M3ANYSV5DNW2TCS3AA45CQ7S5OBEQ5S", "length": 2788, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझीच वाट मी पाहते......", "raw_content": "\nतुझीच वाट मी पाहते......\nतुझीच वाट मी पाहते......\nतुझीच वाट मी पाहते......\nउदास-उदास ही रात्र का रे \nनिर्जीव हा आसमंत का \nकाळोख आज ही वाट आहे...\nशांतता ही अबोल का \nदिसते न मज आता चंद्र-तारे,\nन जाणे कोण आस ही लागली \nऐकू येई प्रत्येक आवाज जरी,\nमोकळेपणाचे हे कसले वादळ\nकाय शोधते ही नजर \nन जाणे कोण खोलवर रुतलेले...\nतू जरी का आज नाहीस...\nका तुझी हक मज भासते \nका कोण जाणे अजूनही\nमी तुझीच वाट पाहते....\nमी तुझीच वाट पाहते....[/i][/i]\nतुझीच वाट मी पाहते......\nतुझीच वाट मी पाहते......\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T18:00:39Z", "digest": "sha1:RYLPDDTTSKSY2VCHL7AZS3HHCEZJ3XJF", "length": 7824, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गुदिन्होंकडून ‘गोवा ट्रान्सपोर्ट’ अॅपचा शुभारंभ आणि मोटार वाहन नियमावरील पुस्तकाचे अनावरण | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गुदिन्होंकडून ‘गोवा ट्रान्सपोर्ट’ अॅपचा शुभारंभ आणि मोटार वाहन नियमावरील पुस्तकाचे अनावरण\nगुदिन्होंकडून ‘गोवा ट्रान्सपोर्ट’ अॅपचा शुभारंभ आणि मोटार वाहन नियमावरील पुस्तकाचे अनावरण\nगोवा खबर:नॅशनल इन्फोर्मेटीक्स सेंटर(एनएईसी) ने विकसित केलेल्या गोवा ट्रान्सपोर्ट या अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅपचा शुभारंभ वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी पर्वरी येथील सचिवालयात केला. एन.डी. अग्रवाल यांनी संकलित केलेल्या गोवा मोटार वाहन नियम १९९१ वर आधारित पुस्तकाचे अनावरणही यावेळी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. वाहतूक संचालक राजन सातर्डेकर, लेखक एन. डी. अग्रवाल आणि एनएईसी चे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.\n“सध्याच्या या कठीण परिस्थितीमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे आणि जग डीजीटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने जात असताना वाहतूक खातेही मागे राहू पाहत नाही. म्हणून, सर्वसामान्य लोकांनी आपल्या स्मार्ट फोनवर हे अॅप डाऊनलोड करावे आणि त्याचा योग्य उपयोग करावा” असे आवाहन माननीय मंत्र्यांनी उपस्थितांना संबोधताना केले.\nवाहतूक खात्याच्या https://www.goatransport.gov.in या संकेतस्थळावर हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि पुढील आठवड्यापासून ते गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध होईल. रोडटॅक्स चे वार्षिक देय, पॅसेंजर टॅक्सचे मासिक देय, काऊंटर सिग्नेचर टॅक्सचे देय, सॅस आणि चेक पोस्ट शुल्क इत्यादी विविध वैशिष्ट्ये या अॅपमध्ये आहेत.\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nमुख्यमंत्री सोमवार पासून होणार कामावर रुजू\nमोदी मंत्रिमंडळामध्ये ९ नव्या चेहऱ्यांना संधी\n‘जीप® कंपास’तर्फे ‘बेडरॉक’ लिमिटेड एडिशन सादर\nआर्थिक वर्षाला मुदतवाढ नाही\nउपमुख्यमंत्री आजगांवकर यांच्याहस्ते कंत्राटी कामगारांना नियुक्ती पत्रांचे वितरण\nनगदी पीक उत्पादक शेतकर्‍यांना सन्माननीय किमान आधारभूत किंमत द्या: गिरीश चोडणकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n50 व्या इफ्फी दृकश्राव्य गीताचे प्रकाशन\nबाणशेच्या जंगलात कुडतरीच्या महिलेचा खुन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/bombay-high-court-to-hear-petition-against-best-strike-on-monday-32099", "date_download": "2020-12-02T18:15:18Z", "digest": "sha1:BRF7X6PVAZLYWJS33KKNEIKHMVLZP7K2", "length": 10054, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बेस्ट संप- सुनावणी सोमवारपर्यंत तहकुब; कर्मचारी संपावर ठाम, प्रवाशी बेहाल", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबेस्ट संप- सुनावणी सोमवारपर्यंत तहकुब; कर्मचारी संपावर ठाम, प्रवाशी बेहाल\nबेस्ट संप- सुनावणी सोमवारपर्यंत तहकुब; कर्मचारी संपावर ठाम, प्रवाशी बेहाल\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nबेस्टच्या संपाचा शुक्रवारी चौथा दिवस असून संपावर तोडगा काही निघताना दिसत नाही. त्यामुळे सलग चौथ्या दिवशीही हाल सोसणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तरी दिलासा मिळेल आणि संप मिटेल अशी आशा होती. पण ही आशाही फोल ठरली आहे. कारण न्यायालयानं संप होण्याच्या आधीच का नाही आला असा सवाल याचिकाकर्त्यांना करत संपात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.\nमात्र त्याचवेळी रात्रीपर्यंत बेस्ट कृती समितीनं संप मागे घेण्यासाठी बैठक घेण्याचे आदेश देत सुनावणी सोमवारपर्यंत तहकुब केली आहे. त्याचवेळी सरकार आणि मुंबई महानगर पालिकेकडून संप मागे घेण्याची घोषणा करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र या आव्हानानंतरही बेस्ट कृती समिती संपावर ठाम आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच राहणार आहेत.\nअॅड. दत्ता माने यांनी गुरूवारी बेस्ट संपाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सकाळी सुनावणी झाली. त्यानुसार संप बेकायदा असल्याची भूमिका बेस्ट आणि राज्य सरकारनं घेतली. त्यानंतर सुनावणी तासाभरासाठी तहकुब करत न्यायालयाने बेस्ट व्यवस्थापन आणि बेस्ट कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार दुपारी दीड वाजता पुन्हा दुसरी सुनावणी झाली. या सुनावणीत राज्य सरकारने बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमल्याची माहिती न्यायालयाला दिली. या समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन विभाग आणि नगरविकास खात्याचे सचिव यांचा समावेश आहे.\nदुपारच्या सुनावणीनंतर पुन्हा साडेतीन वाजता न्यायालयानं तिसरी सुनावणी घेतली. या सुनावणीत न्यायालयानं संप होण्याच्या आधी का नाही आलात असा सवाल करत संपात हस्तक्षेत करण्यास नकार दिला आहे. तर राज्य सरकारनं आता यावर तोडगा काढावा असं म्हणत पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर संप मिटण्याची शक्यता कमी झाली आहे. संपाबाबत न्यायालयात तोडगा निघाला नसला तरी न्यायालयानं बेस्ट कृती समितीला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हा कृती समिती आता काय निर्णय घेते याकडेच मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.\nबेस्टबेस्ट संपतोडगामुंबई उच्च न्यायालययाचिकाकर्त्येबेस्ट कृती समितीबैठकतहकुबप्रवाशीअॅड. दत्ता मानेजनहित याचिकामुख्य सचिवपरिवहन विभाग आणि नगरविकास खात्याचे सचिवराज्य सरकार\nडिसेंबरमध्ये गेल्या ११ वर्षांतील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\nब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nएसटी महामंडळाला १ हजार कोटींचा निधी मंजूर\nरिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर जामीन मंजूर\nफुगा गिळल्याने ४ वर्षीय मुलाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/sant-kaikadi-maharaj-math-chief-ramdas-maharaj-dies-of-covid-19/articleshow/78319868.cms", "date_download": "2020-12-02T19:06:54Z", "digest": "sha1:RJIF5W3LOXML6QPU22CCWSFNNRQNE2CS", "length": 13266, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nKaikadi Maharaj: कैकाडी महाराजांचे करोनाने निधन; वारकऱ्यांवर मोठा आघात\nKaikadi Maharaj पंढरपूर येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू रामदास महाराज जाधव उर्फ कैकाडी महाराज यांचे अकलूज येथे उपचारा दरम्यान आज निधन झाले.\nपंढरपूर: राष���ट्रसंत कैकाडी बाबांचे पुतणे ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज येथे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गाडगे महाराजांच्या विचारांचा अनुयायी आणि एक परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.\nवाचा: काळजी घ्या; करोना आणखी धोकादायक\nपंढरपूर येथे विठ्ठल मंदिरानंतर सर्वात श्रद्धेय म्हणून कैकाडी मठाचा उल्लेख केला जातो. अतिशय कमी जागेत कैकाडी मठात हजारो वर्षांपूर्वीचे प्रसंग मूर्त्यांच्या रूपाने साकारण्यात आले आहेत. स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून कैकाडी महाराजांचा मठ ओळखला जातो. वारकरी संप्रदायामध्ये कैकाडी बाबांचे स्थान मोठे होते आणि तोच कैकाडी बाबांचा आध्यत्मिक वारसा हभप रामदास महाराज चालवत होते.\nपंधरा दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना अकलूज येथे दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना रामदास महाराज यांची आज दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या हजारो अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.\nवाचा: करोना काळात लगेच मंदिरे उघडणे अवघड; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्पष्टीकरण\nगाडगेबाबांच्या विचारांचा अविरत प्रचार\nसंत कैकाडी बाबा, ह. भ. प. कोंडीराम काकांचे अध्यात्मिक कार्य रामदास जाधव महाराज यांनी अतिशय नेटाने पुढे चालवले होते. संत गाडगे बाबांच्या विचारांचा प्रचार, बहुजन समाजातील युवकांना जागृत करण्याचे मोठे काम रामदास महाराज यांनी केले. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने देहू येथे पंढरीतून विठ्ठलाचा पालखी सोहळा, संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मनमाडहून पालखी सोहळा त्यांनी सुरू केला होता. येथील विश्व पुण्यधाममधून जगाला अध्यात्म आणि विज्ञान यांचे दर्शन देणारी अभिनव सृष्टी उभारून संत कैकाडी बाबा, कोंडीराम काकांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले होते. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, प्रथापरंपरा यावर रामदास महाराज कठोर शब्दात प्रहार करीत असत. त्यामुळे बहुजन समाजातील युवक वर्गात त्यांची विशेष लोकप्रियता आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.\nवाचा: करोना संसर्गाने हळद बाजार कोलमडला; शेतकरी, व्यापारी हवालदिल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआंबेडकरांच्या आंदोलनानंतरही विठ्ठल मंदिर प्रशासनाने घेतला हा निर्णय महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची उद्या बैठक\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53654", "date_download": "2020-12-02T19:27:10Z", "digest": "sha1:H5F6IVZY7FQMA2ASAJE3FKIFB66RMEIJ", "length": 4713, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे : घोषणा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे : घोषणा\nअधिवेशनाचे प्रमुख पाहुणे : घोषणा\nमहाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उप��्थित राहणार आहेत\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nभारीच की. काल एक धागा आला\nकाल एक धागा आला होता त्यात पण सगळे तपशील इंग्रजीतच होते. काही विशेष कारण आहे का इंग्रजी वापरण्याचं\nमैत्रं पिढ्यांचे म्हणून असेल\nमैत्रं पिढ्यांचे म्हणून असेल इंग्लिश :), इथल्या नव्या पिढ्यांना जर मराठी वाचन येत नसेल तर .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-08-august-2019/", "date_download": "2020-12-02T18:21:53Z", "digest": "sha1:N56ZJMDCN5K2UTG4RFWLRKUFRFZA57Z3", "length": 7086, "nlines": 150, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs 08 August 2019 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा ‘भारत रत्न’ पुरस्काराने होणार गौरव\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार ‘भारत रत्न’ देऊन गौरवण्यात येणार आहे\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nया पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.\nपाकिस्तानने बंद केली हवाई हद्द\nजम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.\nपाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने रोखला आहे.\nत्यानंतर पाकिस्तान भारतासाठी आपली हवाई हद्द बंद करेल अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यातच\nपाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\n6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग चौथी व्याजदरकपात\nमंदावलेल्या अर्थव्यवस्थेत खालावत्या कर्ज मागणीला उभारी देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात थेट ०.३५ टक्के कपात केली.\nयाचा कित्ता गिरवून सणांच्या तोंडावर गृह, वाहन कर्जे व्यापारी बँकांकडून स्वस्त होण्याची आता प्रतीक्षा आहे. स्टेट बँकेने लगेचच कर्जस्वस्ताई करून अन्य बँकांना मार्ग मोकळा करून दिला आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेने चौथ्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर ०.३५ टक्के कमी करत ५.४० टक्के असा गेल्या जवळपास दशकातील किमान स्तरावर आणून ठेवला. यामुळे व्यापारी बँकांचा कर्जभार कमी होणार असून त्याचा लाभ कर्जदारांना होणार आहे. पतधोरणापूर्वीच स्टेट बँक, एचडीएफसीने काही प्रमाणात दरकपात केली.\nएमपीएससी मंत्र : सहायक कक्ष अधिकारी पदनिहाय पेपरची तयारी\nMPSC मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या 435 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/drugs-smuggling-news/", "date_download": "2020-12-02T18:59:40Z", "digest": "sha1:3KLZ27ZQQTVREFAMMPH2QN3Y7Y656AJF", "length": 8385, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Drugs Smuggling news Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nड्रग्जची तस्करी करणार्‍यांना पकडण्यासाठी गेले 19 पोलिस अधिकारी – कर्मचारी, गुन्हेगारांनी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मेक्सिकोमध्ये ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच उलट हल्ला करण्यात आला. तस्कर अगोदरच हल्ल्याच्या तयारीने लपून बसले होते. पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला करत दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार करत तस्करांनी…\nBigg Boss : कवितानं केला खुलासा – शिक्षकानं केलं होतं…\nFirst Look : ‘आदिपुरुष’नंतर प्रभासच्या आणखी एका…\nVideo : सना खाननं ‘अशा’ अंदाजात काढली पतीची नजर…\nचेन्नई : सुपरस्टार ‘विक्रम’चं घर बॉम्बने…\nVideo : ‘या’ अभिनेत्रीनं चक्क साडी घालून मारले…\nया वर्षी Whatsapp मध्ये अ‍ॅड झाले हे ‘5’ टॉप…\n‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं बेडरूम सिक्रेट…\nIOCL नं लॉन्च केलं देशातील पहिलं 100 ऑक्टेन प्रीमियम…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nडाॅ. शीतल आमटेंच्या आत्महत्येचे गूढ कायम,युध्दपातळीवर तपास सुरू\nयशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या…\nPune : गुजरात भवनेचे भूमिपूजन\nवनरक्षकासाठी ‘तो’ करीत होता ‘दलाली’, वन…\n‘वरमाला’पासून ते 7 फेरे पाहा आदित्य नारायणच्या लग्नाचे फोटो अन् व्हिडिओ\nInd Vs Aus : पांड्या, जडेजाने तारले; भारत 5 बाद 302\nयशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या, तिघे अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://healthaum.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2020-12-02T19:30:33Z", "digest": "sha1:SQYZ35YF7LPDYPEO2LBWE7XZ4QRZKVUR", "length": 10904, "nlines": 76, "source_domain": "healthaum.com", "title": "नाश्त्यामध्ये काय खाताय? हे ५ तेलकट फास्ट फूड आरोग्यास हानिकारक | HealthAum.com", "raw_content": "\n हे ५ तेलकट फास्ट फूड आरोग्यास हानिकारक\nनाश्त्यामध्ये चिकन खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू नये यासाठी नाश्त्यामध्ये कधीही तेलकट, तिखट चिकन खाऊ नये. चिकनमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनचा समावेश आहे. पण या सर्व गोष्टी चिकन तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. काही जण चिकन रेसिपी करताना यामध्ये जास्त प्रमाणात फॅट्सयुक्त सामग्री किंवा मिठाचा वापर करतात.\n समस्या दूर करण्यासाठी वाचा ही फायद्याची माहिती)\nनाश्त्यामध्ये तेलकट पदार्थ नको\nउदाहरणार्थ काही जण फ्राइड चिकन आवडीने खातात. या रेसिपीमध्ये तेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचाही जास्त प्रमाणात वापर केला जातो. या रेसिपीमध्ये मीठ आणि चरबीयुक्त सामग्रीचा जास्त प्रमाणात समावेश असतो. नाश्त्यामध्ये तेलकट आणि खारट पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळत नाही. या उलट आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती असते.\n(Neck Pain Exercise मानदुखी टाळण्यासाठी करा या ५ गोष्टी)\nहॉटेलमध्ये मिळणारा पिझ्झा हा पौष्टिक पदार्थ नाही. त्यामुळे नाश्त्यामध्ये याचा समावेश करणं टाळा. यातही नॉनव्हेज पिझ्झा खाल्ल्यास शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण वाढते. अशा प्रकारच्या पिझ्झामध्ये चीज, बटर इत्यादी चरबीयुक्त पदार्थांचा उपयोग केला जातो. या सर्व सामग्रीमुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. शिवाय आपल्या पचन प्रक्रियेवरही वाईट परिणाम होतो. दिवसभरात तुम्ही अन्य कोणत्याही वेळेमध्ये पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकता. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये पिझ्झा खाऊ नये.\n(पोटावर झोपण्याची सवय आहे या ६ समस्या उद्भवण्याची शक्यता)\nतुम्हाला आरोग्याची काळजी असेल तर नाश्त्यामध्ये या पदार्थाचा समावेश करू नका. ‘बिग मीट थिंग’ तयार करताना जास्त प्रमाणात मिठाचा वापर केला जातो. शिवाय यामध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते. हे दोन्ही घटक आरोग्यासाठी अपायकारक आहेत. त्यातही हा पदार्थ खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करत असाल तर वेळीच सावध होणे गरजेचं आहे. कारण बीएमटीमुळे शरीराला पोषण तत्त्वाचा पुरवठा देखील होत नाही.\n(Pudina Benefits पुदिना खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदे)\nतुमच्या नाश्त्यामध्ये बाहेरील पदार्थांचाच समावेश असतो का आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. सकाळी- सकाळी चॉकलेट ड्रिंक पिण्याऐवजी तुम्ही साधी कॉफी किंवा एखादे हेल्दी ड्रिंक प्यावे. कारण चॉकलेट ड्रिंकमध्ये साखर आणि फॅट्सचे प्रमाण अधिक असते. तसंच या ड्रिंकमुळे तुम्हाला वारंवार भूक लागते. या समस्येमुळे तुमचे खाण्याचे प्रमाण वाढते. परिणामी वजन वाढीसह अन्य त्रास निर्माण होण्याची शक्यता असते.\n(Fox Nuts Benefits वजन घटवण्यापासून ते त्वचा निरोगी राहण्यापर्यंत मखाण्यांमुळे मिळतील हे लाभ)\nचीज बर्गर नाव घेताच तोंडाला पाणी सुटले असेल. आहारामध्ये बदल म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरच तुम्ही दोन- तीन महिन्यातून एकदा बर्ग खाऊ शकता. पण नाश्त्यामध्ये बर्गर खाण��� टाळले पाहिजे. यामुळे तुमच्या आरोग्याला पोषक घटकांचा पुरवठा होत नाही. उलट शरीरामध्ये फॅट्स आणि साखर जास्त प्रमाणात जाते. यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्यावा.\nNote : आपल्या आहारामध्ये कसे आणि कोणत्या प्रकारे बदल करावे, यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.\n(Pudina Benefits पुदिना खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदे)\nवयाच्या तिशीनंतर देखील राहायचं असेल फिट तर ‘या’ पदार्थांपासून ठेवा चार हाताचं अंतर\nAir Pollution: हृदय रोगी गुनगुना पानी पीएं, घर में व्यायाम करें\nNext story अधेड़ उम्र के लोग जीवन को लेकर सबसे ज्यादा सकारात्मक,सर्वे में खुलासा\nPrevious story Good Sleep Tips : थकान के बाद भी चैन से नहीं सो पाते, तो ये उपाय आपको देंगे सुकून भरी नींद\nडार्क चॉकलेट, ग्रीन और अंगूर से रोका जा सकता है Covid-19\nऑस्ट्रेलियाई संग्रहालय में रखा जाएगा दुनिया के सबसे संरक्षित डायनासोर का जीवाश्म\nGolgappe Recipe : इस तरीके से बनाएंगे तो मार्केट जैसे बनेंगे गोलगप्पे, जानें आसान रेसिपी\nफाइजर-बायोएनटेक का टीका 65 से अधिक उम्र वालों के लिए भी सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/450613", "date_download": "2020-12-02T18:20:04Z", "digest": "sha1:GWXAHUHIY44VR4FSROQC2HCIRFSDLUYT", "length": 2528, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म (संपादन)\n११:१५, २९ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०५:००, २८ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: dsb:Kategorija:Roź. 1643)\n११:१५, २९ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/sindhudurg/", "date_download": "2020-12-02T19:12:26Z", "digest": "sha1:AWXCFCCMFPITH3LJNRATEFIHTDR2IC6B", "length": 10586, "nlines": 147, "source_domain": "mahanmk.com", "title": "Sindhudurg Recruitment 2020 Sindhudurg Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nसिंधुदुर्ग येथील जाहिराती - Sindhudurg Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Sindhudurg: सिंधुदुर्ग येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सिंधुदुर्ग येथे संवैधानिक लेखापरीक्षक पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nमुंबई विद्यापीठ [University of Mumbai] मध्ये शिक्षक पदांच्या ३५ जागा\nअंतिम दिनांक : १६ सप्टेंबर २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २८ ऑगस्ट २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या २३५ जागा\nअंतिम दिनांक : ०८ जुलै २०२०\nमहिला आर्थिक विकास महामंडळ [MAVIM] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : ३० जून २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सिंधुदुर्ग येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २३ जून २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ९० जागा\nअंतिम दिनांक : ०३ जून २०२०\nभारत पोस्टल विभाग [Mail Motor Service] मेल मोटर सर्विस मध्ये विविध पदांच्या १४ जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : ०१ जून २०२०\nजिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] सिंधुदुर्ग येथे माळी/ हेल्पर पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : १३ फेब्रुवारी २०२०\nजलसंपदा विभाग [WRD] सिंधुदुर्ग येथे अभियंता पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२०\nमहाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ [MSSIDC] सिंधुदुर्ग येथे पदांच्या ०८ जागा\nअंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ६४ जागा\nअंतिम दिनांक : १३ फेब्रुवारी २०२०\nकॉलेज ऑफ हॉर्टीकल्चर [College Of Horticulture] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२०\nइंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग [SASCTKIN] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या २१ जागा\nअंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२०\nएक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम [ECHS] मध्ये विविध पदांच्या २२ जागा\nअंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सिंधुदुर्ग येथे गटप्रवर्तक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२०\nजिल्हा निवड समिती [ZP Sindhudurg] जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२०\nमहार���ष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ [MSSIDC] सिंधुदुर्ग येथे सल्लागार पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०१९\nभारत पोस्टल विभाग [Mail Motor Service] मेल मोटर सर्विस मध्ये कर्मचारी कार चालक पदांच्या २१ जागा\nअंतिम दिनांक : १९ जानेवारी २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2020-12-02T19:51:24Z", "digest": "sha1:43QVUI7HWAV6XIO4UQUMABANEP5F4UER", "length": 16577, "nlines": 315, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "फूटार्क रन - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nप्राचीन युरोपियन आदिवासींनी २००० वर्षांपूर्वी ठिकाणे आणि गोष्टींची नावे ठेवण्यासाठी, नशिब आणि भविष्य शोधण्यासाठी, संरक्षण प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील घटनांचा जादूपूर्वक दिव्य करण्यासाठी रन्स हा गूढ वर्णमाला आहे. रुन्स दगड किंवा लाकडावर कोरलेले होते. कुर्हाड, चाकू, किंवा छिन्नी सारख्या साधनांचा वापर सहजपणे वक्र रेषा तयार करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, म्हणून रूनिक अक्षरे फक्त सरळ रेषांनी तयार केली गेली. अक्षरशः सर्व युरोपने त्यांचा एकाच वेळी वापर केला, परंतु प्राचीन नॉर्सः वायकिंग्सने त्यांच्या वापरासाठी त्यांना सर्वात चांगले आठवले.\nएल्डर फुथार्क रुनेस, रॉनिक अक्षरांचा सर्वात जुना फॉर्म आणि व्यवस्था ब्रिटीश संग्रहालयात वाइकिंग्सने २०० AD च्या सुमारास वापरल्याचा अंदाज आहे. काही जण असा मानतात की ते फार पूर्वीचे आहे. नॉर्समध्ये, एल्डर फुथार्क उजवीकडून डावीकडे वाचला जातो. \"फूथार्क\" हे रॉनिक अक्षराचे पहिले 200 प्रतीक आहेत (टीप \"व्या\" हे एक अक्षर आहे).\nआमचा फ्यूथरार्क रुणे मार्गदर्शक सापडला येथे.\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nVegvisir रुणे कंपास हार - कांस्य\nVegvisir रुणे कंपास हार - चांदी\nसानुकूल अ‍ॅंग्लो-सॅक्सन रुणे रिंग - कम्फर्ट फिट\nएल्डर फर्थार्क अल्फाबेट रुणे रिंग\nविश्वास - आशा - लव फरर्टार्क रुणे रिंग\nनशीब - जादू - पॉवर फर्थार्क रुणे रिंग\nबुद्धिमत्ता - संपत्ती - पॉवर फर्थार्क रुणे रिंग\nधैर्य धैर्य विजय फर्थार्क रुणे रिंग\nकस्टम एल्डर फ्यूडार्क रुणे रिंग - कम्फर्ट फिट\nकस्टम एल्डर फ्यूथरक रुणे रिंग - चॅनेल बँड\nर���्नांसह कस्टम एल्डर फुथरार्क रून रिंग\nएल्डर फुथार्क रुणे अक्षराचे हार\nएन्मेल्ड ऑर्नेट थोरची हॅमर हार\nएन्माल्ड थोरची हॅमर हार\nसानुकूल CIRTH द्वारवेन रुणे रिंग\nसानुकूल सिरथ ड्वार्वेन रुणे रिंग - चॅनेल बँड\nसानुकूल सिरथ ड्वार्वेन रुणे रिंग - कम्फर्ट फिट\nरत्नासह ईन्माल्ड थोरची हॅमर हार\nअलंकृत थोरची हॅमर हार\nरत्नासह थोरची हॅमर हार\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2020-12-02T19:09:27Z", "digest": "sha1:V4MPOUJYJOI3LKHNFCY7UQ2OCT7OZGFU", "length": 5851, "nlines": 79, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गतिमान एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगतिमान एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अतिजलद प्रवासी सेवा आहे. अर्ध-द्रुतगती प्रकारची ही रेल्वेगाडी सध्याच्या घडीला भारतामधील सर्वात वेगवान सेवा असून ती दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन व आग्र्याच्या आग्रा छावणी ह्या दोन स्थानकांदरम्यानचे १८८ किमी अंतर १०० मिनिटांमध्ये पार करते. ह्या गाडीचा कमाल वेग १६० किमी/तास तर सरासरी वेग ११२ किमी/तास इतका आहे व ती दिल्ली व आग्र्यादरम्यान विनाथांबा धावते.\n५ एप्रिल २०१६ रोजी गतिमान एक्सप्रेसचे भारताचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ह्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वाय-फाय इंटरनेट, जीपीएस माहिती, स्वयंचलित दरवाजे इत्यादी अद्ययावत सोयी सुविधा असणाऱ्या गतिमान एक्सप्रेसच्या एक्झेक्युटीव्ह क्लासचे भाडे ₹१,५०० तर एसी चेअर कारचे भाडे ₹७५० इतके आहे. प्रवासभाड्यात शाकाहारी व मांसाहारी अल्पोपहार समाविष्ट आहे.\n१२०५० हजरत निजामुद्दीन – आग्रा छावणी ०८:१०५ ०९:५० शुक्रवारखेरीज रोज\n१२०४९ आग्रा छावणी – हजरत निजामुद्दीन १७:५० १९:३० शुक्रवारखेरीज रोज\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०१६ रोजी ११:०२ वाजता केला ग��ला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sbi-five-other-banks-414-crore-loan-default-sbi-files-complaint-290933", "date_download": "2020-12-02T19:37:53Z", "digest": "sha1:XFC3BXVZDZGEULCE6EWNNKCSGM57BWKV", "length": 19822, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "कंपनीचे प्रवर्तक दुबई, ४१४ कोटी थकित, स्टेट बॅंक प्रतिक्षेत - SBI & five other bank's 414 crore loan default, SBI files complaint | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nकंपनीचे प्रवर्तक दुबई, ४१४ कोटी थकित, स्टेट बॅंक प्रतिक्षेत\nदिल्लीस्थित बासमती तांदूळ निर्यातदारांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियासह पाच इतर बॅंकांची ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बुडवल्याची किंवा थकवल्याची तक्रार बॅंकेने सेंट्रल बुरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे (सीबीआय) केली आहे. राम देव इंटरनॅशनल लि.च्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेव्यतिरिक्त इतर पाच बॅंकांनादेखील फसवण्यात आल्याचे हे प्रकरण आहे.\nकंपनीचे प्रवर्तक ४१४ कोटी घेऊन दुबईत फरार, एसबीआयसह पाच बॅंका प्रतिक्षेत\n* स्टेट बॅंकेसह पाच बॅंकांचे ४१४ कोटींचे कर्ज बुडवल्याचे प्रकरण\n* बॅंकेकडून तक्रार दाखल, कर्ज घेणाऱ्या कंपनीचे प्रवर्तक २०१६ पासून फरार\n* राम देव इंटरनॅशनल लि. बासमती तांदूळाच्या निर्यातीच्या व्यवसायात\n* सीबीआयकडे बॅंकांची तक्रार दाखल\nदिल्लीस्थित बासमती तांदूळ निर्यातदारांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियासह पाच इतर बॅंकांची ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बुडवल्याची किंवा थकवल्याची तक्रार बॅंकेने सेंट्रल बुरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे (सीबीआय) केली आहे. राम देव इंटरनॅशनल लि.च्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेव्यतिरिक्त इतर पाच बॅंकांनादेखील फसवण्यात आल्याचे हे प्रकरण आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकाय आहे हे प्रकरण -\nसीबीआयकडे २८ एप्रिलला राम देव इंटरनॅशनल लि.चे प्रवर्तक सुरेश कुमार, नरेश कुमार आणि संगिता यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या तिघां��िरोधात लुक आऊट सर्क्युलरदेखील काढण्यात आले आहे.\nस्टेट बॅंक आणि इतर पाच बॅंकांनी राम देव इंटरनॅशनलला एकूण ४१४ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यात स्टेट बॅंकेचे १७३ कोटी रुपये, कॅनरा बॅंकेचे ७६ कोटी रुपये, युनियन बॅंक ऑफ इंडियाचे ६४ कोटी रुपये, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे ५१ कोटी रुपये, कॉर्पोरेशन बॅंकेचे ३६ कोटी रुपये आणि आयडीबीआय बॅंकेने १२ कोटी रुपयांचे कर्ज राम देव इंटरनॅशनला दिलेले आहे.\nअमेरिकन, सौदी कंपन्यांची नजर रिलायन्स जिओवर\n२०१६ मध्येच राम देव इंटरनॅशनलला दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण बॅंकांनी थकित कर्जात (एनपीए) केले होते. राम देव इंटरनॅशनलचे प्रवर्तक, मालक २०१६ पासूनच फरार आहेत. एसबीआयने एक इन्स्पेक्शन केल्यानंतर ही बाब उघडीस आली होती. २५ फेब्रुवारी २०२०ला स्टेट बॅंकेने अनेक वर्ष हे कर्ज एनपीए झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांच्या कंपनीच्या जुन्या कारखान्यातून सर्व यंत्र सामुग्री काढून घेतली होती आणि खोटा ताळेबंद तयार केला होता. हे करताना त्यांनी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचा गैरवापर करत कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा देखावा निर्माण केला होता.\nभारताचा वृद्धीदर शून्यावर पोचण्याची शक्यता\nस्टेट बॅंकेने जेव्हा विशेष ऑडिट केले तेव्हा असे लक्षात आले की कंपनीच्या प्रवर्तकांनी अकाऊंटमध्ये हेरफेर केले आहेत. खोटा ताळेबंद तयार केला आहे आणि बेकायदेशीररित्या कारखान्यातील यंत्रे काडून घेतली आहेत. ऑगस्ट २०१६ आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये स्टेट बॅंक आणि इतर पाच बॅंकांनी संयुक्तरित्या एक इन्स्पेक्शन केले होते. त्यानंतर सात ते नऊ महिन्यांनी हरियाणा पोलिसांना राम देव इंटरनॅशनलच्या कारखान्यावर देखरेख करण्यास नियुक्त करण्यात आले होते.\nनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) २०१८ मधील आदेशानुसार त्यांना प्रवर्तक दुबईत फरार झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र कोविड-१९ महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सीबीआयला शोध मोहिम हाती घेता आली नाही. सीबीआय आता आरोपींना समन्स बजावून कारवाईची सुरूवात करणार आहे. जर राम देव इंटनॅशनलचे प्रवर्तकांनी सीबीआयच्या तपासाला प्रतिसाद दिला नाही तरत्यांच्यावर योग्य त्या कायदेशीर कारवाईची सुरूवात करण्यात येणार आहे.\nराम देव इंटरनॅशनल लि. बासमती तांदूळाच्या निर्यातीच्या व्यवसायात आहे. कंपनी पश्चिम आशिया आणि युरोपातील देशांमध्ये बासमती तांदूळाची निर्यात करते. एसबीआयच्या तक्रारीनुसार कंपनीचे हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात तीन राईस मिलिंग कारखाने आहेत आणमि आठ सॉर्टिंग आणि ग्रेडिंग युनिट आहेत. याशिवाय राम देव इंटरनॅशनल लि.ची सौदी अरेबिया आणि दुबईमधील व्यापारी कामकाजासाठी कार्यालयेदेखील आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री\nपुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर...\nअमरावतीत दुचाकी चोरांचा धुमाकूळ सुरूच; शहरात तयार होताहेत नवनवीन टोळ्या\nअमरावती: ग्रामिण पोलिसांनी शहरातील अठरा दुचाकी जप्त केल्या असतानाही दुचाकीचोरीची श्रुंखला अद्याप थांबलेली नाही. पुन्हा पाच दुचाकी चोरीस...\nकोल्हापुरात संघटित गुन्हेगारीला दणका ; \"किशोर माकडवाला गॅंग' विरूद्ध मोका\nउजळाईवाडी - खंडणी प्रकरणातील \"किशोर माकडवाला गॅंग' विरोधात पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली. गॅंग प्रमुख किशोर मानेसह सहा जणांचा यात समावेश आहे....\nब्रिटनला कोविड-19 लस मिळाली, पण भारताला मिळणे कठीण; जाणून घ्या कारण\nनवी दिल्ली- भारताला अमेरिकेची फार्मा कंपनी फायझरची (American pharma Pfizer) कोविड-19 लस मिळणे सध्यातरी अवघड वाटत आहे. ब्रिटेनने या कंपनीच्या लशीच्या...\nधारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात\nमुंबईः अद्यापी सुरु न झालेल्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य सरकारकडून मंजूर झालेली तब्बल 7200 कोटी...\n...फक्त लग्न मोडले म्हणून\nपुणे : मुलगा परदेशात संगणक अभियंता, तर मुलगीही संगणक अभियंता. कुटुंबाच्या पुढाकाराने दोघांचेही लग्न जमले, त्यांचा साखरपुडाही झाला, पण काही कारणाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स ��त्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/335.html", "date_download": "2020-12-02T18:20:43Z", "digest": "sha1:G3A7CVZQEYITM6KX6VNKVV2U6EB7V3NP", "length": 9473, "nlines": 197, "source_domain": "www.marathatej.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर , सहा जणांचा मृत्यू", "raw_content": "\nHomeऔरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर , सहा जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर , सहा जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद, : औरंगाबाद जिल्ह्यात आज 256 जणांना (मनपा 81, ग्रामीण 175) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13254 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17967 झाली आहे. आजपर्यंत एकूण 572 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4141 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदुपारनंतर 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 69, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 88 आणि ग्रामीण भागात 49 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.\n*सिटी एंट्री पॉइंट (69)*\nए.एस क्लब (2), बन्सीलाल नगर (1), एकता नगर (4), एन बारा (2), वाळूज (1),चिकलठाणा (2), बिडकीन (4), अन्य (9), एकतुनी (1), सावखेडा (1), एल अँड कंपनी परिसर (6), पाटोदा (2), बिडकीन (1) , नक्षत्रवाडी (3), राम नगर (1), ठाकरे नगर (1), करमाड (1), ब्रिजवाडी (1), सिल्लोड (5), बजाज नगर (2), बाबरा (1), फुलंब्री (3), सावंगी (3), रांजणगाव (3), वैजापूर (1), जोगेश्वरी (1), सिडको (1), कन्नड (2), पडेगाव (1), गंगापूर (2), मिटमिटा (1)\nपिंप्री राजा (1), हरसवाडी (1), रांजणगाव शेणपूजी (1), फुले नगर, गंगापूर (1), जोगेश्वरी, गंगापूर (1), धोंदलगाव, वैजापूर (1), पैठण (1), जळगाव (1), घाणेगाव (1), देवगाव, कन्नड (1), शरणापूर, दादेगाव (1), भारत नगर,सिल्लोड (1), औरंगाबाद (17), फुलंब्री (1), गंगापूर (4), खुलताबाद (1),सिल्लोड (2), वैजापूर (3), पैठण (4), सोयगाव (17)\nटिळक रोड (1), हिमायत बाग परिसर (1), क्रांती नगर (1), जय भारत कॉलनी, चिकलठाणा (1), एन सहा सिडको (2), घाटी परिसर (2), हिमालय मॉल परिसर (1), अन्य (1), भारत नगर (1), समर्थ नगर (1)\nघाटीमध्ये शहराच्या छावणी भागात���ल 65 व 80, नांदर येथील 80, पानवडोद, सिल्लोडमधील 50, आंबेडकर नगर, सिडकोतील 70, समता नगर, सिल्लोडमधील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/stone-pelting", "date_download": "2020-12-02T18:51:02Z", "digest": "sha1:UIKWY7KZXAI4N6QFIX2KYNYMF3VH4G3E", "length": 15018, "nlines": 155, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Stone Pelting Latest news in Marathi, Stone Pelting संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाण��� हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nStone Pelting च्या बातम्या\nकोरोनाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक\nदेशात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत चालला आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना विषाणूच्या या संकटातून सर्वसामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत....\nमुंबईमध्ये बंदला हिंसक वळण; चेंबूरमध्ये बसवर दगडफेक\nनागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनआरपी आणि भारत सरकारच्या आर्थिक दिवाळखोरीविरोधात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला मुंबईमध्ये हिंसक वळण आले आहे. चेंबरच्या स्वस्तिक...\nक्रिकेट खेळण्यावरुन कोल्हापुरात दोन गटांत दगडफेक, पोलिस जखमी\nलहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरुन झालेल्या वादानंतर कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौक परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांत तुफान दगडफेक, मारामारी झाली. रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/24-february-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:04:24Z", "digest": "sha1:V2ZFL657STTU5RZRXCLEWM44YUNEIOXQ", "length": 10476, "nlines": 250, "source_domain": "mahanmk.com", "title": "24 February 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n24 Feb च्या चालू घडामोडी\nश्रीरामकृष्णन यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार प्रदान\nश्रीरामकृष्णन यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार प्रदान आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार श्रीरामकृष्णन यांना प्रदान पुरस्कार प्राप्त श्री. पी. रामकृष्णन (अध्यक्ष,\nआंतरराष्ट्रीय न्यायालयीन परिषद नवी दिल्ली येथे संपन्न\nआंतरराष्ट्रीय न्यायालयीन परिषद नवी दिल्ली येथे संपन्न नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयीन परिषद संपन्न ठिकाण नवी दिल्ली कालावधी २२ फेब्रुवारी\nसंरक्षण अभ्यास आणि विश्लेषक संस्थेचे 'मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसीस' म्हणून नामांतर\nसंरक्षण अभ्यास आणि विश्लेषक संस्थेचे 'मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसीस' म्हणून नामांतर 'मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अ‍\nरेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांच्या हस्ते HRMS मोबाईल अ‍ॅप लॉन्च\nरेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांच्या हस्ते HRMS मोबाईल अ‍ॅप लॉन्च HRMS मोबाईल अ‍ॅप रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांच्या हस्ते लॉन्च अनावरण\nहरियाणा सरकारकडून जेवण पुरवण्यासाठी अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु\nहरियाणा सरकारकडून जेवण पुरवण्यासाठी अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु जेवण पुरवण्यासाठी हरियाणा सरकारकडून अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु वेचक मुद्दे राज्यभरातील सर्व मंडी\n'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी मोटेरा स्टेडियमवर\n'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी मोटेरा स्टेडियमवर २४ फेब्रुवारी रोजी मोटेरा स्टेडियमवर 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम ठिकाण मोटेरा स्टेडियम,\n२१ फेब्रुवारीला श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला ४ वर्षे पूर्ण\n२१ फेब्रुवारीला श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला ४ वर्षे पूर्ण श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला २१ फेब्रुवारीला ४ वर्षे पूर्ण वेचक मुद्दे श्यामा प\nRBI कडून ५ वर्षांचे आर्थिक समावेशन धोरण जाहीर\nRBI कडून ५ वर्षांचे आर्थिक समावेशन धोरण जाहीर ५ वर्षांचे आर्थिक समावेशन धोरण RBI कडून जाहीर वेचक मुद्दे RBI कडून वित्तीय समावेशासाठी राष्ट्रीय रणनीती (२०१९-२४)\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - न���व्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/232617", "date_download": "2020-12-02T19:41:07Z", "digest": "sha1:72XOUBO6QGYFJXPD5SHG4ATSPV562YQD", "length": 2124, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:१४, १० मे २००८ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्या वाढविले: gd:800, zh-yue:800年\n०७:१९, ११ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n२२:१४, १० मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या वाढविले: gd:800, zh-yue:800年)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/voting-record-in-the-us-presidential-election-abn-97-2324630/", "date_download": "2020-12-02T19:19:09Z", "digest": "sha1:4KKQJU65MVCN64VWDHEKIJ5QQQQJ3SUO", "length": 14986, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Voting record in the US presidential election abn 97 | अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा विक्रम | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा विक्रम\nअमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा विक्रम\nयापूर्वी २००८ मध्ये बराक ओबामा निवडून आले त्या वेळी मोठे मतदान झाले होते.\nअमेरिकेत अजूनही मतमोजणी सुरू असून २०२० च्���ा अध्यक्षीय निवडणुकीत गेल्या पन्नास वर्षांतील उच्चांकी मतदान झाले आहे. यापूर्वी २००८ मध्ये बराक ओबामा निवडून आले त्या वेळी मोठे मतदान झाले होते. या वेळी अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात गेलेला कौल मोठा आहे.\nरविवारी जी आकडेवारी मिळाली ती पाहता मतदानास पात्र असलेल्यांपैकी ६२ टक्के लोकांनी मतदान केले. २००८ पेक्षा यावेळचे मतदान ०.४ टक्क्य़ांनी अधिक झाले आहे. २००८ मध्ये ओबामा यांच्या रूपाने पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष देशाला मिळाला होता. मतदान जास्त झाले असले तरी त्याबरोबर देशाची लोकसंख्याही वाढलेली आहे, हा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. आतापर्यंत १४ कोटी ८० लाख मतांची मोजणी झाली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांना ७ कोटी ५० लाख मते मिळाली आहे.\nट्रम्प यांना सात कोटी मते मिळाली आहेत. पराभूत उमेदवाराला इतकी मते कधी मिळाली नव्हती हेही वास्तव सामोरे आले आहे. किमान १६ कोटी मतदान झाल्याचा अंदाज असून यानंतरही आकडे बदलण्याची शक्यता आहे. जेव्हा राज्ये मतदानाला वेळ वाढवून देतात तेव्हा मतदानावर त्याचा परिणाम होतो हे स्पष्ट झाले, कारण यावर्षी अनेक राज्यांनी मतदानाची वेळ वाढवली होती. ट्रम्प यांनी मतदानाच्या वाढीव वेळेला विरोध करून या वेळेतील मते बाद करण्यासाठी न्यायालयात दावे केले होते. असोसिएटेड प्रेस व युनायटेड स्टेटस इलेक्शन प्रोजेक्ट यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार १९६८ नंतर प्रथमच निवडणुकीचा उच्चांक झाला आहे. तज्ज्ञांच्या मते विसाव्या शतकात एवढे मतदान कधी झाले नव्हते.\nफ्लोरिडा विद्यापीठाचे मायकेल मॅकडोनाल्ड यांनी सांगितले,की यापेक्षा जास्त मतदान होऊ शकत नाही. काही राज्यांनी टपाली मतदानाचे नियम बदलले तेथे मतदान जास्त झाले आहे. मोंटाना, व्हेरमाँट येथे मतदान अनुक्रमे दहा व नऊ टक्के अधिक झाले. हवाईत १४ टक्के मतदान अधिक झाले. टेक्ससमध्ये टपाली मतदानाची वेळ वाढवली नव्हती तेथे ९ टक्के अधिक मतदान झाले. अ‍ॅरिझोना, टेक्सस, जॉर्जिया या राज्यात मतदान वाढले आहे. तेथे डेमोक्रॅटिक पक्षाला नवे मतदार गवसले आहेत. लोकांना मतदानाचे आवाहन केले तर ते करतात असे निरीक्षण राजकीय विषयातील तज्ज्ञ व डेनव्हरचे प्राध्यापक सेठ मॅस्केट यांनी म्हटले आहे. जास्त मतदान नेहमीच डेमोक्रॅटिक प क्षाला फायद्याचे ठरत नाही. या निवडणुकीत सिनेटमध्��े डेमोक्रॅटिक पक्षाला फारशा जागा मिळवता आल्या नाहीत. जॉजियावर आता सिनेटचे भवितव्य विसंबून आहे. एकही राज्य विधानसभा डेमोक्रॅटसना रिपब्लिकनांच्या ताब्यातून खेचता आली नाही. तरुण व अश्वेत मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाला मते दिली असे त्यांच्याच पक्षाचे विदा तज्ज्ञ टॉम बोनियर यांनी म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 बायडेन यांचा पहिला निर्णय : Covid Task Force स्थापन; डॉ. मूर्ती यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी\n2 ‘पीडीपी’ला सोडचिठ्ठी दिलेल्या ‘त्या’ तिन्ही नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\n3 “कमला हॅरिस हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात, मोदींनी त्यांची खुशमस्करी करु नये”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/eco-friendly-bricks-will-use-in-coastal-road-work-45380", "date_download": "2020-12-02T19:26:19Z", "digest": "sha1:EWT47O6NQQSJKYRUU2GNN2P3FWJEOXOW", "length": 9803, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कोस्टल रोडच्या कामात इको फ्रेंडली विटा | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकोस्टल रोडच्या कामात इको फ्रेंडली विटा\nकोस्टल रोडच्या कामात इको फ्रेंडली विटा\nकांदीवली ते नरिमन पॉईंट या ३५ किमीच्या समुद्रातून जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बांधकामासाठी आता काँक्रीटऐवजी पर्यावरणपूरक वीटा म्हणजेच इको ब्रीक्स (Echo Bricks) वापरल्या जाणार आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम इन्फ्रा\nकोस्टल रोडला (Coastal road) पर्यावणप्रेमी आणि कोळी बांधवांनी मोठा विरोध केला आहे. समुद्री जीवांचं नुकसान होण्याची भिती असल्याने हा विरोध होत आहे. मात्र, मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) यावर आता उपाय शोधला आहे. कांदीवली ते नरिमन पॉईंट या ३५ किमीच्या समुद्रातून जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बांधकामासाठी आता काँक्रीटऐवजी पर्यावरणपूरक वीटा म्हणजेच इको ब्रीक्स (Echo Bricks) वापरल्या जाणार आहेत. इको ब्रीक्सच्या वापरानं समुद्री जीवांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे.\nपर्यावरणपूरक वीटा (Echo Bricks) लवकरच मुंबईत आणल्या जाणार आहेत. यासाठी इस्त्रायलच्या (Israel) एका कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. कांदिवली ते नरिमन पॉईंटपर्यंत कोस्टल रोडसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाणार आहे. कोस्टल रोड (Coastal road) साठीच्या काँक्रीटीकरणामुळे समुद्री जीव धोक्यात येण्याची तसंच माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात येऊन कोळी बांधवांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोस्टल रोडला पर्यावरणप्रेमी आणि कोळी बांधवांनी विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेने समुद्री जीवांचं नुकसान होऊ नये यासाठी पर्यावरणपूरक वीटा वापरण्याचा निर्णय घेतला आहे.\nमहापालिका आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या पर्यावरणपूरक वीटा (Echo Bricks) कोस्टल रोड (Coastal road) साठी फार महाग ठरणार नाहीत. आदित्य ठाकरेंकडे महाविकास आघाडी सरकारमधलं पर्यावरण खातं आहे. तर दुसरीकडे कोस्टल रोड हा शिवसेनेसाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे, कोणत्याही वादाशिवाय हा प्रकल्प पूर्ण व्हावा ही शिवसेनेची इच्छा आहे. त्यासाठीच पर्यावरण प्रेमी आणि कोळी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी आता पर्यावरणपूरक वीटांचा उतारा अवलंबला जात असल्याचं बोललं जात आहे.\n५ डे वीक वरून मंत्र्यांमध्येच मतभेद\nराजकीय उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nआदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो\n‘त्या’ गर्दुल्याला लिफ्ट देणं पडलं महागात, टॅक्सी चालकाचा अपघाती मृत्यू\nअनुष्का शर्मा 'प्रेगा न्यूज'ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर\nफूड डिलिव्हरी बॉय, सलून कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची होणार कोरोना चाचणी\nराज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात १११ जणांचा मृत्यू\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2018/07/blog-post_19.html", "date_download": "2020-12-02T19:51:23Z", "digest": "sha1:32TV37YELZQD63KGNGLYUQITM6S4U5CW", "length": 12415, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "अँकर गिरीश निकम यास सिनेस्टाईल लुटलं...", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याअँकर गिरीश निकम यास सिनेस्टाईल लुटलं...\nअँकर गिरीश निकम यास सिनेस्टाईल लुटलं...\nमुंबई - झी २४ तासचा अँकर गिरीश निकम (४१) याला क्राईमच्या बातम्या देता देता प्रत्यक्ष थरारक अनुभव आला.पुण्याहून खारघरला परत येत चार लुटारूंनी त्यास सिनेस्टाईल लुटलं. या प्रकारामुळं पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nखारघरमध्ये राहणारा झी २४ तासचा अँकर गिरीश निकम (४१) काल सायंकाळी पुण्याहून खारघर येथे परतण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात गेला होता. रात्री १० च्या सुमारास तो डेपोमध्ये बसची वाट पाहत असताना, एका व्यक्तीने त्याच्याजवळ खासगी प्रवासी वाहतुकीची गाडी असून त्यात केवळ एका प्रवाशाची जागा शिल्लक असल्याचे सांगितले. यावेळी गिरीश हेही या गाडीने अडीचशे रुपयांमध्ये खारघर येथे जाण्यास तयार झाले. यावेळी गिरीश पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये जाऊन बसले, तेव्हा त्या गाडीत चालकासह चौघे बसले होते. त्यानंतर ही गाडी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना, तळेगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबली. पुन���हा काही अंतर पुढे गेल्यानंतर चालकाने लघवीच्या निमित्ताने कार थांबविली. यावेळी चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती गिरीशच्या बाजूला बसला आणि त्याने गिरीशच्या कमरेला बंदुक लावून त्याला मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याची साखळी, मोबाइल फोन तसेच रोख रक्कम असलेले पाकीट काढून घेतले. तसेच, एटीएम कार्ड घेऊन त्याचा पासवर्डही विचारून घेतला. त्यानंतर लुटारूंनी काही किमीनंतर गाडी थांबवून गिरीशच्या खात्यातून ४१ हजारांची रक्कम काढून घेतली. नंतर पोलिसांनी गिरीशला त्याचा मोबाइल आणि एटीएम कार्ड परत देऊन त्याला कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यावर टाकून पलायन केले. मात्र त्या मोबाइलमध्ये सिमकार्ड नव्हते. अखेर त्यांनी एका रिक्षाचालकाच्या मदतीने कळंबोली पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.\nया घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी ��च्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/file-an-appeal-in-the-high-court-against-kishor-darda-bail-says-1268652/", "date_download": "2020-12-02T19:00:09Z", "digest": "sha1:VLLDNQEEKZ64DVG74OQ5SFN6BKWOTTCG", "length": 16801, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "file an appeal in the High Court against kishor Darda bail says | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nदर्डाच्���ा जामिनाविरुध्द उच्च न्यायालयात अपील दाखल करा\nदर्डाच्या जामिनाविरुध्द उच्च न्यायालयात अपील दाखल करा\nया प्रकरणात ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे लागते आणि निकाल १ वर्षांच्या आत लागतो.\nदर्डा यांच्या 'वायपीएस' शाळेतील सहा वर्षे वयाच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यवतमाळमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला होता.\n* राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश\n* दर्डाच्या शाळेतील लंगिक अत्याचार प्रकरण\nयेथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या यवतमाळ पब्लिक स्कूल अर्थात, ‘वायपीएस’ मधील लंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी संस्था सचिव किशोर दर्डा आणि मुख्याध्यापक जेकब दास यांना मिळालेल्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करा, तसेच संस्थेचे संपूर्ण व्यवस्थापक मंडळच जबाबदार ठरते काय, याची चौकशी करून कारवाई करा, असे निर्देश राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव ए.एन. त्रिपाठी यांनी येथे दिले आहेत.\nजिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गार्डन हॉलमध्ये झालेल्या कार्यशाळेत त्रिपाठी यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून बाललंगिक अत्याचार संरक्षण कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेला जिल्हाधिकारी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nया प्रकरणात ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे लागते आणि निकाल १ वर्षांच्या आत लागतो. दर्डा वायपीएसमध्ये घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता ज्या प्रकारे चौकशी व्हायला पाहिजे तशी ती झाली नसल्याचेही त्रिपाठी म्हणाले. तक्रारकर्त्यांच्या घरी गणवेशात न जाता साध्या वेशात जाऊन पोलिसांनी बयाण नोंदवावे, महिला पोलिसांची मदत घ्यावी, संस्थेच्या व्यवस्थापनावरच गुन्हे दाखल करावे इत्यादी माहिती त्यांनी दिली.\nदर्डा वायपीएसची चर्चा मंदावली असली तरी दर्डा यांच्याविरुध्दचा असंतोष मात्र वेगवेगळ्या प्रकारे जनतेतून प्रकट झाला, ही बाबही आयोगाच्या लक्षात आली. संभाजी ब्रिगेडच्या महिलांनी व सावित्रीबाई फुले महिला समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.\nमाजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे, असे म्हटले आहे. कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे की, झालेला प्रकार अत्यंत दुर्देवी व निषेधार्ह असून जनतेचा आक्रोश लक्षात घेता सर्व शिक्षण संस्थांनी अतिशय जागरुक राहण्याची गरज आहे.\nविधान परिषदेत आपण ‘वायपीएस’सह अन्य प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब मागू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनी व्यक्त केली आहे.\nया प्रकरणातील आरोपी किशोर दर्डा आणि मुख्याध्यापक जेकब दास जामिनावर सुटले आहेत, तर आरोपी यश बोरुंदिया व अमोल क्षीरसागर हे दोन्ही शिक्षक न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्हा सिध्द झाल्यास या शिक्षकांना १० वष्रे सक्तमजुरी किंवा जास्तीत जास्त जन्मठेप, तर संस्था सचिव आणि मुख्याध्यापकांना १ वर्षांची शिक्षा होऊ शकते.\nजवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी ही संस्था अल्पसंख्याक प्रवर्गात मोडत असून त्यासंबंधी असलेल्या वेगळ्या कायदेशीर तरतुदी तपासून काय कारवाई करता येते, याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.\nया संस्थेत कोण कोण पदाधिकारी आहेत, याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्तांनी घेतल्यावर त्यात देवेंद्र विजय दर्डा (नागपूर) हे अध्यक्ष असून राजेश सुरेशदादा जैन (जळगाव), प्राचार्य शंकरराव सांगळे, चार्टर्ड अकौंटंट प्रकाश चोपडा, माणिकराव भोयर, लव किशोर दर्डा (सर्व यवतमाळ), ऋषी राजेंद्र दर्डा (औरंगाबाद), माधुरी विनोद बोरा, नीना अशोक जैन, ताराबाई ऋषभदास चोरडिया (नागपूर) हे सदस्य आहेत. यांच्यावरही कारवाई होऊ शकते काय, याचा तपास राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव ए.एन. त्रिपाठी यांच्या आढावा बठकीनंतर जिल्हा प्रशासन घेत असल्याचे समजते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदि��ावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण : विधिमंडळात सरकारला जाब विचारण्याचा इशारा\n2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरण : आणखी एका आरोपीला अटक\n3 तोतया पत्रकारांना खंडणी घेताना अटक\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/12/blog-post_48.html", "date_download": "2020-12-02T19:03:56Z", "digest": "sha1:2U4I4VUTUQLU5MPIVB22EIWPUGHQ4PGB", "length": 13988, "nlines": 57, "source_domain": "www.berkya.com", "title": "\"लोकमत\"चे \"पुढारी\"समोर घालीन लोटांगण!!", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या\"लोकमत\"चे \"पुढारी\"समोर घालीन लोटांगण\n\"लोकमत\"चे \"पुढारी\"समोर घालीन लोटांगण\nकोण म्हणतं लोकमत कोल्हापूर शहराचे नंबर 1 मराठी दैनिक आहे\n फक्त \"लोकमत\"वालेच स्वतः तशा जाहिराती छापून घेतात. हंसा चा रिसर्च म्हणजे हसा, हसा\nकोल्हापुरात लोकमत नंबर 1 हे रंकाळा नागपुरात असं म्हणण्यासारखं.... हजमही नहीं होता. का \"लोकमत\"वाले ओढून-ताणून कोल्हापुरात आपणच \"पुढारी\" असल्याचा केविलवाणा दावा करतात, ते उमगायला मार्ग नाही रोजच्या गंभीर बातम्यात तेव्हढाच एक मस्त विनोद\nकोल्हापुरात खरोखरच नंबर 1 असलेल्या, कोल्हापूरकर जनतेच्या मन आणि हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या \"पुढारी\"ने आज पहिल्या पानावर ठळक जाहिरात प्रसिद्ध करून \"लोकमत\"ला उघडे पाडले आहे. \"लोकमत\"ने काल हंसा रिसर्च (IRS) आकडेवारीचा दाखला देत कोल्हापुरात \"लोकमत\"च नंबर 1 असल्याचा दावा केला होता. या जाहिरातीत \"लोकमत\"ला दीड लाखांहून अधिक तर \"पुढारी\"ला 40 हजारांच्या खाली दाखविण्यात आले होते. आज \"पुढारी\"ने \"लोकमत\"चा 8 नोव्हेंबर रोजीचा माफीनामा/खुलासानामा प्रसिद्ध केला आहे; त्यात नेमकी उलट स्थिती आहे.\n\"लोकमत\"च्याच जाहिरातीत \"पुढारी\"ला 1 लाख 71 हजार तर स्वतः \"लोकमत\"ला 30 हजार दाखविण्यात आले आहे. \"लोकमत\"ने 8 नोव्हेंबर 2015 रोजी पान 5 वर हा माफीनामा/खुलासानामा प्रसिद्ध केला होता. ती आकडेवारी वृत्तपत्र जगतातील सर्वात विश्वार्साह, शीर्ष संस्था ABC म्हणजे \"ऑडिट ब्युरो ऑफ सरक्युलेशन\"ची होती. \"पुढारी\"ने ABC कडे तक्रार केल्यानंतर ABC च्या दट्ट्यावरून \"लोकमत\"ला ही जाहिरात छापणे भाग पडले असणार आता प्रश्न असा आहे की, महिनाभरापूर्वीच एव्हढे तोंडावर आपटूनही काल \"लोकमत\"ने पुन्हा कुठल्यातरी फुटकळ दाखल्यांच्या आधारे कोल्हापुरात आपण नंबर 1 असल्याचे सांगण्याचा प्रयत्न का केला असावा\n\"इफ इट्स कोल्हापूर इट्स ऑल अबाऊट पुढारी\", हे सत्य जबतक कोल्हापूर में हैं रंकाला तोपर्यंत अबाधित राहणार, यात शंकाच नाही. कारण ही खुद्द कोल्हापूरकरांचीच इच्छा आहे\nकरवीरची अस्सल मराठी माती न् करवीरकरांना मानाचा मुजरा\nकोण असल्या फडतूस \"राय\" देतं आणि म्हणतं \"कर\" की असं साठीनंतर मन थकतं, शरीर थकतं आणि विचार कुंठीत होतात. \"दिनकर\" उगवतोय की मावळतोय, हेही भान उरत नाही साठीनंतर मन थकतं, शरीर थकतं आणि विचार कुंठीत होतात. \"दिनकर\" उगवतोय की मावळतोय, हेही भान उरत नाही रोजच्या रात्रीची बेगमी होणार कशी, अशी चिंता सतावायला लागते. \"वाणिज्य\"च्या कोणकोणत्या PC आहेत, याचीच पृच्छा महत्त्वाची ठरू लागते. अशा या देशाच्या स्वातंत्र्यउत्तर साठीत कोल्हापूरवर झेंडा फडकावा, असा \"लोकमत\"चा आटापिटा का रोजच्या रात्रीची बेगमी होणार कशी, अशी चिंता सतावायला लागते. \"वाणिज्य\"च्या कोणकोणत्या PC आहेत, याचीच पृच्छा महत्त्वाची ठरू लागते. अशा या देशाच्या स्वातंत्र्यउत्तर साठीत कोल्हापूरवर झेंडा फडकावा, असा \"लोकमत\"चा आटापिटा का ते काही सोलापुरी शेंगदाणा चटणी ओरपण्याइतके सोपे आहे का\nपुढारी जाहिरात फुल पेज व्ह्यू\nलोकमत खुलासा फुल पेज व्ह्यू\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत��रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ��े धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/delhi-cm-arvind-kejriwal-slams-bjp-leader-vinod-tawde-256805", "date_download": "2020-12-02T19:13:12Z", "digest": "sha1:KKDH4YT5P4WBX7NAU3HSLC26HBVSKYBE", "length": 16893, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात... - delhi cm arvind kejriwal slams bjp leader vinod tawde | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nDelhi Election : तावडेंची गर्दीवरून खिल्ली; अरविंद केजरीवाल म्हणतात...\nदिल्लीत प्रचारासाठी गेलेल्या भाजपा नेत्यांची सोशल मिडीयावर खिल्ली उडविण्यात येत आहे. त्यात आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवर तावडे यांना मिश्कील उत्तर दिले आहे.\nदिल्ली विधानसभा निवडणूक 2020 :\nनवी दिल्ली : दिल्लीत प्रचारासाठी गेलेल्या भाजपा नेत्यांची सोशल मिडीयावर खिल्ली उडविण्यात येत आहे. त्यात आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवर तावडे यांना मिश्कील उत्तर दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदिल्लीत भाजप उमेदवाराचा प्रचार करतानाच विनोद तावडे यांचे दोन फोटो केजरीवाल ट्विट केले आहेत. त्याचबरोबर विनोद तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आहेत. ज्यांनी राज्यातील १३०० सरकारी शाळा बंद केल्या. ते आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. दिल्लीकरांनों, आपने खूप मेहनत घेऊन सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दाखवा. ते आपले अतिथी आहेत, अशी टीका केली आहे.\nविनोद तावड़े जी महाराष्ट्र के पूर्व शिक्षा मंत्री है जिन्होंने 1300 सरकारी स्कूल बंद किएअब ये दिल्ली में भाजपा का प्रचार करने आए हैं\nआपने खूब मेहनत कर के सरकारी स्कूल शानदार बनाएइन्हें अपने स्कूल दिखाना, छोले भटूरे खिलाना और दिल्ली दर्शन करानाइन्हें अपने स्कूल दिखाना, छोले भटूरे खिलाना और दिल्ली दर्शन कराना\nखरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का\nमहाराष्ट्रातून भाजप नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले असून माजी मुख्यमंत्री फडणवीस, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सुद्धा उमेदवारांचा प्रचार करत आहेत व त्याचे फोटो सोशल मिडियावर टाकत आहेत. विनोद तावडे यांची सोशल मिडियावर नेटीझन्स खूप खिल्ली उडवताना दिसत आहेत. तसेच, फडणवीस यांनी सुद्धा काही फोटो शेअर केले आहेत त्यात मंचावरील व्यक्ती मान कलवून डोळे मिटलेली दिसते आहे. त्यावरून मी बोलत राहीन, बोलत राहीन, बोलत राहीन अशी फडणवीसांची खिल्ली उडवली जात आहे.\nतावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल\nतत्पूर्वी, आयुष्यमान भारत योजना दिल्लीत लागू न केल्याबद्दल फडणवीस यांनी केजरीवाल यांना दोष दिला आहे पण प्रत्यक्षात दिल्लीत सर्वाना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध आहे. श्रीमंत, गरीब असे सर्वच मोफत औषधे, तपासणी, सल्ला, उपचार घेऊ शकतात. पुणे जिल्हात फडणवीस यांच्या काळात योजना लागू केल्यावर सहा महिन्यात फक्त ९१ लोकांनी याचा लाभ घेतला आहे तर दिल्लीतील योजनेचा लाभ लाखो लोकांनी घेतला आहे. आयुष्यमान योजनेच्या दसपट मोठी व सर्वसमावेशक अशी दिल्लीतील आरोग्य योजना असून, आयुष्यमान भारत योजनेत 5 लाखापर्यंतची खर्च मर्यादा आहे तर, दिल्लीत तीस लाखाचा खर्चही राज्य सरकार करते असे आपचे महाराष्ट्र प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nमुर्दाड सरकारला जागं करण्यासाठी स्वाभिमानीचा जागर\nकोल्हापूर : मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक रद्द करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या (गुरुवार) सायंकाळी 7...\nकृषी ���ायदे रद्द करा, अन्यथा संपूर्ण दिल्ली ब्लॉक करु; शेतकरी आक्रमक\nनवी दिल्ली- कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. सरकारने विशेष सत्र बोलावून तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत,...\nयोगींनी मुंबईत सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरेंना भेटायला हवे होते : इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्यावर सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी होती...\nकाँग्रेसचे भविष्य उज्वल, शेतकरी आंदोलनातून धडा घ्यावा- शत्रुघ्न सिन्हा\nनवी दिल्ली- शेतकरी आंदोलनामुळे (Farmers Protests) देशाच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. पंजाब, हरियाणासह अनेक राज्याचे शेतकरी दिल्लीच्या...\nदिल्लीतील वाढत्या कोरोनामुळे स्वच्छ सर्वेक्षण अडचणीत; उपक्रम लांबण्याची शक्यता\nनाशिक : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचे स्वप्न मागील वर्षी भंगल्याने नाशिक महापालिकेने यंदा पुन्हा एकदा कंबर कसली खरी; परंतु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/blog-post_436.html", "date_download": "2020-12-02T18:03:16Z", "digest": "sha1:JJGAUZY522OAH2W6CMQ2QF4U2REQI4KV", "length": 8288, "nlines": 190, "source_domain": "www.marathatej.com", "title": "सरकारची गाडी कुठपर्यंत चालेल हे सांगता येणार नाही - रावसाहेब दानवे", "raw_content": "\nHomeऔरंगाबादसरकारची गाडी कुठपर्यंत चालेल हे सांगता येणार नाही - रावसाहेब दानवे\nसरकारची गाडी कुठपर्यंत चालेल हे सांगता येणार नाही - रावसाहेब दानवे\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी दानवे यांच्या भाषणाच्या वेळी अचानक पावसाचे आगमन झाले. नेमकी संधी साधत दानवे यांनी, 'असे म्हणतात कि, पावसात भाषण केल्��ाने यश मिळते. कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात. यामुळे पाऊस सुरु असताना मी भाषणाला उभा राहिलो अशी टोलेबाजी करत त्यांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पसरला.\nकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या अनोख्या भाषण शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. भाषणात ग्रामीण भाषा, विविध उदाहरणांचा दाखला देत ते उपस्थितांची मने जिंकून घेतात. याचाच प्रत्येय शुक्रवारी सुद्धा आला. प्रसंग होता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा.\nकार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीयमंत्री दानवे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या सरकारच्या कारभाराची स्टेरिंग दोघांच्या हातात आहे. ते कधी एकाच्या तर कधी दुसऱ्याच्या हातात असे सुरु असते. यामुळे या सरकारचा कधीही अपघात व्होऊ शकतो. राज्य कारभाराची स्टेरिंग एकाच्याच हातात राहिले तर जनतेचे प्रश्न सुटू शकतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/ulhasnagar-builder-firing-case-accused-arrested-just-24-hours-a565/", "date_download": "2020-12-02T18:05:47Z", "digest": "sha1:AZ4MSXYXOU6AUDVJRAUE7Z35TALLMDP5", "length": 29345, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "उल्हासनगरच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार: आरोपी अवघ्या २४ तासात जेरबंद - Marathi News | Ulhasnagar builder firing case: Accused arrested in just 24 hours | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nSharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\n'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद क��ळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nपत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल\nप्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nAll post in लाइव न्यूज़\nउल्हासनगरच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार: आरोपी अवघ्या २४ तासात जेरबंद\nपूर्ववैमनस्यातून उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या हितेश ठाकूर आणि सागर किरण शिंदे या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. त्यांनी गुरुवारी संदीप यांच्यावर खूनी हल्ला केला होता.\nदोघांना नाशिक येथून घेतले ताब्यात\nठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई दोघांना नाशिक येथून घेतले ताब्यात\nठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत डोक्यावर हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणा-या हितेश गुलबीर ठाकूर (२३) आणि सागर किरण शिंदे (२३) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या २४ तासांमध्ये नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. या दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.\nपूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची कबूली हितेश आणि सागर या दोघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही उल्हासनगर येथील रहिवाशी आहेत. २२ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर मधील श्री��ाम चौकातील एका बार मधून संदीप आणि त्याचा मित्र जहागीर मोरे हे दोघेही बाहेर पडले. त्यानंतर ते त्याठिकाणी रस्त्यावर गप्पा मारीत उभे होते. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या हितेश आणि सागर या दोघांनी संदीप गायकवाड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत गावठी रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. यात संदीप हा गंभीर जखमी झाला. यावेळी गस्तीवरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपींच्या वाहनाचा पाठलाग केला. हा पाठलाग करीत असताना, त्यांच्या करला पोलिसांनी पाठीमागून ठोकर दिली असता, हल्लेखोर कार सोडून रेल्वेमार्ग पार करुन पसार झाले. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने या दोन्ही आरोपीना नाशिक येथून शुक्रवारी अटक केली. पूर्ववैमनस्यातून तसेच गुन्ह्यातील आरोपी हितेश यास मारण्याची सुपारी दिल्याच्या रागातून हा हल्ला केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.\nठाण्यातील जुगार अड्डयावरील धाडीत मालकासह २७ जणांना अटक\nचोरट्यांचा धुमाकूळ ; हजारोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला\nकोहा जंगलात वाघाच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात; पाच वाघनखे, भाला जप्त\n अवघ्या ५०० रुपयांसाठी ठेकेदाराचा खून करणाऱ्या मजूराला अटक\nकतारमध्ये शिक्षा भोगतंय मुंबईतील निर्दोष दाम्पत्य; कारागृहातच दिला चिमुकलीला जन्म\nपुण्यातील 'गोल्डमॅन' अडचणीत ; पत्नीचा छळ करून गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली\nभिवंडीत ५८ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई\nगोहत्येची माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर जमावाचा हल्ला\nतब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन\nलॉकडाऊनमध्ये मदतीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार; माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांच्यावर गुन्हा\nबियाणे कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या; पोलिसांच्या श्वानाने काढला मार्ग\nकेंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करण्यात येत आहे, हा शरद पवार यांचा आरोप योग्य वाटतो का\nहृदयातील ईश्र्वराला कसे समजून घ्यायचे\nखरे दर्शन ज्यातून मार्गदर्शन होते ते होय\nसंसार हेच जीवनाचे सार\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nयोगींचं मुंबईत येणं शिवसेना मनसेला खटकलं\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\nलस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांचे भव्य घर पाहिलेत का\nCoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; \"या\" सरकारने घेतला मोठा निर्णय\nतारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, तुम्ही पाहिला का\nचीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही\n ५ हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा फायदा, सरकारही करेल मदत\nPHOTOS: गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\nधनगर महासंघाची कार्यकारिणी जाहीर\nराशीभविष्य - ३ डिसेंबर २०२०, व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीचे योग\nआदिवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर\nतपासणी पथकांना सहकार्य करा\nनवोदय विद्यालय रस्त्याची अवस्था...\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\n\"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली\nकेंद्र सरकारच्या विरोधात बळीराजाने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातील साहित्यिकांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3/", "date_download": "2020-12-02T18:55:56Z", "digest": "sha1:L6WSMVZKMU4NGVTX7PKRDS4NP2RXO2FK", "length": 15916, "nlines": 192, "source_domain": "shivray.com", "title": "सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nHome » वीर मराठा सरदार » सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nशंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते.\nपैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड ह्यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.\nमोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्याप्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. पण दुर्दैवाने आज आपण या विरांच्या शौर्याला विसरतो.\nसंदर्भ: महाराणी ताराबाई कालीन कागदपत्र आणि शिवचरित्र प्रदीप यात मिळतो.\nसिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nशंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड ह्यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्याप्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. पण दुर्दैवाने…\nSummary : आजही कैक अनामिक वीर आहेत ज्य��ंनी स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गजविला, आपले प्राण खर्ची घातले. काहींची नावे इतिहासकालीन पत्रात, बखरित, मोगलांच्या, इंग्रजांच्या व डच रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध आहेत, ते सर्वानासमोर येणे आज जरुरी आहे.\nTagged with: शंकराजी नारायण\nPrevious: मराठा साम्राज्य विस्तार\nNext: छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nसंबंधित माहिती - लेख\nतोरणा किल्ला – Torna Fort\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nमोडी वाचन – भाग १\nमहाराष्ट्राच्या किल���ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nमोडी वाचन – भाग १६\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/heavy-rains-hingoli-district-hingoli-news-314856", "date_download": "2020-12-02T19:18:37Z", "digest": "sha1:4JCZL7A2IBR3VSDTNCDP42QYIPNYF432", "length": 16048, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी - Heavy Rains In Hingoli District Hingoli News | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nहिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी\nमंगळवारी हिंगोली, औंढा नागनाथ शहरासह तालुक्यात काही वेळ जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.\nहिंगोली : जिल्‍ह्यात मागच्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. मंगळवारी (ता.३०) सायंकाळच्या सुमारास औंढा नागनाथ, हिंगोली शहरासह तालुक्‍यातील काही गावांत अर्धातास जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.\nजिल्‍ह्यात रविवारपासून (ता.२१) आर्द्रा नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्रात दोन दिवस वगळता इतर दिवसात कमी अधिक दररोज पाऊस होत आहे. मागील आठवड्यात सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव, आजेगाव व साखरा मंडळात अतिवृष्टी झाली.\nहेही वाचा - संचारबंदीचे कडेकोट पालन, बाजारपेठ निर्मणुष्य ; कुठे ते वाचा... -\nपर्यायी पूल वाहून गेल्याच्या घटना\nयामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच ओढ्यावरील पर्यायी पूल देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्‍याची तातडीने दुरुस्‍ती देखील करण्यात आली. दरम्‍यान, मंगळवारी जिल्‍ह्यात काही भागात ढगाळ वातावरण होते.\nसायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंगोली शहरासह तालुक्यातील अंधारवाडी, बळसोंड, कारवाडी, खांबाळा, सवड, नरसी, बोराळा, सिरसम बुद्रुक, बासंबा, फाळेगाव आदी गावात रात्री साडेसातच्या सुमारास काही वेळ जोरदार पाऊस बरसला. याशिवाय औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोळेगाव, साळणा, गोजेगाव, अनखळी, पेरजाबाद, येळी, केळी, वगरवाडी, नागेशवाडी, जवळा बाजार, असोला, आजरसोंडा, पुरजळ आदी गावांत पाऊस झाला.\nपेरणी केल्यानंतर बियाणे ��गवली नाहीत\nइतर ठिकाणी मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. दरम्यान, काही गावांत नियमित पाऊस पडत आहे. त्‍यामुळे उगवलेल्या पिकांना लाभ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक शेतकरी सुरवातीला पेरणी केल्यानंतर बियाणे उगवली नाहीत. त्‍यामुळे दुबार पेरणी करावी लागली. तर अनेक ठिकाणी पेरलेली पिके वाहून गेल्याने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.\nयेथे क्लिक करा - टंचाईच्या कामांना मरगळ, ११६ पैकी सहा कामे पूर्ण -\nजिल्ह्यात ६२.७३ मिलिमीटर पाऊस\nजिल्ह्यात मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठवाजेपर्यंत मागील २४ तासांत एकूण ६२.७३ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी २१४.६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (कंसात मिलिमीटरमध्ये): हिंगोली १२. ८६ (२०८.७३), कळमनुरी-१९.३३ (१७५.३२), सेनगांव-१९.०० (२६२.२१), वसमत ६.२९ (१५८.१६), औंढा नागनाथ ५.२५ (२६८.७५). आजपर्यंत सरासरी २१४.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱयांसाठी चांगली बातमी; रब्बीसाठी तीन आवर्तने सोडले जाणार\nपारोळा : यंदा रब्बी हंगामासाठी दोनऐवजी तीन आवर्तने दिली जाणार आहेत, तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे...\nजळगाव जिल्ह्यात रब्बिचे ६५ हजार हेक्टरवर पेरण्या\nजळगाव : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या सुरवातीला थंडी जोरदार होती. मात्र दिवाळीनंतर थंडी बेपत्ता झाली आहे. रब्बीच्या पेरण्यांनी वेग घेतला असून,...\nविजेचे वेळापत्रक बदलल्याने बळीराजाची धावपळ; पीक वाचविण्यासाठी थंडीत काम करण्याची वेळ\nदिक्षी (नाशिक) : १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शेती वीज भारनियमन वेळापत्रकात महावितरणकडून बदल केल्याने कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रब्बी पिकांसह...\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कोकणातील मिटले नामोनिशान\nचिपळूण (रत्नागिरी) : कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे लोटे येथील नामोनिशाण मंगळवारी झालेल्या लिलावात मिटले गेले. दाऊदची मालमत्ता अर्थात पेट्रोल...\nनांदेड : दत्तगडाच्या विकासासाठी आराखडा गरजेचा आहे, पालकमंत्री अशोक चव्हाण\nभोकर (जिल्हा नांदेड) - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दतगडावर विविध सूशोभीकरणासह विकासा��िमुख कामे करून ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी सर्व...\nमी आमदार झालो, हे आजही खरे वाटत नाही : आमदार निलेश लंके\nराहुरी (अहमदनगर) : एकदा सत्तेची हवा डोक्यात घुसली. तर, त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला, असे समजावे. मी ॲडजेस्टेबल पान्हा आहे. कुठेही फिट बसतो. नटबोल्ट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/Union-Minister-Prahlad-Joshi-Positive-Weekly-Market-to-Start-in-Delhi-To-date-68.32-lakh-patients-and-1.05-lakh-deaths-have-been-reported-in-the-country.html", "date_download": "2020-12-02T18:45:51Z", "digest": "sha1:QTQLJOZV5D7XDIRLGOHQBID74L43ICKR", "length": 7428, "nlines": 53, "source_domain": "www.sthairya.com", "title": "केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी पॉझिटिव्ह, दिल्लीत आठवडे बाजार सुरू होणार; देशात आजपर्यंत 68.32 लाख रुग्ण तर 1.05 लाख मृत्यू", "raw_content": "\nHomeदेशकेंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी पॉझिटिव्ह, दिल्लीत आठवडे बाजार सुरू होणार; देशात आजपर्यंत 68.32 लाख रुग्ण तर 1.05 लाख मृत्यू\nकेंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी पॉझिटिव्ह, दिल्लीत आठवडे बाजार सुरू होणार; देशात आजपर्यंत 68.32 लाख रुग्ण तर 1.05 लाख मृत्यू\nस्थैर्य, नवी दिल्ली, दि. ८: देशात मागील एका आठवड्यात 5 लाख 56 हजार 512 रुग्ण बरे झाले. बुधवारी 78,727 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 83, 162 रुग्ण बरे झाले. तर 961 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी 10 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत 78% नवीन रुग्ण आढळले. 24 राज्यांमध्ये नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त राहिले.\nदेशातील एकूण रुग्णसंख्या 68.32 लाख झाली आहे. यातील 58.24 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1.05 लाख लोकांनी आपला जीव गमावला. देशात सध्या पॉझिटिव्हिटी दर 8.3% सुरू आहे. म्हणजेच प्रत्येक 100 चाचण्यांमागे 8 लोक पॉझिटिव्ह सापडत आहेत.\nमागील 19 दिवसांत 1.10 लाख अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले. 17 सप्टेंबर रोजी देशात सर्वाधिक 10.17 लाख अॅक्टिव्ह रुग्ण होते, ते आता घटून 9.09 लाखावर आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 2 लाख 47 हजार 23 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.\nकेंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी पॉझिटिव्ह\nदेशातील अनेक नेते आणि मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ते घरीच क्वारंटाइन झाले आहे. दुसरीकडे केरळचे शिक्षणमंत्री केटी जलील देखील पॉझिटिव्ह आढळले आहेत.\nदिल्लीत आठवडे बाजार सुरू होणार\nदिल्ली सरकारने 5 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि थिएटर्स 50% आसर क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आता दिल्लीतील सर्व आठवडे बाजार देखील पूर्ववत सुरू होतील. यामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत केवळ 2 बाजार दररोज प्रत्येक झोनमध्ये सुरू करण्याची परवानगी होती.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2020-12-02T18:59:23Z", "digest": "sha1:NDRS774ZFYMEEZENMST2N3G7YSNNYTT4", "length": 26607, "nlines": 134, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शंकर काशिनाथ गर्गे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशिनाथ गर्गे) (जन्म : १८ जानेवारी,१८८९; मृत्य्पू : १ ऑक्टोबर, १९३१) हे मराठी लेखक होते. मराठीत नाट्यछटा हा लेखनप्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले ��ाते. त्यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. 'महासर्प' ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. 'मग तो दिवा कोणता', 'पंत मेले राव चढले', 'वर्डस्वर्थचे फुलपाखरूं', 'चिंगी महिन्याची झाली नाही तोच', 'शिवी कोणा देऊं नये', 'फाटलेला पतंग' इ. त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. पंत मेले राव चढले या नाट्यछटेच्या नावानेच वाक्प्रचारही मराठीत रुजलेला आहे.[१]\n७ केशवसुत आणि दिवाकर\n८ रविकिरण मंडळ आणि दिवाकर\n९ दिवाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यछटा स्पर्धा\n१० दिवाकरांच्या ५१ नाट्यछटा\nदिवाकरांचा जन्म पुणे येथे झाला. दिवाकरांचे वडील राजेवाडी या ठिकाणी स्टेशनमास्तर होते. कालांतराने ते पुण्यास राहाण्यास आले. दिवाकर हे त्यांचे दुसरे अपत्य होते. दिवाकर अडीच वर्षांचे असताना त्यांना आजीस दत्तक देण्यात आले. हे दत्तक विधान नाममात्र होते. आपल्या बालपणी झालेल्या या दत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुषी व्यक्त केली होती. त्यांच्या चुलत्यांनाही हे दत्तक विधान पसंत नव्हते. शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्यातले नाव होते. पुढे त्यांनी त्यांचे सर्व लिखाण दिवाकर या नावाने प्रसिद्ध केले.\nदिवाकरांचे प्राथमिक आणि दुय्यम शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. शाळेतील शालान्त परीक्षा 'स्कूल फायनल' ते १९०८ मध्ये उत्तीर्ण झाले.\nजून २४ १९१० रोजी कोल्हापूरच्या श्री. विष्णु नरसिंह पाठक यांच्या सखू या मुलीशी दिवाकरांचा विवाह झाला. या कालावधीत दिवाकर असिस्टंट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलिस यांच्या कचेरीत नोकरी करत होते. पुढे फेब्रुवारी १९१२ मध्ये दिवाकरांची ’डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलिस' यांच्या कचेरीत बदली झाली. परंतु या दरम्यान दिवाकरांचे डोळे बिघडल्यावर सिव्हिल सर्जन डॉ. हॅमिल्टन यांनी तपासणीनंतर सादर केलेल्या अहवालानुसार त्यांना सरकारी नोकरी सोडून द्यावी लागली. पोलिस सुपरिन्टेंडंटच्या कचेरीतील नोकरी सुटल्यानंतर जून १९१२ पासून दिवाकरांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या सेंट्रल प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक या पदावर (मासिक पगार पंधरा रुपये) काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी १९१४ मध्ये असिस्टंट हेडमास्तर म्हणून (मासिक पगार वीस रुपये)तर जुलै १९१५ मध्ये शाळेचे हेडमास्तर म्हणून (मासिक पगार तेवीस रुपये)त्यांना बढती मिळाली. परंतु नोव्हेंबरमध्ये त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला व चार महिन्यांच्या शोधानंतर नूतन मराठी विद्यालयात पुन्हा एकदा शिक्षक म्हणून काम स्वीकारले. मार्च १९१६ मध्ये ते एस.टी.सी परीक्षा पास झाले. यावेळी त्यांना सुमारे तीस रुपये मासिक वेतन मिळत होते. नूतन मराठी विद्यालयात त्यांनी प्रथमच इंग्रजी हा विषय शिकवायला सुरुवात केली. सहकाऱ्यांच्या मदतीने दिवाकरांनी लवकरच प्रत्यक्ष पद्धतीने इंग्रजी शिकवण्यात कौशल्य हस्तगत केले आणि उत्तम इंग्रजी शिक्षक असा लौकिक प्राप्त केला. १९२३ पासून मृत्यूसमयी, १९३१ पर्यंत आठ वर्षांच्या कालावधीत दिवाकर शिक्षकी पेशाचेच काम करत होते. सप्टेंबर १९३१ मध्ये दिवाकर इन्फ्ल्युएंझाच्या तापाने आजारी पडले आणि ऑक्टोबर १ १९३१ रोजी या आजारामुळेच त्यांचे निधन झाले.\nदिवाकरांनी इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेले होते. यातूनच त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल. मार्च २७ १९११ रोजी त्यांनी थॉमस मिडलटनच्या 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' या नाटकाच्या आधारे 'रंगेल रंगराव' नामक नाटक लिहिण्यास सुरुवात केली. काही कालावधीनंतर गटेच्या 'फ्राउस्ट' हे नाटक वाचल्यानंतर त्यांनी या नाटकाच्या आधारे 'पंडित विद्याधर' नावाचे नाटक लिहिण्याचे काम हाती घेतले. ब्राउनिंगच्या 'ड्रॅमॅटिक मोनोलॉग' या लेखनप्रकारावरूनच दिवाकरांनी नाट्यछटा हा लेखनप्रकार विकसित केला. सप्टेंबर १८ इ.स. १९११ रोजी दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली. पुढच्या दोन वर्षांतच दिवाकरांनी त्यांच्या एकूण नाट्यछटांपैकी बहुतेक नाट्यछटा लिहिल्या. ’नाट्यछटा’ हा शब्द दिवाकरांना वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सुचविला. नाट्यछटा हा प्रकार लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना पटवर्धनांनीच दिली असे मानले जाते.\n१९१३ नंतर मात्र दिवाकरांचे नाट्यछटांचे लेखन मागे पडले. 'शोकान्‍त' हा नाट्याचा नवीन प्रकार दिवाकरांनी १९१३ मध्ये लिहिण्यास सुरुवात केली. १९१४ साली \"मी माझ्याशी\" ही नाट्यसंवादांची लेखमालिका लिहिण्यास दिवाकरांनी सुरुवात केली. 'पाऊस', 'निजलेले मूल', 'सुट्टी\" ही नाट्यसंवादांची लेखमालिका लिहिण्यास दिवाकरांनी सुरुवात केली. 'पाऊस', 'निजलेले मूल', 'सुट्टी शाळेला सुट्टी', 'त�� बिचारी रडतेच आहे' हे नाट्यप्रसंगही दिवाकरांनी १९१४ सालीच लिहिले. 'कारकून' हे तीन अंकी नाटकही त्यावर्षीच पूर्ण झाले. १९१५ साली 'सगळेच आपण ह्य: ह्य:' , 'ऐट करू नकोस' हे नाट्यप्रसंगही दिवाकरांनी १९१४ सालीच लिहिले. 'कारकून' हे तीन अंकी नाटकही त्यावर्षीच पूर्ण झाले. १९१५ साली 'सगळेच आपण ह्य: ह्य:' , 'ऐट करू नकोस' आणि 'आय.सी.एस.'(अप्रकाशित) या नाटिका लिहल्या. १९१६ मध्ये दिवाकरांनी मेटरलिंकच्या 'द साइटलेस' ( Les Aveugles ) या नाट्यकृतीचे रूपांतर केले. १९२३ ते १९३१ या आठ वर्षांच्या काळात दिवाकरांनी दहा नाट्यछटा लिहिल्या. शेवटी दिवाकरांनी 'अहो मला वाचता येतंय' आणि 'आय.सी.एस.'(अप्रकाशित) या नाटिका लिहल्या. १९१६ मध्ये दिवाकरांनी मेटरलिंकच्या 'द साइटलेस' ( Les Aveugles ) या नाट्यकृतीचे रूपांतर केले. १९२३ ते १९३१ या आठ वर्षांच्या काळात दिवाकरांनी दहा नाट्यछटा लिहिल्या. शेवटी दिवाकरांनी 'अहो मला वाचता येतंय', 'कमीचा मन्या', 'मसालेदार ताजा चिवडा', 'आले कोठून, 'गेले कोठे', 'भर चौकात' असे साध्या शब्दांतून-प्रसंगांतून जीवनविषयक खोल आशय सुचविणारे नाट्यप्रवेश लिहिले. कारकुनासारख्या सामान्य माणसांच्या वास्तविक आयुष्याचे स्वाभाविक स्वरूपात चित्रण करणारे तीन अंकी नाटक ’कारकून’ लिहिले. .\n'दिवाकरांच्या नाट्यछटा' या पुस्तकाचे मुखपृष्ठ\nनरसिंह चिंतामण केळकर यांच्याशी असलेल्या ओळखीमुळे दिवाकरांच्या काही नाट्यछटा केसरी या पत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. हरिभाऊ आपटे यांनी 'तारीख ७ नोव्हेंबर' ही दिवाकरांची केशवसुतांवरची नाट्यछटा 'करमणूक' या मासिकात प्रसिद्ध केली होती. 'उद्यान' आणि 'ज्ञानप्रकाश' या मासिकातही त्यांच्या काही नाट्यछटा प्रसिद्ध झालेल्या होत्या. 'रत्‍नाकर' मासिकाच्या गोखले यांनी दिवाकर यांचे अखेरचे जवळजवळ सर्वच लिखाण-- नाट्यछटा, नाट्यसंवाद, नाटिका आणि छोट्या गोष्टी इत्यादी -- आपल्या मासिकात प्रसिद्ध केले. प्रा. पोतदार यांनी 'साहित्य सोपान' या पत्रात दिवाकरांच्या दोन नाट्यछटा प्रसिद्ध केल्या होत्या.\nदिवाकरांच्या सर्वच्या सर्व एक्कावन नाट्यछटांचा संग्रह काँटिनेन्टल प्रकाशनाने 'दिवाकरांच्या नाट्यछटा' या नावाने प्रसिद्ध केलेला असून या पुस्तकाला प्रा. रा.कृ. लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे तर विजय तेंडुलकर यांनी नाट्यछटांचे रसग्रहण केलेले आहे. याशिवाय दिवाकरांच�� एकूण एक लेखन 'संपूर्ण दिवाकर' या नावाखाली १९३३ मध्ये प्रसिद्ध केले गेले.\nदिवाकर यांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी साहित्याचे वाचन केलेले होते. शेक्सपियर, शेली, ब्राउनिंग, कीट्स, वर्डस्वर्थ यांसारख्या इंग्रजी लेखकांचे साहित्य त्यांनी अभ्यासलेले होते. शेक्सपियर या इंग्रजी नाटककाराच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास (काळ-१९११) त्यांनी केलेला होता. याशिवाय मोलियर, टॉलस्टॉय इ. लेखकांचे ग्रंथही त्यांनी वाचलेले होते. नाटककारांपैकी इब्सेन, गाल्सवर्दी, मेटरलिंक, हाउप्टमान इत्यादींची नाटके त्यांनी (काळ-१९१३) वाचलेली होती. १९१८ ते १९२२ या काळात दिवाकर यांनी ऑस्कर वाइल्ड, पुश्किन, पिनिअरो, गॉर्की या लेखकांचे ग्रंथ वाचले तर आयुष्याच्या शेवटच्या आठ वर्षात बॅरी, ए.ए. मिलन, ड्रिंकवॉटर, कॅथरिन मॅन्सफिल्ड या लेखक लेखिकांची पुस्तके वाचून त्यावरील टीकावाङ्‌मयही दिवाकरांनी वाचून पूर्ण केले.\nकेशवसुत आणि दिवाकरसंपादन करा\nजानेवारी ४ १९१२ रोजी दिवाकरांनी केशवसुतांच्या कविता सर्वप्रथम वाचल्या. केशवसुतांच्या कवितांनी दिवाकर मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हा प्रभाव कायम होता. वासुदेवराव पटवर्धनांबरोबरच्या मैत्रीप्रमाणेच दिवाकर आणि केशवसुत यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. केशवसुतांच्या सर्व कविता छापून निघाव्यात, आणि त्यांचे जतन व्हावे यासाठी दिवाकर यांनी बरेच प्रयत्‍न केले. याकामी त्यांनी हरिभाऊ आपटे आणि केशवसुतांचे धाकटे भाऊ सीतारामपंत दामले यांचे साहाय्य मिळवण्याचे प्रयत्‍न केले. परंतु त्यांना अपेक्षित असे सहकार्य मिळाले नाही. तरीही दिवाकर यांनी केलेल्या प्रयत्‍नांमुळेच आज केशवसुतांचे समग्र काव्य उपलब्ध आहे.\nरविकिरण मंडळ आणि दिवाकरसंपादन करा\n......ते ........ कालावधीत दिवाकर रविकिरण मंडळाचे सदस्य होते आणि या मंडळाच्या रविवारच्या बैठकीत आणि चर्चेत ते भाग घेत असत.\nदिवाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यछटा स्पर्धासंपादन करा\nपुण्याच्या नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने शंकर काशीनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांच्या स्मृतिनिमित्त होत असलेल्या या स्पर्धा इ.स. १९९२ साली सुरू झाल्या. २०१६ साल हे दिवाकर स्मृतीनाट्यछटा स्पर्धांचे रौप्य महोत्सवी वर्ष होते.\nदिवाकरांच्या ५१ नाट्यछटासंपादन करा\nअशा शुभदिन�� रडून कसें चालेल \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही\nअहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही\n असे कां बरें रडतां\nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे\n अजून कसें तुला जगातलें ज्ञान नाही\nकारण चरित्र लिहायचें आहे\nकिती रमणीय देखावा हा \nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी; कशाला\nत्यांत रे काय ऐकायचंय\nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत \n मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों\nपंत मेले - राव चढले\n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nमग तो दिवा कोणता \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nम्हातारा इतुका न | अवघें पाऊणशे वयमान\nयांतही नाहीं निदान - \nशिवी कोणा देऊं नये \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nहें काय सांगायला हवें \nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Stub-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-12-02T18:39:23Z", "digest": "sha1:SYAGP4WZPO2NOPEP6OX6WXYO5SOIDQG7", "length": 3676, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Stub-हिंदू धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदू धर्मावरील हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जून २०२० रोजी ०७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2016/07/banking-gk-ca-mpsc.html", "date_download": "2020-12-02T19:19:13Z", "digest": "sha1:7FBMXN7YJKSG5EHXYWFRTXRT2HQE4VCO", "length": 11051, "nlines": 237, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: United Bank of India- 100 Probationary Officer Posts", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-त��� स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://pslm.niepa.ac.in/local/pages/?id=19", "date_download": "2020-12-02T19:02:43Z", "digest": "sha1:NIJLB7EWUH4G7AUNK7BMUL4OXWAQUJ2C", "length": 7011, "nlines": 150, "source_domain": "pslm.niepa.ac.in", "title": "HELP", "raw_content": "\nPSLM के बारे में\nएन.सी.एस.एल के बारे में\nउप - कुलपति का सन्देश\nसंकाय के बारे में\nकोर्स १- विद्यालय नेतृत्व का दृष्टिकोण\nकोर्स २- स्वयं का विकास\nकोर्स ३- शिक्षण अधिगम प्रक्रिया का रूपांतरण\nकोर्स ४- दल बनाना और दल का नेतृत्व करना\nकोर्स ५- नवाचार का नेतृत्व करना\nकोर्स ६- साझेदारियों का नेतृत्व\nकोर्स ७- विद्यालय प्रशासन का नेतृत्व\nकोर्स ८- दृढ़ीकरण एवं विद्यालय विकास योजना का निर्माण\nकोर्स -1- शालेय नेतृत्व - एक दृष्टीक्षेप\nकोर्स -2- ‘स्व’ चा विकास\nकोर्स -3- अध्ययन - अध्यापन प्रक्रियेचे परिवर्तन\nकोर्स -4- संघ बांधणी आणि नेतृत्व\nकोर्स -5- नवोपक्रमांचे नेतृत्व\nकोर्स -6- भागीदारीचे नेतृत्व\nकोर्स -7- शालेय प्रशासनाचे नेतृत्व\nकोर्स -8- शाळा विकास आराखड्याची रचना व संकलन\nराष्ट्रीय विद्यालय नेतृत्व केन्द्र (एन.सी.एस.एल) जिसकी स्थापना २०१२ में नीपा में की गई थी, देश के विद्यालयों के रूपान्तरण हेतु प्रतिबद्ध है विद्यालय रूपान्तरण को मुख्य उद्देश्य के रूप में लेकर, एन.सी.एस.एल.ए नीपा, ३६ राज्यों एवं केन्द्र शासित राज्यों में, विद्यालयों से संबंधित संदर्भ विशेष मुद्दों/समस्याओं एवं नेतृत्व की आवश्यकताओं को संबोधित करने के लिए कार्य कर रहा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://zpnanded.in/cms/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-12-02T19:32:42Z", "digest": "sha1:YV2BVKFUYMY2JSFMTHOX2YZVGNUUL2PB", "length": 10992, "nlines": 111, "source_domain": "zpnanded.in", "title": "बदली २०१८ – जिल्हा परिषद नांदेड", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\n१. मुख्याध्यापक सर्व साधारण क्षेत्र डाउनलोड\n२. मुख्याध्यापक अवघड क्षेत्र डाउनलोड\n३. प्राथमिक शिक्षक सर्व साधारण क्षेत्र (मराठी माध्यम) डाउनलोड\n४. प्राथमिक शिक्षक अवघड क्षेत्र (मराठी माध्यम) डाउनलोड\n५. प्राथमिक पदवीधर (भाषा) सर्व साधारण क्षेत्र (मराठी माध्यम) डाउनलोड\n६. प्राथमिक पदवीधर (भाषा) अवघड क्षेत्र (मराठी माध्यम) डाउनलोड\n७. प्राथमिक पदवीधर (सा.शा.) सर्व साधारण क्षेत्र (मराठी माध्यम) डाउनलोड\n८. प्राथमिक पदवीधर (सा.शा.) अवघड क्षेत्र (मराठी म��ध्यम) डाउनलोड\n९. प्राथमिक पदवीधर (गणित/विज्ञान) सर्व साधारण क्षेत्र (मराठी माध्यम) डाउनलोड\n१०. प्राथमिक पदवीधर (गणित/विज्ञान) अवघड क्षेत्र (मराठी माध्यम) डाउनलोड\n११. प्राथमिक शिक्षक सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम) डाउनलोड\n१२. प्राथमिक पदवीधर (भाषा) सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम) डाउनलोड\n१३. प्राथमिक पदवीधर (सा.शा.) सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम) डाउनलोड\n१४. प्राथमिक पदवीधर (गणित/विज्ञान) सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम) डाउनलोड\n१५. मुख्याध्यापक सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम) डाउनलोड\nसार्वत्रिक बदल्या २०१७ प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यातील वास्तव जेष्ठता आक्षेप याद्या दि.०२.०६.२०१७\n१. मुख्याध्यापक सर्व साधारण क्षेत्र (३६९) डाउनलोड\n२. मुख्याध्यापक अवघड क्षेत्र (३५) डाउनलोड\n३. प्राथमिक शिक्षक सर्व साधारण क्षेत्र (मराठी माध्यम ७८३३) डाउनलोड\n४. प्राथमिक शिक्षक अवघड क्षेत्र (मराठी माध्यम ८९६) डाउनलोड\n५. प्राथमिक पदवीधर (भाषा) सर्व साधारण क्षेत्र (मराठी माध्यम ४००) डाउनलोड\n६. प्राथमिक पदवीधर (भाषा) अवघड क्षेत्र (मराठी माध्यम २६) डाउनलोड\n७. प्राथमिक पदवीधर (सा.शा.) सर्व साधारण क्षेत्र (मराठी माध्यम १९६) डाउनलोड\n८. प्राथमिक पदवीधर (सा.शा.) अवघड क्षेत्र (मराठी माध्यम २३) डाउनलोड\n९. प्राथमिक पदवीधर (गणित/विज्ञान) सर्व साधारण क्षेत्र (मराठी माध्यम ०६) डाउनलोड\n१०. प्राथमिक पदवीधर (गणित/विज्ञान) अवघड क्षेत्र (मराठी माध्यम २) डाउनलोड\n११. प्राथमिक शिक्षक सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम १८०) डाउनलोड\n१२. प्राथमिक पदवीधर (भाषा) सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम १३) डाउनलोड\n१३. प्राथमिक पदवीधर (सा.शा.) सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम ०१) डाउनलोड\n१४. प्राथमिक पदवीधर (गणित/विज्ञान) सर्व साधारण क्षेत्र (उर्दू माध्यम ०१) डाउनलोड\nनोट : वरील यादीवर काही आक्षेप असतील तर दि.०९.०६.२०१७ पर्यंत शिक्षण विभागात लेखी सादर करावेत\n१. शिक्षण विभाग अवघड क्षेत्र २१५ गावांची यादी डाउनलोड\n१. शिक्षण विभाग, सार्वत्रीक बदल्या आदेश : २०१६\nअंशतः बदल आदेश दि. २६.०७.२०१६ डाउनलोड\nप्राथमीक पदवीधर भाषा (एकुण आदेश: 1)\nप्राथमीक पदवीधर भाषा (एकुण आदेश: 1) आदेश डाउनलोड करण्या करीता येथे क्लीक करावे.\nजि.प. सर्वसाधारण बद्ल्या २०१६.\nशिक्षण विभाग, सार्वत्रीक बदल्या आदेश : २०१६\n१. उ��्दु : प्राथमीक शिक्षक/ प्रा.प.भाषा (एकुण आदेश:13) डाउनलोड\n२. मुख्य अध्यपक (एकुण आदेश:56) डाउनलोड\n३. प्राथमीक पदवीधर भाषा (एकुण आदेश: 98) डाउनलोड\n4. प्राथमीक पदवीधर भाषा (एकुण आदेश: 1) डाउनलोड\n5. प्राथमीक पदवीधर गणित व विज्ञान (एकुण आदेश:2) डाउनलोड\n6. प्राथमीक पदवीधर सामाजिक शास्त्र (एकुण आदेश:52) डाउनलोड\n7. प्राथमीक शिक्षक (एकुण आदेश:398) डाउनलोड\n७. प्राथमीक शिक्षक अदिवासी क्षेत्र (एकुण आदेश:147) डाउनलोड\nशिक्षण विभाग, सार्वत्रीक बदल्या (आपसी बदली) आदेश : 2016 (आदेश दि.03/06/2016)\n१. उर्दु : प्राथमीक शिक्षक (एकुण आदेश:10) डाउनलोड\n२. प्रा.प.भाषा (एकुण आदेश:2) डाउनलोड\n३. मुख्याध्यापक (एकुण आदेश:3) डाउनलोड\n४. प्राथमीक शिक्षक (एकुण आदेश:370) डाउनलोड\nशिक्षण विभाग, सार्वत्रीक बदल्या (आपसी बदली) पडताळणी यादी : 2016 (दि.03/06/2016)\nनोट: गट शिक्षण अधिकारी यानी सदरील यादीची पडताळणी करुन पात्र शिक्षकांची नावे निश्चीत करावी तसेच सदरील यादीतील शिक्षकांच्या जिल्हा स्तरावरुन प्रशासकीय/ विनंती बदल्या झाल्या असतील तर त्यांची नावे वगळावी.\n१. पडताळणी यादी डाउनलोड\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/07/", "date_download": "2020-12-02T18:29:58Z", "digest": "sha1:BNNHXX4PIFHSZ65ERY4K24VQYVZGU4U5", "length": 35044, "nlines": 492, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: July 2014", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्रा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे 21 जागा (Non- Teaching)\nमहाराष्ट्रा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे शिक्षकेत्तर कर्मचारी आणी अधिकाऱ्याच्या एकून 21 जागा (Non- Teaching) आहे.\nसहाय्यक कुलसचिव (Assistant Registrar)- 4 जागा\nसहाय्यक नियंत्रक (Assistant controller)- 2 जागा\nसहाय्यक तांत्रिक अधिकारी (Assistant Technical Officer)- 1 जागा\nअजून इतरही पदाच्या 12 जागा आहेत त्यासाठी जाहिरात पहा.\nप्रश्न मंजुषा- 28 (राज्यघटना Special)\n1. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हनन झाले असता ते कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात\nबरोबर उत्तर आहे- D. कलम 32\n2. 14 ��र्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यावर बंदी कोणत्या कलमान्वये घालण्यात आली आहे\nबरोबर उत्तर आहे- B. कलम 24\n3. आणीबाणीच्या काळात कोणत्या कलमान्वये प्राप्त झालेले अधिकार स्थगित करता येत नाही\nLabels: प्रश्न मंजुषा, राज्यघटना\n1. कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी राज्य सरकारने कोणत्या संकेतस्थळाच्या वापरास बंदी घातली आहे\nA. अ आणी ब\nB. अ आणी क\nD. ब आणी क\nबरोबर उत्तर आहे- A. अ आणी ब\n2. राज्य शासनाने सर्व विभागांना त्यांच्या नियोजित व अनियोजित अर्थसंकल्पाच्या किती टक्के रक्कम 'ई-प्रशासन' उपक्रमासाठी वापरणे बंधनकारक केले आहे\nबरोबर उत्तर आहे- A. 0.5%\n3. चुकीचे विधान ओळखा.\n1. CSR अंतर्गत सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून CCTV कॅमेरे भाड्याने देणे, त्याची देखभाल, मॉनीटर, हार्ड डिस्क याची जबाबदारी ई. माफक दरात घेणाऱ्या 'Security as a service' ही संकल्पना कोणत्या कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे\nबरोबर उत्तर आहे- C. झायकोम\n2. कोणत्या टेनिस खेळाडूतर्फे International tennis premier league सुरु करण्यात येत आहे\nबरोबर उत्तर आहे- B. महेश भूपती\n3. 1845 मध्ये कुणी 'इंडियन रेल्वे असोसीएशन' ची स्थापना केली\n1. अलीकडेच निधन पावलेले जहांगीर पोचा हे कोणत्या 'चित्रवाणी वाहिनीचे' संपादक होते\nबरोबर उत्तर आहे- D. न्यूज एक्स\n2. सद्या प्रकाशझोतात असणाऱ्या आणी शेयर बाजाराशी संबंधित असणाऱ्या NSEL चे पूर्ण रूप काय\n3. सद्या पेट्रोल आणी पेट्रोलियम पदार्थाचा इंधन म्हणून वापर करतेवेळी त्यामध्ये किती टक्के (%) 'इथेनॉल' मिसळविणे अनिवार्य आहे\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\nकोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात 36 जागा\nकोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात उप कुलसचिव (1 जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा), सिस्टिम प्रोग्रामर (1 जागा), सहायक कुलसचिव (1 जागा), कनिष्ठ अभियंता –स्थापत्य (1 जागा), भांडारपाल (2 जागा), लघुलेखक (2 जागा), सांख्यिकी सहायक (१ जागा), ओव्हरसियर/आवेक्षक (1 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (2 जागा), गार्डन असिस्टंट (1 जागा), कनिष्ठ सहायक (8 जागा), वाहनचालक (3 जागा), पंप ऑपरेटर (1 जागा), सहायक प्लंबर (1 जागा), शिपाई (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2014 आहे.\nअधिक माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nरिझर्व बँकेत असिस्टनच्या 506 जागा\nरिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टन पदाच्या 506 जागेसाठी जाहिरात आली आहे.\nपात्रता:- खुल्या गटातील आणी OBC साठी कुठल्याही शाखेची पदवी 50% मार्कांसहित उत्तीर्ण आणी इतरांसाठी कुठल्याही शाखेची पदवी परंतु मार्कांची अट नाही.\nफी:- रु 450/- Open आणी OBC साठी आणी रु 50/- SC, ST व महिलांसाठी.\nजाहिरात येथून पहा:- जाहिरात\nअर्ज येथून भरा:- Apply\nअर्ज भरण्याची अंतिम तारीख- 06-08-2014.\nवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात 220 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात अतांत्रिक पदाची लिपिक टंकलेखक (174 जागा), लघुटंकलेखक (11 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (32 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2014 आहे.\nअधिक माहिती व अर्ज www.dmerexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n1. ब्रिटन तर्फे दिला जाणारा 'राष्ट्रीय उपाहारगृह पुरस्कार' यंदा कोणत्या भारतीय उपाहारगृहाला प्राप्त झाला आहे\nB. दि क्लोव्ह क्लब\nबरोबर उत्तर आहे- C. मेफेअर\n2. नुकत्याच केंद्र सरकारला सदर करण्यात आलेल्या 'रंगराजन समिती'च्या अहवालानुसार गरिबीचीमर्यादा ग्रामीण तसेच शहरी भागासाठी किती ठरविण्यात आली आहे\nबरोबर उत्तर आहे- B. 32 रु, 47 रु\nग्रामीण भागासाठी 32 रु तर शहरी भागासाठी 47 रु\n3. शरियत न्यायालयाला कायद्याचा कोणताच आधार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाने दिला आहे\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\n1. 2014 चा फिफा फुटबॉल वल्डकप कोणत्या संघाने जिंकला आहे\nबरोबर उत्तर आहे- D. जर्मनी\n2. यंदाचा फिफा फुटबॉल विश्वचषकातील 'सुवर्ण चेंडू अर्थात Golden Ball' हा खिताब कुणाला मिळाला आहे\nD. रॉबिन व्यान पर्सी\nबरोबर उत्तर आहे- C. लिओनेल मेस्सी\n3. यंदाचा फिफा फुटबॉल विश्वचषकातील 'सुवर्ण बूट अर्थात Golden Shoes' हा खिताब कुणाला मिळाला आहे\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\nपणन व वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालयात 55 जागा\nपणन व वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालय, नागपूर तर्फे 55 विविध पदासाठी सरळसेवा भरतीने अर्ज मागविण्यात येत आहे.\nरेशीम विकास अधिकारी (वर्ग 2)- 1 पद\nप्रयोगशाळा निर्देशक- 7 पदे\nक्षेत्र सहाय्यक- 24 पदे\nवरिष्ठ सहाय्यक- 3 पदे\nअर्ज येथून भरा- Apply\nजाहिरात येथून पहा- Download\nअधीकृत संकेतस्थळाला भेट द्यायची असल्यास- www.reshimexam.com\n1. भारतीय नौदलातील कोणती युद्धनौका 'रिम ऑफ प्यासिफिक' या बहुराष्ट्रीय नाविक सरावासाठी 'पर्ल हार्बर' या बेटावर वर दाखल झाली आहे\nबरोबर उत्तर आहे- D. आय.एन.एस. सह्याद्री\n2. देशातील सर्वाधिक 'महिला पोलीस' कोणत्या राज्याच्या पोलीस दलात आहे\nबरोबर उत्तर आहे- C. महाराष्ट्र\n3. कोणत्या अमेरिकन सिनेटरने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\nमहाराष्ट्र वन विकास महामंडळात 185 जागा\nमहाराष्ट्र शासनचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र वन विकास महामंडळात (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र) चंद्रपूर प्रदेश कार्यालयात लिपिक (28 जागा), वन रक्षक (77 जागा), वाहनचालक (21 जागा), चौकीदार (2 जागा), शिपाई (2 जागा), तसेच नागपूर प्रदेश कार्यालयात लिपिक (15 जागा), वाहनचालक (7 जागा), वनरक्षक (23 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (3 जागा), शिपाई (1 जागा) व चौकीदार (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 7 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nअधिक माहिती www.fdcm.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n1. टेनिस मधील महिला वर्गातील विम्बल्डन 2014 का खिताब कुणी आपल्या नावे केला आहे\nबरोबर उत्तर आहे- D. पेट्रा क्विटोवा\n2. पश्चिम बंगालचे नवनियुक्त राज्यपाल कोण\nC. डी. वाय. पाटील\nबरोबर उत्तर आहे- C. डी. वाय. पाटील\nपात्रता- कोणत्याही शाखेची पदवी किवा पद्युत्तर पदवी 60% सहित उत्तीर्ण.\nफोर्म भरण्याची तारीख- 01-07-2014 ते 20-07-2014\nIDBI बँकेत भरावयाच्या Assistant Manager च्या 500 जागेसाठी बँकेने अर्ज मागवले आहे. यात लेखी परीक्षा पास करणाऱ्याला प्रथम IDBI मणिपाल बँकिंग स्कुल मध्ये 1 वर्षाचा Post Graduate Diploma in Banking and Finance (PGDBF) पूर्ण करावा लागणार आहे. हा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर त्यांना Assistant Manager म्हणून IDBI मध्ये नौकरी दिली जाणार आहे. या जागेसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.\nजाहिरात बघण्याकरिता Download येथे क्लिक करा.\nफोर्म भरण्यासाठी Apply येथे क्लिक करा.\n1. कोणत्या संस्थेने भारताच्या उर्जा क्षेत्रात सुधार करण्यासाठी रिपोर्ट जारी केली आहे\nबरोबर उत्तर आहे- D. World Bank\n2. मूळचे भारतीय असणाऱ्या कोणत्या न्यायाधीशाला सिंगापूरचे 'अटर्नी जनरल' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे\nD. वि. के. राजा\nबरोबर उत्तर आहे- D. वि. के. राजा\n3. राष्ट्रीय रबर पॉलिसीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती झाली आहे\nB. रजनी रंजन रश्मी\nबरोबर उत्तर आहे- B. रजनी रंजन रश्मी\n4. इंटरपोलचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण\nबरोबर उत्तर आहे- B. जुयेर्गन स्टोक\n5. कोणत्या राष्ट्रीय उद्यानाचा 'विश्व धरोहर सूची' मध्ये समावेश करण्यात आला आहे\nA. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान\nB. कान्हा राष्ट्रीय उद्यान\nC. पिलीभीत राष्ट्रीय उद्यान\nD. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान\nबरोबर उत्तर आहे- D. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर��धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nमहाराष्ट्रा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर...\nप्रश्न मंजुषा- 28 (राज्यघटना Special)\nकोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात 36 जागा\nरिझर्व बँकेत असिस्टनच्या 506 जागा\nवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात 220 जागा\nपणन व वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालयात 55 जागा\nमहाराष्ट्र वन विकास महामंडळात 185 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/lokesh-rahul-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T19:23:10Z", "digest": "sha1:UZZXQ2YGQIXI7HQZHH2BNIB2CWMXGIQK", "length": 14433, "nlines": 155, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "लोकेश राहुल शनि साडे साती लोकेश राहुल शनिदेव साडे साती Sport, Cricketer", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nलोकेश राहुल जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nलोकेश राहुल शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी द्वितीया\nराशि तुळ नक्षत्र स्वाती\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n5 साडे साती कन्या 09/10/2009 11/14/2011 आरोहित\n7 साडे साती कन्या 05/16/2012 08/03/2012 आरोहित\n9 साडे साती वृश्चिक 11/03/2014 01/26/2017 अस्त पावणारा\n10 साडे साती वृश्चिक 06/21/2017 10/26/2017 अस्त पावणारा\n15 साडे साती कन्या 10/23/2038 04/05/2039 आरोहित\n16 साडे साती कन्या 07/13/2039 01/27/2041 आरोहित\n18 साडे साती कन्या 02/06/2041 09/25/2041 आरोहित\n20 साडे साती वृश्चिक 12/12/2043 06/22/2044 अस्त पावणारा\n22 साडे साती वृश्चिक 08/30/2044 12/07/2046 अस्त पावणारा\n27 साडे साती कन्या 08/30/2068 11/04/2070 आरोहित\n29 साडे साती वृश्चिक 02/06/2073 03/30/2073 अस्त पावणारा\n31 साडे साती वृश्चिक 10/24/2073 01/16/2076 अस्त पावणारा\n32 साडे साती वृश्चिक 07/11/2076 10/11/2076 अस्त पावणारा\n38 साडे साती कन्या 10/12/2097 05/02/2098 आरोहित\n39 साडे साती कन्या 06/20/2098 12/25/2099 आरोहित\n41 साडे साती कन्या 03/18/2100 09/16/2100 आरोहित\n43 साडे साती वृश्चिक 12/03/2102 11/29/2105 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nलोकेश राहुलचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत लोकेश राहुलचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, लोकेश राहुलचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखी��� अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nलोकेश राहुलचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. लोकेश राहुलची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. लोकेश राहुलचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व लोकेश राहुलला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nलोकेश राहुल मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nलोकेश राहुल दशा फल अह���ाल\nलोकेश राहुल पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19430", "date_download": "2020-12-02T19:35:52Z", "digest": "sha1:IARPWPJF3W5RMACI65M4GOP335YLUHO6", "length": 3949, "nlines": 92, "source_domain": "www.maayboli.com", "title": "air fryer : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमासे व इतर जलचर\nRead more about एयर फ्रायर मासा\nकुणी air fryer वापरतं का कितपत उपयोगी आहे. पदर्थाला तेल लावून त्यात ठेवतात का\nस्वच्छ करण्यास कटकटीचे आहे का\nइथे अयर फ्रायरचे सर्व डेमो आहेत आणि तुलनाही..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/tag/state/", "date_download": "2020-12-02T17:54:34Z", "digest": "sha1:XJN2YAHGGBZFQ7FRODMS6V6OVFK27S7L", "length": 12139, "nlines": 114, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "State – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतव���ूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nविधान परिषद निवडणूकीत विरोधकांची मते पुन्हा फुटलेलीच भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ तर विरोधकांच्या दिलीप मानेंना अवघी ७३ मते\nमुंबई: प्रतिनिधी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत कॉंग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत अपेक्षे प्रमाणे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र निकाल …\nराज्यातील उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधांना चालना विकासासाठी ३२ सांमज्यस करार करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहीती\nमुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाच्य आणि उद्योग वाढीच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांच्या कामांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी पूर्ण होत आली असून २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि रनवे तयार होणार आहे. तर मुंबईला राज्याच्या इतर भागाशी जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे कामही येत्या …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/05/516.html", "date_download": "2020-12-02T18:14:19Z", "digest": "sha1:PL7D5VIEQ6OZBT2XSHX62DEASQWGSVIJ", "length": 9941, "nlines": 165, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: लेखा व कोषागारे संचालनालयात 516 जागा", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nलेखा व कोषागारे संचालनालयात 516 जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक (327 जागा), लेखा परीक्षा लिपिक (50 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा), कनिष्ठ लेखा परीक्षक (74 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 28 मे 2014 ते 17 जून 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 मे 2014 आहे. अधिक माहिती https://mahalfa.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nयुवा विकास निधीची स्थापना\nलेखा व कोषागारे संचालनालयात 516 जागा\nभारतीय स्टेट बँकेत सहायक (Clerk) पदाच्या 5199 जागा\nगुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-saamtv-whatsapp-bulletin%C2%A0-7501", "date_download": "2020-12-02T18:15:20Z", "digest": "sha1:WBQDDWAXJ5ECHAOEDENVLAIEJKBFW2SX", "length": 10508, "nlines": 174, "source_domain": "www.saamtv.com", "title": "साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन\nसाम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन\nसाम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन\nसाम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन\nमंगळवार, 22 ऑक्टोबर 2019\nसाम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन\nमंगळवार, 22 ऑक्टोबर, 2019\n01 मुलीच्या अपहरणप्रकरणी चेंबूरमधल्या आंदोलनाला हिंसक वळण, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, गाड्यांचं मोठं नुकसान\nसाम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन\nमंगळवार, 22 ऑक्टोबर, 2019\n01 मुलीच्या अपहरणप्रकरणी चेंबूरमधल्या आंदोलनाला हिंसक वळण, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, गाड्यांचं मोठं नुकसान\n02 नागपुरात पोलिस स्टेशनवरच पोलिसांचा छापा, अंमली पदार्थ ठेवल्याप्रकरणी कारवाई, ५ पोलिसांना कोठडी.\n03 शहापूरमध्ये मतदानाला जाताना तराफा उलटून दुर्घटना, 95 जण नदीत बुडाले, मच्छिमारांच्या सतर्कतेमुळं सर्वांचे वाचले प्राण\n04 हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, स्फोटाच्या पार्सलवर कोल्हापूरचे आमदार अबीटकरांचं नाव, सेना आमदार निशाण्यावर असल्याची चर्चा\n05 मतदान घड्याळाला, मत कमळाला, साताऱ्याच्या नवलेवाडी मतदान केंद्रावरील प्रकार, काही काळ तणावाचं वातावरण\n07 मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांच्या खिशावर टोलधाड, टोलच्या दरात 40 रुपयांपासून 130 रुपयांची वाढ, वाहनचालकांमध्ये संताप.\n08 पावसाचा महाराष्ट्रातला मुक्काम वाढला, दिवाळीवर पावसाचं सावट, 22 ते 24 दरम्यान राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज\n09 रांची टेस्टमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज विजय, एक डाव आणि 202 धावांनी आफ्रिकेला लोळवलं, विराट ब्रिगेडने दिला व्हाईटवॉश.\n10 #BiggBoss13 प्रत्येक आठवड्याला घरातील सदस्यांची भेट घेणारा सलमान चालू शोमधून रागाने गेला निघून\nहॅपी बर्थडे अमित शहा तडीपार होण्यापासून ते गृहमंत्री बनण्यापर्यंतचा प्रवास\nसिद्धेश सावंत यांचा विशेष लेख - https://bit.ly/31yJvik\n'ती' लिंबू कलरच्या साडीतील निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत\nपाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात\nफेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा\nबातमी जी व्यवस्था बदलेल\nसाम टीव्ही टीव्ही व्हॉट्सऍप आंदोलन agitation दगडफेक पोलिस पूर floods कोल्हापूर आमदार कमळ तण weed मुंबई mumbai पुणे महामार्ग महाराष्ट्र maharashtra दिवाळी टीम इंडिया team india लिंबू lemon निवडणूक youtube facebook twitter\nVIDEO | कोरोना इफेक्टमुळे बाजारातून सॅनिटायझर गायब\nमेडिकलमध्ये सॅनियझर मिळेना हेही पाहा :: पाहा,...\nलॉकडाऊनमध्ये तिचा 14 किलोमीटरचा खडतर प्रवास\nलॉकडाऊनमध्ये तीनं घेतला समाजसेवेचा वसा. दुर्गम आदिवासी भागातील लहान मुलं, गर्भवती...\nVIDEO | साम टिव्हीच्या दणक्यानंतर प्रशासन वटणीवर नाशिक मध्ये...\nआता बातमी साम टीव्हीच्या आणखी एका इम्पॅक्टची. आरोग्य तपासणी केल्याशिवाय परराज्यातून...\n वाईटातही ही चांगली बातमी\nकोरोनाचं संकट आल्यापासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणावाचं सावट आहे. कोरोनामुळे...\nदेशात तयार होणारी कोरोना लस कधीपर्यंत येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचलीय. भारत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/08/blog-post_7.html", "date_download": "2020-12-02T19:22:54Z", "digest": "sha1:3LRTDPTFYAH3WURXGDVMZGUPEWEMEVKI", "length": 9462, "nlines": 55, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा आदेश", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजखासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा आदेश\nखासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा आदेश\nरिपोर्टर: कोरोना रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर शासनाचे लक्ष राहणार आहे.\nधर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.\nखासगी रूग्णालये एकेका (Coronavirus) रूग्णांकडून आठ दिवसांसाठी ५ लाख, २५ लाख रुपये अशी अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळत होते. सरकारने आता या पिळवणुकीला चाप लावला आहे.\nसरकारी व महापालिकांच्या रूग्णालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात व्यापल्या आहेत. त्यामुळे कोविड (Coronavirus) रूग्णांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांमध्ये भरती व्हावे लागत आहे. परंतु रूग्णांच्या या मजबुरीचा गैरफायदा खासगी रूग्णालये घेत होती.\nलाखो रूपये उकळले जात होते. मुख्यमंत्री उद्ध व ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. दोन्ही मंत्र्यांच्या सुचनेनुसार हा आदेश आम्ही जारी केला असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली.\nया आदेशानुसार आम्ही खासगी रूग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकत नाहीत. ही सेवा बजावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.\nया आदेशात आपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश खासगी रूग्णालयांनी मानला नाही, तर त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली.\nखासगी रूग्णालयांसाठी बंधनकारक केलेले दर\nसध्यापर्यंत खासगी रूग्णालये कोविड ( Coronavirus ) रूग्णांकडून एका दिवसासाठी ५० हजार किंवा त्यापेक्षा मनमानी पद्धतीने दर आकारत होते. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार एका दिवसासाठी जास्तीत जास्त ४ हजार, ७.५ हजार व ९ हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार सरकारने हे दर निश्चित केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.\nमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांनी एका दिवसांत स्वतः टाईप करून या आदेशाचा तब्बल १८ पानांचा मसुदा तयार केला. वांद्र्यावरून स्वतः गाडी चालवत ते आरोग्य सचिव, आरोग्य मंत्री यांच्याकडे गेले. त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या. त्यानंतर रात्री शिंदे मुख्यमंत्र्यांकडे गेले. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर गुरूवारी रात्री उशिरा हा आदेश जारी करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्म���नाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/mumbai/", "date_download": "2020-12-02T19:37:18Z", "digest": "sha1:GO25FAQKHQAN7BJ7W4X4VP7MOTZ2Z7TM", "length": 10043, "nlines": 149, "source_domain": "mahanmk.com", "title": "Mumbai Recruitment 2020 Mumbai Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nमुंबई येथील जाहिराती - Mumbai Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Mumbai: मुंबई येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nहॉकिन्स कूकर्स लिमिटेड [Hawkins Cookers Ltd] मुंबई येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC CISF] आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या २३ जागा\nअंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२०\nपुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२०\nवस्त्र समिति [Ministry Of Textile] वस्त्र मंत्रालय मध्ये सहकारी पदांच्या १० जागा\nअंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२०\nबृहन्मुंबई महानगरपालिका [MCGM] मुंबई येथे ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२०\nभारतीय रेल्वे [Indian Railway] मध्ये सहाय्यक प्रोग्रामर पदांच्या १६ जागा\nअंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२१\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये सहाय्यक कमांडंट पदांच्या १२ जागा\nअंतिम दिनांक : २७ डिसेंबर २०२०\nभारतीय क्रीडा प्राधिकरण [SAI] मध्ये विविध पदांच्या १०+ जागा\nअंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोगामार्फत [SSC] विविध पदांच्या ५००० जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nसामान्य प्रशासन विभाग [GAD] मुंबई येथे राज्य आयुक्त पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२०\nभारतीय हवाई दल [AFCAT] मध्ये विव��ध पदांच्या २३५ जागा\nअंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२०\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२०\nराइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : १६ डिसेंबर २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मुंबई येथे संचालक-वित्त पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२०\nबृहन्मुंबई महानगरपालिका [MCGM] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३६ जागा\nअंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२०\nबँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२०\nअणु ऊर्जा विभाग [Department of Atomic Energy] मुंबई येथे विविध पदांच्या ७४ जागा\nअंतिम दिनांक : २७ डिसेंबर २०२०\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [MMRDA] मुंबई येथे संचालक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२०\nभारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या ३२ जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nमुंबई जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/question-papers/s/sindhudurg-district-police-recruitment-paper-2017-question-paper/l/3/", "date_download": "2020-12-02T18:37:56Z", "digest": "sha1:HVKFIYIENTMQNJDL4WFAN7XNOKIXEHWI", "length": 4728, "nlines": 100, "source_domain": "mahanmk.com", "title": "सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/vishwashanti-knowledge-center-strengthening-wings-137181/", "date_download": "2020-12-02T18:50:39Z", "digest": "sha1:SGO2MZFNR3VVVPJU7SCXM33QLT5VM4MV", "length": 18757, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पंखांना बळ देणारे ‘विश्वशांती ज्ञानपीठ’ | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nके.जी. टू कॉलेज »\nपंखांना बळ देणारे ‘विश्वशांती ज्ञानपीठ’\nपंखांना बळ देणारे ‘विश्वशांती ज्ञानपीठ’\nसतत शंभर टक्के निकाल, विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींना वाव देणारे अनेक उपक्रम आणि आजच्या जगात लागणाऱ्या खणखणीत गुणवत्तेची हमी हे सारेच परभणीतल्या विश्वशांती ज्ञानपीठात एकवटले आहे. परभणीपासून\nसतत शंभर टक्के निकाल, विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींना वाव देणारे अनेक उपक्रम आणि आजच्या जगात लागणाऱ्या खणखणीत गुणवत्तेची हमी हे सारेच परभणीतल्या विश्वशांती ज्ञानपीठात एकवटले आहे.\nपरभणीपासून जवळच असलेल्या राहटी या ठिकाणी यज्ञकुमार करेवार यांनी १९९८ साली ‘विश्वशांती ज्ञानपीठ’ या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला मर्यादित विद्यार्थीसंख्येवर सुरू करण्यात आलेले हे निवासी गुरुकुल आज एक हजार विद्यार्थ्यांना घडविणारी प्रयोगशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली आहे. केवळ आठ वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले विद्यार्थी आज विश्वशांती ज्ञानपीठमध्ये शिक्षण घेताना दिसतात.\nआंतरराष्ट्रीय मानांकनाचा दर्जा प्राप्त केलेल्या या संस्थेने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले. सध्या ग्रामीण भागात असलेल्या भारनियमनाच्या समस्येवरही संस्थेने उपाय शोधला. ‘आमची शाळा आमची वीज’ असा नवा मंत्र या शाळेने दिला. परिसरातल्या वाळलेल्या लाकडांपासून या शाळेत वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या या संस्थेला भारनियमनाची कटकट नाही. या वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.\nविद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे संस्था व्यक्तिगत लक्ष पुरवते. शाळा कंटाळवाणी वाटू नये असाच कायम प्रयत्न असतो. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे मन या शाळेत रमते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा संस्थेने पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. माध्यमिक स्तरावर प्रत्येक वर्गात केवळ चाळीस विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांना आपल वर्ग म्हणजे कोंडवाडा वाटत नाही. जे विद्यार्थी एखाद्या विषयात कच्चे आहेत त्यांना तयार करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते.\nउच्च माध्यमिक स्तरावर कला, विज्ञान, वाणिज्य या तिन्हीही शाखा गुरुकुलात आहेत. अभिजात भाषांबरोबरच संगणकाचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी परिश्रम घेतले जात आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गाचा निकाल या गुरुकुलात सदैव शंभर टक्के असतो आणि नव्वद टक्क्यांहून अधिक विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला पलू पाडण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय हरित सेना यांसारखे उपक्रम संस्थेत हिरिरीने राबवले जातात.\nविद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ असेल तरच ते अभ्यासात प्रगती साधतात. याच उद्देशाने दहा हजार चौरस फुटांचे भव्य असे ज्ञानमंदिर संस्थेने साकारले आहे. दररोज योगासनासह प्रार्थना या ठिकाणी होते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय, मुलांना असलेली शुद्ध व थंड मिनरल पाण्याची व्यवस्था, नियमितपणे भरणारे पालक मेळावे, शैक्षणिक सहली अशा अनेक वैशिष्टय़ांनिशी या शाळेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यज्ञकुमार करेवार यांच्या अथक परिश्रमातून आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. संपूर्ण मराठवाडय़ातच नव्हेतर मराठवाडय़ाच्याही बाहेर आज ‘विश्वशांती ज्ञानपीठ’ची स्वतंत्र ओळख आहे.\nआज अतिशय रम्य असा वीस एकरचा परिसर ही या शाळेची जमेची बाजू आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याबरोबरच ही शाळा सामाजिक उपक्रमांमध्येही अग्रेसर आहे. ज्या माताभगिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे कर्तृत्व निर्माण करतात त्यांचा गौरव मातोश्री सरूबाई करेवार यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या ‘आदर्श माता’ पुरस्काराने होतो. सिंधुताई सपकाळ, प्रयाग कराड आदींना या संस्थेने या पुरस्काराने गौरवले आहे. दर महिन्याला होणारी पालक सभा असो अथवा सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह होणारा स्नेहबंध मेळावा असो, त्यातून संस्था आपली उपक्रमशीलताच अधोरेखित करते. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना दिले जाणारे मार्गदर्शन, समुपदेशन केंद्र, अलीकडेच संस्थेने यशस्वीपणे राबवलेला गुणवत्तासुधार प्रकल्प हे या संस्थेचे लक्षणीय उपक्रम आहेत. मागास भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी झटणाऱ्या या संस्थेचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला\nमनसेचे सर्व उमेदवार घेणार राज ठाकरेंची भेट\nMaharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 : तुम्हालाही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत\nNEET Result 2018, नीट परीक्षेचा निकाल जाहीर, तक्रार असेल तर मेल करा\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 नवीन पाठय़पुस्तकाचा मसुदा जाहीर करणार चुका टाळण्यासाठी उपाययोजना\n2 महाविद्यालयांच्या सरसकट शुल्कवाढीवर अंकुश\n3 शुल्कसवलतीमुळे शासनावर २० कोटींचा बोजा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/notice-to-jalgaon-municipal-officials-1268670/", "date_download": "2020-12-02T18:39:28Z", "digest": "sha1:G6NL3N7MQAQYEBGHLYCVCGP7TZB2PDBI", "length": 11529, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "notice to Jalgaon municipal officials | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nचौकशी अहवाल विलंब, जळगाव पालिका अधिकाऱ्यांना नोटीस\nचौकशी अहवाल विलंब, जळगाव पालिका अधिकाऱ्यांना नोटीस\nआयुक्तांच्या दणक्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nमहापालिकेतील पाणीपुरवठा विभागात विद्युतपंप, हातपंप घोटाळा संदर्भात चौकशी अहवाल न पाठविल्याने आयुक्त जीवन सोनवणे यांनी तत्कालीन मुख्य लेखा परीक्षक एस. बी. भोर, पाणीपुरवठा विभागाचे विजय यादव आणि कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले यांना नोटीस पाठवून सात दिवसांत अहवाल न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. आयुक्तांच्या दणक्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nपाणीपुरवठा विभागाच्या विद्युतपंप व हातपंप प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केली होती, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विभागीय चौकशी अधिकारी यांच्याकडे प्रकरण पाठविण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याबाबत त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली; परंतु समितीने अद्यापपर्यंत चौकशी पूर्ण केलेली नाही. तक्रारदाराने ११ महिन्यांपासून समितीने चौकशी पूर्ण केली नसल्याने कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेश आयुक्त सोनवणे यांनी दिले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रकरणे मंजूर करावीत’\n2 कोर्लई किल्ल्याजवळील समुद्रात मालवाहू जहाज अडकले\n3 नाशिकमध्ये दुचाकीस्वाराचा पाय झाडाखाली अडकला; तासाभराच्या प्रयत्नानंतर सुटका\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/reflection-58167/", "date_download": "2020-12-02T18:33:35Z", "digest": "sha1:AEUY6SILASZNU7HBK3CRBKCLQZGPYW2L", "length": 19508, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रतिबिंब | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nप्रतिभेचा आणि कलेचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. तसं असतं तर बहिणाबाईंसारख्या ग्रामीण पाश्र्वभूमी लाभलेल्या महिलेने तोंडात बोटं घालायला लागेल, असं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगितलं नसतं.\nप्रतिभेचा आणि कलेचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. तसं असतं तर बहिणाबाईंसारख्या ग्रामीण पाश्र्वभूमी लाभलेल्या महिलेने तोंडात बोटं घालायला लागेल, असं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगितलं नसतं. हीच गोष्ट उच्चविद्याविभूषीत मंडळींच्या बाबतीतही लागू होते. देदीप्यमान शैक्षणिक प्रगती साधलेले अनेक जण आपापले प्रांत सांभाळून किंवा सोडून अत्युच्च कलाविष्कार करताना दिसता. फिजीओथेरपीस्ट असणाऱ्या डॉ. मीनल देशपांडे याच पंगतीत बसतात. डॉक्टर असूनही (किंवा त्याआधीपासून) त्या संगीत विशारद आहेत. गाण्यांची उर्मी कोणालाही स्वस्थ बसू देत नाहीच. त्यामुळे व्यवसायासोबत त्या ��लाही जोपासत आहेत. त्यांच्या अष्टपैलू गायकीची ओळख करुन देणारे दोन नवे अल्बम औरंगाबाद येथील ‘देवमुद्रा’ने प्रस्तुत केले आहेत.\n‘प्रतिबिंब’ या अल्बममध्ये एकूण १० एकलगीते असून ती सर्व मीनल यांनीच गायली आहेत. या गीतांना माधुरी नाईक यांनी स्वरसाज चढविला आहे. ‘प्रतिबिंब भंगलेले जुळवून पाहिले मी, रुसल्या मनास माझ्या वळवून पाहिले मी’ या डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या गीताने या अल्बमची सुरुवात होते. मीनल यांनी हे दुखभरं गीत समरसून गायलं आहे, त्याची चालही श्रवणीय आहे, मात्र शब्दांचे गांभीर्य त्यात पूर्णपणे प्रतिबिंबीत झाल्याचे जाणवत नाही. ‘झुलव झुलव झुलवितो, मनात प्रीत खुलवितो’ (गीत- माधुरी नाईक) हे दुसरं गाणं हटके आहे. उडत्या चालीचं आणि पाश्चिमात्य धाटणीचं हे गाणं या अल्बममधील सर्वोत्तम ठरावं. गीता दत्त यांच्या गायकीची आठवण व्हावी, अशाप्रकारे मीनल यांनी ते गायलं आहे. ‘मी तुझ्याचसाठी सांज सोबती घेते’ (गीत- डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे) या विरहगीताची चालही उत्तम जमली आहे. देशपांडे यांच्याच लेखणीतून उतरलेलं ‘वारा लबाड आहे’ हे गाणंही यात आहे. हेच गाणं यापूर्वी श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलं आहे, त्यामुळे या निमित्ताने या गीताला आणखी एक सूरावट गवसली आहे. ‘हा झिमझीमणारा पाऊस’ (गीत- माधुरी नाईक) हे आणखी एक उडत्या चालीचं गाणं ताल धरायला लावतं, यात पियानोचा केलेला उपयोग दाद देण्यासारखा आहे.\nजुन्या काळातील ज्येष्ठ कवी ना. घ. देशपांडे यांची ‘उघड पाकळी, फूला रे उघड पाकळी’ या कवितेलाही यात सुरांचं कोंदण लाभलं आहे. ‘घुमत पारवा आला गं, आठवणींची नक्षी काढत सैरवैर फिरला गं’ (गीत- रजनी अकोलीकर) हे गीत ऐकताना एक छान निसर्गचित्र डोळ्यांसमोर उभं राहातं. यात सहगायिकांचा खूबीने वापर करण्यात आला आहे. ‘फुलती कलिका मन बघते’ आणि ‘मी तुझीच आहे’ ही डॉ. देशपांडे यांनी लिहीलेली गीतेही मीनल यांनी उत्कटपणे गायली आहेत. ‘सांज दिवे लागले’ (गीत- माधुरी नाईक) या गीतात समायोजित असे पूरियाचे सूर ऐकू येतात. ही सर्व गाणी एकल असूनही ती एकसूरी झालेली नाहीत, हे संगीतकार व गायिकेचे मोठे यश आहे, यात शंका नाही.\n‘प्रतिबिंब’मधील गीते ऐकून श्रुती सुखावलेल्या असतानाच ‘कतरा कतरा’मुळे आश्चर्याचा गोड धक्का बसतो. यातही सर्व एकल गीते आहेत. शिवाय, ही आठ गीते मराठी नसून देशाच्या वेगवे���ळ्या भाषांचं प्रतिनिधीत्व करणारी आहेत. असं असूनही मीनल आणि माधुरी यांनी चोख आणि खणखणीत कामगिरी बजावली आहे. ही सर्व गीते माधुरी नाईक यांच्या लेखणीतून साकारली आहेत, हे आणखी एक विशेष ‘कतरा कतरा’ या यमन रागाच्या सुरावटीतील कव्वालीने हा अल्बम सुरू होतो. ‘प्रतिबिंब’मधील गायकीपेक्षा सर्वस्वी वेगळ्या ढंगात मीनल यांनी ही कव्वाली गायली आहे. माधुरी नाईक यांनी दिलेला स्वरसाजही सफाईदार आहे. कोरस, हार्मोनियमचे तुकडे यांनी सजलेली ही कव्वाली दाद देण्यासारखीच आहे. ‘चाहत के रंग चढाओ, ओ रे पिया’ आणि ‘नीत बरसे नैन, ना दिलको चैन’ ही गीते उत्तमच, या गीतांमध्ये तालवाद्यांचा अतिशय प्रभावी उपयोग करण्यात आला आहे. मात्र, ‘हमरे देस पधारोजी केसरिया बलमाजी’ हे राजस्थानी लोकसंगीताचं वैशिष्टय़ दर्शविणारं गीत ऐकताना तुम्ही थेट मेवाडला पोहोचता ‘कतरा कतरा’ या यमन रागाच्या सुरावटीतील कव्वालीने हा अल्बम सुरू होतो. ‘प्रतिबिंब’मधील गायकीपेक्षा सर्वस्वी वेगळ्या ढंगात मीनल यांनी ही कव्वाली गायली आहे. माधुरी नाईक यांनी दिलेला स्वरसाजही सफाईदार आहे. कोरस, हार्मोनियमचे तुकडे यांनी सजलेली ही कव्वाली दाद देण्यासारखीच आहे. ‘चाहत के रंग चढाओ, ओ रे पिया’ आणि ‘नीत बरसे नैन, ना दिलको चैन’ ही गीते उत्तमच, या गीतांमध्ये तालवाद्यांचा अतिशय प्रभावी उपयोग करण्यात आला आहे. मात्र, ‘हमरे देस पधारोजी केसरिया बलमाजी’ हे राजस्थानी लोकसंगीताचं वैशिष्टय़ दर्शविणारं गीत ऐकताना तुम्ही थेट मेवाडला पोहोचता यातही कोरसचा उत्तम वापर केला आहे.\nयश चोप्रा यांच्या चित्रपटात सहज खपून जाईल, असं अस्सल पंजाबी गीतंही यात आहे. ‘गली गली शोर मचावे रे’ या पंजाबी धाटणीच्या लोकगीतातील ढोल आणि ढोलकमुळे नकळत ठेका धरला जातो. ‘रब मेरा शादयानी’ या गीतात ‘जख्मोंसे भरा दामन ये मेरा, है दर्दभरी ये कहानी, जब अपनोंने की बेईमानी, रब मेरा शादयानी’ असं उत्तम काव्यही ऐकण्यास मिळतं. ढोलक आणि बुलबूलतरंगच्या सहाय्याने या गीताची रंगत वाढली आहे. ‘अब तो जीया जाए ना’ ही ठुमरीही दिलखेचक आहे. ही वैविध्यपूर्ण गीते देताना गायिका व संगीतकार आदिशक्तीला विसरल्या नाहीत. ‘हे आदिशक्ती’ या गीतात देवींची विविध रुपे व त्यांच्या महात्म्याचे वर्णन करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या ढंगातील ही सर्व गीते मीनल यांनी अतिशय समर्थपणे गायली आहेत, प्रत्येक प्रकारच्या गीताला त्यांनी सहज न्याय दिला आहे. महिला कलाकारांच्या या जोडीकडून भविष्यातही असाच कलाविष्कार घडेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.\n(समीक्षणासाठी सीडी-डिव्हीडी आमच्या नरिमन पॉईंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 मराठी सेलिब्रिटी कॅलेण्डर\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/11/PUBGs-comeback-in-India-South-Korean-company-to-invest-100-100-million-no-partnership-with-China.html", "date_download": "2020-12-02T19:49:04Z", "digest": "sha1:6EN52QEHKIC62GS3EUCBS72UJMG6FZ42", "length": 6544, "nlines": 50, "source_domain": "www.sthairya.com", "title": "भारतात PUBG चे कमबॅक : साउथ कोरियन कंपनी 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार, चीनसोबत पार्टनरशिप होणार ना���ी", "raw_content": "\nHomeदेशभारतात PUBG चे कमबॅक : साउथ कोरियन कंपनी 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार, चीनसोबत पार्टनरशिप होणार नाही\nभारतात PUBG चे कमबॅक : साउथ कोरियन कंपनी 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार, चीनसोबत पार्टनरशिप होणार नाही\nस्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२: लोकप्रिय PUBG मोबाइल गेम एका नव्या अवतारात भारतात परतणार आहे. साउथ कोरियन कंपनी PUBG कॉर्पोरेशनने गुरुवारी याबाबत घोषणा केली. कंपनीने म्हटले की, हा नवीन गेम फक्त भारतातील यूजर्ससाठी असेल. या वेळेस चीनी कंपनीसोबत कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप होणार नाही.\nPUBG कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी Krafton Inc ने भारतात 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही गुंतवणूक भारतातील इतर कोणत्याही कोरियन कंपनीपेक्षा सर्वात मोठी आहे. केंद्र सरकारने सायबर सिक्योरिटी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर धोका असल्याचे म्हणत पबजी गेमवर बंदी आणली होती.\nलॉन्चिंगची तारीख अद्याप ठरली नाही\nकंपनीने म्हटले की, PUBG भारतात PUBG Mobile India लॉन्च करेल. परंतू, कंपनीने अद्याप गेम लॉन्चिंगची तारीख सांगितली नाही. परंतू, या गेमबाबची माहिती लवकर शेअर केली जाईल. यासोबतच कंपनीने भारतीय यूजर्सला सिक्योर आणि हेल्दी गेम प्लेचे ऑप्शन देण्याचा दावाही केला आहे. यासोबतच, लोकल वीडियो गेम्स, ई-स्पोर्ट्स एंटरटेनमेंट आणि IT इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक केली जाईल. भारतात 100 पेक्षा जास्त कर्णचाऱ्यांना नोकरी दिली जाईल, यासाठी लोकल ऑफिसदेखील तयार केले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उ���्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%95-%E0%A4%B5/", "date_download": "2020-12-02T19:36:46Z", "digest": "sha1:UA2O4KAQVQBTV3GESKCF6NSJ6O6IHBBU", "length": 9192, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सर्वसामान्य जनतेला 'शॉक'; वीजबिल माफी मिळणार नाही | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nसर्वसामान्य जनतेला ‘शॉक’; वीजबिल माफी मिळणार नाही\nin ठळक बातम्या, राज्य\nमुंबई: लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिल कमी कमी करण्याची मागणी होत होती, दिवाळीनंतर वीजबिल कमी होईल अशी अपेक्षा राज्यातील सर्व सामान्य जनतेला होती, मात्र जनतेच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. कुठलीही वीजबिल माफ केली जाणार नसल्याचे आदेश ऊर्जा विभागाने काढले असून महावितरणला वसुलीचे आदेश दिले आहे. या आदेशाने सरकारने सर्व सामान्य जनतेला शॉक दिला आहे. सरकारच्या य�� आदेशावरून पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जी वीजबिल वापरली आहे ती भरावीच लागेल, राज्य सरकारची आर्थिक स्थिती देखील अवघड असल्याचे सांगितले.\nतक्रारदर ग्राहकांचे मीटर तपासले जातील, कोणत्याही ग्राहकांचे कनेक्शन तोडले जाणार नाही असेही स्पष्टीकरण ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहे. कोरोनामुळे राज्यातील जनतेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक सरकारने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र वीजबिलात कोणत्याही प्रकारची सूट देणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांना हा मोठा ‘शॉक’ आहे.\nवीजबिलात सूट देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाले, विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. मात्र त्याला यश आलेले नाही.\nभाजपला मोठा धक्का: मराठवाड्यातील माजी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nभाजपला मोठा धक्का: मराठवाड्यातील माजी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा\nभोलाणे येथे भाऊबीजेच्या दिवशी बहिण-भावाचे विषप्राशन ; बहिणीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2020-12-02T18:30:24Z", "digest": "sha1:5OCU2AMF22EVONNSZRY5GK7ALGS56GCG", "length": 41029, "nlines": 134, "source_domain": "navprabha.com", "title": "बचतीची वृत्ती ही हवीच! | Navprabha", "raw_content": "\nबचतीची वृत्ती ही हवीच\n३१ ऑक्टोबर हा जागतिक पातळीवर ‘जागतिक बचत दिन’ म्हणून पाळला जातो पण ज्या देशात ३१ ऑक्टोबर हा दिवस सार्वजनिक सुटीचा आहे अशा देशात हा दिवस ३० ऑक्टोबर रोजी पाळला जातो.\nबचत सावधानपूर्वक, शांत डोक्याने, सुरक्षित, कमी जोखमीत करा. परतावा ‘मार्केट ट्रेन्ड’प्रमाणे मिळेल त्याचा आनंद माना. मृगजळाप्रमाणे फसव्या योजनांत बचत करू नका\nजागतिक बचत दिवस- ३१ ऑक्टोबर १९२४ पासून अस्तित्वात आला. पहिली आंतरराष्ट्रीय बचत बँक कॉंग्रेस (वर्ल्ड सोसायटी ऑफ सेव्हिंग्ज बँक) मिलान, इटली येथे १९२४मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत इटली येथील प्राध्यापक फिलिपो रॅव्हिझा यांनी ३१ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बचत दिवस म्हणून जाहीर केला. हा दिवस त्या परिषदेचा शेवटचा दि��स होता. प्राध्यापक फिलिपो रॅव्हिझा हे या दिवसाचे जनक\nथ्रिफ्ट (काटकसर) कॉंग्रेसच्या ठरावात असे ठरले की, जागतिक काटकसर दिवशी जगभर बचतीला प्रोत्साहन द्यावे. तसेच यासाठी शाळा, सांस्कृतिक संस्था, क्रीडा संस्था, व्यावसायिक, महिलांच्या संस्था इत्यादींची मदत घ्यावी असे ठरले. २९ देशातील प्रतिनिधींनी जगभरातील जनतेत बचतीचा विचार पोचवावा व बचतीचा अर्थव्यवस्थेला व वैयक्तिक होणारा फायदा त्यांना कळवावा असेही सदर कॉंग्रेसमध्ये ठरले होते. ३१ ऑक्टोबर हा जागतिक पातळीवर जागतिक बचत दिन म्हणून पाळला जातो पण ज्या देशात ३१ ऑक्टोबर हा दिवस सार्वजनिक सुटीचा आहे अशा देशात हा दिवस ३० ऑक्टोबर रोजी पाळला जातो. याचे कारण या दिवशी बँका उघड्या हव्यात हे आहे. कारण बँका उघड्या असल्या तरच फार मोठ्या प्रमाणावर बचत केली जाणार.\nअर्थव्यवस्था सुधारावी व जनतेचे जीवनमान सुधारावे हा बचत दिवसामागचा मुख्य हेतू आहे. स्पेनमध्ये पहिला राष्ट्रीय काटकसर दिवस १९२१मध्ये पाळला गेला होता. जर्मनीमध्ये १९२३मध्ये मॉनेटरी सुधारणा अमलात आणल्या होत्या. त्यामुळे लोकांचा अर्थव्यवस्थेबद्दलचा आत्मविश्‍वास कमी झाला होता तो परत निर्माण व्हावा म्हणून बचत सुलभ कारवाई सुरू करण्यात आली होती.\nदुसर्‍या महायुद्धानंतर १९५५ ते १९७० या काळात जागतिक काटकसर दिवस जगभर फार लोकप्रिय होता.\nबचतीची वृत्ती ही प्रत्येकात हवीच एखाद्याचे किंवा संस्थेचे एकूण उत्पन्न व त्याच्या एकूण खर्च यातून जी रक्कम शिल्लक राहते ती बचतीसाठी उपयोगी पडते. बचत जास्त होण्यासाठी उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत व खर्चात काटकसर करावयास हवी. योग्य खर्चच करावयास हवा. अनावश्यक खर्च टाळावयास हवा. पण सध्या कोरोनामुळे मात्र आपली अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. जनतेचे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी जनतेची क्रयशक्ती (खरेदी करण्याची क्षमता) कमी झाली पण केंद्र सरकार मात्र लोकांची क्रयशक्ती वाढावी, लोकांनी जास्तीत जास्त खरेदी करावी व यासाठी लोकांच्या हातात पैसा यावा यासाठी प्रयत्नशील आहे. यानेच भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल हे केंद्र सरकारला माहीत आहे. त्यामुळे आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता केंद्र सरकारला बचत वाढण्यापेक्षा खरेदी वाढणे गरजेचे वाटते आहे. कोरोनाच्या काळात बँकांकडे फार मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या सुदैवाने दसर्‍याच्या दिवशी भारतभर लोकांनी चांगली खरेदी केल्याचे चित्र स्पष्ट दिसते आहे.\nपूर्वीच्या काळी उत्पन्नातून खर्च करून राहिलेली जी किडूकमिडूक रक्कम असे ती रक्कम त्या काळातील लोक जमिनीत हंड्यात घालून पुरून ठेवीत किंवा उशीच्या आत घालून ठेवीत व ती उशी चारही बाजूंनी शिवून टाकीत. पाश्‍चिमात्त्य देशात औद्योगिक क्रांती झाली. त्याचे चांगले-वाईट परिणाम आपल्या देशावरही झाले. पाश्चिमात्त्य देशात बँका आल्या. नंतर त्या भारतातही आल्या. विचारवंत लोकांनी पतपेढ्या सुरू केल्या, या पतपेढ्या सहकारी क्षेत्रात सुरू करण्यात आल्या. या पतपेढ्यांचे पुढे बँकांत रूपांतर झाले. सहकारी पतपेढ्या सुरू करण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता. या पतपेढ्या सामान्य व कमी उत्पन्न लोकांच्या कर्जाच्या व ठेवींच्या गरजा भागवू लागल्या. आज आशियातली सर्वांत मोठी नागरी सहकारी बँक असलेली सारस्वत सहकारी बँक ही सुरुवातीस पतपेढीच होती.\nपण सध्याच्या आधुनिक जगात ‘ग्लोबल व्हिलेज’च्या काळात बरेच बचतीचे पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे – बँक ठेवी, बँक बचत खाते, कंपनी ठेवी, म्युच्युअल फंड योजना, सोन्यात गुंतवणूक, जीवनविमा, आरोग्यविमा, सदनिकांत गुंतवणूक, शेतीत गुंतवणूक वगैरे वगैरे.\nबँक बचत खाते – प्रत्येक भारतीयाचे बचत खाते हवेच यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक सर्वसमावेशकता साधण्यासाठी ते गरजेचे आहे. आपल्या देशात गरजूंना बर्‍याच सबसिडी दिल्या जातात. सध्याच्या केंद्र सरकारने सर्व सबसिडींची रक्कम खात्यातच जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. बचत खात्यावर खातेदाराला व्याज दिले जाते. प्रत्येक बँक स्वतःला परवडेल या दराने बचत खातेदारांना व्याज देते. दरसाल दर शेकडा ३ ते ४ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. आयडीएफसी फर्स्ट ही न्यू जनरेशन बँक बचत खात्यात जर १ लाख रुपयांहून अधिक रक्कम असेल तर ७ टक्के दराने व्याज देते. बँक बचत खात्यातील शिल्लक रकमेवर व्याज मिळत असते तरी हे खाते हा गुंतवणुकीचा पर्याय न समजता गरज म्हणून समजावा लागतो. सध्याच्या कोरोना काळात लोकालोकांतील संपर्क टाळण्यासाठी ‘डिजिटल’ व्यवहार वाढावेत म्हणूनही केंद्र सरकार प्रयत्नशील आहे व डिजिटल व्यवहार वाढण्यासाठी बँक खाते असावेच लागते. पतसंस्थांचीही बचत खाती असतात. पोस्टाचेही बचत खाते आहेच पण बँक बचत खात्यात जेवढ्या विविध सुविधा मिळतात तेवढ्या सुविधा इतर बचत खात्यात मिळतात ‘लोकमान्य’सारख्या मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह संस्थांतही बचत खाते उघडता येते पण प्रत्येक भारतीयाचे विशेषतः सार्वजनिक उद्योगातील बँकांत खाते हवेच.\nबँक ठेवी – बँकांत ठेवींवर व्याज मिळते. भारतीयांचे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बँकांच्या गुंतवणूक योजनातच बचत करण्यास आवडते. देशात अगोदरपासूनच आर्थिक मंदी होती. कोरोनामुळे यात भर पडली. अर्थव्यवस्था ठप्प झाली. उद्योगधंदे ठप्प झाले. उद्योगधंदे कार्यरत व्हावेत व कर्जाची मागणी उद्योगधंद्यांकडून वाढावी म्हणून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, रिझर्व्ह बँकेला कर्जावरील व्याजदर कमी करावे लागते. कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे, ठेवींवरील व्याजदरही कमी झाले. बँका ठेवी ठरावीक मुदतीसाठी स्वीकारतात. सध्या साधारणपणे बँकांत केलेल्या एक वर्षाच्या बचतीवर ५ ते ६ टक्के व्याज मिळते. व्याजदर कमी होऊन, लोक बँकांच्या ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासच प्राधान्य देतात. कारण सार्वजनिक उद्योगातील बँकांत बचत केल्यास जोखीम कमी. अडचण निर्माण झाल्यास ठेव मोडून तात्काळ पैसे मिळू शकतात. तसेच ठेव मोडायची नसल्यास, ठेवींच्या ७५ टक्क्यांपासून, ९० टक्क्यांपर्यंतच्या रकमेवर कर्जही मिळते. ठेवींवर ज्या दराने व्याज दिले जाते त्यावर १ ते २ टक्के अधिक दराने कर्जावर व्याज आकारले जाते. बँकांत ठेवी ठेवताना सार्वजनिक उद्योगातील बँकांनाच प्राधान्य द्यावे. सहकारी बँकांत ठेवी ठेवताना प्रचंड काळजी घ्यावी. पीएमसी बँकेचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे. सारस्वत, एनकेजीएसबी, एसव्हीसी या बँका किंवा संघाच्या विचारसरणीच्या लोकांची टीजेएसबी बँक किंवा कामगार वर्गातील लोकप्रिय अपना बँक वगैरे कमी जोखीम असलेल्या बँकांतच ठेवी ठेवाव्यात. कोणत्याही सहकारी बँकेत ठेवू नयेत. त्यामुळे भविष्यात पश्‍चात्ताप होऊ शकतो. पतपेढ्यांतही मुदत ठेवी ठेवता येतात पण यात जोखीम आहे. एक- दोन टक्के दराने अधिक व्याजाला बळी पडून कोणत्याही पतपेढीत गुंतवणूक करू नये. पोस्टाच्या ठेव योजना बर्‍याच आहेत. या सर्व अल्पबचत संचालनालयाच्या ठेव योजना आहेत. या योजनांत डोळे झाकून गुंतवणूक करावी. जोखीम फारच कमी. या यो��नांवर मिळणारे व्याज दर तीन महिन्यांनी जाहीर करण्यात येतात. ‘लोकमान्य’सारख्या मल्टिपर्पज सोसायटीही ठेवी स्वीकारतात. यात बचत करतानाही सावधानता बाळगावयास हवी. ‘लोकमान्य’ आज आर्थिक सुव्यवस्थेत आहे. भविष्यातही अशीच राहील याची शाश्‍वती कोण देणार त्यामुळे एक-दोन टक्के अधिक मिळणार्‍या व्याजाला न भुलता सार्वजनिक उद्योगातील बँकांतच बचत करावी. एक-दोन टक्के व्याज कमी मिळाले तरी ठीक त्यामुळे एक-दोन टक्के अधिक मिळणार्‍या व्याजाला न भुलता सार्वजनिक उद्योगातील बँकांतच बचत करावी. एक-दोन टक्के व्याज कमी मिळाले तरी ठीक पण आपली मुद्दल तरी शिल्लक राहील. जास्त व्याजाच्या आमिषाने मुद्दल गोत्यात जाणार नाही हे पाहावे.\nकंपनी ठेवी – काही कंपन्या ठेवी स्वीकारतात पण यात बर्‍याच बचतदारांना वाईट अनुभव आला आहे. डीएसके बांधकाम उद्योग कंपनीत गुंतवणूक केलेले आज रडत आहेत. कंपनी ठेवी बचतदाराच्या दृष्टीने सुरक्षित नसतात व जोखीमही अधिक असते. टाटा समूह, गोदरेज समूह, महिन्द्रा अँड महिन्द्रा समूह, एल.आय.सी. हाउसिंग फायनान्स अशा दर्जेदार कंपन्यांत बचत करण्यास हरकत नाही. पण सध्या ‘कोरोना’चा आधार घेऊन या कंपन्यांनी ठेवींवरील व्याज दिले नाही तर तर बचतदार म्हणून तुम्ही काहीही करू शकणार नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराने कुठेही बचत करण्यापूर्वी ‘मार्केट ट्रेंड’ लक्षात घ्यावा. ‘मार्केट ट्रेंड’पेक्षा कोणीही अधिक व्याज देत असेल तर त्यात आनंद न मानता तो धोका समजावा.\nम्युच्युअल फंड योजना शेअर बाजार – शेअर बाजारात बराच परतावा मिळविलेले व मिळविणारे असंख्य लोक आहेत पण त्यासाठी शेअर बाजारचा अभ्यास पाहिजे. ज्या कंपनीचे शेअर विकत घेणार आहे त्या कंपनीचा अभ्यास पाहिजे. त्या कंपनीचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ माहिती पाहिजे. ती कंपनी ज्या उद्योगात आहे त्या उद्योगाच्या भवितव्याविषयी पूर्ण माहिती हवी. अशांनीच शेअर बाजारात थेट व्यवहार करावेत. शेअर बाजारात असंख्य पैसा कमावलेले जसे लोक आहेत तसेच बरबाद झालेलेही असंख्य लोक आहेत. आता शेअरबाजारचे व्यवहार ऑनलाइन स्वतःचे स्वतः करता येतात. विशेषतः तरुण व मध्यमवयाच्या लोकांनीच शेअरबाजाराचे व्यवहार करावेत. ज्यांना शेअरबाजारात व्यवहार करण्याचे कौशल्य हस्तगत नाहीत अशांसाठी म्युच्युअल फंड हा पर्याय आहे. सध्या सर्व वयोगटातील लोका��ची म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक वाढली आहे. म्युच्युअल फंडाच्या बर्‍याच कंपन्या आहेत आणि या कंपन्यांच्या विविध गुंतवणूक योजना असतात. म्युच्युअल फंड कंपन्या जाहीर केलेल्या योजनेत बचत करण्यासाठी लोकांकडून पैसे जमवितात व ते पैसे कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवतात व म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला परतावा देतात. काही म्युच्युअल फंड योजना ‘ओपनएन्डेड’ असतात. त्यांना कालावधी नसतो. त्या अखंड कार्यरत राहतात. तर काही क्लोज एन्डेड असतात. त्या ठरावीक कालावधीनंतर बंद होतात. म्युच्युअल फंडात जमा झालेली काही योजनांत पूर्ण रक्कम शेअरमध्ये गुंतवली जाते. यात जोखीम असते. पण परतावा चांगला मिळतो. काही योजनांत पूर्ण रक्कम ‘डेट्’ (सरकारी कर्जरोखे, बॉण्ड्‌स इत्यादी) मध्ये गुंतवली जाते. यात जोखीम कमी म्हणजे परतावा कमी. बचतीचे एक मुख्य तत्त्व आहे- जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त. काही योजनांत ठरावीक टक्के रक्कम शेअरमध्ये व ठरावीक टक्के रक्कम ‘डेट्’मध्ये गुंतवली जाते. यात गुंतवणूक केल्यास जोखमीचे प्रमाण कमी व डेट्‌मधील गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंड योजना सर्व प्रकारच्या कंपन्यांत गुंतवणूक करण्यास असतात. काही फक्त उद्योगानुसारच गुंतवणूक करणार्‍या असतात. म्हणजे एखादी योजना सर्व गुंतवणूक फक्त औषध उत्पादक कंपन्यातच गुंतवली जाते.\nसरकारी कर्जरोखे – भारत सरकार, रिझर्व्ह बँक, भारत सरकारची ‘नाबार्ड’सारखी संस्था व अन्य काही संस्था जनतेला बचतीची संधी देण्यासाठी कर्जरोखे विक्रीस काढतात पण ही बचत दीर्घकालीन असते. जे आपला निधी दीर्घकाळासाठी गुंतवू शकतात त्यांनीच हा पर्याय स्वीकारावा. ही बचत पूर्णतः सुरक्षित असते. जोखीम शून्य पण परतावा बेताचा.\nसोने – सोने गुंतवणूक करणार्‍या म्युच्युअल फंडाच्याही योजना आहेत. केंद्र सरकारच्याही सुरक्षित, कमी जोखमीच्या व काही अंशी परतावा देणार्‍या योजना आहे. सोन्याचे दागिने बनवून घरी ठेवल्यास चोरीचा धोका असतो. लॉकरमध्ये ठेवल्यास त्याचे भाडे भरावे लागत नाही व परतावाही मिळत नाही. पण केंद्र सरकारची सध्याची जी सोन्यात गुंतवणुकीची मासिक मासिक थोड्या थोड्या महिन्यांनी बचतीसाठी उपलब्ध असते त्यात अडीच टक्के दराने व्याज देण्यात येते व मुदतीअंती त्यावेळच्या सोन्याच्या दराने पर��ावा मिळणार. सोने भविष्यात चढतच राहणार म्हणून बचतीसाठी उपलब्ध रकमेच्या १० ते १५ टक्के रक्कम सोन्यात गुंतवावी. जीवन विम्याकडे बचत म्हणून पाहू नये. जीवनात आकस्मिक वाईट घडल्यास कुटुंबाची काळजी म्हणून विमा उतरवावा. कोणत्याही विमा योजनेत ५ ते ६ टक्क्यांहून जास्त परतावा मिळतच नाही, हे लक्षात ठेवावे. प्रत्येक कमावत्या किंवा घर चालवणार्‍या माणसाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट इतक्या रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स प्लान’ घ्यावा.\nआरोग्यविमा – आरोग्यविमा ही बचत नव्हे पण आत्यंतिक गरज आहे हे कोरोनाने सिद्ध केलेले आहे. भारतात अजूनही आरोग्यविमा न उतरविणार्‍यांचे प्रमाण फार मोठे आहे, यात बदल व्हायला हवा. आरोग्य विमाही थेट बचत नसली तरी यासाठी भरलेल्या प्रिमिअम रकमेमुळे आयकराची बचत होते. खाजगी कंपन्यांत हाताच्या बोटावर पोट असणार्‍यांना, कारागिरांना, व्यावसायिकांना पेन्शन योजना नसते. सरकारी व निम्न सरकारी कर्मचार्‍यांचा सेवानिवृत्तीचा फायदा म्हणून पेन्शन मिळते व पेन्शन म्हणजे वयाच्या साठीनंतर दर महिन्याला मिळणारे उत्पन्न. पेन्शन योजना बचतीसाठी बर्‍याच उपलब्ध आहेत. सर्व विमा कंपन्यांच्या पेन्शन योजना आहेत. केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना आहे. यात गुंतवणूक करावी व यात तरुणपणी किंवा मध्यम वयावर केलेली गुंतवणूक म्हातारपणी म्हणजे ६० वर्षानंतर दर महिन्याला उत्पन्न मिळवून देणार. भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील बँकेत बचत खाते उघडावे. निदान सरकार पुरस्कृत जनधन खातेतरी उघडावे.\nजीवन विमा उतरवावा. अटल पेन्शन योजना सुरू करावी व सध्याच्या केंद्र सरकारची एक अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये देणारी विमा योजना आहे हिचा वार्षिक प्रिमियम फक्त रुपये १२/- आहे, ती उतरवावी. तसेच नैसर्गिक मृत्यू आल्यास २ लाख रुपये देणारी आणखी एक विमा योजना आहे हिचा वार्षिक प्रिमियम फक्त रुपये ३३०/- आहे, ही विमा योजना उतरवावी. असे केल्यास जीवन सुसह्य होऊ शकेल.\nप्रॉपर्टीत गुंतवणूक – काही वर्षांपूर्वी प्रॉपर्टींचे भाव विशेषतः महानगरात सपासप वर जात होते तेव्हा कित्येकांनी यात केलेल्या बचतीवर प्रचंड पैसा कमविला पण गेली कित्येक वर्षे प्रॉपर्टी उद्योग अडचणीत असून, कोरोनामुळे यात प्���चंड भर पडली आहे. कित्येक न विकल्या गेलेल्या सदनिका पडलेल्या असून, बांधकाम उद्योजक हवे तितके भाव खाली आणीत नसून या बांधकाम उद्योगातील कंपन्यांमुळे बँकांची बुडीत कर्जे वाढली आहेत. सध्याचा काळ गुंतवणूक/बचतीच्या दृष्टीने पॉपर्टी हा चांगला पर्याय नाही. फार फार दीर्घकाळ या बचतीतून बाहेर पडायचे नसेल तरच याचा विचार करावा. पण सदनिकेतील बचत ही सदनिका विकून जास्त पैसे मिळविण्यासाठी सध्या तरी करू नये. लिव्ह अँड लायसन्सने सदनिका घ्यावयाची असल्यास त्या विभागात मिळणार्‍या भाड्याकडून केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ७ ते ८ टक्क्यांहून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असेल तर याचा विचार करावा. महानगरांबाबत हा पर्याय यशस्वी होऊ शकतो.\nशेती – भूखंडात गुंतवणूक करा. झाडे लावा. अमुक उत्पन्न मिळवा. शेळी पालनात बचत करा. प्रचंड कमवा. छोटी कोळंबी उत्पादनात गुंतवणूक करा. मालामाल व्हा. जंगलात झाडे लावा, प्रचंड पैसा कमवा. या सर्व बचतींत लोकांनी हात पोळून घेतले आहेत. परिणामी यात बचत करायचा बिलकूल विचार करू नका.\nबचत सावधानपूर्वक, शांत डोक्याने, सुरक्षित, कमी जोखमीत करा. परतावा ‘मार्केट ट्रेन्ड’प्रमाणे मिळेल त्याचा आनंद माना. मृगजळाप्रमाणे फसव्या योजनांत बचत करू नका\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nश्री. तुळशीदास गांजेकर तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार���थ...\nपल्लवी दि. भांडणकर माणसाच्या स्वभावातील प्रेम, जिव्हाळा, आदर, खरेपणा हे सर्व गुण म्हणजे साक्षात भगवंतच आहे. आपल्या मनात...\nज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर.(सांताक्रूझ) जीवनात अशी अनेक माणसे येतात. ती आपली सहप्रवासी असतात. प्रत्येकाचे उतरण्याचे स्टेशन ठरलेले असते....\nनागेश गोसावी(मुख्याध्यापक, वळपे-विर्नोडा) त्यांच्या एकंदरीत कामकाजावरून माझ्या लक्षात आले की ते फार मोठ्या पदावर नाहीत पण जनसामान्यांच्या मनात...\nटेलिव्हिजन – टेलिविषम् की टेलिअमृतम्\nप्रा. रमेश सप्रे सदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/tag/krushana-river/", "date_download": "2020-12-02T17:59:24Z", "digest": "sha1:BFVHP7HUCGQEXGKB2UPN2CWVCUDWEDAT", "length": 10886, "nlines": 110, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "krushana river – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही ��ाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\n“त्या” पुराला अलमट्टी नव्हे तर अतिवृष्टी आणि अतिक्रमण, बांधकामे जबाबदार वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर\nमुंबई : प्रतिनिधी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भाग आलेला पूर हा कर्नाटकातील अलमट्टी आणि हिपरग्गा जलाशयामुळे आलेला नसल्याचा अहवाल वडनेरे समितीने दिला असून या पुरास प्रामुख्याने नदीच्या परिसरातील पात्राचे संकुचिकरण, अतिवृष्टी याबरोबरच नागरीकरण, अतिक्रमण आणि बांधकामे जबाबदार असल्याचा ठपका या समितीने ठेवला. सदर अहवाल भविष्यकालीन उपायोजनासाठी नक्कीच उपयोगी …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/tag/sandhya-kale/", "date_download": "2020-12-02T19:29:17Z", "digest": "sha1:3S25ZKVQIKAQYI2YSARM6QCRTH7L5NUJ", "length": 10496, "nlines": 110, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "sandhya kale – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधि���ांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nLOCKDOWN- एक संधी मानसशास्त्रज्ञ संध्या काळे यांचा खास लेख\nकोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आपल्या आजूबाजूला सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. हा संसर्ग लवकर कमी व्हावा असे वाटत असेल तर सर्वांनीच कसोशीने प्रयत्न करायला हवेत. “सोशल डिस्टनसिंग “, पर्सनल हायजिन , फार महत्त्वाचे आहे . एक मानसशास्त्रज्ञ म्हणून सांगायचे झाले तर या “लॉकडाऊन” कडे संकट कमी आणि संधी जास्त असे पहायला …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2020/05/top-5-women-police-officers-.html", "date_download": "2020-12-02T18:43:05Z", "digest": "sha1:22MSEO3TXHHTCNCOUEGJG77ZV7SMPXI7", "length": 10965, "nlines": 163, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: भारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्या देशातील मिलिटरी आणि पोलिस दलातही महिला उच्च पदांवर कार्यरत आहेत. आज आपण देशातील अशा आघाडीच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांना पाहणार आहोत ज्यांनी हे सिद्ध केले आहे की ते कठीण परिस्थितीतही इतके चांगले काम करू शकतात. आयपीएस अधिकारी बनण्याकरिता देशातील यूपीएससीची सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.\nयूपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस होणे ही स्वतः एक मोठी कामगिरी आहे आणि त्यानंतर देशाच्या पोलिस विभागात मोठ्या पदांवर काम करणे हे काही पराक्रमापेक्षा कमी नाही. तर मित्रांनो, आपण आज अश्या महिला अधिकाऱ्यांना बघणार आहो ज्यांनी स्वतःच्या जोरावर देशात आपले नाव केले आहे. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nलिंक:- टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nइतर पोस्ट वाचा :-\n१. जगातील 10 महागडी चलन\n२. भारतातल्या 10 सुंदर स्त्री खासदार\nLabels: Top 10/ Top 5, प्रेरणादायी, व्हिडियो\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस��कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-30th-june-2020-314540", "date_download": "2020-12-02T19:21:33Z", "digest": "sha1:UIMFQU6NGK7RUZBIMSK72W4L5CYNB2TS", "length": 16597, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ३० जून - Daily Horoscope and Panchang of 30th June 2020 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : ३० जून\nमंगळवार - आषाढ शु. १०, च��द्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तुला, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय दु.२.३१, चंद्रास्त रा. १.४७, भारतीय सौर ९, शके १९४२.\nमंगळवार - आषाढ शु. १०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तुला, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय दु.२.३१, चंद्रास्त रा. १.४७, भारतीय सौर ९, शके १९४२.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n१९१७ - काँग्रेसचे एक संस्थापक, अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचे निधन. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत.\n१९८५ - गोवा विद्यापीठाचे उद्‌घाटन.\n१९९२ - प्रसिद्ध मराठी साहित्यिक, वक्ते व समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.\n१९९४ - नाटककार, अभिनेते, निर्माते आणि कवी बाळ कोल्हटकर यांचे निधन. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ आणि ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही त्यांची विशेष गाजलेली नाटके होत.\n१९९७ - प्रसिद्ध शास्त्रोक्त व नाट्य संगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन. त्यांनी सुमारे २५ वर्षे कै.राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.\n१९९७ - ब्रिटनने चीनकडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटाच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.\n१९९९ - सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडविणारे मराठी काव्यसृष्टीतील ज्येष्ठ कवी, समीक्षक कृष्णा बळवंत तथा कृ.ब.निकुंब यांचे निधन.\n२००० - ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते भारतीय भाषा परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.\n२००३ - संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, मराठीचे नामांकित प्राध्यापक व व्यासंगी संशोधक डॉ.पांडुरंग नारायण तथा पां.ना.कुलकर्णी यांचे निधन.\nमेष : व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायातील घडामोडींकडे लक्ष द्यावे.\nवृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.\nमिथुन : विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात काळजी घ्यावी.\nकर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.\nसिंह : काहींना गुरुकृपा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.\nकन��या : जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.\nतूळ : गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.\nवृश्‍चिक : आवश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. अस्वास्थ्य कमी होईल. धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य चांगले राहील.\nमकर : कर्मचारी वर्गाकडे लक्ष द्यावे. काहींना सुसंधी लाभेल. मुलामुलींकडे लक्ष देवू शकाल.\nकुंभ : कुटुंबासाठी खर्च कराल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.\nमीन : वादविवादात सहभाग टाळावा. आरोग्य चांगले राहणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 डिसेंबर\nपंचांग - बुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 01 डिसेंबर\nपंचांग - मंगळवार - कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४५, चंद्रास्त सकाळी...\nगुरू, शुक्र अस्‍त असला तरीही यंदा लग्नसराईला ‘नो ब्रेक’\nवावडे (ता. अमळनेर) : कार्तिकी एकादशी व द्वादशी गुरुवारी एकाच दिवशी झाली. तुलसीविवाहानंतर आता लग्नसराईला सुरवात झाली आहे. लग्नाचा पहिला मुहूर्त...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 नोव्हेंबर\nपंचांग - सोमवार - कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६, चंद्रास्त सकाळी ७.२५,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 नोव्हेंबर\nपंचांग - रविवार - कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१८, चंद्रास्त सकाळी...\nदिवाळीनंतर लग्न करताय 'हे' आहेत मुहूर्त पण पाळावे लागणार नियम\nनिपाणी : कार्तिकी एकादशी व द्वादशी गुरुवारी काल (ता. २६) एकाच दिवशी झाली. तुलसी विवाहानंतर आजपासून लग्नसराईला सुरवात झाली. लग्नाचा पहिला मुहूर्त...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन���स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/20/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6/", "date_download": "2020-12-02T19:37:30Z", "digest": "sha1:2QLI6VSVLEDPGKJVIVGBQG5D7BF46QWQ", "length": 7062, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "करोना नियम पालन करणारे आदर्श वृध्द - Majha Paper", "raw_content": "\nकरोना नियम पालन करणारे आदर्श वृध्द\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / इटली, करोना नियम, जीयोवेनी केरीली, नोबिली, मास्क / October 20, 2020 October 20, 2020\nजगभर करोना विषाणू पासून संरक्षण करण्यासाठी मास्क वापरणे आणि सोशल डीस्टन्सिंग पाळणे बंधकारक केले असूनही अनेक देशातील नागरिक या नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळते आहे. इटली मधील दोन वृद्ध माणसांनी मात्र या संदर्भात जगापुढे आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे इटलीच्या नॉर्टीसे भागात फक्त हे दोनच नागरिक राहतात. तरीही ते जेव्हा जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा आवर्जून मास्क वापरतात आणि सोशल डीस्टन्सिंगचे काटेखोर पालन करतात.\nजीयोवेनी केरीली वय ८२ आणि जीयामपिरो नोबिली वय ७४ या त्या दोन व्यक्ती आहेत. त्यांना कुणाचा शेजार नाही. पण वय जास्त असल्याने त्यांना करोनाचा धोका आहे. इटली मध्ये या भागात करोनाने ३७ हजार लोकांचा जीव गेला आहे. केरीली म्हणतात मी म्हातारा आहे. मला करोनाने मृत्यू यावा असे वाटत नाही. मला करोनाचा संसर्ग झाला तर माझी काळजी घेणारे कुणी नाही. पण मी येथे माझ्या मेंढ्या, फळबागा, मधुमाशी पालन यांची देखभाल करतो. मी दिवसभर मास्क लावतो. इटली मध्ये मास्क न घालणाऱ्याना ४८ हजार ते १.२१ लाख रुपये दंड भरावा लागतो. नियम पाळायला हवाच. आपल्या देशाला लाज येईल असे वर्तन करता कामा नये असे माझे प्रामाणिक मत आहे.\nनोबिली ज्युवेलरी तयार करण्याचे काम करतात. ते सांगतात दागिन्याच्या नव्या नव्या डिझाईनच्या कल्पना मला येथील सुंदर निसर्ग आणि जंगलामुळे मिळतात. चांगले वाईट असे काही नसते. पण प्रत्येकाने स्वतःच्या रक्षणाची काळजी घेतली पाहिजे. मला कुणी भेटायला आले तर मी दोन मीटर अंतर ठेऊन त्याना भेटतो. ९० च्या दशकात येथे वारंवार भूकंप झाले त्यामुळे येथील रहिवासी कामाच्या शोधात अन्यत्र गेले आहेत. उन्हाळ्यात काही रहिवासी सुटी साठी येतात. येथे हॉटेल, रेस्टॉरंट, किरणा दुकान, औषधाचे दुकान, डॉक्टर नाही. येथे मी आणि केरिली दोघेच आपापल्या घरात राहतो. पण जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा करोना नियम पाळतो.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/cabinet-minister", "date_download": "2020-12-02T18:06:47Z", "digest": "sha1:XMVV5PHLVWBVVID3GFEQYICPWFCNLLGO", "length": 16893, "nlines": 161, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Cabinet Minister Latest news in Marathi, Cabinet Minister संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकिय���मध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nकोरोना: पंतप्रधान, कॅबिनेट मंत्र्यांसह खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील...\nमराठा बांधवांसाठी रस्त्यावर उतरणारा राजा,शिंदेंकडून सभाजीराजेंचे कौतुक\nछ. शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता कायम राहिल, असे कॅबिनेटमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता...\nनात्यागोत्याचे राजकारणः वडील मुख्यमंत्री, मुलगा आदित्य कॅबिनेट मंत्री\nमहाविकास आघाडीच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ५६ जागा जिंकून शिवसेना या महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर त्यांना...\nआदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रिपदाची घेणार शपथ\nशिवसेनेचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. आज आदित्य ठाकरे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्री आणि...\nवेळेत ऑफिसला पोहोचा, घरून काम करू नका; मोदींची मंत्र्यांना सूचना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पहिल्यांदा त्यांच्या मंत्री परिषदेची बैठक घेतली. यावेळी मंत्र्यांना त्यांच्या वर्तणुकीविषयी महत्त्वाच्या सूचना नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. यामध्ये कार्यालयात...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर ���िसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maitreegroup.net/2020/04/26/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2020-12-02T19:15:11Z", "digest": "sha1:Z46AVBNOZPW55FKE5REM4JUSZ2CLJRRZ", "length": 18465, "nlines": 96, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही? – Maitree Group", "raw_content": "\nप्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही\nस्वयंपाक घरातून वेगवेगळे वास जसे सकाळ संध्याकाळ येत असतात तसेच काही आवाज देखील स्वयंपाक घराशी जोडलेले असतात. त्यातील एक आवाज आहे कुकरच्या शिट्टीचा बऱ्याच गृहिणींच्या मनात कोणत्या पदार्थासाठी किती शिट्या व्हायला पाहिजेत हे गणित पक्के बसलेले असते. भातासाठी दोन, डाळ असेल तर तीन, राजम्यासाठी चार शिट्या अशी ही गणिते वर्षानुवर्षे सोडविली जात असतात. आईकडून किंवा सासूकडून (आमच्या जमान्यात बऱ्याच गृहिणींच्या मनात कोणत्या पदार्थासाठी किती शिट्या व्हायला पाहिजेत हे गणित पक्के बसलेले असते. भातासाठी दोन, डाळ असेल तर तीन, राजम्यासाठी चार शिट्या अशी ही गणिते वर्षानुवर्षे सोडविली जात असतात. आईकडून किंवा सासूकडून (आमच्या जमान्यात) ही शिकवण लेकीला किंवा सुनेला दिली जात असे. त्यात आपले काही चुकत तर नाही ना असा विचार देखील कधी मनात येत नाही. शालेय विज्ञानात शिकवितात की पदार्थ वाफेवर लवकर शिजतो. शिवाय वाफेवर शिजलेले पदार्थ दाताखाली येत नाहीत म्हणजेच चांगले शिजतात. त्या तत्वाचा वापर करून ज्या वैज्ञानिकाने प्रेशर कुकर हे उपकरण बनविले त्याचे नाव होते पपेन. त्याला शतशः धन्यवाद द्यायला हवेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हा पपेन त्याच्या थडग्यात रडत आहे) ही शिकवण लेकीला किंवा सुनेला दिली जात असे. त्यात आपले काही चुकत तर नाही ना असा विचार देखील कधी मनात येत नाही. शालेय विज्ञानात शिकवितात की पदार्थ वाफेवर लवकर शिजतो. शिवाय वाफेवर शिजलेले पदार्थ दाताखाली येत नाहीत म्हणजेच चांगले शिजतात. त्या तत्वाचा वापर करून ज्या वैज्ञानिकाने प्रेशर कुकर हे उपकरण बनविले त्याचे नाव होते पपेन. त्याला शतशः धन्यवाद द्यायला हवेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हा पपेन त्याच्या थडग्यात रडत आहे घरोघरी वाजणाऱ्या कुकरच्या शिट्या त्याला ऐकायला जातात तेंव्हा तो तळमळून म्हणत असतो, “अरे जन लोक हो, मी हा प्रेशर कुकर शिट्टी होऊ नये म्हणून बनविला, तुमचे काम सोपे करण्यासाठी बनविला, शिट्टी नव्हे, शिट्या देऊन तुम्ही माझ्याशीच नव्हे तर विज्ञानाशी प्रतारणा करीत आहात घरोघरी वाजणाऱ्या कुकरच्या शिट्या त्याला ऐकायला जातात तेंव्हा तो तळमळून म्हणत असतो, “अरे जन लोक हो, मी हा प्रेशर कुकर शिट्टी होऊ नये म्हणून बनविला, तुमचे काम सोपे करण्यासाठी बनविला, शिट्टी नव्हे, शिट्या देऊन तुम्ही माझ्याशीच नव्हे तर विज्ञानाशी प्रतारणा करीत आहात कुकरची एक ही शिट्टी होऊ देऊ नका कुकरची एक ही शिट्टी होऊ देऊ नका ज्या दिवशी मला या पृथ्वीतलावर एक ही शिट्टी ऐकू येणार नाही तो दिवस माझा मुक्तिदिन असेल ज्या दिवशी मला या पृथ्वीतलावर एक ही शिट्टी ऐकू येणार नाही तो दिवस माझा मुक्तिदिन असेल\nकुकरच्या जेंव्हा शिट्या होत असतात त्यावेळी त्याच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असतो. वाफेवर पदार्थ लवकर आणि चांगले शिजतात हा प्रेशर कुकरचा मूळ उद्देश्य असतो. त्यासाठी कुकरचे बाहेरचे भांडे बनविले आहे. त्या भांड्यात पाणी घालून मग त्या पाण्यात एक धातूची जाळीदार ताटली तळाला ठेवली जाते. त्या ताटलीच्या वर थोडे पाणी घालून मग त्या जाळीवर कुकरच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ वेगवेगळे ठेवून ते एकावर एक ठेवून सर्वात वरच्या भांड्यावर झाकण ठेवले जाते. या भांड्यांमध्ये किती पाणी घालायचे याचा अंदाज गृहिणीला असतो आणि तेव्हढे पाणी ती त्यात घालते. त्यावर बटाटे, रताळी किंवा बीट ठेवता येतात. कुकर भरला की मग त्याचे झाकण शिट्टीसकट लावून तो गॅस च्या शेगडीवर ठेवतात. झाकण लावतांना त्याला रबर रिंग लावली जाते कारण ती रिंग लावली नाही तर निर्माण होणारी वाफ दाबाखाली असल्यामुळे हवेत निघून जाते आणि मग कुकर मध्ये पदार्थ शिजत नाहीत किंवा खूप वेळ लागून शिजतात. गॅस पेटवून मोठी ज्योत ठेवली जाते आणि तीन चार शिट्या झ���ल्या की गॅस बंद करून कुकर थंड व्हायची वाट पाहिली जाते. काही कुकर्स मध्ये वाफेचा दाब शून्य झाला की झाकण पडण्याची सोय असते. काही कुकर्स मध्ये शिट्टीतून वाफ येणे थांबले की कुकरचे झाकण उघडता येते. ही आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाण्याची सर्वसाधारण रीत आहे. आता यात कोणत्या चुका आपण केल्या ते लक्षात घेऊ.\n१. कुकर मध्ये बऱ्याच वेळा धातूची जाळीदार चकती किंवा ताटली ठेवली जात नाही कारण ती भांड्यांच्या पसाऱ्यात किंवा इतर आहेरांच्या वस्तूंप्रमाणे कधी आणि कुठे लुप्त झाली ते लक्षात देखील येत नाही कुकरच्या बाहेरच्या भांड्यात घातल्या जाणाऱ्या पाण्यावर त्यामुळे नियंत्रण राहात नाही.\n२. कुकरमध्ये भांडी भरल्यानंतर झाकण लावतांना त्याची रिंग ओली केली जात नाही. त्यामुळे कुकर हवाबंद होत नाही आणि कुकरमध्ये वाफेचा दाब निर्माण होण्यासाठी वेळ लागून इंधनाची थोडीफार नासाडी त्यात होते.\n३. शिट्टीसकट कुकरचे झाकण ठेवल्यामुळे सुरुवातीचा जो दाब निर्माण होतो तो आतील हवेचा आणि पाण्याचा एकत्रित दाब असतो. वास्तविक तो फक्त वाफेचा दाब म्हणून अपेक्षित असतो. जर त्यात हवा मिश्रित राहिली तर दाब निर्माण होतो पण त्याचे तापमान मात्र अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. शिट्टी होइपर्यंत जेव्हढा वाफेचा दाब निर्माण होतो त्याचे तापमान १२१ अंश सेल्सियस इतके असते. पण जर त्यात हवा असेल तर ते तापमान १०५ अंश सेल्सियस इतकेच वाढते. आणि पहिली शिट्टी होऊन ती हवा बाहेर फेकले जाईपर्यंत उष्णता त्या हवेला तापवित राहून वाया जाते.\n४. प्रत्येक होणाऱ्या शिट्टीबरोबर आतील पाण्याची वाफ काही प्रमाणात बाहेर फेकली जाते आणि शिट्टी झाली की ती पुन्हा काही इंधन खर्च होऊन नव्याने वाफेचा दाब निर्माण करावा लागतो. त्यात वेळ देखील जातो आणि इंधन अपेक्षेपेक्षा अधिक जाळावे लागते. प्रत्येक शिट्टीबरोबर साधारण ३० मिलिलिटर पाण्याची वाफ बाहेर फेकली जाते. या वाफेत जवळजवळ सोळा किलो कॅलरी उष्णता बाहेर फेकली जाते. म्हणजे ही उष्णता जर तिथल्यातिथे बर्फ वितळविण्यासाठी वापरली तर १०० ग्राम तरी बर्फ त्यात वितळेल अर्थात सर्व क्षमतांचा विचार केला तर तुमच्या घरात होणाऱ्या तीन शिट्ट्यांमुळे हिमालयातील ३०-४० ग्रॅम बर्फ वितळून जागतिक तापमान वाढीला रोज सकाळी संध्याकाळ हातभार लागत आहे आणि त्यामुळं होणारे हवामान बदल ���पल्याला भोगावे लागत आहेत. बाहेर जाणाऱ्या वाफेमुळे आजूबाजूच्या वातावरणात ही फुकाची उष्णता मिसळून ते तापमान वाढते अर्थात सर्व क्षमतांचा विचार केला तर तुमच्या घरात होणाऱ्या तीन शिट्ट्यांमुळे हिमालयातील ३०-४० ग्रॅम बर्फ वितळून जागतिक तापमान वाढीला रोज सकाळी संध्याकाळ हातभार लागत आहे आणि त्यामुळं होणारे हवामान बदल आपल्याला भोगावे लागत आहेत. बाहेर जाणाऱ्या वाफेमुळे आजूबाजूच्या वातावरणात ही फुकाची उष्णता मिसळून ते तापमान वाढते स्वयंपाक घर गरम का होते त्याची जी अनेक कारणे असतात त्यातील हे एक प्रमुख कारण आहे. भारतातील प्रत्येक घरात कुकरच्या शिट्या होऊन किती जागतिक तापमान वाढ आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.\n५. बाहेर जाणाऱ्या वाफेबरोबर अन्नातील जी पोषक तत्वे आहेत ती काही प्रमाणात तरी बाहेर फेकली जातात व अन्नाचे पोषणमूल्य घटते.\nहे सर्व सहज टाळता येण्यासारखे आहे. त्यासाठी कटाक्षाने कुकर लावण्याची रीत समजावून घेणे आवश्यक आहे. ती रीत अशी:\n१. कुकरमध्ये खाली जाळीदार ताटली ठेवूनच ती पूर्ण बुडेल इतकेच पाणी त्यात घाला.\n२. कुकरमधील भांडी ठेवून झाली की मग झाकण लावीत असतांना रबर रिंग ओली करायला विसरू नका.\n३. बटाटे, रताळी, बीट अशी कंदमुळे एक भांड्यात ओली करून ठेवा, त्या भांड्यात पाणी घालू नका, अन्यथा सर्व चांगली पोषणमूल्ये त्या पाण्यात उतरतील आणि तुमच्या आहारातून वजा होतील.\n४. झाकणावर शिट्टी न ठेवता झाकण लावा आणि गॅसच्या शेगडीवर ठेवून ती ज्योत मोठी पेटवा.\n५. काही वेळाने कुकर जसा गरम होईल तशी हवा बाहेर जात असल्याचे आवाजावरून समजते. जेव्हा वाफ यायची सुरुवात होते तेंव्हा शिट्टी ठेवा.\n६. आतला वाफेचा दाब आता वाढू लागेल. तो एक विशिष्ट पातळीवर आला की शिट्टी फुरफुर करू लागेल.तो क्षण अचूक पकडून गॅसच्या शेगडीचे बटन सिम वर आणा म्हणजे शिट्टी होणार नाही.\n७. घड्याळ लावून भातच शिजत असेल तर दीड ते दोन मिनिटांनी, डाळ, राजमा वगैरे पदार्थ असतील तर पाच मिनिटांनी गॅस बंद करा.\n८. कुकरची वाफ नैसर्गिक रीत्या हवेत जाऊ द्यात. कारण थंड होत असतांना शिजलेल्या अन्नातील रेणूंची पुनर्रचना होत शिजण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते, म्हणून नळाखाली धरून कुकर थंड करू नका\nही योग्य रीत तुम्ही वापरलीत तर तुमचे जे फायदे होतील ते असे असतील.\n१. तुमचे इंधन वाचेल\n२. चांगली पोषणमूल्ये तशीच राहून रुचकर भोजन मिळेल\n३. जागतिक तापमान वाढीस तुमचा हातभार लागणार नाही आणि निदान त्या पापातून तरी मुक्ती मिळेल\n४. विज्ञान योग्य रीतीने वापरल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.\n५. आपला वैज्ञानिक मित्र पपेन ला मुक्ती मिळेल\nमग करणार ना आपल्या पर्यावरणाला आणि स्वतःला मदत वसुंधरेशी ही सेवा प्रत्येकाने करावी याSइ एक वैज्ञानिक म्हणून मला मनापासून वाटते.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\nकोरोनाव्हायरस दरम्यान अन्न वितरण... The History of Vindaloo\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/narayan-rane-also-said-show-news-9567", "date_download": "2020-12-02T19:01:18Z", "digest": "sha1:5XLQBR6YFWRA6KT7D7NPTLH35MBCTCBY", "length": 9298, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नारायण राणेही म्हणाले, \"\" दाखवा रे त्या बातम्या' ! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनारायण राणेही म्हणाले, \"\" दाखवा रे त्या बातम्या' \nनारायण राणेही म्हणाले, \"\" दाखवा रे त्या बातम्या' \nनारायण राणेही म्हणाले, \"\" दाखवा रे त्या बातम्या' \nबुधवार, 19 फेब्रुवारी 2020\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दौऱ्यात कोकणाला काय मिळाले असा सवाल करतानाच त्यांच्या दौऱ्यातील \"दाखवा रे त्या बातम्या' असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.\nठाकरे यांच्या दौऱ्यावर आमदार नीतेश राणे यांनीही टीका करताना मुख्यमंत्री हे दोन दिवसाचे पर्यटक असल्याचे म्हटले आहे. पूत्र नीतेश यांच्यापाठोपाठ आज स्वत: नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करताना काही प्रश्‍नही उपस्थित केले.\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दौऱ्यात कोकणाला काय मिळाले असा सवाल करतानाच त्यांच्या दौऱ्यातील \"दाखवा रे त्या बातम्या' असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.\nठाकरे यांच्या दौऱ्या���र आमदार नीतेश राणे यांनीही टीका करताना मुख्यमंत्री हे दोन दिवसाचे पर्यटक असल्याचे म्हटले आहे. पूत्र नीतेश यांच्यापाठोपाठ आज स्वत: नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करताना काही प्रश्‍नही उपस्थित केले.\nपरवा आणि काल उद्धव ठाकरे यांचा दौरा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होता. या दौऱ्यात कोकणाला काय मिळालं रत्नागिरीहून सिंधुदुर्गला आले, हेलिकॉफटरने हा प्रवास केला. रत्नागिरीत येऊनही नाणारबाबत एक शब्द बोलले नाही. पत्रकारांना भेटले नाही.\nसिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर आल्यावर मिनी केबिनेट होणार अस ऐकले होते. मात्र तीन जणांची मिनी केबीनेत झाली की नाही याचा संदर्भ ऐकायला मिळाला नाही. विकासात्मक मुद्दे आले त्याचा बोध नाही झाला असे राणे यांनी म्हटले आहे.\nमुंबई mumbai मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare कोकण konkan नारायण राणे narayan rane आमदार नीतेश राणे पर्यटक रत्नागिरी सिंधुदुर्ग sindhudurg विकास\nVIDEO | शिवसेनेचं ऑपरेशन लोटस; काय आहे ऑपरेशन लोटस \nमुंबई : मावळत्या विधानसभेची मुदत संपायला अवघे २४ तास शिल्लक राहिलेत. नव्या...\nघटस्फोटानंतर अशा महिलांना पोटगी मिळणार नाही\nमुंबई - ‘व्यभिचारी पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी मिळू शकत नाही. पतीने...\nVIDEO | नवी मुंबईत बंद पडलेल्या बसेसचं रुपांतर शौचालयात\nबंद पडलेली बस भंगारात काढली जाते. पण नवी मुंबई महानगरपालिकेने कल्पकतेतून बसचं...\nVIDEO| 26 /11 च्या हल्ल्यानंतरही पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर\nमुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्ष उलटली. मात्र आजही तो हल्ला आठवला...\nVIDEO | 26/11 हल्ल्यात कसाबला ओळखणाऱ्या रणरागिणीचं स्वप्न\n12 वर्षांपूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. पण, हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2020-12-02T19:45:09Z", "digest": "sha1:RUS5YRYYU2BFLATHQRTPVBBOVSHI47SK", "length": 3560, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पैंजण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(घुंगरू या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाच�� चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्त्रियांचे पायास बांधण्याचे चांदीचे एक आभूषण. पैंजण हे पायात घातले जातात. यास लहान घुंगरे असतात. चालताना या घुंगरांचा मंजुळ आवाज होतो. पैंजण जाड, पातल व मध्यम आकाराचे असतात. जाड घुंगराचे, मुक्या घुंगराचे, छुमछुम करणारे पैंजण असतात. बाजारात ही पैंजण मिळतात. नवीन पध्दतीचे तयार केलेले पैंजण घातले जातात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२० रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/888354", "date_download": "2020-12-02T19:46:18Z", "digest": "sha1:WWRZFZHYKTZVU2E7T3GZXGYTNELKC6OS", "length": 2688, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:५१, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n५४ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\n१७:४८, १८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:800)\n१४:५१, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB)\n==महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी==\n[[वर्ग:इ.स.च्या ८०० च्या दशकातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/naigaon", "date_download": "2020-12-02T19:31:07Z", "digest": "sha1:YZQFWGHJFMHVLFUG5XGSIEIMU5YGD3CU", "length": 30618, "nlines": 318, "source_domain": "www.esakal.com", "title": "Naigaon | eSakal", "raw_content": "\nनांदेड : रामतीर्थ ठाण्यातील दोन पोलिसांना न्यायालयीन कोठडी\nनायगाव ( जिल्हा नांदेड ) : एका बियर शाँपी चालकाकडून दोन हजाराची लाच घेतांना रामतीर्थ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रत��बंधक विभागाने पकडले सोमवारी (ता. ३०) होते. मंगळवारी (ता. एक) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने...\nश्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुक जाहीर; 102 प्रभागातुन 281 सदस्य निवडुन येणार\nश्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील विविध ठिकाणच्या 27 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी...\nनांदेड - रविवारी ३५ कोरोना पॉझिटिव्ह, ५४ जण कोरोनामुक्त\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कधी कमी जास्त होत आहे. रविवारी (ता.२९) प्राप्त झालेल्या अहवालात ५४ रुग्ण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू तर ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली....\nनांदेड - शनिवारी ७१ कोरोनामुक्त तर ६१ जण पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यात शनिवारी (ता.२८) ७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. तर ६१ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्यावरुन ९४ टक्यावर आले आहे. शुक्रवारी (ता.२७) तपासणीसाठी...\nजिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा प्रादूर्भाव, बुधवारी ३६ रुग्ण कोरोनामुक्त, ५८ जण पॉझिटिव्ह\nनांदेड -जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी (ता. २५) ३६ रुग्ण कोरोनामुक्त, दोघांचा मृत्यू आणि ५८ नवीन रुग्णांची भर पडल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. ...\nनांदेड : हिमायतनगर व नायगाव नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत 27 नोव्हेंबरला\nनांदेड : नांदेड जिल्‍हयातील नगरपंचायत हिमायतनगर सार्वत्रिक निवडणूक-2021 साठी मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र यांनी दिनांक 29 ऑक्टोबर,2020 अन्‍वये नगरपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्‍यानुसार आयोगाने...\nनांदेड : शासनाची भरपाई रेंगाळली, २८२ कोटींचे वितरण होवून पंधरा दिवस उलटले\nनांदेड : जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्यात २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीचे मागणीच्या पन्नास टक्क्यानुसार वितरण ता. १० नोव्हेंबर रोजी सर्वच सोळा तालुक्यांना करण्यात आले. परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...\nनांदेडला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच, मंगळवारी ६१ पॉझिटिव्ह, ३३ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड : आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीचशेवर आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. मंगळवारी (ता.२४) आलेल्या अहवालात ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ६१ जणांना नव्याने कोरोनाची...\nआठवडाभरात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी घेतली ऊसळी, सोमवारी ३६ पॉझिटिव्ह, ५३ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड - आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अडीचशेवर आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. सोमवारी (ता.२३) आलेल्या अहवालात ५३ रुग्ण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू आणि ३६ जणांना नव्याने...\nनांदेड जिल्हा २० हजार पार, रविवारी ८५ जण पॉझिटिव्ह, २५ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड - कोरोनाबाधित रुग्णाचे रोज नवीन आकडे समोर येत आहेत. रविवारी (ता. २२) एका कोरोना बाधिक रुग्णांचा मृत्यू, २५ रुग्ण कोरोनामुक्त, तर नव्याने ८५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. नांदेड जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या २० हजार पार गेल्याचे...\nनांदेड : तुंबरपल्लीत धाडसी चोरी, ९२ हजारासह सोन्याचे दागिने पळविले\nहानेगाव (जिल्हा नांदेड) - येथून जवळच असलेल्या तुंबरपळी (ता. देगलूर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील एक लाख १६ हजार लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मौजे तुंबरपल्ली येथील...\nतिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील मृत्यूदर स्थिर, शनिवारी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ३७ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड - दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येक सतत वाढ होत आहे. शनिवारी (ता.२१) प्राप्त झालेल्या अहवालात ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्ण दगावला नसल्याने जिल्ह्यातील मृत्यू दर स्थिर असल्याचे...\nनांदेडात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल , शुक्रवारी ७६ जण पॉझिटिव्ह ः ३७ रुग्ण कोरोनामुक्त\nनांदेड - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होताना दिसत होती. त्यामुळे दिवाळीपर्यंत जिल्ह्यातुन कोरोना हद्दपार होईल अशी शक्यता देखील वर्तविली जात होती. मात्र दिवाळीनंतर पहिल्यांदाच शुक्रवारी (ता.२०) ३७ रुग्ण...\nचाकूर तालूक्यातील ३५ ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज\nचाकूर (लातूर) : तालूक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरूवारी (ता.१९) दुपारी काढण्यात आले. यात १४ जागा अनुसुचित जाती, १९ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग व ३६ जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्या असून यातील ३५ गावात महिलांना सरपंच होण्याची...\nनायगाव-भाईंदर खाडीवरील ब्रिटीशकालीन रेल्वे पूल इतिहासजमा; पूल तोडण्याच्या कामाला सुरुवात\nविरार ः स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला 153 वर्षांपूर्वीचा नायगाव आणि भाईंदर खाडीवरील जुना रेल्वे पूल तोडण्यास मंगळवार (ता.17) पासून सुरुवात झाली आहे. जवळपास चार पिढ्यांशी या पुलाचे भावनिक नाते अखेर संपुष्टात येणार आहे. हेही वाचा -...\nवसई-विरार शहरातील पाणीप्रश्न गंभीर गळती थांबेना; हजारो लिटर पाणी वाया\nवसई ः वसई विरार शहरातील पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात शहराला पाणी पुरेल का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान शहराला सध्या जो पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीतून ठिकठिकाणी गळती होत आहे. या गळतीमुळे...\nनागपुरात चार ड्रग्स तस्करांना अटक; १ लाख ३७ हजारांची एमडी जप्त\nनागपूर : कामठी रोडवरील भारत पेट्रोलपंपासमोर मॅफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीस घेऊन येणाऱ्या चार ड्रग्स तस्करांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तस्करांकडून १ लाख ३७ हजार ३२० रुपयांची ३४ ग्रॅम ३३ मिली एमडी पावडर जप्त केली. ...\nचांगली बातमी : उन्नती महिला बचत गटाची भरारी, छोट्या व्यवसायातून केली जातेय लाखोची उलाढाल\nउमरी (जिल्हा नांदेड) ः तालुक्यातील गोरठा येथील ग्रामीण भागातील महिला आपण काही तरी केले पाहिजे, अशी मनाशी खूनगाठ ठेऊन स्वर्णमाला सुभाष अंनतवार, वनिता श्याम अरटवार, अनुसयाबाई अंनतवार, जनाबाई तिलमवार, भाग्यश्री मारकवार, जयश्री मारकवार आदींनी...\nसावधान, लक्ष्मीपूजनातही असू शकतात नकली नोटा\nअकोला :दिवाळी बाजारीतील गर्दचा फायदा घेवून काही समाजकंटकांकडून नकली नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नकली नोटांचा धोका वाढला आहे. ही बाबत स्थानिक गुन्हे ��ाखेने अकोट येथे केलेल्या कारवाईने उघड झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या...\nनांदेड : 34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 29 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू\nनांदेड :- शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले...\nसावध रहा, दिवाळी बाजारात आल्या आहेत नकली नोटा\nअकोला :दिवाळी बाजारीतील गर्दचा फायदा घेवून काही समाजकंटकांकडून नकली नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नकली नोटांचा धोका वाढला आहे. ही बाबत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट येथे केलेल्या कारवाईने उघड झाली आहे. साहेब, बंद पडलेल्या...\nमाथेफिरुने पेटविला ऊस, शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान\nनायगाव (जि.उस्मानाबाद) : आधी गंजी पेटविली नंतर सोयाबीनचा ढिगारा जाळला. आता त्याच शेतकऱ्याचा ऊस पेटवल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. नायगाव (ता.कळंब) येथील शेतकरी विश्वनाथ शंकर मस्के यांच्या शेतातील ऊसाची तोडणी सुरु आहे. अज्ञात माथेफिरू...\nवसई ते सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा; नागरिकांसह प्रवासी संघटना आग्रही\nमुंबई : वसई, नायगाव, नालासोपारा, विरार ते डहाणू रोड पर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील लोकवस्ती आठ लाखाच्या घरात आहे. भविष्यात ते प्रमाण वाढणार असून, कोकण मार्गावरून मुंबईसाठी प्रवास करायचा असल्यास त्रास सहन करावा लागतो आहे...\nनांदेड : कर्जबाजारी शेतकऱ्याने गोदावरीत उडी घेऊन केली आत्महत्या\nनांदेड : सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गोदावरी नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना राहेर (ता. नायगाव) शिवारात ता. चार नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कुंटुर पोलिस ठाण्यात आकस्मिक...\nविश्‍वासात घेत केला विवाह अन्‌ तलाठी महिलेचा घात\nपाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...\n पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत\nकेनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...\nबारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत\nकंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nलडाख भागात असे काय आहे, ज्यामुळे चीन भारतासोबत घेतोय टक्कर\nबिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...\nस्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का \nपुणे : \"आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...\nनिजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा\nहैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या...\nधक्कादायक ; घरात घुसून लुबाडले सासू-सुनेचे दागिने\nमुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/redevelopment-ten-years-delayed-project-started-dd70-2332035/", "date_download": "2020-12-02T18:49:04Z", "digest": "sha1:WK6HJRBM44JKCSKF6WMVE7M4PDY4GVWA", "length": 15771, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "redevelopment ten years delayed project started dd70 | दहा वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास मार्गी | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची प���ठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nदहा वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास मार्गी\nदहा वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास मार्गी\nसोसायटीच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होत ९० हून अधिक सदस्यांना दिलासा मिळाला आहे.\nकरार रद्द केल्याची नोटीस बजावल्यावर सोसायटीने भारत इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग आणि तक्ष स्पेसच्या विरोधात लवादाकडे याचिका केली होती.\nगोरेगाव येथील गृहनिर्माण संस्थेला न्यायालयाचा दिलासा\nमुंबई : पुनर्विकासाला झालेला विलंब, थकलेले घरभाडे, अनिश्चिततेची टांगती तलवार आदी कारणांमुळे गेली दहा वर्षे रखडलेल्या बांगूरनगर (गोरेगाव पश्चिम) येथील गृहनिर्माण संस्थेने स्वत: पुनर्विकास करावा वा नव्या विकासकाची निवड करावी, असे सांगत उच्च न्यायालयाने सोसायटीला अंतरिम दिलासा दिला. त्यामुळे सोसायटीच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होत ९० हून अधिक सदस्यांना दिलासा मिळाला आहे.\nगोवर्धनगिरी सहकारी गृहनिर्माण संस्थेला अंतरिम दिलासा देताना न्यायालयाने वर्तमान विकासकाला सोसायटीच्या जागेवरील अतिरिक्त (फ्री सेल) सदनिकांची विक्री करण्यापासून मज्जाव केला आहे. आधीच्या विकासकासोबत वाद असला तरी सोसायटीने पुनर्विकासासाठी निवडलेल्या नव्या विकासकाचा समावेश न्यायालय नियुक्त समितीमध्ये करण्यात येईल, असेही न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले.\nपाच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या आणि ९१ सदस्यांच्या सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम अद्याप झालेलेच नाही. मार्च २०२० पासून नुकसानभरपाईची थकबाकी तीन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तीन कोटी रुपयांच्या बँक हमीचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. घरभाडे वा नुकसान भरपाईअभावी सोसायटीच्या सदस्यांची दुर्दशा झालेली. विकासकाकडून वारंवार आश्वासने दिली जातात, ती पूर्ण केली जात नाहीत, असा सोसायटीचा आरोप आहे.\nकरार रद्द केल्याची नोटीस बजावल्यावर सोसायटीने भारत इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग आणि तक्ष स्पेसच्या विरोधात लवादाकडे याचिका केली होती. सोसायटीच्या उच्च न्यायालयातील याचिकेनुसार, दहा वर्षांपूर्वी, २००९ मध्ये सोसायटीने पुनर्विकास करण्याचा निर���णय घेतला. त्यानंतर २०१२मध्ये दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे पुनर्विकासाबाबतचा करार केला. २०१७ भारत इन्फ्रास्ट्रक्चरने करारातून माघार घेतली. त्याआधी २०१६ मध्ये विकासकाने सोसायटीच्या सदस्यांना घरभाडे देणे बंद केले. चटईक्षेत्राच्या वापरामध्येही विसंगती होत्या, असा आरोपही सोसायटीने केला होता.\nन्यायालयाने आदेशात बँक हमीमध्ये मोठय़ा प्रमाणात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे म्हटले आहे. तर पुनर्विकासाचे कामही ठरल्यानुसार झाले नाही. परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे, असा आरोपही सोसायटीने केला होता. त्यावर या प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यात आल्याने सोसायटीच्या सदस्यांना घरभाडे देण्यात त्रुटी राहिल्याचे विकसकाकडून मान्य करण्यात आले. परंतु हा प्रकल्प परोपकारी भावनेतून नाही, तर नफा मिळवण्यासाठी हाती घेण्यात आल्याचे न्यायालयाने सुनावले. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विकासकांकडे पुरेसा निधी असल्याचाही पुरावा नसल्याचे न्यायालयाने म्हटले. आपल्याला अर्थसाहाय्य मिळेल असे म्हणणे पुरेसे नाही. अशा परिस्थितीत अंतरिम दिलासा नाकारला गेल्यास सोसायटीला भरून न काढता येणारे नुकसान होईल, असे नमूद करत न्यायालयाने सोसायटीला दिलासा दिला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 दिवाळीमुळे सावरलेल्या बाजाराचे लग्नसराईकडे डोळे\n2 ट्रक अपघातात पायाची बोटे गमावणाऱ्याला ५.१२ लाखांची भरपाई\n3 गिरगाव येथील प्रसिद्ध हॉटेलला उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dnyaneshwardk7.wordpress.com/2018/12/26/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2020-12-02T19:14:03Z", "digest": "sha1:J7XVYSSFIYQDEPITHQERXQX6Y2PSN5H4", "length": 16080, "nlines": 67, "source_domain": "dnyaneshwardk7.wordpress.com", "title": "वाह ताज ….. – DK7_blog", "raw_content": "\nआज खूप दिवसांनी ब्लाॅग लिहावासा वाटला. प्रवासवर्णन शब्दात मांडण्याचा एक प्रयत्न 🙏🏻\nकाही दिवसांपूर्वी ताजमहाल पहायला जायचा विचार मनात आला. मित्राला बोलताच तोही फिरायला जाण्यासाठी तयार झाला.तसं आजकाल कामात एवढा व्यस्त असतो की, जवळच्या तसेच घरच्यांना निवांत काॅल करून बोलायचं म्हटलं तरी वेळ काढावा लागतो.\nयाच व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी आग्र्याला जायचा प्लॅन केला. पण ते म्हणतात ना की, कावळा बसायला अन फांदी तुटायला गाठ पडते. तसंच ज्या दिवशी आम्ही जायचं ठरवलं त्याच दिवशी सकाळी साईटवर मला व मित्राला जायला बाॅसने सांगितले.पण ‘जो जुगाड करणार नाही तो सिव्हिल इंजिनिअर काय कामायचा’.\nशनिवारी नाईट शिफ्ट करून आलेल्या मित्रांनाच सकाळी झोपेतून उठवून आम्ही पाठवले व अगदी शेवटच्या काही मिनिटात स्टेशनला पोहोचून ट्रेनमध्ये बसलो.कारण आम्हाला माहित होते की, हा प्लॅन जर कॅन्सल करावा लागला तर नंतर आम्हाला आवर्जून जाण्यासाठी वेळ भेटणार नाही.शेवटी एकदाचं ट्रेनमध्ये बसलो आणि सुस्कारा सोडला.\nतसं आम्ही बसलेल्या स्टेशनपासून ते आग्रा प्रवास ३.३० तासांचा प्रवास होता पण भारतीय वेळापत्रकानुसार त्यात भर पडली व आम्हाला पोहोचायला दुपारी १.३० वाजले. तिथे पोहोचत���च रिक्षावाल्यांनी घेरा घातला. “चलो सर ताजमहल देखने सिर्फ बीस रूपये “. पण आम्हाला भुक लागलेली त्यामुळे सगळ्यात अगोदर जेवन करायचं ठरवलं. एका रिक्षावाल्याने आम्हाला सांगितले की तो दिवसभर आग्रामधील सर्वच स्पाॅट तुम्हाला फिरवून आणेल व रात्री स्टेशनला सोडेल. आम्हीही तयार झालो पण त्याला अगोदर जेवनासाठी अगोदर एखाद्या हाॅटेलला घेऊन चल म्हणून सांगितले.\nरिक्षावाला त्याच्या ओळखीच्या हाॅटेलला घेऊन गेलो. त्या हाॅटेलमध्ये आम्ही बसलेल्या टेबलच्या आसपासचे तीन-चार टेबलवर तर मराठीच माणसे होती.ज्यावेळी तुम्ही असे कुठे फिरायला जाता आणि आपली माणसे भेटतात त्यावेळेस खरंच खूप मस्त वाटते.थोड्याच वेळात तिथे एका महिलेचा हाॅटेलच्या मालकाशी वाद चालू झाला. आम्ही टेबलला बसून पाऊनतास होऊन गेला होता. एवढ्यात वेटरने फक्त भाज्या आणि एकवेळेसच रोटी आणून दिल्या होत्या. सिव्हिल फिल्डमध्ये असल्यामुळे लगेच राग येण्याची व तो लगेच जमेल तसा व्यक्त करण्याची सवय झालीय.\nत्या हाॅटेलच्या मालकासोबत आमचीही भांडणं चालू झाली. आम्ही बाहेर येऊन रिक्षावाल्यावर राग काढला. तिथेच आमचा मूड एवढा ऑफ झाला होता आणि एवढं रागात होतो की रिटर्नसुद्धा यावं म्हटलं पण नंतर आलोय तर ताजमहाल तर बघून जावं म्हटलं. रिक्षावाल्याने आम्हाला वेस्ट गेटला सोडले व आम्हाला ताजमहाल पाहण्यासाठीचा मार्ग व प्रोसेस सांगितली.\nमी व एक मित्र तिकिट काढण्यासाठी गेलो व दोघांना रांगेत उभे रहायला सांगितले. बाहेरील गेटची रांग पूर्ण केली व आम्ही ताजमहालच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो\nमुख्य प्रवेशद्वारावरील शिल्पकला पाहताच तुम्हाला समजते की, जगातील सात आश्चर्यांमध्ये ताजमहालचा समावेश का केला असावा.\nमुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच तुम्हाला डोळे दिपून टाकणारी वास्तू दिसते … ती म्हणजे….\nताजमहालची वास्तू पाहतानाचा क्षण खरंच डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता.ताजमहालच्या वास्तूसमोरील जे कारंजे आहेत त्यांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पुरवलं जाणारं पाणी एकाच कलशमधून पुरवलं जातं व सगळे कारंजे एकाच वेळी चालू होतात. त्यामध्ये कोणतीही आधुनिक तंत्रशैली वापरलेली नाही. आम्ही अर्धाभर तास फिरल्यानंतर आम्हाला समजले की मुख्य वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी लागलेली रांग प्रवेशद्वारापाच्याच उजव्या बाजूला आहे. रांगेत तुम्हाला पांढरे शुज कव्हर घ्यावे लागतात.त्याचा वापर मुख्य वास्तूच्या आवारात करावा लागतो. ताजमहालचा रंग काळपट पडत असल्यामुळे घेण्यात येणारी ही काळजी असावी असे मला वाटते.\nताजमहालची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याचा पाया जो बांधण्यात आला त्यामध्ये लाकडाचा वापर केला गेलाय व तो एवढ्या वर्षांनंतर सुद्धा आहे तसा आहे. ताजमहालविषयी जास्त माहिती तुम्ही युट्युब वरूनही घेऊ शकता 😆\nआमची खरी परीक्षा तर आत्ता चालू झाली होती. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही आलेले हजारो पर्यटकांची लागलेली भलीमोठी रांग. रांगेत सेल्फी काढणार्यांना मागे टाकत पुढे जाण्यात वेगळीच मजा येते 😉 एक कुटुंबाला मागे टाकल्यावर त्या माणसाने मला माझ्या तश्या वागण्याविषयी मला विचारले असता मी सांगितले “आप और आपकी फॅमिली फोटो खींचते रहे ,हम ताजमहल देखने आये है और लाईन मे आप की वजह से देर तक हम खडा नही रह सकते” त्या माणसाचे व त्यांच्या मुलीचं तोंड बघण्यासारख झालं होत.\nरांगेत वास्तूच्या जवळ दोरीने नागमोडी वळणे करत रांग वळवलेली असते. एवढ्या हजारो लोकांसमोर सुद्धा दोरीच्या खालून वाकून पळत जाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे बालिश लोक बघितल्यावर खरंच सगळ्यांना हसू आवरत नाही. पोलीस परत त्यांना रांगेतून बाहेर काढण्याचं दृश्य आणि त्यांचे निरागस झालेले चेहरे. हसू आल्याशिवाय राहत नाही. हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं 😆\nजवळपास दोन-अडीच तास रांगेत उभे राहून आम्ही मुख्य वास्तूमध्ये प्रवेश केला. आत गेल्यावर राणी मुमताजच्या समाधीचे दर्शन होतं\nखरंतर आतमध्ये फोटो काढण्यास बंदी आहे आपण असे नियम अंमलात आणेल तो भारतीय कसा 😉\nताजमहालच्या मुख्य वास्तूजवळ फोटोसेशन करण्यातच आम्हाला संध्याकाळ झाली व आग्रा किल्ला तसेच इतर प्रेक्षणीय स्थळ पाहण्याच नियोजन आम्हाला कॅन्सल करावं लागल.\nशेवटी स्टेशनला परतत असताना रिक्षावाल्याने आग्र्याच्या किल्यासमोर असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी नेले. कारण त्याला आम्ही अगोदरच सांगितले होते की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत.महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेताना नेहमीप्रमाणेच गर्वाने छाती भरून येते.\nपण आश्चर्याची गोष्ट ही होती की,महाराजांचा पुतळा जिथे आहे तिथे प्रकाशदिवे नव्हत��� किंवा एकही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. रिक्षावाल्याशी बोललो असता त्याने सांगितले की,”सर यहा शिवसेना के बहुत कार्यकर्ता है वे या फिर विधायक चाहे तो हो सकता है”\nआम्हाला परत येतानाची ट्रेन पकडायची होती व वेळ कमी होता. आम्ही घाईघाईतच स्टेशनला पोहोचलो व शेवटच्या ट्रेनने परत आलो.\nपण अजूनही मनात विचार येतो की, ज्या वेळेस नंतर आग्र्याला जाईन त्यावेळी महाराजांच्या पुतळा आहे त्या ठिकाणी प्रकाशदिवे लावण्यात यावे व एकतरी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा.\nशेवटी मध्यरात्री आम्ही परत पोहोचलो व ठरवलेला आग्रा प्लॅन यशस्वी झाला.\nआयुष्यात किमान एकदातरी पहावी अशी वास्तू म्हणजे… ताजमहाल.\nताजमहाल फक्त शहाजहान आणि मुमताजच्या प्रेमाचं प्रतीक नाही तर अदभुत वास्तूकलेचा एक सुंदर नमुना आहे.\nPrevious Previous post: गिनीज कलाकंडलम हेमलता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/Category/Hall-Ticket.html", "date_download": "2020-12-02T18:44:48Z", "digest": "sha1:QEGAMEU7JNG7NYIDDVY7YYA5IKMFDZSN", "length": 9678, "nlines": 141, "source_domain": "mahanmk.com", "title": "Maha NMK Download Admit Card / Hall Ticket", "raw_content": "\nNMK 2018: सर्व परीक्षांचे प्रवेशपत्र सर्वात जलद मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nसंघ लोक सेवा आयोग [UPSC- CAPF] केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : २४ नोव्हेंबर २०२०\nभारतीय स्टेट बँक [SBI CBO] मार्फत विविध ३८५० पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : २४ नोव्हेंबर २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल [APS] स्क्रीनिंग परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : १२ नोव्हेंबर २०२०\nराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान संस्था [NIELIT] मध्ये विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : ११ नोव्हेंबर २०२०\nमहाराष्ट्र राज्य सामाईक [MHT-CET] प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : ०५ नोव्हेंबर २०२०\nभारतीय हवाई दल [Indian Air Force] एयरमन (ग्रुप X&Y - ०१/२०२१) परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : ०४ नोव्हेंबर २०२०\nस्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC Phase-VII] मार्फत परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : ३१ ऑक्टोबर २०२०\nयूजीसी नेट [UGC NET] नोव्हेंबर २०२० परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : ३१ ऑक्टोबर २०२०\nभारतीय स्टेट बँक [SBI] मार्फत लिपिक पदांची भरती- मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : २४ ऑक्टोबर २०२०\nसंघ लोक सेवा आयोग [UPSC- CDS II] संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : २० ऑक्टोबर २०२०\nस्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC JE] मार्फत कनिष्ठ अभियंता पदांची परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : २० ऑक्टोबर २०२०\nराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड [RCFL] विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : २० ऑक्टोबर २०२०\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF] मध्ये हेड कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : १३ ऑक्टोबर २०२०\nराष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा- जून २०२० प्रवेशपत्र\nदिनांक : २२ सप्टेंबर २०२०\nसंघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC] संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा २०२० प्रवेशपत्र\nदिनांक : २२ सप्टेंबर २०२०\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन [IBPS] मार्फत ऑफिस असिस्टंट पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\nसंघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC] नागरी सेवा (Civil Services) पूर्व परीक्षा २०२० प्रवेशपत्र\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\nस्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत कॉन्स्टेबल जीडी वैद्यकीय परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\nसंघ लोक सेवा आयोगामार्फत [UPSC NDA & NA - II] राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन [IBPS] मार्फत विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोक���ेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/opposition-leader-devendra-fadnavis-tests-positive-for-covid-19/articleshow/78843476.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-12-02T18:19:01Z", "digest": "sha1:Q6ZH2Y5BUVVWPLVSFIUO6WBUEU26AQPI", "length": 11913, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदेवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं 'हे' आवाहन\nभाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली असून ते होम क्वारंटाइन झाले आहेत. फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. (Devendra Fadnavis tests positive for Coronavirus)\nमुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. (Devendra Fadnavis tests positive for Coronavirus)\nवाचा: शरद पवार, राज ठाकरे, संजय राऊत आज एका मंचावर\nफडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 'लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,' असं फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nविरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस सातत्यानं कार्यरत आहेत. करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात ते सातत्यानं राज्यात दौरे करत होते. गेल्या सात महिन्यांत त्यांनी जिल्ह्याजिल्ह्यातील अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या. तेथील परिस्थिती जाणून घेतली. याशिवाय, कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळानंतर त्यांनी कोकणचा दौरा केला होता. पक्षानं बिहार निवडणुकीची जबाबदारी टाकल्यानंतर ते बिहारलाही जाऊन आले होते. अलीकडेच त्यांनी अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे व सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यां���ून त्यांचा अनेकांनी संपर्क आला होता. त्यातूनच त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nवाचा: 'शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसिटी सेंटर मॉल आग: आदित्य ठाकरेंनी केले अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांचे कौतुक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\n आईने स्वत: च्याच मुलाला २८ वर्ष कोंडून ठेवले\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nक्रीडाIND vs AUS: 'या' पाच गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/mental-health-psychological-deshmukh/", "date_download": "2020-12-02T18:16:08Z", "digest": "sha1:NVPCPLG76F5Y3RHXZKE5DLX7COSTX32K", "length": 21724, "nlines": 169, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल सुरु करायचंय, प्रस्ताव तयार करा – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील ग��न्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nअद्ययावत मानसिक आरोग्य संकुल सुरु करायचंय, प्रस्ताव तयार करा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश\nमानसिक आरोग्य संस्थेच्या पाषाण येथील जागेवर २५० खाटांचे अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल उभे करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.\nमानसिक आरोग्य संस्थेची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, सहायक प्राध्यापक श्रीकांत पवार, डॉ. नितीन अभिवंत, अभिजित जिंधाम आदी उपस्थित होते.\nसध्याची राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता आपल्या प्रत्येकासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक झाले आहे. अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल उभारणे ही काळाची गरज असल्याने याबाबतचा प्रस्ताव तयार करुन सादर करण्यात यावा. याशिवाय या संकुलामध्ये संस्थेमार्फत मानसिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रम कसे सुरु करता येतील, याबाबतही अभ्यास करण्यात यावा. सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेअंतर्गत पाठयक्रमासाठी १६ अध्यापकीय पदे निर्मिती करणे आवश्यक असल्याने पदभरतीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.\nसध्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दररोज बाह्यरुग्ण विभागात सरासरी १७० ते २०० रुग्णांची तपासणी होत असून सन २०१९ मध्ये ७२७ आंतररुग्ण व ४६,२१३ बाह्यरुग्ण असे एकूण ४६,९४० रुग्णांना सेवा देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत महाराष्ट्र मानस��क आरोग्य संस्थेची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून सन २०११ मध्ये निवड करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ससून सर्वोपचार रुग्णालय परिसरात मनोविकृतीशास्त्र विभागाबरोबर संयुक्तरित्या कार्यरत आहे. या संस्थेमार्फत मनोरुग्णांना बाह्यरुग्ण सेवा व आंतररुग्ण सेवा दिल्या जातात.\nPrevious आशिष शेलार यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले हेआदेश\nNext कोरोना : नव्या बाधित रूग्णाची संख्या एक महिन्यापूर्वीइतकी; बरे होण्याचे प्रमाण वाढले\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ ५ हजार ६०० नवे बाधित, ५ हजार २७ बरे झाले तर १११ मृतकांची संख्या\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ ४ हजार ९३० नवे बाधित, ६ हजार २९० बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट ३ हजार ८३७ नवे बाधित, ४ हजार १९६ बरे झाले तर ८० जणांची नोंद\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल ५ हजार ५४४ नवे बाधित, ४ हजार ३६२ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद\nकोरोना लस सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत पण जुलैमध्ये… सिरमचे इन्स्टीट्युटचे प्रमुख पुनावाला यांची माहिती\nकोरोना : तपासण्या ७० हजाराहून अधिक मात्र बाधितांची संख्या नियंत्रणातच ५ हजार ९६५ नवे बाधित, ३ हजार ९३७ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद\nकोरोना : ३ऱ्या दिवशीही बाधित- बरे होणाऱ्यांची प्रमाण तेच मात्र मृतकांमध्ये वाढ ६ हजार १८५ नवे बाधित, ४ हजार ८९ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद\nकोरोना : बाधित आढळण्याच्या दरात २ टक्क्याने घट मात्र दैंनदिन संख्येत वाढ ६ हजार ४०६ नवे बाधित, ४ हजार ८१५ बरे झाले तर ६५ मृतकांची नोंद\nकोरोना : मृतकांच्या संख्येत घट होवूनही मृत्यू दर फरक नाही ५ हजार ४३९ नवे बाधित, ४ हजार ०८६ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद\nकोरोना : कालच्या तुलनेत बाधितांमध्ये हजाराने घट मात्र घरी जाणाऱ्यांपेक्षा जास्त ४ हजार १५३ नवे बाधित तर ३ हजार ७२९ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद\nकोरोना : ३ दिवसानंतर पुन्हा एकदा बाधितांची संख्या ८० हजारापार ५ हजार ७५३ नवे बाधित, ४ हजार ६० बरे झाले तर ५० मृतकांची नोंद\nकोरोना : घरी जाणाऱ्या रूग्णांपेक्षा बाधितांची संख्या जास्त ५ हजार ७६० नवे बाधित, ४ हजार ८८ बरे झाले तर ६�� मृतकांची नोंद\nकोरोना : १ कोटी तपासण्या पूर्ण; बाधितांच्या संख्येत वाढ होवूनही घरी जाणारे जास्तच ५ हजार ६४० नवे बाधित, ६ हजार ९४५ बरे झाले तर १५५ मृतकांची नोंद\nकोरोना : ८ महिन्यात १ कोटीच्या जवळपास तपासण्या तर पुन्हा मृतकांमध्ये वाढ ५ हजार ५३५ नवे बाधित, ५ हजार ८६० बरे झाले तर १५४ मृतकांची नोंद\nकोरोना : दिवाळीचा परिणाम तीन दिवसानंतर बाधित आणि मृतकांच्या संख्येत वाढ ५ हजार ११ नवे बाधित, ६ हजार ६०८ बरे झाले तर १०० मृतकांची नोंद\nकोरोना : सलग ३ ऱ्या दिवशी ३ हजाराच्या आत बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट २ हजार ८४० नवे बाधित, ५ हजार १२३ बरे झाले तर ६८ मृतकांची नोंद\nकोरोना: मुंबईत ५०० च्या आत रूग्णसंख्या तर राज्यातही चांगलीच घट २ हजार ५३५ नवे बाधित, ३ हजार १ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद\nकोरोनाची दुसरी लाट येणार राज्य सरकारने दिले जिल्हा प्रशासनाला हे आदेश आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य व्यवस्थापनाला दिली नियमावली\nकोरोना : ऐन दिवाळीत नव्या बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट २ हजार ५४४ नवे बाधित, ३ हजार ६५ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद\nमुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीनंतर पुढील १५ दिवस काळजीचे असतील …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/tag/coronaawareness/", "date_download": "2020-12-02T19:22:30Z", "digest": "sha1:HD6UIHTACDZR6IDFS6IXC4DCL52KXUAC", "length": 11935, "nlines": 114, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "CoronaAwareness – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन��हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nसेलिब्रिटींबरोबर प्रकाश आमटे, गृहमंत्री, म्हणतात “ये दिन भी ढल जायेंगे” मराठी सेलिब्रिटींकडून हिंदी गाण्यातून राज्यातील जनतेला गाण्यातून दिलासा\nसमृध्दी पोरे लिखित आणि दिग्दर्शित “ये दिन भी ढल जायेंगे” गाण्यातून डॉ. प्रकाश आमटे-मंदाकिनी आमटे, गृहमंत्री अनिल देशमुख, प्रसिध्द गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत, स्वरूप भालवणकर, जानव्ही प्रभू अरोरा, किर्ती किल्लेदार यांनी खास राज्यातील जनतेला दिलासा दिला. Share on: WhatsApp\nकोरोनाबद्दल दिग्रसच्या महिलांकडून अशीही जनजागृती पाळण्याच्या सुरात आवाहन\nराज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पावले उचलण्यात येत आहेत. तसेच त्याविषयीची मार्गदर्शक तत्वेही जाहीर करत संचारबंदी-लॉकडाऊनही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे गावातील महिलांनी पुढाकार घेत राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आवाहन व घ्यावयाची काळजी यावर पाळणा रचत त्यातून नागरिकांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करत …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/bjp-leaders-mumbai-will-campaign-gujrat-17315", "date_download": "2020-12-02T19:21:28Z", "digest": "sha1:XLS4CGXF3YEK52HMGVEAN77HZQSLXCBS", "length": 8512, "nlines": 175, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "गुजरातच्या प्रचारात उतरणार मुंबईतील डझनभर भाजप नेते - BJP Leaders from Mumbai will Campaign in Gujrat | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुजरातच्या प्रचारात उतरणार मुंबईतील डझनभर भाजप नेते\nगुजरातच्या प्रचारात उतरणार मुंबईतील डझनभर भाजप नेते\nगुजरातच्या प्रचारात उतरणार मुंबईतील डझनभर भाजप नेते\nगुजरातच्या प्रचारात उतरणार मुंबईतील डझनभर भाजप नेते\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nदेशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुंबईसह राज्यातील डझनभर भाजप नेते प्रचारात उतरणार असल्याचे समजते.\nमुंबई : देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुंबईसह राज्यातील डझनभर भाजप नेते प्रचारात उतरणार असल्याचे समजते.\nगुजरातमध्ये 9आणि 14 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडविला जात असताना गेली 22 वर्षे सत्तेत असलेल्या सत्ताधारी भाजपला जेरीस आणण्याचे काम विरोधी पक्षांकडून केले जात आहे . त्यामुळे प्रचारात कुठेही कमी पडू नये याची जबाबदारी भाजपकडून घेतली जात आहे.\nनोटबंदी, जीएसटीचा फटका मुंबईतील गुजराती व्यापाऱ्यांना बसला. त्यामुळे व्यापारी , मध्यमवर्गीय नाराज आहेत. असे बोलले जाते. फाजील आत्मविश्वास नडू नये यासाठी गुजरातच्या प्रचारात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री भाजपची धुरा सांभाळत आहेत. पक्षकार्यात आपलाही सहभाग असावा यासाठी महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिकेतील गुजराती भाषिक नगरसेवक हे आपल्या गावाकडील जिल्ह्यात प्रचारासाठी जाणार आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, भाजपचे प्रतोद राज पुरोहित, मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता हे गुजरातमध्ये प्रचारासाठी जाणार नसल्याचे समजते. सुरत भागात उत्तरभारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय पदाधिकारीही या भागात जाऊन प्रचार करणार असल्याचे समजते. मात्र महाराष्ट्र भाजपकडून अद्याप अधिकृत प्रचार दौरा निश्चित केला नसल्याचे सांगण्यात आले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगुजरात भाजप मुंबई जीएसटी नरेंद्र मोदी महाराष्ट्र नगरसेवक आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/", "date_download": "2020-12-02T20:01:18Z", "digest": "sha1:5TTZISL3QOXZ73HAFSUFOO5L5QEQNZDH", "length": 4817, "nlines": 53, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "Daily Job Bulletin", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मेगा भरती-DailyJobBulletin\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मेगा भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण…\nसशस्त्र सीमा बलामध्ये १५२२ पदांची भरती-DailyJobBulletin\nसशस्त्र सीमा बलामध्ये १५२२ पदांची भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज माग…\nभारत सरकार अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर मध्ये ७४ पदांची भरती-DailyJobBulletin\nभारत सरकार अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर मध्ये ७४ पदांची भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाई…\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात ३६ पदांची भरती-DailyJobBulletin\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात ३६ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीन…\nइंडियन ऑईल मध्ये ४८२ पदांची भरती-DailyJobBulletin\nइंडियन ऑईल मध्ये ४८२ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मा…\nभारत सरकारचे संरक्षण सैन्य दलाचे न्यायाधिकरण मध्ये १०९ पदांची भरती-DailyJobBulletin\nभारत सरकारचे संरक्षण सैन्य दलाचे न्यायाधिकरण मध्ये १०९ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमे…\nप्रगत संगणक विकास केंद्र मध्ये ६० पदांची भरती-DailyJobBulletin\nप्रगत संगणक विकास केंद्र मध्ये ६० पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_1.html", "date_download": "2020-12-02T18:11:55Z", "digest": "sha1:ZLALHDIH7GIUOI36O6647ZQR7NSFZ3KA", "length": 9938, "nlines": 85, "source_domain": "www.impt.in", "title": "बालमजुरी आणि इस्लाम | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सुलतान अहमद इस्लाही\nआज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लाम शासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे.\nआपल्या भारत देशात सध्या अन्याय व शोषणाची विविध रूपे पाहावयास मिळतात. त्याचे एक रूप `बालमजूरी' आहे. बालमजूरीच्या या तिच्या वणव्यात आपल्या देशातील असंख्य बालकांना बळी पडावे लागत आहे. परिणामी ही फुले उमलण्यापूर्वीच कोमजतात.\nआयएमपीटी अ.क्र. 163 -पृष्ठे - 16 मूल्य - 07 आवृत्ती - 1 (2009)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संक��े आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/14/omg-70000-will-be-gold-experts-predict/", "date_download": "2020-12-02T18:47:04Z", "digest": "sha1:FCJZ33KSP2K7DGUUJYVAUYOW65B7PO2C", "length": 10331, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बोंबला….! ७० हजारी होणार सोने; तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज - Majha Paper", "raw_content": "\n ७० हजारी होणार सोने; तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / गुंतवणुक, दरवाढ, सोने / August 14, 2020 August 14, 2020\nनवी दिल्ली – गेल्या काही दिवसात सलगच्या दरवाढीने सोने तसेच चांदीच्या दराने विक्रम�� टप्पा गाठला होता. ५६ हजार रुपयांपुढे तोळ्याला वाटचाल करणारे सोने तसेच चांदी किलोसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. सोने १० ग्रॅमसाठी ५० हजार रुपयांवर गेल्यापासून गुंतवणूकदार, खरेदीदारांचाही मौल्यवान धातूकडील ओघ आपसूकच वाढू लागला.\nसोने दर गेल्या महिन्याभरात थेट ४० टक्क्यांनी वाढले. तर ही दरवाढ मागील दोन वर्षांमध्ये ७५ टक्के एवढी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याचे दर केवळ सन २०२० मध्येच ३० टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोनाच्या संकट काळात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आणि अर्थव्यवस्थेसंदर्भातील संभ्रम कायम असल्याने सोने खरेदीला प्राधान्य देण्यात आल्याने ही दरवाढ दिसून आल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण सोन्याचे दर आगामी काळात आणखीन वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.\nया पिवळ्या धातूचे दर ऑक्टोबर २०१८ पासून सातत्याने वाढताना दिसत आहेत. त्यातच अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामुळेही सोन्याचे दर वाढल्याचे सांगण्यात येते. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या या दोन देशांमध्ये या वर्षातही अनेकदा वैचारिक आणि आर्थिक संघर्ष पहायला मिळाला आहे. त्यामुळेच कोरोनामुळे आलेली आर्थिक मंदी आणि संकट लवकर दूर होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.\nसध्या सोन्याचे भाव पडले असले तरी सोन्याचे दर नवीन उच्चांक गाठतील, असा अंदाज आयसीआयसीआय डायरेक्टच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. दिर्घकालीन विचार केल्यास सोन्याचा दर प्रती १० ग्रामसाठी थेट ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांनी मागील अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या या दरवाढीचा फायदा घ्यावा, असा सल्लाही या अहवालामध्ये देण्यात आला आहे.\nसोन्याच्या किंमतीमध्ये मागील पाच दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढ होताना दिसल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. सोन्याचे दर मागील तीन ते चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असून ते भविष्यातही वाढणार असल्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अहवालात पुढील काही वर्षे सोन्याच्या दरांमध्ये वाढच होणार असल्याचे म्हटले आहे.\nसध्याच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनिश्चितता वाढलेली आहे. त्याचबरोबर जागतिक वाढ आणि मानवी जीवनासंदर्भाती��� चिंताही वाढली आहे. या परिस्थितीचा नक्कीच काहीतरी वेगळ्या दृष्टीने रोखे आणि सोन्यासारख्या संपत्तीचा मोठा साठा असलेल्या अमेरिकेसारखा देश विचार करत असणारा. पण असे असले तरी मागील काही काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये झालेली वाढ ही आश्चर्यचकित करणारी असल्याचे आयसीआयसीआय डायरेक्टच्या अहवालामध्ये म्हटले आहे.\nकोरोनाच्या कालावधीत असलेली अस्थिरता जागतिक शेअर बाजार, वस्तू आणि चलन बाजारामध्ये पाहता सध्या सोने बाजाराला चांगली मागणी आहे. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अनेक देशांमधील केंद्रीय बँकांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. व्याजदर कमी करण्याचा निर्णयही अनेक बँकांनी घेतला आहे. जागतिक स्तरावरील केंद्रीय बँकर्सचा सोने खरेदीमधील रस वाढल्याने भविष्यातही सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊ शकते. एकूणच गुंतवणूकीच्या ५ ते १५ टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये केल्यास फायदा होऊ शकतो, असा सल्ला भारतीय गुंतवणूकदारांना या अहवालामध्ये देण्यात आला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/26/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2020-12-02T18:10:37Z", "digest": "sha1:2OSDNPVNJOMQGPFAYTPDKBABYR45WCAO", "length": 5029, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ट्रम्प यांनी फ्लोरिडा मध्ये केले मतदान - Majha Paper", "raw_content": "\nट्रम्प यांनी फ्लोरिडा मध्ये केले मतदान\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By शामला देशपांडे / डोनल्ड ट्रम्प, फ्लोरिडा, मतदान / October 26, 2020 October 26, 2020\nफोटो साभार बिझिनेस इनसायडर\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत आपले मत शनिवारी नोंदविले. ट्रम्प फ्लोरिडाचे रहिवासी आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना ट्रम्प यांनी हसत हसत त्यांनी ट्रम्प नावाच्���ा व्यक्तीला मत दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या वेळी ट्रम्प मास्क घालून मतदानासाठी आले होते.\nमतदान प्रक्रियेबद्दल बोलताना ते म्हणाले, मतदानाची प्रक्रिया अगदी सुरक्षित असून यात अफरातफरीला संधी नाही. सर्व काही अगदी परफेक्ट आहे आणि नियमानुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ते पत्रकारांसोबत जास्त काळ असतील असे सांगितले. ट्रम्प शेवटच्या प्रचार सभेसाठी बायडेन यांच्या विरुद्ध मोठ्या सभा घेणार आहेत. नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन आणि ओहियो येथे या सभा होणार आहेत. अमेरिकेत आत्तापर्यंत ५ कोटी नागरिकांनी मतदान केले असून करोना मुळे अनेक नियम लागू झाले आहेत आणि त्याचे पालन करूनच मतदान घेतले जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/football/after-sunil-chhetri-humble-appeal-to-football-fans-india-vs-kenya-match-all-tickets-at-mumbai-football-arena-sold-out-24276", "date_download": "2020-12-02T18:49:27Z", "digest": "sha1:TDRI4IPXART375NCX5AGDCORQQLELDQK", "length": 8912, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्ल", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्ल\nशिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्ल\nBy मुंबई लाइव्ह टीम | तुषार वैती फुटबॉल\nशिव्या घाला, टीका करा पण सामना बघायला या, असं भावनिक अावाहन भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यानं केलं होतं. या अावाहनानंतर मुंबई फुटबाॅलमध्ये जादू घडली अाहे. मुंबई फुटबाॅल एरेनामध्ये रंगणारा भारत अाणि केनिया यांच्यातील फुटबाॅल सामन्यावर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला अाहे.\nछेत्रीनं केलं होतं अाव��हन\nशुक्रवारी भारतीय संघानं तैपेईवर ५-० असा दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी संपूर्ण स्टेडियम खाली पाहून सुनील छेत्रीनं चाहत्यांना भावनिक अावाहन केलं होतं. \"लिअोनेल मेस्सी, नेयमार, ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांनो, अाम्हाला शिव्या घाला, टीका करा, पण भारतीय संघाचा सामना पाहायला या, असं अावाहन केलं होतं.\nकोहली, सचिन, सानियाचा पाठिंबा\nसुनील छेत्रीनं भावनिक अावाहनाचा हा व्हिडियो सोशल मीडियावर टाकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अाणि टेनिसक्वीन सानिया मिर्झा यांनीही भारतीय फुटबाॅल कर्णधाराच्या या अावाहनाला पाठिंबा दर्शवला. सानिया मिर्झानं तर 'कुणी तिकीट देतं का' असं ट्विट केलं अाहे.\nसोनू निगमच्या मुलाला 'विराट' भेट\nरणवीर सिंग बनला इंग्लिश प्रीमिअर लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर\nसुनील छेत्रीफुटबाॅलमुंबई फुटबाॅल एरिनाविराट कोहलीसानिया मिर्झाभारतकेनिया\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\nब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\n'रनमशीन' विराट कोहलीनं सचिनचा आणखी एक विक्रम मोडला\nमहान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना यांचं निधन\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार\nपुढील १२ महिने टीम इंडिया नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार\nऑस्ट्रेलिया दौऱ्यात रेट्रो जर्सीत खेळणार टीम इंडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2015/10/50.html", "date_download": "2020-12-02T18:08:55Z", "digest": "sha1:CZVFRMRXE3SGBGZK44GQYRYUF7FOM6JJ", "length": 14268, "nlines": 56, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी निर्यात करणे अत्यावश्यक- मुख्यमंत्री", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजसाखर उद्योगाच्या भवितव्यासाठी निर्यात करणे अत्यावश्यक- मुख्यमंत्री\nसाखर उद्योगाच्या भवितव्यासाठी निर्यात करणे अत्यावश्यक- मुख्यमंत्री\nसाखर निर्यात न करणाऱ्यांवर कडक कारवाई\nचालू वर्षातील उत्पादनाच्या 12 टक्के उद्दिष्टाची केंद्राकडे ���िफारस करणार\nसाखर निर्यात न झाल्यास भाव कोसळण्याची भीती\nनिर्यात करण्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे आवाहन\nउद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांची ऊस खरेदी कर सवलत काढून घेणार\nनिर्यात धोरणास कारखानदारांच्या बैठकीत सहमती\nमुंबई : साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी साखर कारखान्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या 12 टक्के कोट्यातील संपूर्ण साखर निर्यात करावी. साखर निर्यात करण्याचे टाळले तर सध्याच्या भावात कारखाने तग धरू शकणार नाहीत. तसेच साखरेचा साठा शिल्लक राहिल्यास त्याचे दर आणखी कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे कारखान्यांनी साखर निर्यातीचा कोटा पूर्ण करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करून त्यांची ऊस खरेदी कर सवलत काढून घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साखर निर्यात धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, सहकार विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू, साखर आयुक्त विपीन शर्मा यांच्यासह विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील वर्षात उसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत साखर कारखानदारी टिकून रहावी, यासाठी राज्य शासन कारखानदारांच्या पाठिशी उभे राहणार आहे. साखर निर्यात केली नाही तर देशातील साखरेचे भाव कमी होतील आणि त्याचा फटका साखर उद्योगाला बसेल. या परिस्थितीचा साखर कारखान्यांनी सामूहिकपणे विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक कारखान्यांना ठरवून दिलेल्या 12 टक्के कोट्यातील शंभर टक्के साखर निर्यात करावी. तसेच सहवीज निर्मिती करणाऱ्या ज्या साखर कारखान्यांना दहा वर्षांची ऊस खरेदी कर सवलत मिळाली आहे, अशा कारखान्यांनीही कोट्यातील साखर शंभर टक्के निर्यात करणे बंधनकारक आहे. ज्या कारखान्यांनी अद्याप साखर निर्यात केली नाही किंवा करणार ��ाही त्यांच्यावर राज्य शासन कडक कारवाई करणार असून अशा कारखान्यांची ऊस खरेदी कर सवलत काढून घेतली जाईल.\nसाखर निर्यातीसाठी केंद्र शासनाने गेल्या तीन हंगामातील सरासरी साखर उत्पादनाच्या 12 टक्के साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट कारखान्यांना दिले आहे. त्याऐवजी चालू वर्षातील उत्पादनाच्या 12 टक्के उद्दिष्ट देण्याची साखर कारखान्यांची मागणी योग्य असून तशी शिफारस राज्य शासन केंद्र शासनाकडे करेल. तसेच इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पासंदर्भातील कारखानदारांच्या मागण्यासंदर्भातही राज्य शासन सकारात्मक असून त्यावर मार्ग काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nश्री. पवार म्हणाले, देशातील परिस्थिती पाहता पुढील वर्ष हे साखर कारखानदारीसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी साखर कारखान्यांनी आतापासूनच योग्य पद्धतीने पावले उचलून काटकसरीचे धोरण अवलंबावे. तसेच कारखान्यांनी शासनाचे निर्यात धोरण पाळणे आवश्यक आहे. साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाची पुनर्रचना करावी, जेणेकरून कारखान्यांना तोटा सहन करावा लागणार नाही. राज्य शासनानेही साखर निर्यातीसाठी तीन वर्षाचे उत्पादन न धरता यंदाच्या वर्षाचे उत्पादन धरण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करावी. जे कारखाने निर्यात कोटा पूर्ण करत नाहीत त्यांना देण्यात आलेली ऊस खरेदी कर सवलत रद्द करण्याची कारवाई करावी. यंदाच्या वर्षी सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू केलेल्या कारखान्यांकडून वीज खरेदी करण्यात यावी, यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलावीत, असेही श्री. पवार यांनी सांगितले.\nश्री. पाटील यांनी साखर कारखान्यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे साखर निर्यात करावी. निर्यात धोरणामुळे कारखान्यांना तोटा सहन करावा लागणार नाही. तसेच एफआरपीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. त्यामुळे तोटा कमी होण्यास मदत होत आहे. तसेच शासन इतर राज्यापेक्षा जास्त किमतीने कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार झालेली वीज विकत घेत असल्यामुळे कारखान्यांना त्याचा आधार मिळतो.\nश्रीमती मुंडे म्हणाल्या, मराठवाडा व विदर्भातील कारखानदारी तोट्यात जात आहे. ऊस उत्पादन पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पही अडचणीत आहेत. तसेच अनेक कारखान्यांना 12 टक्के निर्यात कोटा पूर्ण केला तर देशातील बाजारात विकण्यासाठी साखर शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यांना निर्यातीचा कोणताही फायदा मिळत नाही. अशा कारखान्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/Category/Exam_Results.html", "date_download": "2020-12-02T18:00:15Z", "digest": "sha1:YKT3PC22EJXKG4CUK6WAN3C4UDJWMATR", "length": 9223, "nlines": 141, "source_domain": "mahanmk.com", "title": "MahResult Maharashtra Exam Results Maharesult NMK", "raw_content": "\nNMK 2019: नवीन परीक्षांचे निकाल सर्वात जलद मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nराष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) [UGC NET] परीक्षा- जून २०२० परीक्षा निकाल\nदिनांक : ०१ डिसेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोग [SSC] स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी परीक्षा २०१८ निकाल\nदिनांक : ०१ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC CMS] संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा निकाल\nदिनांक : २४ नोव्हेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोग [SSC CHSL] संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (१०+२) परीक्षा निकाल\nदिनांक : ११ नोव्हेंबर २०२०\nभारतीय रिझर्व्ह बँक [RBI] ऑफिसर ग्रेड 'बी' पदांची भरती परीक्षा निकाल\nदिनांक : ११ नोव्हेंबर २०२०\nराष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांची मुलाखत यादी\nदिनांक : ०५ नोव्हेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोग [SSC] मल्टी टास्किंग स्टाफ पदांची पेपर II परीक्षा निकाल २०१९\nदिनांक : ३१ ऑक्टोबर २०२०\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC IFS] भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा निकाल\nदि���ांक : २६ ऑक्टोबर २०२०\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC Civil Service] नागरी सेवा (पूर्व) परीक्षा निकाल\nदिनांक : २६ ऑक्टोबर २०२०\nभारतीय स्टेट बँक [SBI] लिपिक पदांची पूर्व परीक्षा निकाल\nदिनांक : २१ ऑक्टोबर २०२०\nराष्ट्रीय चाचणी एजन्सी [NEET] प्रवेश परीक्षा निकाल\nदिनांक : २० ऑक्टोबर २०२०\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC- NDA&NA] I &II लेखी परीक्षा निकाल\nदिनांक : १३ ऑक्टोबर २०२०\nबँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS CRP RRB VIII] मार्फत ऑफिसर आणि ऑफिस असिस्टंट भरती निकाल\nदिनांक : २२ सप्टेंबर २०२०\nभारतीय तटरक्षक दल [ICG] असिस्टंट कमांडंट बॅच (SRD) ग्रुप-१ भरती परीक्षा निकाल\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२० निकाल\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता [MAHA TET] परीक्षा २०१९ निकाल\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\nराष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] समुदाय आरोग्य अधिकारी पदांची भरती परीक्षा निकाल\nदिनांक : १४ सप्टेंबर २०२०\nभारतीय तटरक्षक दल [ICG] असिस्टंट कमांडंट बॅच (SRD) भरती परीक्षा निकाल\nदिनांक : १५ ऑगस्ट २०२०\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC Civil Service] नागरी सेवा (मुख्य) परीक्षा निकाल २०१९\nदिनांक : ०४ ऑगस्ट २०२०\nMahresult.nic.in - दहावी बोर्ड परीक्षा निकाल २०२०\nदिनांक : २९ जुलै २०२०\nअधिक परीक्षेचे निकाल खालील पेजवर:\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आय���ग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AF", "date_download": "2020-12-02T19:16:24Z", "digest": "sha1:L2L4SJZJHFKBUL3SYOIWX5672TTSU2PL", "length": 5507, "nlines": 84, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कामुक प्रणय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२ उद्दीपन (foreplay) मध्ये काय अंतर्भुत होते\n२.१ वाटचाल (Progression) [मराठी शब्द सुचवा]\n३ क्रियाकलाप (Function[मराठी शब्द सुचवा]) आणि परिणाम\n६ लेखात प्रयूक्त संज्ञा\n६.१ शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा\n७ इंग्रजी मराठी संज्ञा\nउद्दीपन (foreplay) मध्ये काय अंतर्भुत होतेसंपादन करा\nवाटचाल (Progression) [मराठी शब्द सुचवा]संपादन करा\nजीभ खोलवर नेत चुम्बन घेणे फ्रेंच चुम्बन;\nस्वतः किंवा जोड़ीदाराचे कपड़े उतरवने stripping.\nक्रियाकलाप (Function[मराठी शब्द सुचवा]) आणि परिणामसंपादन करा\nलेखात प्रयूक्त संज्ञासंपादन करा\nशब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटासंपादन करा\nप्रयूक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा\nइंग्रजी मराठी संज्ञासंपादन करा\nhuman sexual behavior मानवी लैंगिक वर्तन\nLast edited on १ ऑक्टोबर २०२०, at १५:२१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ ऑक्टोबर २०२० रोजी १५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/2020/07/tata-memorial-centreactrec.html", "date_download": "2020-12-02T18:01:07Z", "digest": "sha1:B6DZYCX7DWHQDNSLIWN4NM7LVL36PIMJ", "length": 2910, "nlines": 79, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "Tata Memorial Centre(ACTREC) १४५ पदे-DailyjobBulletin", "raw_content": "\nProfessor/Medical Officer/Scientific Officer/Nurse/Foreman/Various Posts ह्या पदाच्या भरती साठी पात्रताधारक असणाऱ्याऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २८/ऑगस्ट /२०२० पर्यंत अर्ज करावे\nपरीक्षा शुल्क : Rs . ३००/ [SC/ST/PWD:फी नाही]\nविनामूल्य नोकरी विषयक माहिती आपल्या Whatsapp वर मिळविण्यासाठी. क्लिक करा.\nhttp://bit.ly/2U44glA 7020454823 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा . 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.\nआणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/belgaum-not-threatened-mumbai-read-more-300535", "date_download": "2020-12-02T19:31:30Z", "digest": "sha1:M4BOS4EALGRPXCJK2QFLHO3V3VM4654Q", "length": 15211, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "बेळगावला मुंबईपासून का नाही धोका ; वाचा सविस्तर... - Belgaum not threatened from Mumbai Read more | Marathi News - eSakal", "raw_content": "\nबेळगावला मुंबईपासून का नाही धोका ; वाचा सविस्तर...\nमहाराष्ट्र आणि मुंबईमधील लोकांना कर्नाटकात प्रवेश दिल्यानंतर सर्वाधिक धोका बेळगावला असेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती; पण हा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे.\nबेळगावः महाराष्ट्र आणि मुंबईमधील लोकांना कर्नाटकात प्रवेश दिल्यानंतर सर्वाधिक धोका बेळगावला असेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती; पण हा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. तिसऱ्या लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील प्रवाशी, भाविक, स्थलांतरीत मजुरांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, याबाबतीत बेळगाव जिल्हा सुरक्षित राहिला आहे. जिल्ह्यात आलेल्या मुंबईच्या सात जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले असले, तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या नगण्य आहे.\nबेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 140 असून त्यापैकी महाराष्ट्राहून आलेल्या नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात मुंबईहून आलेल्या 7 तर कोल्हापूरच्या दोघांचा समावेश आहे. आंतरराज्य प्रवासासाठी मार्ग खुला केल्यास सर्वाधिक धोका बेळगावला होण्याची भिती व्यक्‍त केली जात होती. खासकरून महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णांमुळे याचा धोका बेळगावला सर्वाधिक असेल, असा बांधलेला अंदाज फोल ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रवाशांपासून आतापर्यंत बेळगाव सुरक्षित राहिले आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात तर कोरोनाने कहरच केला आहे. खासकरून मुंबई, पुणे आणि ठाण्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येने देशाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कर्नाटककडून महाराष्ट्रासाठी दरवाजे एक आठवड्यासाठी खुले करुन त्यानंतर परत मार्ग बंद केले आहेत. दरम्यान, आतापर्यंत उपलब्ध आक��्यांवरून राज्यामधील विविध जिल्हे कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. त्याला आंतरराज्य प्रवास कारणीभूत ठरला आहे. खासकरून मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे रुग्णसंख्या वाढत चालली आहे.\nआंतरराज्य प्रवास बाधितांची संख्या\nमुंबई ते बेळगाव 7\nकोल्हापूर ते बेळगाव 2\nअजमेर ते बेळगाव 23\nझारखंड ते बेळगाव 20\nदिल्ली ते बेळगाव 1\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\n सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट\nसोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात...\nOsmanabad Corona Update: उस्मानाबाद जिल्ह्यात २६ जणांना कोरोनाची लागण\nउस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) २६ जणांना कोरोनाची लागण झाली असुन एकाचा मृत्यु झाला आहे. बुधवारी ३८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील...\nउमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी...\nपंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियाला दणका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त\nपंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्��� तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/water-resources-department-conducted-pre-monsoon-survey-3003-dams-state-299847", "date_download": "2020-12-02T18:02:12Z", "digest": "sha1:M4TZIQE53ED2ND5XQ5JQ6K7T5OYHV2BI", "length": 17739, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने कसली कंबर; राज्यातील ३००३ धरणांचा केला सर्व्हे! - Water Resources Department conducted pre monsoon survey of 3003 dams in the state | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने कसली कंबर; राज्यातील ३००३ धरणांचा केला सर्व्हे\nगेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण केली आहे.​\nखडकवासला (पुणे) : जलसंपदा विभागाने राज्यातील लहान मोठ्या तीन हजार तीन धरणांची पावसाळ्यापूर्वीची सुरक्षा तपासणी केली. यामध्ये पुण्यातील टेमघरसह राज्यातील सर्व धरणे पूर्णपणे सुरक्षित आहेत, अशी माहिती जलसंपदा लाभ क्षेत्र विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी दिली.\n- तलावांना 'रोहयो'चा 'आधार'; बेरोजगारांना रोजगार आणि शेतीला पुरेसे पाणी होणार उपलब्ध\nदेशात मान्सून दाखल होणार असून पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण केली आहे. जलसंपदा विभागाच्या कोथरूड येथील जलसंपदा भवनमध्ये शुक्रवारी (ता.३०) झालेल्या पत्रकार परिषदेवेळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.\n- 'विद्यार्थ्यांसाठी कायपण'; राज्य सरकारचा 'हा' आहे नवा फंडा\n- पूर नियंत्रण कक्ष स्थापन करणे\nतापी, कृष्णा, गोदावरी , कोकण, विदर्भ अंतर्गत खोरे निहाय व उपखोरे निहाय पूर नियंत्रण कक्ष १ जूनपासून २४x७ सुरू राहणार आहे.\n- पूर नियंत्रक अधिकाऱ्यांची नेमणुक करणे\nखोरे नियंत्रक अधिकारी व उपखोरे नियंत्रक अधिकारी, धरण नियंत्रक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.\n- महाराष्ट्रालगत असलेल्या राज्यात समन्वय साधणे\nआंतरराज्य प्रकल्पांसाठी संपर्कासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली ���हे. तसेच, मंत्रालयात आपत्कालीन यंत्रणेचा कक्ष १ जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. या कक्षातर्फे पाऊस, धरणासाठा, विसर्ग याची माहिती देण्यात येणार आहे.\n- Big Breaking : यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द\nमान्सून पूर्वतयारी बैठका :\n- राज्य, प्रदेश, जिल्हा स्तरावर पूर्व तयारी बैठक झाली आहे.\n- मागील वर्षी रेल्वे पुरात अडकली होती. त्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी रेल्वे बाधित प्रकल्पाच्या संदर्भात बैठक झाली.\n- आंतरराज्य प्रकल्पाच्या संदर्भात बैठक २८ मे रोजी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तेलंगना, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.\nजल शास्त्रीय निरीक्षण केंद्र :\n- पर्जन्य मापक यंत्रे आणि नदी प्रवाह मापक यंत्रे यांची तपासणी करून ती कार्यान्वित केली आहेत.\n- जिल्हाधिकारी ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री; जाणून घ्या अजित जोगी यांचा रंजक प्रवास\nधरण सुरक्षा तपासणी :\n- राज्यातील २०% धरणांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करण्यात आली आहे. धोकादायक परिस्थितीत असलेले एकही धरण नाही.\n- सर्व द्वारयुक्त धरणांचा अद्ययावत प्रचलन आराखडा ROS व द्वार प्रचलन आराखडा GOS तयार करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\n सोलापुरात येणाऱ्या संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना टेस्ट\nसोलापूर : कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात...\nOsmanabad Corona Update: उस्माना���ाद जिल्ह्यात २६ जणांना कोरोनाची लागण\nउस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.दोन) २६ जणांना कोरोनाची लागण झाली असुन एकाचा मृत्यु झाला आहे. बुधवारी ३८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील...\nउमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी...\nपंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियाला दणका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त\nपंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/sheshrao-khode-passed-away-58236/", "date_download": "2020-12-02T18:12:15Z", "digest": "sha1:VAP4JKIXDYRNRKOJWERKRSELYU5FBGPT", "length": 9673, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शेषराव खोडे यांचे निधन | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nशेषराव खोडे यांचे निधन\nशेषराव खोडे यांचे निधन\nअंजनगावसुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथील स्वातंत्र सैनिक शेषराव मुकूंदराव खोडे यांचे वृद्धापकाळाने बुधवारी अकोला येथे निधन झाले. ते ८९ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात वृद्ध पत्नी व\nअंजनगावसुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथील स्वातंत्र सैनिक शेषराव मुकूंदराव खोडे यांचे वृद्धापकाळाने बुधवारी अकोला येथे निधन झाले. ते ८९ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात वृद्ध पत्नी व बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या पाíथवावर कापूसतळणी येथील हिंदु स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार शरयू आढे, रहिमापूरचे ठ��णेदार मििलद बहाकार आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू; कामगारांच्या आंदोलनाने तणाव\n2 न्यायालयाला दिलेले निवेदन ही हमीच\n3 खडकपूर्णा नदीवर वाळू माफियांचे साम्राज्य\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/16-november-2019-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:03:57Z", "digest": "sha1:5FLCFVPF34PWGTEIKKMDPHJQW4B5NC46", "length": 10838, "nlines": 253, "source_domain": "mahanmk.com", "title": "16 November 2019 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n16 Nov च्या चालू घडामोडी\nझारखंड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती रवी रंजन\nझारखंड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती रवी रंजन न्यायमूर्ती रवी रंजन यांची भारत सरक���र कडून झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती कॉलेजियमने केलेल्य\nलेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा: पहिल्या महिला JAG (Judge Advocate General) अधिकारी पदी नियुक्ती\nलेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा: पहिल्या महिला JAG अधिकारी भारतीय लष्करात महिला न्यायाधीश अ‍ॅडव्होकेट जनरल (Judge Advocate General) अधिकारी पदी नियुक्ती पहिल्यांदाच त्या सध्\nआदि महोत्सव: नवी दिल्ली येथे आदिवासी महोत्सव आयोजन\nआदि महोत्सव: नवी दिल्ली येथे आयोजन आयोजन ठिकाण INA दिल्ली हाट, नवी दिल्ली कालावधी १६ ते ३० नोव्हेंबर २०१९ उदघाटक अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री)\n'सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती' विषयी जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये प्रादेशिक परिषद\n'सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती' प्रादेशिक परिषद परिषद कालावधी १५-१६ नोव्हेंबर २०१९ (दोन दिवसीय) परिषद थीम 'सुशासन प्रवृत्तीची प्रतिकृती' (Replication of Good Go\nWTO पॅनेलकडून भारताच्या अमेरिकेसोबतच्या स्टील मुद्द्यांवरील दाव्यांची फेटाळणी\nWTO पॅनेलकडून भारताच्या दाव्यांची फेटाळणी जागतिक व्यापार संघटनेच्या (World Trade Organization - WTO) पॅनेलने स्टील मुद्द्यांबाबत भारताचे अमेरिकेविरूद्ध दावे फेटाळले भारताकडू\n२०२१ पर्यंत युरोपियन गुंतवणूक बँक जीवाश्म इंधन निधी थांबवणार\nयुरोपियन गुंतवणूक बँक जीवाश्म इंधन निधी थांबवणार २०२१ च्या अखेरीस युरोपियन गुंतवणूक बँक तेल आणि कोळसा प्रकल्पांना वित्तपुरवठा थांबवणार युरोपियन युनियनकडून २०१३ पासून जीवाश्म इंधन\nराष्ट्रीय मिशन 'NISHTHA' जम्मू-काश्मीरमध्ये सुरू\nअरुणाचल प्रदेश: पहिली आंतरराष्ट्रीय कृषी आधारित ग्राहक -विक्रेता परिषद\nअरुणाचल प्रदेश: पहिली आंतरराष्ट्रीय कृषी आधारित ग्राहक - विक्रेता परिषद फल आणि कृषी उत्पादनाधारित ग्राहक आणि विक्रेत्यांची पहिली परिषद APEDA (Agricultural and Processed Food\nचंद्रयान ३: नोव्हेंबर २०२० पर्यंत चंद्रावर उतरण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न\nचंद्रयान ३: चंद्रावर उतरण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) चंद्रयान - ३ मोहीमेची घोषणा नोव्हेंबर २०२० पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्य\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_263.html", "date_download": "2020-12-02T18:00:38Z", "digest": "sha1:XD5G7CMIDXS5ZTLPATLTCRUIU4VGTSOA", "length": 10650, "nlines": 86, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लाम आतंक नव्हे आदर्श | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\nइस्लाम आतंक नव्हे आदर्श\nलेखक - स्वामी लक्ष्मी शंकाराचार्य\nभाषांतर - सय्यद ज़ाकिर अली\nखरोखरच इस्लाम एक आतंकवादी धर्म आहे काय\nसर्वप्रथम याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. यांच्यावरच अंतिम ईशग्रंथ कुरआन अवतरित झाला. त्यांना प्रेषित्व मिळाल्यापासून २३ वर्षांपर्यंत त्यांनी जे काही केले, ते अगदी कुरआननुसारच केले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन कुरआनचेच अर्थात इस्लामचेच प्रात्यक्षिक अगर व्यावहारिक रूप आहे. म्हणून कुरआन व इस्लामला जाणून घेण्याचा सर्वांत महत्त्वपूर्ण व सोपा मार्ग प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राच�� अभ्यास करणे आहे, मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आणि कुरआन वाचून आपण स्वत: निर्णय घेऊ शकता की ‘इस्लाम एक आतंक आहे की आदर्श\nआयएमपीटी अ.क्र. 192 पृष्ठे - 84 मूल्य - 35 आवृत्ती - 4 (March 2015)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54250", "date_download": "2020-12-02T19:24:50Z", "digest": "sha1:NNU37MJK4KTUGZX3P33LLMXAZ4XYF3P4", "length": 56196, "nlines": 301, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुप्रसिद्ध अभिनेते श्री. ललित प्रभाकर ('जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील आदित्य देसाई) यांच्याशी गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / सुप्रसिद्ध अभिनेते श्री. ललित प्रभाकर ('जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील आदित्य देसाई) यांच्याशी गप्पा\nसुप्रसिद्ध अभिनेते श्री. ललित प्रभाकर ('जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील आदित्य देसाई) यांच्याशी गप्पा\nलॉस एंजिलीस येथे ३ ते ५ जुलै २०१५ दरम्यान होणार्‍या बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या सतराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते व सध्या 'झी मराठी'वरच्या 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील 'आदित्य देसाई' म्हणून लोकप्रिय असलेले श्री. ललित प्रभाकर यांच्याशी नुकत्याच गप्पा झाल्या.\nतुमचा आत्तापर्यंतचा अभिनयाचा प्रवास कसा झाला तुमच्या घरी अभिनयाची काही पार्श्वभूमी होती का\nललित - नाही, घरी तशी या क्षेत्राची काहीच पार्श्वभूमी नाही. माझी आई शिक्षिका व वडील आयटीआयमध्ये प्रोफेसर आहेत. पण मला लहानपणापासून कलाक्षेत्राशी संबंधित गोष्टींची आवड होती, म्हणजे कथाकथन, एकपात्री अभिनय. शिवाय वाचनाची आवडही होती. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा 'मितीचार', कल्याण या नाट्यसंस्थेशी माझा संबंध आला आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने माझा हा प्रवा��� सुरु झाला. आपल्याला नक्की काय काम करायचं आहे, कशाची आवड आहे, कोणती नाटकं आपण करू शकतो याची समज यायला लागली.\nश्री. रवी लाखे हे आमचे सर, त्यांनी पाया पक्का करुन घेतला. आमची प्रक्रियेला महत्त्व देणारी संस्था आहे. फक्त अभिनयच नाही, तर तिथे नाटकात मी बॅकस्टेजपासून ते प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत, दिग्दर्शन या गोष्टीही केल्या. मला दिग्दर्शनासाठी, प्रकाशयोजनेसाठी राज्यस्तरीय पारितोषिक ही मिळालं. संस्थेत मला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, चांगल्या चांगल्या लेखकांच्या ओळखी झाल्या.\nत्यानंतर मग टीव्हीवर एकदोन मालिकांमध्ये छोटीमोठी कामं केली. 'गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकेत एक नकारात्मक व्यक्तिरेखा होती, अगदीच रॉ म्हणता येईल अशी. जंगलात राहणारी, धोतर घालणारी, ज्याच्यावर कोणतेच संस्कार नाहीत अशी ही व्यक्ती होती. त्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. त्या भूमिकेनंतर लगेचच मला आदित्य देसाईची भूमिका मिळाली, जी या भूमिकेच्या अगदीच विरुद्ध होती.\nएक अभिनेता म्हणून या दोन अगदी भिन्न पद्धतीच्या भूमिका मला करायला मिळाल्या आणि लोकांना त्या आवडल्या म्हणून बरं वाटलं, कारण आपल्याकडे पॉझिटिव्ह किंवा फक्त निगेटिव्ह भूमिकेचा एक शिक्का बसतो. पण पहिल्या नकारात्मक भूमिकेनंतर ऑडिशन वगैरे देऊन माझी निवड झाली.\nतुम्हाला नाट्यशिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली होती ना\nललित - हो, यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप, केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे जी दिली जाते, ती मला मिळाली होती. पूर्ण भारतातून तीस मुलांना निवडतात. त्यामध्ये लेखक, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार असे सगळेच असतात. दोन वर्षांसाठी ती स्कॉलरशिप मला नाटक विभागासाठी मिळाली होती.\nतुम्ही अभिनयाबरोबर दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीतसंयोजन यांसारख्या सर्व तांत्रिक बाबी आत्मसात केल्या, त्याचा सध्या अभिनेता म्हणून कसा उपयोग होतो आणि या सगळ्यांत तुम्हांला जास्त काय आवडतं\nललित - नक्कीच फायदा होतो, कारण कोणतीही कलाकृती म्हटली की त्यात या सगळ्या गोष्टी येतातच. अर्थात टीव्हीवरच्या मालिकेमध्ये आम्हांला नाटकाइतका वेळ नसतो. तरीही कलाकार म्हणून सजग राहावं लागतं. तुम्हांला तुमच्या जागा शोधाव्या लागतात. तुम्हांलाच इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं.\nलाईट्स् कसे घ्यायचे, सावली कशी टाळायची, नेपथ्याचा, प्रॉपर्टीचा, संगीताचा वापर कसा करायचा या सगळ्यांमध्ये नाटकात या गोष्टी शिकल्याचा खूपच फायदा कुठेही होतो. तुम्ही जे करताय ते त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघता आलं पाहिजे. तर तुम्हांला कळेल की तुम्ही नक्की काय करत आहात. समोरच्या कालाकाराबरोबर तुम्ही कसा अभिनय करता हेही महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या समोर असलेला कलाकारही तितकाच महत्त्वाचा आहे. नाटक हे सगळ्या गोष्टी शिकवतं. मला नाटकाशी संबंधित सगळ्याच गोष्टी करायला खरंतर आवडतात. पण दिग्दर्शन सर्वांत जास्त आवडतं.\nतुम्ही दिग्दर्शित व अभिनय केलेलं 'ईन्व्हिझिबल सिटी' हे नाटक या वर्षी मुंबईच्या काला घोडा महोत्सवात दाखवलं गेलं. कसा प्रतिसाद होता प्रेक्षकांचा\nललित - प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम होता. या नाटकात मी दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. दोन वर्षांपासून प्रयोग सुरू आहेत. बरीच पारितोषिकं मिळाली आहेत. 'थेस्पो', 'वसंत नाट्यमहोत्सव' आणि 'काला घोडा महोत्सव' या राष्ट्रीय स्तरावरच्या तीन नाट्यमहोत्सवांमध्ये आमचं हे नाटक सिलेक्ट झालं आहे. मालिकेमुळे मला मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा प्रायोगिक नाटकाला मिळायला हवा, असं मला मनापासून वाटतं.\nतुमचा व्यावसायिक नाटकाकडे जाण्याचा विचार आहे का\nललित - हो, नक्कीच आहे. किंबहुना मी आधीही एक व्यावसायिक नाटक केलं होतं - 'तक्षकयाग' नावाचं, अविनाश नारकरांचं. त्याचे फार प्रयोग झाले नसले तरी काम करायला खूप मजा आली.\nआत्ताही माझं बोलणं सुरू आहे एका नवीन व्यावसायिक नाटकासंदर्भात, या आठवडाभरातच नक्की ठरेल. जुलैमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू होतील.\nपण कमी बजेटमुळे प्रायोगिक नाटकाचे प्रयोग कमी होतात, त्याला प्रेक्षकही त्या मानाने कमी असतात. त्यामुळे मला प्रायोगिक नाटकही करत राहायचं आहे, जेणेकरुन माझा त्या नाटकाला फायदा होत राहील.\nतुमचे सर्वांत आवडते नाट्यअभिनेते कोण कोणाबरोबर काम करायला आवडेल\nललित - माझा आवडता ग्रूप नसिरुद्दीन शहा यांचा 'मॉटली' हा आहे. ते नाटक नाही, खरंतर बरेचदा कथा सादर करतात. त्यांची सादरीकरणाची पद्धत खूप आवडते. त्यात नेपथ्य, लाईट्स् इत्यादी खूप कमी असतात किंवा फक्त पूरक असतात. सगळ्यांत जास्त भर त्यांचा अभिनेत्यावर आणि दिग्दर्शनावर असतो. आपल्याकडे बरेचदा एकांकिका, नाटकं यात गिमिक्स खूप केली जातात. त्यामुळे दिग्दर्शकाचं, अभिनेत्याचं काम सोप्प होऊन जातं थोडसं. पण हे न करता ते ज्या पद्धतीने सादरीकरण करतात, ते मला खूप आवडतं. त्यांच्याबरोबर काम करायला नक्कीच खूप आवडेल.\nमला निळू फुले यांची नाटकं बघायला मिळाली नाहीत. ती बघायला मिळाली असती तर मला फार आनंद झाला असता.\nतुम्हांला तुमची कोणती भूमिका जास्त आवडती आहे\nललित - 'ईन्व्हिझिबल सिटी' हे पूर्ण नाटकच मी खूप एन्जॉय करतो. तसंच अजून एक नाटक आहे 'पगला घोडा' ज्यात मी ५५ वर्षं वयाच्या माणसाची भूमिका करायचो. ती भूमिका करायला मला आवडायचे.\nतुमचा रंगभूमी ते टीव्ही हा प्रवास कसा झाला\nललित - हे खरंतर तसं अचानक झालं. ठरवून काही झालं नाही. पण रंगभूमीवरून टीव्ही माध्यमात जाताना सुरुवातीला मला जरा, तांत्रिक बाबतींत नाही, पण मानसिक त्रास झाला. मी करतोय ते नक्की बरोबर करतोय ना, या विचाराने मी थोडा काँन्शस असायचो. पण प्रयत्न करत राहिलो. नाटक सोडायचं नाही हे स्वतःला बजावून पुढे जात राहिलो, राहतो.\nगेली दीड वर्षं झी मराठी वाहिनीवर तुमची 'जुळून येती रेशीमगाठी ही मालिका सुरू आहे आणि त्यात तुमची आदित्य देसाई ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली आहे. किती साम्य किंवा वेगळेपणा आहे तुमच्यात आणि आदित्य देसाईमध्ये\nललित - (हसून) मला हा नेहमी विचारला जातो प्रश्न. लोकप्रियतेच्या बाबतीत म्हणाल तर आदित्य देसाई नक्कीच भरपूर लोकप्रिय आहे. मला फेसबुकवर भारतातून, तसंच भारताबाहेरून भरपूर मेसेजेस येत असतात, त्यावरून कल्पना येते. माझ्यात आणि आदित्यमध्ये साम्य म्हणाल, तर तसं दोन्ही कॅरेक्टर्स एकत्र होतात काम करताना. तुम्हांला तुमचं तिथे काही द्यावं लागतं. आमच्या स्वभावातले काही गुण, वैशिष्ट्यं, जे लेखकाला त्या व्यक्तिरेखेसाठी घ्यावेसे वाटतील त्या घेतल्या जातात.\nवेगळेपणा म्हणाल तर, मी नास्तिक आहे पण आदित्य तसा नाही, म्हणजे तो अंधश्रद्धाळूही नाही, पण आस्तिक आहे. मी प्रत्यक्षात आदित्यपेक्षा जास्त मस्तीखोर आहे, कधी शांतही असतो. अशा बर्‍याच गोष्टी आहेत. काही बाबतींत साम्य आहे, काही बाबतींत नाही.\nअशी कोणती गोष्ट, सवय आहे जी आदित्य देसाईमध्ये तुमच्याकडून, म्हणजे ललितकडून आली आहे आणि ललितकडे आदित्य देसाईकडून\nललित - 'है ना' हे म्हणायची सवय ललितकडून आदित्यकडे गेली आहे. तर आदित्य देसाईची भांग पाडायची सवय आता ललितला लागली आहे. या आधी मी कधीच हे केलं नाही. आतासुद्धा मी फक्त ���ेसांना थोडं वळण द्यायचा प्रयत्न करतो.\nतुम्हांला आदित्य देसाईच्या भूमिकेसाठी 'सर्वोत्कॄष्ट नायक' हा झी गौरव पुरस्कार मिळाला. या बद्दल तुमचं अभिनंदन एक कलाकार म्हणून पुरस्काराची पावती मिळल्यावर नक्कीच छान वाटत असणार.\n हो, हे पुरस्कार मिळणं महत्त्वाचं अशासाठी वाटतं कारण त्यात प्रेक्षकांच्या मतांचा पण वाटा होता. नाटक करताना समोर प्रेक्षकांची दाद लगेच कळते. पण मालिका करत असताना ते शक्य नसतं. त्यामुळेच या पुरस्काराच्या रूपात प्रेक्षकांना काम आवडतं आहे, याची पावती मिळते. आत्मविश्वास वाढतो. ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यातच पुढे शिकत जाऊन करायचं हे समजतं. त्यामुळे पुरस्कार माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.\nकोणत्याही दैनंदिन मालिका मूळ कथा न ताणता एका ठरावीक वेळेत संपवण्यात याव्या, याबद्दल तुम्हांला काय वाटतं\nललित - माझं स्वतःच असं मत आहे की, कोणतीही मालिका साधारणपणे एका वर्षापर्यंत असावी. असं झालं तर नवीन मालिका येत राहतील, वेगळ्या लोकांना कामाची संधीही मिळेल. किंवा निदान कुठल्याही मालिकेचा आलेख, ती सुरू झाल्यानंतर कधी संपणार हे माहिती पाहिजे. त्यामुळे ती कथा व्यवस्थीत रचता येते. मग मालिकेचा आशयही छान, सकस राहील.\nतुम्ही एक अभिनेता म्हणून स्वतःला सतत अद्ययावत ठेवण्यासाठी काय करत असता\nललित - वेगवेगळे चित्रपट, नाटकं बघणे, भरपूर वाचन हे करतो. स्वतःचा साचा, कंफर्ट झोन तयार होऊ न देता काम करायचा प्रयत्न करतो. चौकट तयार होऊ न देता वेगळं काय करता येऊ शकेल हे बघतो. त्याचबरोबर ज्येष्ठ सहकालाकार आहेत, लोकेशदादा (लोकेश गुप्ते), गिरीशकाका (डॉ गिरीश ओक), सुकन्याताई (सुकन्या मोने) त्यांचं काम बारकाईने बघतो, त्यातूनही शिकायला मिळतं. हे सगळं आपसूक होत राहतं, वेगळं काही करायला लागत नाही.\nतुम्ही मेथड अ‍ॅक्टिंगला महत्त्व देता की उत्स्फूर्ततेला\nललित - असं ठरवून काही करत नाही. सीन वाचला की त्या सीनला जे योग्य असेल ते करतो. कधी मिळालेला सीन दोन पानी असला तरी लोकेशदादाबरोबरचे ,गिरीशकाकांबरोबरचे किंवा शर्मिष्ठाबरोबरचे बरेसचे सीन्स स्पाँटेनियसली ईंप्रोवाईज होत जातात. गिरीशकाका काही उत्स्फूर्तपणे बोलले की आम्ही भर घालतो. मग ही प्रक्रिया पुढे होत राहते. त्यामुळे दोन्ही पद्धतीने काम होतं.\nएक अभिनेता म्हणून स्वतःमधली कोणती गोष्ट अजून सुधारायल�� हवी असं वाटतं\nललित - टीव्हीवरच्या मालिकेमध्ये डबिंग नसतं. सीन चित्रीत होत असतानाच जे तुम्ही बोलता तोच आवाज रेकॉर्ड होत असतो. त्यामुळे बरेचदा हालचालींवर मर्यादा येते. आपण एरवी खरंतर नुसतं उभं न राहता काम करता करता बोलत असतो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की मी बरेचदा ज्या गोष्टीचा आवाज होणार नाही, असं काहीतरी करत राहून, हातात घेऊन, काम करत शक्यतो बोलायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट अजूनही जास्त शिकायचा प्रयत्न सुरू आहे.\nसध्या तुम्ही दैनंदिन मालिका करत आहात, तर हे वेळेच्या बाबतीत किती आणि कसं अवघड आहे\nललित - आमची रोज बारा तासांची शिफ्ट असते - ९ ते ९, ७ ते ७ अशी. महिन्यातून आम्ही कमीत कमी २६ दिवस शूट करतो. रविवार वगैरे अशी काही ठरावीक सुट्टी नसते. आदल्या दिवशी सुट्टीबद्दल कळतं. जर आम्हांला सुट्टी हवी असेल तर महिनाभर आधी सांगावं लागतं. हे असं काम करणं हेक्टिक नक्कीच आहे. तब्येत उत्तम राहावी, मानसिक ताणतणाव नसावेत याची काळजी घ्यावी लागते. कारण आजारी पडलं, सर्दी-ताप-कंटाळा आला तरी जावं लागतंच.\nधावपळीच्या दिनक्रमामध्ये तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करता\nललित - फिटनेससाठी मी वेळ मिळेल तेव्हा जिमला जातो. आत्ता एका महिन्यापासून कुंग-फूचे क्लासेस लावले आहेत. मार्शल आर्ट्स शिकण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या सेटवरती जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, त्याने थकवा येत नाही. काम करायला खूप उत्साह मिळतो. सेटवर असणार्‍या छान वातावरणाचा, चांगल्या लोकांचा तुमच्या कामावर, तब्येतीवर चांगला परिणाम होतो.\nया सगळ्यांतून घरच्यांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी, स्वतःच्या छंदासाठी वेळ काढणं कसं जमवता\nललित - आत्ताही दोनतीन महिन्यांपूर्वीपर्यंत मी मालिकेचं चित्रीकरण झाल्यावर रात्री १२ ते पहाटे ३ आमच्या एकांकिकेच्या तालमीसाठी वेळ काढायचो आणि सकाळी परत चित्रीकरणासाठी जायचो. हं, आता फक्त एक प्रॉब्लेम येतो की मला फिरायची खूप आवड आहे. ते कमी झालं आहे. अ‍ॅडजस्ट करावं लागतंचं घरच्यांना वेळ देणं कमी झालं आहे. पण तसं आधीही मी प्रायोगिक नाटकं करत होतो तेव्हा घरच्यांना फार जास्त वेळ देता येत नव्हता. बाकीच्या काही आवडी, जसं कविता करणे, मित्रांबरोबर क्रिकेट खेळणे वेळ मिळेल तशा करत असतो.\nतुम्ही स्वतः टीव्ही बघता का जेव्हा वेळ मिळेल तेव्हा टीव्हीव�� किंवा इतर काय बघायला आवडतं\nललित - नाही, मी टीव्ही नाही बघत. अनेक वर्षांत मी टीव्ही पाहिलेला नाही. मी आत्ता राहतो तिथे टीव्ही नाही. पण मला चित्रपट बघायला आवडतात. मित्रांच्या कृपेने माझ्याकडे इटालियन, रशियन अशा वेगवेगळ्या भाषांतल्या चित्रपटांचा साठा आहे. घरी आलो की मी हे चित्रपट बघतो. आमच्या मालिकेचे भाग मी लॅपटॉपवर बघतो.\nरंगभूमी, टीव्ही यांनंतर आता मोठ्या पडद्यावर यायला आवडेल का तसा विचार आहे का\nललित - विचार असा नव्हता केला कधी, पण आता ऑफर्स येत आहेत मराठी सिनेमाच्या. मालिकेनंतर मी त्यांचा नक्कीच विचार करेन. कारण माध्यमं वेगवेगळी असली तरी पाया एकच आहे. प्रत्येक माध्यमाची गंमत वेगळी, काम फक्त प्रामाणिकपणे करायचं.\nआजकाल बरेचसे सेलीब्रिटी सोशल मिडियाचा वापर करून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधतात. तुम्ही सोशल मिडियावर कितपत अ‍ॅक्टिव्ह असता\nललित - मी खूप कमी अ‍ॅक्टिव्ह आहे तसा सोशल मिडियावर. ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅप मी वापरत नाही. फक्त फेसबुकवर माझं स्वतःचं पेज आहे, पण मी माझं ऑफिशियल फॅनपेज अस केलं नाहिये. फेसबुकवर माझ्या नावाने काढलेली बरीच फेक अकाऊंट्स् आहेत. पण पुष्कळ फॅन्स माझं खरं फेसबुक अकाऊंट शोधतात, मेसेज करतात, कमेंट देतात. त्यांत जे कोण खराखुरा अभिप्राय देतात, स्तुती असो वा टीका, त्यांना मी आवर्जून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.\n'मायबोली'वर तुमचा फॅनक्लब आहे.\nललित - (हसून) मला नक्कीच आवडेल त्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. माझं काम आवर्जून बघणार्‍या, माझ्यावर प्रेम करणार्‍या चाहत्यांना भेटायला मी उत्सुक आहे. त्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की, आत्ता जसे माझ्यावर प्रेम करत आहात तसं मी जेन्युईन काम करत राहिलो तर करत राहा आणि मी नक्कीच जेन्युईन काम करत राहीन.\nआता तुम्ही महिन्याभरात लॉस एंजीलिस इथे बीएमएमच्या अधिवेशनाला येणार आहात. काय वाटतं त्याबद्दल\nललित - बाहेरच्या देशात राहून आपल्या लोकांनी आपलं मराठीपण, संस्कृती, नाटकं, पुस्तकं, कला जपण्यासाठी, प्रसार करण्यासाठी बीएमएमचं अधिवेशन हा खरंच एक छान उपक्रम सुरू ठेवला आहे. हॅट्स ऑफ टू बीएमएम जे हा असा कार्यक्रम तिकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करतात.\nभारतातून येणारे कलाकार, कार्यक्रम, इथल्या उत्तर अमेरिकेतल्या वेगवेगळ्या मंडळांचे कार्यक्रम, स्टॉल्स् यांसाठी हे अध��वेशन हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. या वर्षी हे अधिवेशन लॉस एन्जिलिस, सिटी ऑफ हॉलिवुड येथे होत आहे. तुमच्या याबद्दल काही खास अपेक्षा आहेत का \nललित - हे अधिवेशन उत्तम व्हावं, हीच इच्छा आहे. त्यासाठी शक्य असेल ती मदत करता यावी आणि आपला कार्यक्रम तगडा होऊन, लोकांना आवडला पाहिजे हेच मनापासून वाटतं. तिकडच्या मराठी प्रेक्षकांचा, चाहत्यांचा प्रतिसाद, त्यांचं म्हणणं ऐकण्याची खूप उत्सुकता आहे.\nतुम्ही अधिवेशनात जो कार्यक्रम करणार आहात, त्याबद्दल काही सांगाल का\nललित - बीएमएममध्ये 'लग्न पाहावं करून' हा आमचा कार्यक्रम आहे. नाटक आहे, म्हणजे एक नाट्यप्रकार आहे ज्यात स्किट आहे, यात गाणी, नृत्यही असतील. माझ्याबरोबरच यात टीव्हीमधले अजून खूप लोकप्रिय कलाकारही आहेत. हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कार्यक्रमाच्या तालमीही सुरू आहेत.\nअधिवेशनाला येणारे प्रेक्षक, मायबोलीचे वाचक यांच्यासाठी तुम्हांला काही संदेश द्यायचा आहे का\nललित - हे जे तुम्ही कार्यक्रम करत असता, हे खरंच खूप चांगल आहे. तुम्ही मराठीचा ठेवा जपता, प्रसार करता यांबद्दल तुमचं खूप कौतुक आहे. हे कृपया असंच चालू ठेवा, तुम्हांला यासाठी काहीही मदत लागली तर सांगा. बीएमएमला नक्की भेटू\nललित प्रभाकर - आवडत्या गोष्टी\n१. छंद - वाचन (कुठेही जाताना बॅगमध्ये पुस्तक असतंच)\n२. नुकतचं वाचलेलं व आवडलेलं पुस्तकं - Ayn Rand यांचं 'द फाऊंटनहेड'.\n३. आवडते लेखक / लेखिका - विलास सारंग, श्याम मनोहर, दुर्गा भागवत, इतालो काल्विनो\n४. आवडते कवी - अरुण कोलटकर, गुलजार, पियुष मिश्रा\n५. आवडता खेळ - स्वतः खेळायला बॅडमिंटन, बुद्धिबळ आवडतात. मित्रांबरोबर फुटबॉल, क्रिकेट\n६. आवडता खेळाडू - मेस्सी\n७. आवडता पदार्थ - मांसाहारी कुठलाही.\n८. आवडता चित्रपट - हे खूप म्हणजे खूप आहेत, त्यामुळे सांगणं अशक्य आहे. मी प्रचंड सिनेमे बघतो. पण अगदी सांगायचंच तर चार्ली चाप्लीनचे सगळे सिनेमे...मला चार्ली चाप्लीन खूप आवडतो.\n९. आवडतं गाणं - मला जुनी हिंदी गाणी खूप आवडतात. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' हे गाणं खास आवडीचं.\n१०. आवडता गायक / गायिका- किशोर कुमार\nथँक्यू ललित, तुम्हांला यापुढेही अशाच मनासारख्या भूमिका करायला मिळाव्या, यासाठी खूप खूप शुभेच्छा\nआणि या गप्पा मारण्यासाठी दिवसभराच्या शूटिंगनंतर, भारतात रात्री उशिरापर्यंत जाग���न एवढा वेळ दिला, अगदी भरभरून बोललात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.\nश्री. ललित प्रभाकर यांची छायाचित्रे त्यांच्या खाजगी संग्रहातून साभार.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nमायबोली'वर तुमचा फॅनक्लब आहे.\nललित - (हसून) मला नक्कीच आवडेल त्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. माझं काम आवर्जून बघणार्‍या, माझ्यावर प्रेम करणार्‍या चाहत्यांना भेटायला मी उत्सुक आहे. त्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की, आत्ता जसे माझ्यावर प्रेम करत आहात तसं मी जेन्युईन काम करत राहिलो तर करत राहा आणि मी नक्कीच जेन्युईन काम करत राहीन.\nसार्थक झालं कल्ब काढल्याचं\nअगदी अगदी डीजे. चाहते भेटायला\nअगदी अगदी डीजे. चाहते भेटायला अजून जास्त उत्सुक आहेत\n.. पहिला फोटो आवडला\n.. पहिला फोटो आवडला मला..\nडीजे नि रमड...स्पेशल स्माईली राहिली की\nडीजे , रमड +10000 मीपु, मस्त\nडीजे , रमड +10000\nमीपु, मस्त झालीय मुलाखत . फोटोही मस्त आलेत\n( काश मी घेतली असती तर मुलाखत बाकी माझ्या आणि ललितच्या बर्याच्यशा आवडी निवडी सेम टू सेम आहेत \nमी याच काम पाहिल नाहिये पण ,\nमी याच काम पाहिल नाहिये पण , फोटो पाहिलेत माय्बोलीफॅक्लबात... फोटोत भारी दिसतो.\nमीपु, मस्तच मुलाखत गं\nमीपु, मस्तच मुलाखत गं प्रश्नोत्तरं आणि फोटो दोन्ही पण भारीच\nडीजे आणि fans, होऊन जाऊ द्या आता एक भेट\n ( fans भेटीसाठी नव्हे तर एकूणच पुढील वाटचालीसाठी )\nमुलाखत छान झाली आहे .. आणि\nमुलाखत छान झाली आहे .. आणि शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट .. मीपु आणि चिनूक्स थँक्यू ..\nउत्तरंही मनमोकळी वाटतात ..\nरमड, डोळ्यात बदाम थेट\nरमड, डोळ्यात बदाम थेट मीपुणेकर यांनी \"फेसबुकवर तुमचे रिलेशनशिप स्टॅटस काय मीपुणेकर यांनी \"फेसबुकवर तुमचे रिलेशनशिप स्टॅटस काय\" असे लगे हाथ विचारून घ्यायला हवे होते नाही का\nमीपु, टीव्ही बघता का चे उत्तर फार आवडले मला. चांगले प्रश्न विचारलेत \nपहिले दोन्ही प्रतिसाद 'ललितची\nपहिले दोन्ही प्रतिसाद 'ललितची मुलाखत आहे' इतकंच पाहून स्पॉन्टॅनिअसली दिले गेले आता मुलाखतीबद्दल थोडंसं लिहीते.\nमीपुणेकर, मुलाखत खरंच खूप चांगली झाली आहे. मनापासून आवडली. म्हणजे प्रश्नही चांगले विचारले आहेत आणि ललितने उत्तरंही एकदम टू द पॉइंट दिल्यासारखी वाटतात. हे छान वाटलं. फॅनक्लबाची आद्य मेंबर म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटायची उत्सुकता आहे. त्याची जुयेरेगा नंतर कुठलं नाटक/मालिका/मूव्ही येत आहे का किंवा आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत असा एक प्रश्न पण हवा होता असं वाटलं.\nसीमंतिनी हो, डोळ्यात बदाम येतातच बाय डीफॉल्ट, तर ते लपवायचे कशाला\nमस्त मुलाखत 'है ना\n' हे म्हणायची सवय ललितकडून आदित्यकडे गेली आहे>>> 'है ना' ची तर मी फॅन आहे.\nपहिल्या फोटोत चिकणा दिसतोय.\n आगामी प्रोजेक्ट्स बद्दल + १\nईथला फॅनक्लब बीबी वाचून जुयेरेगा सुरुवातीपासून बघायला सुरुवात केलीये . मालिका मस्त आणि आदित्य देसाई पण मस्त\nमस्त झाली आहे मुलाखत\nमस्त झाली आहे मुलाखत \nविचारलेले प्रश्नं आणि दिलेली उत्तरं दोन्ही आवडले\nमुलाखत वाचून आवडल्याचे ईथे\nमुलाखत वाचून आवडल्याचे ईथे कळवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद\nफ्युचर प्रोजेक्ट्स बद्दल वेगळ्या प्रश्नात उत्तरं मिळाली म्हणून वेगळ असं विचारलं नाही.\nव्यावसायिक नाटकं करणार असल्याच त्यांनी सांगितल, तसचं सध्या सिनेमाच्या ऑफर्स येत असून वेळेअभावी सध्या शक्य नाही पण मालिका संपल्यावर सिनेमाचा नक्की विचार करणार असल्याचही ललितने सांगितल\nअजून एक सध्या सुरु असलेलं प्रोजेक्ट गप्पांमध्ये सांगितलं ते असं कि वेगवेगळ्या लेखकांच्या मराठी कथा त्याच्या आणि ईतर काही कलावंतांच्या ( अतुल कुलकर्णी आणि अजून बरेच) आवाजात मोबाईल अ‍ॅपद्वारे येत आहेत.\nमीपु, मस्त झाली आहे मुलाखत.\nमीपु, मस्त झाली आहे मुलाखत. छान प्रश्न विचारले आहेस\nछान झाली आहे मुलाखत \nछान झाली आहे मुलाखत \n मुलाखत चांगली झाली आहे. उत्तरे छान मोकळेपणाने दिली आहेत\nललितची अ‍ॅक्टिंग, पर्सनॅलिटी, स्क्रीन प्रेझेन्स सगळेच मस्त आवडत आहे.\nपण जरा तेवढे केस अजून कमी केले तर जास्त छान दिसेल ( एवढा देखणा चेहरा, आजकाल पुढे येणार्‍या केसांनी झाकला जातो)\nललितच्या येणार्‍या नाटकाला, अमेरिकेतील कार्यक्रमाला, पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा\n फार सुटसुटीत प्रश्न विचारले.\nडीजे, रमड - भेटायला जायच असत ना तिथेच आला तर तो तुम्हाला भेटला असता.\nछान झाली आहे मुलाखत. सोपे\nछान झाली आहे मुलाखत. सोपे प्रश्न आणि नेमकी उत्तरं.\nमुलाखत आवडली. ललित मला\nमुलाखत आवडली. ललित मला दिसायला वगैरे काही खास वाटत नाही, पण उत्तरं चांगली दिली आहेत. चांगलं काम करायची इच्छा आहे, तळमळ आहे हे वाचून बरं वाटलं उत्तरं जेन्युइन वाटली.\nमुलाखत वाचून त्यावर प्रतिक्रिया देणार्‍यां सगळ्यांना धन्यवा���\nललितला त्याच्या मुलाखतीची लिंक मागे दिली होती. हा ललितचा रीप्लाय, त्याच्या शब्दात..\nप्रतिक्रिया देणार्‍या सगळ्यांपर्यंत प्लीज आभार पोहोचवं.\nप्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं. आलेल्या सूचना नक्कीच लक्षात ठेवेन. थँक्यु\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newstide.in/news/marathi/marathi.abplive.com/21-nov-2020", "date_download": "2020-12-02T17:59:32Z", "digest": "sha1:ZMO6UJMHZWAKITZRWJJDXSNDXQFX2V6O", "length": 22726, "nlines": 130, "source_domain": "newstide.in", "title": "https://marathi.abplive.com/", "raw_content": "\n2020-11-21 23:32:53 : जवळास 320 कोटी रुपयांंच्या 28 अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी, रोजगारांची होणार निर्मिती\n2020-11-21 23:10:48 : No Mask Kolhapur | कोल्हापूरकरांचा निष्काळजीपणा, बाजारपेठांमध्ये गर्दी मात्र चेहऱ्याला मास्कच नाही\n2020-11-21 23:10:48 : औरंगाबादेत बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी मात्र चेहऱ्याला मास्क नाही, औरंगाबादकरांचा निष्काळजीपणा पाहा\n2020-11-21 22:54:42 : Sand Mafia | वाळू माफियांविरोधात माझाची मोहीम, धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात वाळू माफियांचे हल्ले\n2020-11-21 22:54:42 : ठाण्यात 181 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाची उभारणी, पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून रुग्णालयाची पाहणी\n2020-11-21 22:32:32 : हेरे येथे हत्तीच्या कळपाकडून धुडगूस, मुलाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला\n महाराष्ट्रात कुठे शाळा सुरू कुठे शाळा बंद\n शाळांबाबतच्या निर्णयावरून आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका\n2020-11-21 22:11:07 : Ahmednagar | महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळू तस्करांचा हैदोस, संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा\n2020-11-21 22:11:07 : Comedian Bharati Singh Arrested | कॉमेडियन भारती सिंगला अटक, घरी गांजा सापडल्याची सूत्रांची माहिती\n2020-11-21 21:54:33 : IND vs AUS : दिल्लीला IPL च्या फायनलमध्ये पोहचवणारा पॉन्टिंग आता ऑस्ट्रेलिया संघासाठी घेतोय मेहनत\n2020-11-21 21:54:33 : Belgaon | दहावीतील विद्यार्थ्यांने बनवली इलेक्ट्रिकल कार, भविष्यात सोलार कार बनवण्याचं स्वप्न\n2020-11-21 21:32:49 : INDvsAUS : वीरेंद्र सेहवागचं मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन; 'या' भूमिकेत दिसणार\n2020-11-21 21:10:46 : शहापूरच्या खर्डी गावात तीन मित्रांचा मृत्यू, मोक्ष प्राप्तीसाठी गळफास की ��ैशासाठी बळी\n2020-11-21 21:10:46 : Job Majha | SBI आणि भारतीय तटरक्षक दल (ICG) कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत\n2020-11-21 20:54:40 : Rural News | गावागावातील बातम्यांचा वेगवान आढावा, तुमच्या गावात काय घडलं माझं गाव माझा जिल्हा\n2020-11-21 20:54:40 : #LoveJihad लव्ह जिहादबाबत काँग्रेसच्या भूमिकेवरून राम कदमांचा शिवसेनेला सवाल\n2020-11-21 20:54:40 : शेती जगत | शेती क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा | काय आहे शेतीची परिस्थिती\n2020-11-21 20:54:40 : Pandharpur | उपमुख्यमंत्र्यांनी महापूजा करू नये, कार्तिकी एकादशीबाबत वारकरी संप्रदायाची भूमिका\n2020-11-21 20:32:53 : Nashik School Closed | अनेक जिल्ह्यांत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय, नाशिकमधील शाळांबाबत उद्या निर्णय\n2020-11-21 20:32:53 : Comedian Bharati Singh Arrested | ड्रग्जप्रकरणी कॉमेडियन भारती सिंगला अटक, एनसीबीकडून चौकशी सुरू\n2020-11-21 20:10:58 : कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणारी भारती आता कोट्यवधींची मालकीन\n2020-11-21 19:32:38 : ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला अटक, एनसीबीकडून पती हर्ष याची चौकशी सुरूच\n2020-11-21 19:10:43 : LAVASA CITY | लवासा खरेदीसाठी 3 कंपन्यांची बोली, अनिरुद्ध देशपांडे लवासा विकत घेणार\n2020-11-21 19:10:43 : पत्रीपुलाचे काम 3 वर्षानंतर प्रगतीपथावर, काम पाहण्यास आदित्य ठाकरेंची उपस्थित\n2020-11-21 18:55:36 : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2020 | शनिवार\n2020-11-21 18:32:44 : आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवू नये, अनिल परब यांचा टोला\n2020-11-21 18:10:50 : Kolhapur | 'टोल देणार नाही' नंतर 'वीजबिल भरणार नाही' वीजबिल मागाल तर कोल्हापुरी चपली दणका बसेल\n2020-11-21 18:10:50 : प्रसिद्ध लोककलावंत मैना कोकाटे यांच्यावर बेघर होण्याची वेळ, मदतीचं आवाहन\n2020-11-21 18:10:50 : IND VS AUS | भारत-ऑस्ट्रेलिया वन डे, टी-20 सामन्यांना उत्तम प्रतिसाद, सामन्यांची 50% तिकीटं संपली\n2020-11-21 17:55:00 : औरंगाबाद ग्रामीण भागातल्या शाळा 23 तारखेपासून सुरू, मनपा क्षेत्रातील शाळा मात्र 3 जानेवारीपर्यंत बंद\n2020-11-21 17:55:00 : झाडाला लटकलेल्या 'त्या' तीन तरुणांच्या मृत्यूचं गुढ वाढलं; तिघांपैकी एकाचा काळ्या विद्येचा अभ्यास\n2020-11-21 17:32:57 : चंद्रपुरात भाजप नगरसेविकेची सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी तोडफोड\n2020-11-21 16:54:52 : मुळशी पॅटर्न, फत्तेशिकस्त, हिरकणी, चोरीचा मामला पुन्हा थिएटरमध्ये\n2020-11-21 16:54:52 : अहमदनगरमधील राहुरी जिल्हा बँकेच्या शाखेत अडीच कोटींचे बनावट सोने तारण उघडकीस, चौकशी सुरु\n2020-11-21 16:10:31 : बोगदा बनवून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी; नगरोटा चकमकीनंत�� सुरक्षा यंत्रणांचा मोठा खुलासा\n2020-11-21 16:10:31 : Pandharpur | Kartiki Ekadashi | 'कार्तिकी'यात्रेवर संचारबंदीचं सावट; वारकरी संघटना आक्रमक\n2020-11-21 15:54:47 : Drug connection | कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षला घेऊन NCBची टीम चौकशीसाठी रवाना\n2020-11-21 15:54:47 : Corona | Kishori Pednekar | 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा : मुंबई महापौर\n2020-11-21 15:54:47 : School Reopen | सरकारच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर विरोधकांचा हल्लाबोल\n2020-11-21 15:54:47 : Aslam shaikh on Mumbai Lockdown | गरज पडली तर ट्रेन, विमानसेवा बंद करण्याचा पर्याय : अस्लम शेख\n2020-11-21 15:32:42 : Aurangabad | औरंगाबाद मनपा क्षेत्रातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार\n2020-11-21 15:32:42 : WEB EXCLUSIVE| मराठा तरुणांची दिशाभूल करणाऱ्या नितीन राऊतांच्या वक्तव्याची चौकशी करा : नरेंद्र पाटील\n2020-11-21 15:32:42 : मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर\n2020-11-21 15:32:42 : Pandharpur | कार्तिकी यात्रेसाठी वारकरी पंढरपुरात दाखल; प्रशासनासाठी डोकेदुखी\n2020-11-21 15:10:42 : Special Report | लाकडापासून आकर्षक कलाकृतींची निर्मिती; अंगभूत कलागुणांच्या आधारावर जपलं वेगळेपण\n2020-11-21 15:10:42 : School Reopen | नाशिकमधील शाळा सुरु करण्याबाबत उद्या तातडीची बैठक : छगन भुजबळ\n2020-11-21 14:55:00 : Sangli Sand mining | सांगलीतील येरळा नदीतही बेसुमार वाळू उपसा; प्रशासनाचं वाळू तस्करीकडे दुर्लक्ष\n2020-11-21 14:55:00 : Love Jihad | महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची गरज नाही, अस्लम शेख यांचं वक्तव्य\n2020-11-21 14:32:48 : Kalyan Patri Pool bridge | पत्रीपुलाच्या गर्डरचं काम सुरु; मेगाब्लॉकमुळे काही लोकल, एकस्प्रेस रद्द\n2020-11-21 14:32:48 : चौकशीसाठी भारती आणि हर्षला घेऊन एनसीबीची टीम रवाना, घरातील छाप्यात गांजा जप्त\n2020-11-21 14:32:48 : कोल्हापूरचा आणखी एक जवान देशासाठी शहीद; निगवे खालसा गावातल्या संग्राम पाटील यांना वीरमरण\n2020-11-21 14:32:48 : नाशिकमध्ये शाळा सोमवारपासून सुरु होणार; मुलांना कोरोना झाल्यास कोण जबाबदार, पालकांचा सवाल\n2020-11-21 14:11:02 : TOP 50 | 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 21 नोव्हेंबर 2020\n2020-11-21 13:54:53 : Drug connection | कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी एनसीबीचा छापा\n2020-11-21 13:54:53 : अनेक जिल्ह्यातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत प्रश्नचिन्ह\n2020-11-21 13:54:53 : Kalyan Patri Pool bridge | पत्रीपुलाच्या गर्डरच्या पाहणीसाठी आदित्य ठाकरे कल्याणमध्ये\n2020-11-21 13:54:53 : कुली नंबर 1, भूज चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करावे की नाही\n2020-11-21 13:32:35 : Hamid Ansari | देशाला 'धार्मिक अतिरेक', 'प्रखर राष्ट्रवा��ाचा' धोका : हमीद अन्सारी\n2020-11-21 13:10:47 : School Reopen | नाशिकमध्ये शाळा सोमवारपासून सुरु होणार; पुण्यात निर्णय नाही\n2020-11-21 12:55:35 : Kalyan | पत्रीपुलाचं रखडलेलं काम अखेर मार्गी लागणार; गर्डर बसवण्यासाठी आज मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक\n2020-11-21 12:55:35 : School Reopen Issue | राज्यातील अनेक जिल्ह्यांत शिक्षकांना कोरोनाची लागण\n2020-11-21 12:55:35 : पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद\n2020-11-21 12:32:37 : CBSC and ICSC Exam | सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकला; पालक संघटनाची मागणी\n2020-11-21 12:32:37 : Corona | पुण्यात दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना, 6 कंटेन्मेंट झोनची नव्याने निर्मिती\n2020-11-21 12:32:37 : WEB EXCLUSIVE | नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे जेव्हा ग्रीन ज्यूस बनवतात...\n2020-11-21 12:10:40 : Governor Nominated MLA | 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल काय निर्णय घेणार\n2020-11-21 12:10:40 : मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन, कोरोनाच्या नियमांमुळे अंत्यसंस्कारांना हजर राहू शकणार नाही\n2020-11-21 11:55:00 : Sand Mafia | बीडमधील गेवारईत वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला\n2020-11-21 11:32:53 : कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त : हमिद अन्सारी\n2020-11-21 11:10:41 : Ganpatipule | Dolphin | गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी डॉल्फिनचं दर्शन\n2020-11-21 11:10:41 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली\n2020-11-21 11:10:41 : Pandharpur | कार्तिकी यात्रेदरम्यान पंढरपुरात संचारबंदी, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्णय\n2020-11-21 10:55:06 : करण जोहर-मधुर भंडारकर यांच्यात ‘बॉलिवूड वाईव्ज’वरुन जुंपली, चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा भंडारकरांचा आरोप\n2020-11-21 10:55:06 : Rural News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा | 21 नोव्हेंबर 2020\n2020-11-21 10:10:46 : विधानपरिषदेसाठी राज्य सरकारचा 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल मंजूर करणार की फेटाळणार\n2020-11-21 10:10:46 : स्मार्ट बुलेटिन | 21 नोव्हेंबर 2020 | शनिवार | एबीपी माझा\n2020-11-21 09:55:04 : शेती जगत | शेती क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा | 21 नोव्हेंबर 2020\n2020-11-21 09:32:53 : TOP 50 | सकाळच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या | 21 नोव्हेंबर 2020\n2020-11-21 09:11:22 : नाशिकमध्ये शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर येणार नाही ना\n2020-11-21 08:55:15 : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने निर्बंधांना सुरुवात; कोणत्या शहरात कर्फ्यू, कुठे शाळा बंद\n2020-11-21 07:55:01 : महेश टिळेकर आणि आरोह वेलणकर यांच्यात फेसबुकवर जुंपली\n2020-11-21 00:32:46 : Pandharpur | वाळूमाफियांच्या खोऱ्याला माझाचा लगाम, राज्यभरातल्या वाळू माफिांचा पर्दाफाश | स्पेशल रिपोर्ट\n2020-11-21 00:11:13 : भाजप करणार वीजबिलांची होळी,ठाकरे सरकार करणार विरोधकांचा शिमगा वाढीव वीजबिलावरून भाजप वि.राज्य सरकार\n2020-11-21 00:11:13 : Corona लसींच्या सध्याच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदींनी केली चर्चा, कोल्ड स्टोरेज स्थितीचाही आढावा\n2020-11-21 00:11:13 : 22 ते 26 नोव्हेंबर पंढरपुरात संचारबंदी, उपमुख्यमंत्री सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा करणार\n2020-11-21 00:11:13 : गर्दीने लावली वाट, आता कोरोनाची दुसरी लाट दिल्ली, अहमदाबाद, मध्य प्रदेशात निर्बंध वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T19:02:00Z", "digest": "sha1:NTRSWENODXPOZC6KGSNUZ5R2SHAJLLKC", "length": 9082, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नगराध्यक्षांकडे हिंमत नाही तर इज्जतही आहे: माजी आमदार रघुवंशी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nनगराध्यक्षांकडे हिंमत नाही तर इज्जतही आहे: माजी आमदार रघुवंशी\nin खान्देश, ठळक बातम्या, नंदुरबार\nनंदुरबार: नगरपरिषदेची ऑनलाइन सभा सुरु असताना भाजपाच्या एकही नगरसेवकाने सहा महिन्याची घरपट्टी माफ करण्याची मागणी केली नाही. असे असताना सभेत जे घडले नाही, त्याची बॅनरबाजी करून विरोधकांनी जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे, नागराध्यक्षांची हिंमत नाही पण इज्जत आहे, असा टोला शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे.\nनगरपरिषदेची ऑनलाइन सभा नुकतीच झाली आहे. त्यात सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव झाल्याचे बॅनर भाजपाच्या विरोधी गटाने ठीक ठिकाणी लावले आहेत. डॉ.रवींद्र चौधरी यांनी देखील एक पत्रक काढून हिम्मत असेल तर सभेचे चित्रीकरण दाखवण्याचे आव्हान नगराध्यक्षांना केले होते. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या परिवारातील भूखंडावर देखील गंभीर आरोप चौधरी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले. एवढेच नव्हे तर डॉ.रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या आव्हानानुसार नगरपालिका ऑनलाइन सभेचा व्हिडिओ देखील पत्रकारांना दाखविला.\nआरएमएस कॉलनीत घर फोडले\nखडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा काउंटडाऊन; काही क्षणात होणार प्रवेश\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nखडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा काउंटडाऊन; काही क्षणात होणार प्रवेश\nखडसे यांच्यासोबत ७२ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T18:13:13Z", "digest": "sha1:66HR73UYYGGBSOPVESSFJPJZDM5FPJN5", "length": 7813, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "१५ नोव्हेंबरला बैठक, त्यात सगळे निर्णय घेऊ: नितीश कुमारांची घोषणा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरट�� गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\n१५ नोव्हेंबरला बैठक, त्यात सगळे निर्णय घेऊ: नितीश कुमारांची घोषणा\nin ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय\nपटना: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनडीएने २४३ पैकी १२५ जागा मिळवून बहुमत राखले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीकडे लक्ष लागले आहे. आज शुक्रवारी १३ रोजी एनडीएची बैठक झाली, यानंतर पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमार यांनी निर्णय जाहीर केला. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नितीश कुमार प्रथमच माध्यमांसमोर आले. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता एनडीएची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेणार असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केले.\nVIDEO: धुळे-नंदुरबार महामार्गावर भीषण अपघात: तीन ठार\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nVIDEO: धुळे-नंदुरबार महामार्गावर भीषण अपघात: तीन ठार\nरतनलाल बाफना यांच्यावर अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/marathi-actress-who-race-mlc-spoke-about-marathi-film-industry-317137", "date_download": "2020-12-02T19:38:15Z", "digest": "sha1:KJTU6KY6R24ZSAKQXAMBKCFA55KSK3GO", "length": 15722, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "विधान परिषदेसाठी चर्चेत असलेल्या अभिनेत्रीने केले मराठी चित्रपटसृष्टीबाबत मोठे विधान... - marathi actress who is in race for mlc spoke about marathi film industry | Latest Bollywood, Entertainment News in Marathi - eSakal", "raw_content": "\nविधान परिषदेसाठी चर्चेत असलेल्या अभिनेत्रीने केले मराठी चित्रपटसृष्टीबाबत मोठे विधान...\nसुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे आता हा मुद्दा चर्चिला गेला असला तरी कित्येक होतकरू आणि टॅलेंटेड कलाकारांना याचा फटका बसलेला आहे. आता तरी इंडस्ट्री शहाणी होईल आणि टॅलेंटेड कलाकारांना योग्य न्याय देईल.\nमुंबई : नेपोटिझम हे हिंदी चित्रपटसृष्टीतच आहे ,असे काही नाही तर ते मराठी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आहे. मात्र तुम्ही त्याचा कसा सामना करता हे महत्त्वाचे आहे. त्याकरिता तुमचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे आता हा मुद्दा चर्चिला गेला असला तरी कित्येक होतकरू आणि टॅलेंटेड कलाकारांना याचा फटका बसलेला आहे. आता तरी इंडस्ट्री शहाणी होईल आणि टॅलेंटेड कलाकारांना योग्य न्याय देईल, अशा प्रकारचे उद्गार काढले आहेत अभिनेत्री दीपाली सय्यदने.\n विक्रोळीत कन्नमवारनगर बेस्ट चौकीत शिरले पाणी; वाहक - चालकांचे होतायत हाल..\nसन 2019 ची विधानसभा निवडणूक दीपालीने शिवसेनेच्या तिकिटावर लढविली होती आणि त्यामध्ये तिचा पराभव झाला होता. आता विधान परिषदेच्या जागेसाठी दीपालीच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. त्याबाबत तिच्याशी संपर्क साधला असता तिने या मुद्दय़ावर अधिक काही बोलणे टाळले. ती म्हणाली, की आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मला आमदारकी मिळो अथवा न मिळो. मी माझे काम करीतच राहणार आहे.\nपिवळ्या बेडकांची वसईत डराव डराव; लॉकडाऊनमध्येही भरली अनोखी शाळा...\nआता लॉकडाऊनमध्येही मी माझे लोकांना मदत करण्याचे काम सुरू ठेवले आहे. अपंग कलाकारांना मदत केली आहे. तमाशा कलावंतांनाही मदत केली आहे. आपण आपले काम करीत राहायचे. त्याचे फळ आपल्याला आज किंवा उद्या मिळतेच. काम करायचे ते प्रामाणिकपणे आणि चोख करायचे.\nमुंबईतील नागरी समस्येवर व्यक्त होणारी पत्रचळवळ अखेर थांबली...\nसुशांत सिंह राजपू���चे निधन ही धक्कादायक बाब आहे. त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करतीलच. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा अशी अपेक्षा आहे. परंतु हिंदीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही नेपोटिझम आणि कंपू शाही आहे. काही मंडळी एका ठराविक ग्रुपबरोबर काम करतात. त्यामुळे अन्य कुणाला तेथे वाव मिळत नाही. सुशांतच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्रीनेही धडा घेण्याची आवश्यकता आहे, असेही दीपाली म्हणाली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\n'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'\nमुंबईः मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/sugar-white-poison-1059210/", "date_download": "2020-12-02T18:01:39Z", "digest": "sha1:MWMGR57YC2H2GU3UYP5SPAMUMFW5ZMW5", "length": 18390, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पांढरे विष- साखर | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nसाखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते\nसाखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते. आधुनिक काळात, तर प्रत्येक तयार पदार्थात साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम, बिस्किट्स, चॉकलेटस्, केक, मिठाई अशा अनेक पदार्थात साखरेचा सढळपणे वापर केला जातो.\nउसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकता जातो. नंतर सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू, फॉर्मालीन, रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन, पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण, रासायनिक विषारी पदार्थाचा माराच इतका असतो की, साखरेला कीड कधीच लागू शकत नाही; परंतु या सर्व प्रक्रियांमुळे साखर आपल्या शरीराला त्रासदायक ठरते. कारण, त्यातील मौल्यवान घटक साखर बनवताना नष्ट होतात.\nप्रोटीन्स जीवनसत्त्व, खनिजद्रव्य, क्षार यांचा अभाव साखरेमध्ये असतो, तर यामध्ये फक्त काबरेहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात व त्यामधून फक्त शरीराला उष्मा���क (कॅलरीज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे साखरेतून शरीराचे पोषण अजिबात होत नाही. फक्त आजारी असताना उदा :- जुलाब होणे, शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी होऊन चक्कर येणे. अशा वेळी शरीरातील मांसपेशींना साखरेतील काबरेहायड्रेट्समुळे शक्ती प्राप्त होते, म्हणून अशा आत्यंतिक अवस्थेत साखर-पाणी रुग्णाला पिण्यास देतात. अशा वेळी साखर सहजतेने व त्वरेने रक्तात शोषली गेल्यामुळे रुग्णाला पटकन आराम वाटतो.\nसाखर पचविण्यासाठी स्वादुिपडाला (ढंल्लू१ीं२) फार कष्ट करावे लागतात. या कामासाठी स्वादुिपडातील इन्सुलीन फार खर्ची होते. त्यामुळे इन्सुलीनची कमतरता निर्माण होऊन मधुमेह हा आजार निर्माण होतो. याकरिता साखरेचा वापर अगदी गरजेपुरताच करावा. एक अंश साखरेमधून एकशेसोळा उष्मांक (कॅलरीज) मिळतात. एक कप चहामध्येही अनेक जण दोन चमचे साखर घेतात. एक चमचा साखरेतून दोन गव्हाच्या पोळ्या खाण्याइतके उष्मांक आपल्या शरीराला मिळतात.\nथोडक्यात, या एक कप चहामधून चार पोळ्या पचविण्यासाठी लागणारी ताकद खर्च होते. दिवसभरातून दोन कप चहा घेतल्यास हीच ताकद, दुप्पट लागते. त्यामुळेच अति चहा, अति साखरेचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, अति रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात हे आजार निर्माण होतात. कारण, इन्सुलीनची मात्रा एवढी साखर पचविण्यासाठी कमी पडते व त्यातूनच आजाराची लागण होते, म्हणून चहा, मिठाई, बिस्किट्स, कोल्डिड्रक्स अशा प्रकारचे साखरेचा मुक्तहस्तांने वापर असणारे पदार्थ घेण्याचे\nटाळावे. घेतलेच तरी अगदी कमी प्रमाणात व कमी साखर टाकून घ्यावे. पाश्चात्त्य देशांतसुद्धा पांढरी साखर खाऊ नये, म्हणून विविध प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन केले जाते. आपल्याकडेही आता बरीच जनजागृती होते आहे.\nसाखरेऐवजी प्रत्येक ठिकाणी पदार्थ बनवताना लाल गुळाचा वापर करावा, पिवळा गुळ वापरू नये, गुळाचा रंग पिवळा करण्यासाठीही रसायनांचा वापर करतात. कॉस्टिक सोडय़ाने काकवी धुऊन काढतात व त्यामुळे पिवळा गूळ हानीकारक आहे. लाल गुळामध्ये लोह, खनिजद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. म्हणून िलबू-गूळ-सरबत, गुळाचा चहा, पुरणपोळी, गुळाचा शिरा, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्की, लाडू असे विविध गुळाचे पदार्थ खावेत. त्याचबरोबर साखरेऐवजी काकवीचा वापर करावा.\nमधुमेह असणाऱ्यांनी गूळ व साखर या दोन्ही पदार्थाचा उप��ोग करू नये. मधुमेही रुग्णांनी फक्त सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी, पपई अशी फळे खावीत. इतर सर्वानी त्यासोबत खजूर, खारीक, मनुके, मध, अंजीर, चिकू या सर्व प्रकारची फळे, पदार्थाचा आहारात समावेश करावा.\nहे पदार्थ नैसर्गिक असल्याने पचनास सुलभ असतात. हे खाल्ल्यामुळे शरीरातील ग्लुकोजची कमतरता भरून येते व जीवनसत्त्व, प्रोटिन्स, खनिजे, क्षार अशी आवश्यक असलेली घटकद्रव्ये शरीराच्या पोषणासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे शरीराचे पोषण होऊन आरोग्य प्राप्त होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nखूप गोड खाणा-यांसाठी धोक्याची सप्तपदी\n४० लाख टन साखरेची निर्यात\nसुवर्ण मंदिरातल्या लंगरवर जीएसटीमुळे १० कोटींचा अतिरिक्त बोजा\nउत्पादन घटल्याने साखर भाव खाणार\nसाखरेचे अतिसेवन मुलांसाठी घातक\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 चोवीस तास राहा फिट\n2 घरच्या घरी भाजीबाग\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिल��त का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/bandu-gaikwad-from-cong-ncp-and-madhuri-sahasrabuddhe-fron-sena-bjp-191212/", "date_download": "2020-12-02T18:40:23Z", "digest": "sha1:R4EDTTNSTSILSATG2KB4BDIZKYHHM6KI", "length": 12406, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उपमहापौरपदी आघाडीतर्फे बंडू गायकवाड | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nउपमहापौरपदी आघाडीतर्फे बंडू गायकवाड\nउपमहापौरपदी आघाडीतर्फे बंडू गायकवाड\nपुण्याच्या उपमहापौरपदाकरिता होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे बंडू गायकवाड\nपुण्याच्या उपमहापौरपदाकरिता होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे बंडू गायकवाड यांनी त्यांचा अर्ज शुक्रवारी दाखल केला, तर भाजप-शिवसेना युतीतर्फे माधुरी सहस्रबुद्धे यांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी आघाडीचा उमेदवार असल्यामुळे गायकवाड यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे एकाच प्रभागातील महापौर आणि उपमहापौर असे प्रथमच घडणार आहे.\nउपमहापौरपदासाठी १० सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून त्यासाठीचे अर्ज शुक्रवारी दाखल करायचे होते. काँग्रेसचे बंडू गायकवाड आणि भाजपच्या माधुरी सहस्रबुद्धे यांनी या मुदतीत अर्ज दाखल केले. महापौर निवडणुकीत काँग्रेस आघाडीची सर्व मते चंचला कोद्रे यांना, तर युतीची सर्व मते सोनम झेंडे यांना मिळाली. त्यामुळे उपमहापौर निवडणुकीतही आता हेच चित्र कायम राहील. मनसे या निवडणुकीतही तटस्थ भूमिका घेईल.\nगायकवाड यांचा अर्ज भरताना महापौर चंचला कोद्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौरपदी निवड झालेल्या कोद्रे आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरलेले गायकवाड हे दोघेही सन २०१२ मधील महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० (मुंढवा) मधून निवडून आले असून त्यामुळे आता एकाच प्रभागाला ही दोन्ही पदे मिळणार आहेत.\nअर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलतना गायकवाड यांनी मुख्यमंत��री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार सुरेश कलमाडी या सर्वामुळे उमेदवारी मिळाल्याचे आवर्जून सांगितले. त्यामुळे शहर काँग्रेसवर कलमाडी गटाचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 टप्पा पद्धतीमुळे छोटय़ा अंतरासाठी मोठा फटका\n2 आश्रम शाळांमध्ये बारा वर्षांत ७९३ विद्यार्थी मृत्युमुखी\n3 हल्लेखोरांच्या रेखाचित्राशी साम्य असणाऱ्या पंधरा जणांची चौकशी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vrgtrick.blogspot.com/2020/01/thappad-movie-download-leaked-by-tamilrockers.html", "date_download": "2020-12-02T18:52:33Z", "digest": "sha1:UAI2MXXRECYGBQKIKKJEQ6IQ33VFO67O", "length": 3379, "nlines": 65, "source_domain": "vrgtrick.blogspot.com", "title": "Thappad Movie Download Leaked By Tamilrockers 2020 - VRG Trick", "raw_content": "\nथप्पड हा आगामी २०२० भारतीय हिंदी भाषेतील नाटक चित्रपट असून तो दिग्दर्शन आणि अनुभव सिन्हा यांनी केले आहे. या चित्रपटात तप्सी पन्नू आणि पावेल गुलाटी आहेत. तो 28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल.\nप्रकाशन तारीख: 28 फेब्रुवारी 2020 (भारत)\nपटकथाः अनुभव सिन्हा, रितेश शाह, हुसेन दलाल\nनिर्माता: अनुभव सिन्हा, भूषण कुमार\n२०१८ च्या मुल्क चित्रपटाच्या नंतर तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या दुसर्‍या सहकार्याने चित्रित केले गेले आहे. त्यानंतर पावेल गुलाटी या चित्रपटात पुरुष लीड म्हणून सामील झाली.\nप्रिन्सिपल फोटोग्राफी 6 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झाली आणि 16 ऑक्टोबर रोजी समाप्त झाली. उत्तर प्रदेशच्या विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले.\n आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/now-lock-credit-and-debit-card-when-you-want-9308", "date_download": "2020-12-02T18:27:37Z", "digest": "sha1:DFABY6TON7KV5KE32ZSV5WNAHAQBHKFX", "length": 10010, "nlines": 130, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO| आता क्रेडिट आणि डेबिट कार्डला हवं तेव्हा करा लॉक | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO| आता क्रेडिट आणि डेबिट कार्डला हवं तेव्हा करा लॉक\nVIDEO| आता क्रेडिट आणि डेबिट कार्डला हवं तेव्हा करा लॉक\nअश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे\nशुक्रवार, 17 जानेवारी 2020\nक्रेडिट आणि डेबिट कार्ड तुमच्या आमच्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलंय. पण बऱ्याचदा कार्ड हरवल्यास किंवा एखादी अडचण आल्यास आपल्याला आपलं कार्ड लॉक करावं लागतं. तसच एखादी सुविधा हवी असल्यास किंवा नको असल्यास कस्टमर केअरला सूचना द्यावी लागते. पण आता या सगळ्या कटकटीतून तुमची लवकरच सुटका होणारंय. क्रेडिट आणि डेबिट कार्ड पाहिजे तेव्हा बंद करण्याची सुविधा लवकरात लवकरात उपलब्ध करून द्या, अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व कार्ड बनवणाऱ्या कंपन्या आणि बँकांना दिल्या आहेत. ऑनलाईन व्यवहारांमुळे ग्राहकांना सातत्यानं कार्डचा वापर करावा लागतो.\nक्रेडिट आणि डेबिट कार्ड तुमच्या आमच्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलंय. पण बऱ��याचदा कार्ड हरवल्यास किंवा एखादी अडचण आल्यास आपल्याला आपलं कार्ड लॉक करावं लागतं. तसच एखादी सुविधा हवी असल्यास किंवा नको असल्यास कस्टमर केअरला सूचना द्यावी लागते. पण आता या सगळ्या कटकटीतून तुमची लवकरच सुटका होणारंय. क्रेडिट आणि डेबिट कार्ड पाहिजे तेव्हा बंद करण्याची सुविधा लवकरात लवकरात उपलब्ध करून द्या, अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व कार्ड बनवणाऱ्या कंपन्या आणि बँकांना दिल्या आहेत. ऑनलाईन व्यवहारांमुळे ग्राहकांना सातत्यानं कार्डचा वापर करावा लागतो. त्यात माहिती लीक होऊन ग्राहकांचे पैसे जाण्याचे प्रकारही वाढलेत. हाच धोका लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं हे निर्देश दिले आहेत.\nरिझर्व्ह बँकेनं सूचवलेल्या या पर्यायामुळे आपलं डेबिट - क्रेडिट कार्ड सुरू वा बंद करण्याचा निर्णय तुम्ही स्वत:च घेऊ शकाल. याशिवाय कोणत्याही पद्धतीची खरेदी किंवा सेवा सुरू अथवा बंद करण्याचं स्वातंत्र्यही ग्राहकांना देण्याचे निर्देश देण्यात आलेत.. सध्या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, एटीएमचा वापर, ऑनलाईन खरेदी आणि पॉईंट ऑफ सेलमध्ये कार्ड स्वाइप करणं इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही खरेदीसाठी ऑनलाईन शॉपिंगचा वापर करत नसाल तर तुम्ही ही सेवा स्वत:च बंद करू शकाल. त्यामुळे येत्या काळात क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या वापराबाबत तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेलं असेल.\nडेबिट कार्ड वन forest क्रेडिट कार्ड\nऑनलाईन व्यवहार करत असाल तर ही बातमी वाचाच OTP शिवाय बँक खात्यातील...\n तुमचे पैसे बँकेतही सुरक्षित नाहीयेत. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन...\nऑनलाईन बँकिंग करताना सावधान\nआजच्या जगात ‘शेअरिंग’ सर्रास घडताना दिसते आणि सोशल मीडियाचे पेव फुटलेले असल्याने...\nलवकरच एसबीआयचं डेबिट कार्ड रदद्; कसे काढायचे पैसे, कशी करणार खरेदी \nलवकरच SBI आपडे डेबिड कार्ड्स कायमचे बंद करणारे. फक्त एसबीआयच नाही इतर बँकासुद्धा...\nपुणेकरांना ऑनलाइन फसवणुक करणार्यांमध्ये यूपी, बिहार आघाडीवर\nपुणे - पुणेकरांना ऑनलाइन फसवणुकीद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालण्यामध्ये उत्तर...\nतुमच्याकडे SBI चं ATM आहे मग, ही बातमी वाचाच\nनवी दिल्ली - जर तुम्ही अजूनही मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) असलेले कार्ड वापरात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाज�� भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/11/This-years-Aundh-Music-Festival-will-be-presented-online-on-November-22.html", "date_download": "2020-12-02T18:03:12Z", "digest": "sha1:NELZ57CJZYA5QFBCYBEJVLDSF4UPQ77S", "length": 12304, "nlines": 59, "source_domain": "www.sthairya.com", "title": "यंदाचा औंध संगीत महोत्सव 22नोव्हेंबर रोजी आँनलाईन सादर होणार; दिग्गज गायकांचे होणार शास्त्रीय गायन", "raw_content": "\nHomeसातारायंदाचा औंध संगीत महोत्सव 22नोव्हेंबर रोजी आँनलाईन सादर होणार; दिग्गज गायकांचे होणार शास्त्रीय गायन\nयंदाचा औंध संगीत महोत्सव 22नोव्हेंबर रोजी आँनलाईन सादर होणार; दिग्गज गायकांचे होणार शास्त्रीय गायन\nसावनी शेंडे, विश्वनाथ जोशी, यज्ञेश रायकर, विश्वेस सरदेसाई\nस्थैर्य, औंध, दि.२०: दरवर्षी अश्विन वद्य पंचमीला शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान, डोंबिवली या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा औंध संगीत महोत्सव या वर्षी ऑनलाइन पद्धतीने २२ नोव्हेंबर , २०२० रोजी साजरा केला जाणार आहे.\nयंदा या महोत्सवाचे ८० वे वर्ष आहे\nग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अनंतबुवा जोशी यांनी त्यांचे अध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औंध (तालुका खटाव , जिल्हा सातारा) येथे १९४० पासून प्रस्तुत उत्सव सुरू केला. सुरुवातीला छोटेखानी स्वरूप असलेल्या या उत्सवाचे स्वरूप हळूहळू वाढत गेले. आणि पं. अंतुबुवा यांचे सुपुत्र प्रख्यात गायक व व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांनी १९८१ साली 'शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून हा महोत्सव शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आयोजित केला जातो.\nभारतरत्न पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, गिरीजादेवी, उ. सुलतान खा अशा अनेक दिग्गज आणि बुजुर्ग कलाकारांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. अशी थोर परंपरा लाभलेल्या या महोत्सवात आजही अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकार आपली कला दरवर्षी सादर करीत असतात. तसेच नवोदित उगवते कलाकार देखील औंध महोत्सवात आपली कला सादर करत असतात.\n८० वर्षांची परंपरा लाभलेला हा महोत्सव इतकी वर्षे संपूर्णपणे निशुल्क पद्धतीने साजरा करण्यात येतो आणि या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागामध्ये आयोजित केला जाणारा हा एकमेव उत्सव असावा. अनेक रसिक श्रोते तसेच अनेक शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी देखील दरवर्षी न चुकता आवर्जून या संगीतपर्वणीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी औंध येथे येतात.\nथकीत बिलासाठी बांधकाम कंत्राटदारांचे गृहराज्यमंत्र्यांना साकडे\nआपण सर्व जाणताच की यंदा करोना महामारीच्या अभूतपूर्व अशा संकटाने पूर्ण जगाला ग्रासले आहे. साहजिकच येणाऱ्या मर्यादा व आरोग्यासाठी असणारे धोके लक्षात घेता यंदा संस्थेने हा उत्सव ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या उत्सवातील सर्व कलाकारांची सादरीकरणे ही 'औंध संगीत महोत्सव'च्या facebook page वरून तसेच शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून व you tube channel वरून प्रसारित करण्यात येतील.\n२२ नोव्हेंबर,२०२० रोजी सकाळी १० वाजता पहिले सत्र सुरू होईल. या सत्राची सुरुवात युवा कलाकार श्री.यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यांना तबला साथ करतील श्री.विश्वनाथ शिरोडकर. या नंतर श्री.विश्वनाथ जोशी यांचे एकल तबला वादन सादर होईल, त्यांना लेहरा साथ करतील श्री.सिद्धेश बिचोलकर. प्रथम सत्राची सांगता श्री.विश्वेश सरदेशपांडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ करतील श्री. सौमित्र क्षीरसागर तर तबला साथ असेल श्री.पुष्कर महाजन यांची.\nद्वितीय सत्राची सुरुवात संध्याकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायिका श्रीमती सावनी शेंडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ श्री.सुयोग कुंडलकर करतील तर तबला साथ असेल श्री.चारुदत्त फडके यांची. यंदाच्या औंध संगीत महोत्सवाची सांगता श्री.हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होईल. त्यांना देखील संवादिनी साथ श्री.सुयोग कुंडलकर करतील तर तबला साथ करतील श्री. प्रणव गुरव.\nतरी जास्तीत जास्त श्रोत्यांनी 'औंध संगीत महोत्सव'च्या facebook page वरून तसेच शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या facebook page व you tube channel वरून या संगीत पर्वणीचा आनंद घ्यावा असे आवाहन शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.\nगेली १५हून अधिक वर्ष औंध संगीत महोत्सवाला ललित कला केंद्र (गुरुकुल)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ह्या शिक्षण संस्थेकडून मिळत आलेल्या सहयोगमुळे या उत्सवाला मोलाची मदत मिळत आहे अशी शिवानंद प्रतिष्ठानच्या अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी दिली.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AF%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-12-02T19:46:47Z", "digest": "sha1:IMRV5WZWMCDSOEKGGEZMFOZP24MOOM3V", "length": 2515, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६९३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १६९३ मधील जन्म\n\"इ.स. १६९३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ०४:२६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2020-12-02T19:42:42Z", "digest": "sha1:QFGQKGCMWYCKZZVDSSXKWO2QYH7OYXXM", "length": 15846, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संभाजीराजे साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor संभाजीराजे चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्च���मिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२३:०६, ६ सप्टेंबर २०२० फरक इति +६७‎ नरेंद्र मोदी ‎ सद्य\n२३:०४, ६ सप्टेंबर २०२० फरक इति +६६‎ फ्रान्सिस्को सार्डिन्हा ‎ सद्य\n२३:०३, ६ सप्टेंबर २०२० फरक इति +३३६‎ मनोहर पर्रीकर ‎ सद्य\n१४:१४, १७ मे २०२० फरक इति +४८९‎ न चर्चा:बद्रुद्दीन तय्यबजी ‎ नवीन पान: बद्रुद्दिन तैयबजी यांचे निधन १९०६ मध्ये झाले की १९३९ मध्ये\n१७:२६, २३ फेब्रुवारी २०१९ फरक इति +२८२‎ न वारका ‎ नवीन पान: '''वारका''' हे दक्षिण गोव्यातील साष्टी तालुक्यातील एक गाव आहे. इथला...\n१७:२५, २३ फेब्रुवारी २०१९ फरक इति +७७‎ ललित गोल्फ आणि स्पा रिसोर्ट ‎\n१७:२३, २३ फेब्रुवारी २०१९ फरक इति +३०३‎ न पाटनेम ‎ नवीन पान: '''पाटनेम''' (पाटणे) हे दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील एक गाव आ...\n१७:२२, २३ फेब्रुवारी २०१९ फरक इति +३०९‎ न पालोळे ‎ नवीन पान: '''पालोलेम''' (पालोळे) हे दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील एक गा...\n१७:२०, २३ फेब्रुवारी २०१९ फरक इति +३२७‎ न बेतालबातीम ‎ नवीन पान: '''बेतालबातीम''' (वेताळभाटी) हे दक्षिण गोव्यातील साष्टी तालुक्याती...\n१७:१८, २३ फेब्रुवारी २०१९ फरक इति +१८‎ बाणावली ‎ सद्य\n१५:४०, २२ मार्च २०१७ फरक इति +३‎ कळंगूट ‎\n१४:३१, २२ मार्च २०१७ फरक इति +३६‎ मनोहर पर्रीकर ‎\n१४:२९, २२ मार्च २०१७ फरक इति +३४९‎ न कळंगूट ‎ नवीन पान: '''कळंगूट''' हे गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देझ ताल...\n१४:२८, २२ मार्च २०१७ फरक इति +४‎ बार्देस तालुका ‎ →‎बार्देस तालुक्यातील शहरे व गावे\n१४:२६, २२ मार्च २०१७ फरक इति +४८६‎ न मान्द्रे ‎ नवीन पान: '''मान्द्रे''' हे गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील एक गाव आह... खूणपताका: दृश्य संपादन\n१४:२३, २२ मार्च २०१७ फरक इति +१७३‎ न बाणावली ‎ नवीन पान: '''बाणावली''' हे गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक गाव आहे. खूणपताका: दृश्य संपादन\n१४:२०, २४ एप्रिल २०१४ फरक इति ०‎ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ →‎स्थापना\n१३:४७, २४ एप्रिल २०१४ फरक इति -९०९‎ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ →‎करूणानिधी तुरूंगात\n१३:१९, २४ एप्रिल २०१४ फरक इति -२,२८७‎ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ →‎वाजपेयी सरकार वरील दबाव\n१३:१८, २४ एप्रिल २०१४ फरक इति -२,०९३‎ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ →‎केंद्रात भाजपाशी युती\n१३:१२, २४ एप्रिल २०१४ फरक इति +१‎ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ →‎सुधाकरन यांचा विवाह , रजनीकांत उवाच\n१३:१०, २४ एप्रिल २०१४ फरक इति -७९०‎ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ →‎१९९० चा काळ अभूतपूर्व यश\n१३:०९, २४ एप्रिल २०१४ फरक इति -२,०७२‎ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ →‎राजीव गांधींचे तमिळ राजकारण\n१९:२३, २० एप्रिल २०१४ फरक इति -२,१६३‎ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ →‎एम.जी.रामचन्द्रन पूर्वार्ध\n२२:२५, ५ मार्च २०१२ फरक इति +२,४००‎ न इब्राहिम सुलेमान सैत ‎ नवीन पान: '''ibraahइब्राहिम सुलेमान सैत''' (जन्म: नोव्हेंबर ३,इ.स. १९२२- मृत्यू: [[...\n२०:०२, ४ मार्च २०१२ फरक इति +१,८४४‎ न भोला राऊत ‎ नवीन पान: '''bhभोला राऊत''' (नोव्हेंबर ४, इ.स. १९१४ - ) हे बिहार राज्यातील भार...\n१९:३६, २६ फेब्रुवारी २०१२ फरक इति -१३८‎ विजयाराजे शिंदे ‎\n१९:२९, २६ फेब्रुवारी २०१२ फरक इति +२,८००‎ न विजयाराजे शिंदे ‎ नवीन पान: '''विजयाराजे शिंदे''' (जन्म: ऑक्टोबर १२,इ.स. १९१९- मृत्यू: [[जानेवारी...\n२३:१९, २४ फेब्रुवारी २०१२ फरक इति ०‎ छो जी. वेंकटस्वामी ‎\n२३:१७, २४ फेब्रुवारी २०१२ फरक इति +३,५५५‎ न जी. वेंकटस्वामी ‎ नवीन पान: '''gaddगद्दम वेंकटस्वामी''' (जन्म: ऑक्टोबर ५, इ.स. १९२९) हे भारतीय राष्...\n१९:५०, १९ फेब्रुवारी २०१२ फरक इति +१,७९१‎ न विजय कुमार मल्होत्रा ‎ नवीन पान: ’”विजय कुमार मल्होत्रा’” (जन्म: डिसेंबर ३,इ.स. १९३१\n१९:४०, १९ फेब्रुवारी २०१२ फरक इति +४०५‎ मेघनाद साहा ‎\n१८:१७, १९ फेब्रुवारी २०१२ फरक इति +२‎ संदीप दीक्षित ‎\n१८:१६, १९ फेब्रुवारी २०१२ फरक इति +१,०७१‎ न संदीप दीक्षित ‎ नवीन पान: ''sसंदीप दिक्षित'saMdeep''' (ऑगस्ट १५, इ.स. १९६४- हयात) हे भारतीय राष्ट्र...\n१८:११, १९ फेब्रुवारी २०१२ फरक इति +१९८‎ विनोद खन्ना ‎\n१३:४९, २३ मार्च २०११ फरक इति -१०१‎ काशीराम राणा ‎\n१४:०९, १८ जानेवारी २०११ फरक इति +१२७‎ राजेन्द्रकुमारी वाजपेयी ‎\n०१:३५, ४ जानेवारी २०११ फरक इति +१६३‎ बलीराम भगत ‎\n००:०२, ३ जानेवारी २०११ फरक इति +२८२‎ मोहसीना किडवई ‎\n२२:४८, २४ डिसेंबर २०१० फरक इत�� +१,०५४‎ न पुलीनबिहारी बॅनर्जी ‎ नवीन पान: '''पुलीनबिहारी बॅनर्जी''' (१८९८-) हे भारत देशातील राजकारणी ...\n२२:४७, २४ डिसेंबर २०१० फरक इति +११३‎ रामगती बॅनर्जी ‎\n२२:४६, २४ डिसेंबर २०१० फरक इति +१,१०५‎ न रामगती बॅनर्जी ‎ नवीन पान: '''रामगती बॅनर्जी''' (फेब्रुवारी १,१८९९-) हे भारत देशातील ...\n२२:४२, २४ डिसेंबर २०१० फरक इति +१,२१४‎ न एस.एम. बॅनर्जी ‎ नवीन पान: '''एस.एम. बॅनर्जी''' (ऑगस्ट ३१,१९१९-) हे भारत देशातील राजकार...\n२२:३८, २४ डिसेंबर २०१० फरक इति +१,०५२‎ न प्रमथंत बॅनर्जी ‎ नवीन पान: '''प्रमथंत बॅनर्जी''' (जानेवारी १६,१८८५-) हे भारत देशातील ...\n२२:३५, २४ डिसेंबर २०१० फरक इति +१,१२७‎ न मुकुल बॅनर्जी ‎ नवीन पान: '''मुकुल बॅनर्जी''' (जन्म: डिसेंबर ७,१९२५) या भारत देशातील र...\n२२:३३, २४ डिसेंबर २०१० फरक इति +१,००३‎ न जयश्री बॅनर्जी ‎ नवीन पान: '''जयश्री बॅनर्जी''' (जुलै २,१९३८-हयात) या भारत देशातील राज...\n२२:३१, २४ डिसेंबर २०१० फरक इति +१,०३९‎ न दुर्गाचरण बॅनर्जी ‎ नवीन पान: '''दुर्गाचरण बॅनर्जी''' (जानेवारी १८९८-) हे भारत देशातील र...\n२२:४७, २३ डिसेंबर २०१० फरक इति -२२‎ के. करुणाकरन ‎\n१०:१२, २२ डिसेंबर २०१० फरक इति -२६‎ छो सीताराम अस्थाना ‎\n०२:०९, २२ डिसेंबर २०१० फरक इति +८९०‎ न बनारसी दास ‎ नवीन पान: '''बनारसी दास''' हे भारत देशातील राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदव...\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2020-12-02T18:51:46Z", "digest": "sha1:BKUZYCM3OZNYH6HJLM7A32NQQVJQY322", "length": 10920, "nlines": 126, "source_domain": "navprabha.com", "title": "महिलांमध्ये कर्करोग होण्याची कारणे… | Navprabha", "raw_content": "\nमहिलांमध्ये कर्करोग होण्याची कारणे…\nसध्याच्या काळात कर्करोगग्रस्तांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर नागरिकांमध्ये कर्करोग होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि आहाराची चुकीची पद्धत. अनेकदा आपल्याला लहान- लहान शारीरिक व्याधी त्रास देत असतात. मात्र, त्याकडे आपण बर्‍याच वेळा दुर्लक्ष करतो. परंतु या दुर्लक्ष करण्याच्याच सवयीमुळे पुढे जाऊन हे�� आजार रौद्ररुप धारण करतात. यात बर्‍याच स्त्रिया त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच स्त्रियांमध्ये कर्करोगांचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच कर्करोगापासून दूर रहायचं असेल तर स्त्रियांनी त्यांच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे.\nया लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका\n१. ओटीपोटात होणार्‍या वेदना\nगर्भाशयाचा कर्करोग असणार्‍या रुग्णांमध्ये ओटीपोटात दुखणं, पाठदुखी होणं अशा समस्या वारंवार निर्माण होतात. त्याचप्रमाणे, पोटात गोळा येणे हे गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाचे लक्षण आहे. अधिक काळ त्याच ठिकाणी वेदना होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nलैंगिक संबंधांनंतर जर रक्तस्त्राव होत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे. कारण असा रक्तस्त्राव होत असल्यास गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असण्याची शक्यता असते.\n३. अचानक वजन कमी होणे\nआपण आपला आहार किंवा व्यायामाची पद्धत बदलली नसतानाही अचानक वजन कमी झाले की आपण त्याबद्दल सावध असले पाहिजे. अशा प्रकारे वजन कमी होणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.\n४. अतिसार किंवा बद्धकोष्ठता –\nआपल्या आतड्यांमधील आणि मूत्राशयाच्या सवयींमध्ये बदल झाला आहे आपल्याला बद्धकोष्ठता, अतिसार किंवा वारंवार लघवी होणे ही लक्षणे दिसतात का आपल्याला बद्धकोष्ठता, अतिसार किंवा वारंवार लघवी होणे ही लक्षणे दिसतात का त्यानंतर, त्यांची नोंद घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.\n५. खाण्याच्या सवयींमध्ये बदल –\nजर तुमचे पोट लगेचच भरल्यासारखे वाटते किंवा तुम्हाला खाण्याची इच्छा होत नसेल तर ते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.\n६. जर तुमच्या जननेंद्रियाच्या रंगात किंवा त्वचेत होणारे बदल ( पुरळ, फोड, अल्सर) ही दिसून आल्यास त्वरीत त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nअमृत फळ ः आवळा\nडॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या...\nनिद्रा भाग – १\nडॉ. सुरज सदाशिव पाटलेकरश्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात...\nलहान मुलांना वाफ देताना…\nडॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून...\nयोगसाधना - ४८२अंतरंग योग - ६७ डॉ. सीताकांत घाणेकर आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर...\nकाय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज\nडॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो थोरॅसिक सर्जन) हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/shivsaini-mns-9362", "date_download": "2020-12-02T18:18:43Z", "digest": "sha1:A7KWQRGPCZRMJW7NDVMWFQH5ANHBWVJ3", "length": 6200, "nlines": 119, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | मनसेकडून शिवसैनिकांना साद | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | मनसेकडून शिवसैनिकांना साद\nVIDEO | मनसेकडून शिवसैनिकांना साद\nवैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई\nमंगळवार, 21 जानेवारी 2020\nमनसेचं महाअधिवेशन जवळ आलं असताना पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्यात. नाराज आणि असंतुष्ठ शिवसैनिकांना खेचण्याची रणनीती मनसेकडून आखण्यात आलीय. लाचारीचा तिटकारा असणाऱ्यांनी राज ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारावं अशआ आशयाचं ट्विट संदीप देशपांडेंनी केलंय. संदीप देशपांडेंचं हे ट्विट म्हणजे शिवसेने नेतृत्वाला अप्रत्यक्ष टोला मानल��� जातोय.\nमनसेचं महाअधिवेशन जवळ आलं असताना पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्यात. नाराज आणि असंतुष्ठ शिवसैनिकांना खेचण्याची रणनीती मनसेकडून आखण्यात आलीय. लाचारीचा तिटकारा असणाऱ्यांनी राज ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारावं अशआ आशयाचं ट्विट संदीप देशपांडेंनी केलंय. संदीप देशपांडेंचं हे ट्विट म्हणजे शिवसेने नेतृत्वाला अप्रत्यक्ष टोला मानला जातोय.\nमनसे सोडून गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर जुने शिलेदार पुन्हा मनसेत सामील होणार का, याची चर्चा सुरू झाली. अशातच आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी शिवसैनिकांना अप्रत्यक्षपणे साद घातलीय. आता या आवाहनाला नाराज कार्यकर्ते, नेते प्रतिसाद देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nमनसे mns अधिवेशन राज ठाकरे raj thakre टोल आमदार हर्षवर्धन जाधव harshwardhan jadhav\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T19:46:35Z", "digest": "sha1:UZZ2DZZ4KTYBLMIBA3MYATJ2TU34V2L7", "length": 2505, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३५ मधील निर्मिती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९३५ मधील निर्मिती\n\"इ.स. १९३५ मधील निर्मिती\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on ६ जानेवारी २०१७, at ०९:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी ०९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/rahul-gandhi-called-udhhav-thackeray-read-full-story-298835", "date_download": "2020-12-02T19:34:50Z", "digest": "sha1:K46XWDDZ3DZQ35J5LTS4NPJSRXMGLLQZ", "length": 17324, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "'त्या' वक्तव्यानंत��� राहुल गांधींनी केला उद्धव ठाकरेंना फोन..म्हणाले... - rahul gandhi called udhhav thackeray read full story | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'त्या' वक्तव्यानंतर राहुल गांधींनी केला उद्धव ठाकरेंना फोन..म्हणाले...\nभाजपकडून सतत महाविकास आघाडीवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही काल महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला आहे. मात्र हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यावर राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळतेय.\nमुंबई: देशासह राज्यात कोरोना व्हायरसच्या महाभयंकर संकटामुळे केंद्र आणि राज्य सरकारची झोप उडाली आहे. मात्र राज्याचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. विरोधी पक्ष भाजपकडून सतत महाविकास आघाडीवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही काल महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला आहे. मात्र हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यावर राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळतेय.\nराज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरायला सुरुवात केली आहे. भाजपकडून निरनिराळ्या प्रकारे महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.\nमोठी बातमी - राज्यपालांनी जारी केली अधिसूचना..'या'लोकांना होणार फायदा..\nमात्र या सगळ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये काहीतरी बिघाडी आहे हे सूचित करणारं एक विधान केलं होतं. या त्यांच्या विधानाला माध्यमांनी चांगलंच उचलून धरलं. उद्धव ठाकरेंनीही मातोश्रीवर तातडीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळतेय.\nकाय म्हणाले होते राहुल गांधी:\n''राजस्थान, पंजाब,पुदुच्चेरी आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. या राज्यांमध्ये आम्ही स्वंत्रतपणे निर्णय घेऊ शकतो. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. यात काँग्रेस सगळ्यात लहान पक्ष आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस तसे निर्णय घेऊ शकत नाही जसे काँग्रेस इतर राज्यांमध्ये घेते,\" असं राहुल गांधींनी त्यांच्या संवादादरम्यान म्हटलं होतं. मात्र या त्यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत काही बिनसलंय का अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून या संदर्भात बातचीत केली आहे.\n आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nफोनवर काय म्हणाले राहुल गांधी:\nया संकटाच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार स्थिर आहे आणि काँग्रेस पक्ष या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडीच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी आहे,\" असं राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून आश्वस्त केलंय. त्यामुळे महाविकास आघडीत कुठेही मतभेद नाहीत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलाय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\n'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'\nमुंबईः मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hebeiyida.com/mr/about-us/", "date_download": "2020-12-02T19:33:07Z", "digest": "sha1:RQHCB2SOBLV4KPVEXYBH7K3KDXVOOQZQ", "length": 6277, "nlines": 169, "source_domain": "www.hebeiyida.com", "title": "आमच्या विषयी - हेबेई Yida rebar तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nसमांतर थ्रेड rebar Coupler\nबारीक मेणबत्ती थ्रेड rebar Coupler\nक्लिंट मालिका कमाल शक्ती विरोधी प्रभाव हायड्रोलिक पकड rebar सांधा प्रणाली\nFCJ सकारात्मक आणि नकारात्मक थ्रेड Coupler\nMCJ आंकरेज टर्मिनेटर Coupler\nमशीन फोर्जिंग थंड नाराज rebar\nRebar थंड हकालपट्टी मशीन\nसमांतर थ्रेडिंग मशीन rebar\nबारीक मेणबत्ती थ्रेड मशीन\nआयोजक आणि फीडर मशीन\nबरगडी पापुद्रा काढणे प्रगत ब्लेड\nसंबंधित साधने आणि सुटे भाग\nथ्रेड रोलिंग मशीन रोलर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहेबेई Yida बार टेक्नॉलॉजी कं कनेक्ट reinforcing, लिमिटेड , चीनच्या पातळी व्यवहारी आणि rebar coupler आणि अस्वस्थ forging मशीन, समांतर धागा पठाणला मशीन, धागे रोलिंग मशीन आणि बारीक मेणबत्ती धागा पठाणला मशीन, थंड हकालपट्टी मशीन, स्टील बार हायड्रॉलिक पकड मशीन व्यावसायिक निर्माता 1992 पासून कापून साधन, रोलर्स तसेच अँकर प्लेट्स.\nआयएसओ 9001 साध्य: 2008 काटेकोरपणे गुणवत्ता नियंत्रण प्रणाली प्रमाणपत्र, तसेच यूके साध्य एस EN ISO 9001. वार्षिक coupler उत्पादन क्षमता गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र 120,000 15 दशलक्ष पीसी एक उडी पोहोचते काळजी घेतो.\nकामगिरी महत्वाचे आणि राष्ट्रीय प्रकल्प, पाकिस्तान कराची अणुऊर्जा प्रकल्पाला, गिनी हायड्रो पॉवर प्लांट, हाँगकाँग-मकाऊ-झुहाई प्रदीर्घ क्रॉस-समुद्र पूल, आयव्हरी कोस्ट Soubre हायड्रोपॉवर स्टेशन सारखे, आणि त्यामुळे वर असंख्य महान.\nNo.38, Xingye रस्ता, आर्थिक तांत्रिक विकास क्षेत्र, शिजीयाझुआंग शहर, हेबेई प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हा���ा आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/499887", "date_download": "2020-12-02T19:03:55Z", "digest": "sha1:AHN3VP3GHHK2JO7TAIWZI42X4Z7HGUVW", "length": 2358, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मुंबई उपनगर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मुंबई उपनगर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमुंबई उपनगर जिल्हा (संपादन)\n१९:५०, ३ मार्च २०१० ची आवृत्ती\n३४ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n११:१६, २९ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n१९:५०, ३ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMastiBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28713", "date_download": "2020-12-02T18:46:00Z", "digest": "sha1:XEZJVDOW3COCF637WYDXYUCKJGSBUYV4", "length": 19505, "nlines": 326, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ५ - \"खाऊच्या आरोळ्या\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ५ - \"खाऊच्या आरोळ्या\"\nशीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ५ - \"खाऊच्या आरोळ्या\"\nआधीच्या चारोळीत आपण आपल्या नावडत्या विषयावर आरोळ्या ठोकल्यात ना\nमग आता इथे संधी आहे ती आपल्या आवडत्या विषयावर आरोळ्या ठोकायला. जेवण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण त्यातल्या त्यातही काही जास्त आवडणारे पदार्थ असतात. कोणाला पावभाजी आवडते, कोणाला श्रीखंड, तर कोणाला मॅगी\nकुरकुरीत काकड्या, लालभडक टोमॅटो\nताजे, लुसलुशीत ब्रेडचे स्लाईस\nबटर अन चटणी चव वाढवाया\nमाझं व्हेज सँडविच व्हेरी नाईस\nकाही का आवडेना, आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढून आरोळ्या ठोकणार ना\nतर ताबा राहील का तोंडावर\nचला तर मंडळी, करा सुरूवात भोजनाला ......\n१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.\nशेव बटाटा पुरी, लागते\nशेव बटाटा पुरी, लागते बरी\nइडली त्यापरी नाही दुसरी\nआवड बहु मला, पिझ्झ्याची असे\nभूक लागता पावभाजी दिसे\nहे मी आधी अन्यत्र लिहिले\nहे मी आधी अन्यत्र लिहिले होते.\nयह पूछे जाती है\nदोन मिनिटांत होई, अन पोट भरून\nदोन मिनिटांत होई, अन पोट भरून जाई\nगरमागरम खाताना... सुर्रसुर्र आवाज होई\nहाय राम ये कैसे लगन लगी\nछोट्यां-मोठ्यांना सारखीच आवडते मॅगी\nखुशखुशीत चवदार मी चकली बरं\nमी चकली बरं का\nहे जागुतर्फे : अहोंच्या\nअहोंच्या सदर्‍याला लावते बटण\nसगळ्यांना खिलवते मी चिकन-मटण\nमित्रमैत्रिणींना जेवायचे केले मी बोलवण\nबेत होता मस्त तळलेले मासे आणि कालवण\nवरचं जागुतर्फे होतं म्हणजे मी\nवरचं जागुतर्फे होतं म्हणजे मी नियम मोडला नाहीये.\nकधी चहाशी कधी दुधाशी\nकधी खा आतले क्रीम चाटूनी\nपण राहू नका मात्र उपाशी .....\nसगळे खाण्यात इतके मग्न आहेत\nसगळे खाण्यात इतके मग्न आहेत की आरोळ्या ठोकायला तोंडं रिकामी नाहीयेत\nइतका वेळ दिला पण कोणी काही लिहिले नाही.\nझाले बहु, होतील बहु, आहेतही बहु\nतो माझा लाडका चहा\nदोडकी, भोपळा, दुधी, कारली\nऐकून सगळ्यांनी तोंडे फिरवली\nमी म्हणेन गागुच्का गागुच्का\nमला या भाज्यांची चव कळली\nजोरदार बरसत असावा बाहेर\nजोरदार बरसत असावा बाहेर पाऊस\nकांदा, बटाटा, मिरची, वांगी घ्यावी ताजी\nओल्या कंच त्या अदभुत वातावरणात\nखावी तुडुंब गरमागरम भजी\n१. इथे फोकस भज्यांवर आहे. कांदा, बटाटा, मिरची, वांगी हे निमित्तमात्र.\n२. वातावरणातल्या 'वरण' या शब्दाकडे अजिबात लक्ष देऊ नये.\nशाबासकी देताना सगळे म्हणती\n'भले शाब्बास, यंव रे गब्रु\nपण तो गब्रु, गब्रु नाही\nजोवर पीत नाही गरम ब्रू \nमामी. मस्त. सुटलीयस एकदम.\nकारण पावभा़जी, डोसे साठी\nलागतात करावे फार कष्ट\n.. हे उगीचच आपले यमक जुळवायला.\nसकाळी दुपारी अन् सायंकाळी\nचहाची तल्लफही येते अवेळी\nमसाला, हर्ब, मश्रूम, लेमन वा ग्रीन\nअमृततुल्य पेय जागवी चैतन्य धून\nस्क्रॅम्बल्ड, पोच्ड अन एग\nस्क्रॅम्बल्ड, पोच्ड अन एग बेनेडिक्ट\nसगळ्यांनी एकदम बसा गप\nपॅनमध्ये टाकलं, मीठ्-मिरं भुरभुरवलं\nअन बनलं मस्त सनी-साईड्-अप\nसूर्य उगवला प्रकाश पडला आडवा\nसूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर\nपांढरीशुभ्र उकड, तूप घातलं\nपांढरीशुभ्र उकड, तूप घातलं फक्कड त्यावर\nकोथिंबिरीची चार पानं, कढीपत्त्याचा खुशाल वावर\nलाल मिरचीचा खमंग तडका, लसूण जिर्‍याचा गंधित दरवळ\nवाफ निवेस्तो धीर ना धरे, आठवणीने होते व्याकुळ\nकिती आवडते मज मनापासूनी\nकिती आवडते मज मनापासूनी भेळ\nलाविते लळा ही नाही काळ अन् वेळ\nपाणीपुरी खाऊन मन होई आनंदी\nत्यावर स्वीटडिश म्हणूनी खाऊ नये बासुंदी\nकिती वेटोळी वेटोळी अशी करावी\nतांदळाची, भाजणीची कधी नुसत्या ज्वारीची\nकरून, खाऊन पहावी ती चकली\nउकडले बटाटे, सोलले कुस्करण्यासाठी\nआले, मिरची अन् लसूण घेतली वाटणासाठी\nमीठ मिसळले, तेल तापवले फोडणीसाठी\nचटणीसोबत वडे हाणा, जन्म आपुला खाण्यासाठी\nहोळी येईल तेंव्हा खुशाल ओरडा\nतिळगूळ घ्या गोड बोला\nरात्री भिजले तांदूळ अन्\nरात्री भिजले तांदूळ अन् उडदाची डाळ\nवाटून आंबण्यां ठेविले झाकून फडके पातळ\nआता वाफविते शुभ्र, गोलाकार इडली\nउकळत्या सांबारासवे कित्ती खायला चांगली\nसंक्रांतीला गोड बोलुनी मिळती\nहोळीला ठो ठो करुनी\nमायबोलीवर असती माझे कित्येक\nकित्येक डु आय डी..\nमिटक्या मारत खातो मी\nबाSSSरीक चिरला कांदा, त्यात\nबाSSSरीक चिरला कांदा, त्यात घातले मीठ\nसुटलेल्या पाण्यात पोहे भिजवले नीट\nताजं ओलं खोबरं, फोडणी, कोथिंबीरीचा थाट\nलिंबु पिळून दडपे पोहे पाहतायत तुमची वाट\nचणाडाळ अन गुळाचं बनवलं\nचणाडाळ अन गुळाचं बनवलं पुरण\nमैद्याच्या पारीत भरलं हे सारण\nतेलावर लाटली, तव्यावर भाजली\nतेलपोळी ती तोंडात विरघळली\nनको भाजी चटणी नको मेजवानी मला\nहरीला आवडते हरीला आवडते आवडते\nहरीला आवडते हरीला आवडते\nहॅरी हर्मायनी रॉनला मात्र\nलागे बटर बिअर छान\nपावाला मारला मस्का अन् भाजला\nअन् भाजला छान खरपूस\nभुरभुरली वरून साखर जराशी\nआता उरलाही नाही मागमूस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/palghar/", "date_download": "2020-12-02T17:57:49Z", "digest": "sha1:VKCML3KCYOI77NXGXG2CBNLEFQYAAZAT", "length": 10068, "nlines": 148, "source_domain": "mahanmk.com", "title": "Palghar Recruitment 2020 Palghar Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nपालघर येथील जाहिराती - Palghar Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Palghar: पालघर येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nराष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] पालघर येथे गट प्रवर्तक पद���ंची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२०\nवसई विरार महानगरपालिका [VVCMC] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६०+ जागा\nअंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२०\nऔरंगाबाद रोजगार मेळावा [Aurangabad Rojgar Melava] येथे विविध पदांच्या २०००+ जागा\nअंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२०\nजिल्हाधिकारी कार्यालय [Collector Office] पालघर येथे विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२०\nकर्मचारी राज्य बीमा निगम [ESIC] मध्ये विमा वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२०\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पालघर येथे सनदी लेखापाल पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : २३ ऑक्टोबर २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] पालघर येथे विविध पदांच्या १२१ जागा\nअंतिम दिनांक : २३ ऑक्टोबर २०२०\nजव्हार नगर परिषद [Jawhar Nagar Parishad] मध्ये विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nमुंबई रोजगार मेळावा [Mumbai Job Fair] २०२० - ३४६०+ जागा\nअंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२०\nतलासरी नगरपंचायत [Talasari Nagarpanchayat] येथे वाहन चालक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०२०\nजिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय पालघर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२०\nवसई विरार महानगरपालिका [VVCMC] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७०+ जागा\nअंतिम दिनांक : ३१ जुलै २०२०\n[मेगा भरती] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [MMRDA] मध्ये विविध पदांच्या १६७२६ जागा\nअंतिम दिनांक : ३१ जुलै २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] पालघर येथे विविध पदांच्या ७९९ जागा\nअंतिम दिनांक : ०६ जून २०२०\nनाशिक रोजगार मेळावा [Nashik Job Fair] येथे विविध पदांच्या १५५५+ जागा\nअंतिम दिनांक : ३० मे २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] पालघर येथे विविध पदांच्या ४१ जागा\nअंतिम दिनांक : ०८ मे २०२०\nजिल्हा शल्य चिकित्सक [District Surgeon] पालघर येथे विविध पदांच्या १६३ जागा [शुद्धिपत्रक]\nअंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] ठाणे येथे विविध पदांच्या ३५७१ जागा\nअंतिम दिनांक : १९ एप्रिल २०२०\nडहाणू नगर परिषद [Dahanu Nagar Parishad] पालघर येथे विविध पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : १६ मार्च २०२०\nवसई विरार महानगरपालिका [VVCMC] पालघर येथे विविध पदांच्या ६६९ जागा\nअंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nपालघर जिल्ह��यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/04/blog-post_87.html", "date_download": "2020-12-02T18:16:06Z", "digest": "sha1:5AM4ND3VSDJQAU7FBBAZ3QMY3CGZH3R3", "length": 3035, "nlines": 43, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तुझ्या तारा …. रुजवतात मला !!! | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतुझ्या तारा …. रुजवतात मला \nतुझ्या तारा का गुंतवतात मला काही कळे नासे झाले ….\nतुझ्या तारा का रुजवतात मला काही कळेनासे झाले ….\nरुंद्तात त्या लाटा माझ्या हृदयात काही विसरणे नासे झाले …\nतुझ्या संगमाच्या वेघात मी धुंद धुंद झाले …\nतुझ्या तारा रुजवतात मला …. काही कळे नासे झाले …. \nलेखीका : भाग्यश्री चौधरी\nमराठी प्रेम कविता मराठी कविता\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...��माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/tigmanshu-dhulia-manglik-report.asp", "date_download": "2020-12-02T19:36:42Z", "digest": "sha1:PNZSYK4HPHKB66PV23IZYNV7ZAURGCVM", "length": 7862, "nlines": 116, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "तिग्मांशु धुलीया Manglik Report | तिग्मांशु धुलीया Mars Dosha 7/3/67 12:00 PM", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » तिग्मांशु धुलीया मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nतिग्मांशु धुलीया 2020 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nतिग्मांशु धुलीया मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमांगलिक तपशील / मांगलिक दोष\nसाधारणतः मांगलिक दोष जन्म पत्रिकेतील लग्न व चंद्राच्या स्थानांवरून मांडले जातात.\nजन्मपत्रिकेत मंगल आहे पहिले घर लग्नापासून, व चंद्र आलेखात मंगल आहे सहावे घर.\nम्हणून मंगल दोष आहे लग्न आलेखात उपस्थित पण चंद्र आलेखात अनुपस्थित.\nमंगल दोष व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे आणू शकतो. काहींचे मानणे आहे की मंगल दोषामुळे जोडीदारास वरचेवर आजारपण किंवा मृत्यू देखील येऊ शकतो.\nअसे मानले जाते की मांगलिक व्यक्तीचे दुसऱ्या मांगलिक व्यक्तीबरोबर लग्न झाल्यास मंगल दोषाचा प्रभाव नष्ट होतो.\nकाही इलाज (मंगल दोष असल्यास)\nकुंभ विवाह, विष्णु विवाह व अश्वथ विवाह हे मंगल दोषावर लोकप्रिय इलाज आहेत. अश्वथ विवाह म्हणजे पिंपळ किंवा केळीच्या झाडाशी लग्न करून त्यानंतर ते झाड कापून टाकणे. कुंभ विवाह, ज्याला घट विवाह देखील म्हणतात, म्हणजेच एखाद्या मडक्याशी विवाह करून ते मडके फोडून टाकणे.\nकेशरिया गणपती (शेंदरी रंगाची गणेशाची प्रतिमा) देव्हाऱ्यात ठेऊन तिची रोज पूजा करावी.\nहनुमान चालीसाचा जप करून रोज हनुमानाची आराधना करावी.\nमहामृत्युंजय पाठ करावा (महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे).\nइलाज (लाल किताब वर आधारित विवाहानंतरचे)\nपक्ष्यांना गोड खाऊ घालावे.\n(हस्तिदंत) हाथी दांत घरी ठेवावा.\nवडाच्या झाडाची दुध व गोड पदार्थाने पूजा करावी.\nआमचा सल्ला आहे की आपण ज्योतिष्याशी सल्लामसलत करून मगच हे इलाज स्वतः करावेत.\nतिग्मांशु धुलीया शनि साडेसाती अहवाल\nतिग्मांशु धुलीया दशा फल अहवाल\nतिग्मांशु धुलीया पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://dgps.maharashtra.gov.in/1035/Home", "date_download": "2020-12-02T19:11:38Z", "digest": "sha1:NLC6R2BLH5XJNBVDLOPE2NHSBICP4XJR", "length": 6737, "nlines": 80, "source_domain": "dgps.maharashtra.gov.in", "title": "शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nशासन मुद्रण, लेखनसामग्री व\nभूमिका आणि जबाबदाऱ्यांचा तपशील\nकामाशी संबंधित नियम आणि अधिनियम\nशासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र,भारत, आपले स्वागत करीत आहेत.\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५\nवापरकर्ता पुस्तिका- नावात बदल\nसी एस सी सूची\nसन 2021 च्या शासन दैनंदिनी व दिनदर्शिकांसाठीचे मागणीपत्र\nई-राजपत्रासाठी संपर्क साधा महाऑनलाइन ई-मेल : dgps.support@mahaonline.gov.in\nई-राजपत्रासाठी संपर्क साधा हेल्पलाईन क्र.: 022 61316404\nई-राजपत्रासाठी संपर्क साधा तक्रार नोंदणी: suvidha.mahaonline.gov.in\nशासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र,भारत, आपले स्वागत करीत आहेत.\nमुद्रण व लेखनसामग्री विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.\nमुद्रण व लेखनसामग्री विभाग हा मूलत: सेवा विभाग असून तो शासनाच्या कामकाजाच्या सर्वसाधारण परिचालनासाठी आवश्यक असलेल्या व त्याचाच एक भाग असलेल्या विभागांच्या प्रकारात मोडतो. तथापि, शासकीय मुद्रणालयांचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने व शासकीय मुद्रणालयांकडे मुद्रणासाठी साहित्य पाठवणाऱ्या शासकीय विभागांना खर्चाच्या संबंधात योग्य जाणीव करुन देण्यासाठी व जबाबदारीची अधिक जाणीव त्यांना व्हावी, म्हणून शासनाने मुद्रण विभाग हा वाणिज्यिक विभाग असल्याचे घोषित केले आहे. अधिक\nमा. अप्पर मुख्य सचिव (उद्योग)\nश्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, भा. प्र. से.\nमाननीय प्रधान सचिव (उद्योग)\nशासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नाग...\nसन 2018 च्या शासन दैनंदिनी व द...\nव्यवस्थापक शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे येथील पुस्तक बंधक, प्लेट मेकर व मशिन माईंडर या पदाकरिता शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेची जाहिरात.\nएकूण दर्शक: ५२०१९२८ आजचे दर्शक: २४\n© शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/bjp-leader-chandrakant-patil", "date_download": "2020-12-02T18:08:51Z", "digest": "sha1:5TBIES57J4QLFDSJX235E2ONJS6W42RQ", "length": 15110, "nlines": 155, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Bjp Leader Chandrakant Patil Latest news in Marathi, Bjp Leader Chandrakant Patil संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, ��ेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\n'पंकजा मुंडे पक्ष बदलण्याबाबतच्या चर्चेत तथ्य नाही'\nभाजप नेत्या पंकजा मुंडे पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलण्याबाबत अफवा पसरवल्या जात असून या अफवा थांबवाव्यात, असे आवाहन...\nराज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nकार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राज्यातील शेतकरी आणि...\n'शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार'\nविधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला. कोल्हापूरातील राधानगरी...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B8", "date_download": "2020-12-02T19:37:39Z", "digest": "sha1:JQCEF6CC54X3WTHWHJYVV2AUCJBSVFKR", "length": 10091, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रस (सौंदर्यशास्त्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमाग्र सोडु नये कदाकळी\n(नवरस या पानावरून पुनर्निर्देशित)\nरस (सौंदर्य) हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे,ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो.रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे.\nभारतीय साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. एकूण नऊ रस आहेत. भारताने आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी सांगितला आहे.\nमनुष्याच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर �� शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे होय. हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळविले जाउन नऊ प्रकारचे रस निर्माण होतात. १. शृंगार २. वीर ३. करुण ४. हास्य ५. रौद्र ६. भयानक ७. बीभत्स ८. अद्भुत ९. शांत\nशृंगार: ह्या रसात प्रामुख्याने स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केलेला असतो. ह्या रसातून वैयक्तिक भावना जागृत होउन शृंगाररस निर्माण होतो.\nउदा० १. या कातरवेळी सांज वेळी पाहिजेस तू जवळी.\n२.सखे शेजारणी तू हसत रहा; हास्यात फुले गुंफित रहा.\n३.दिवा जळे मम व्यथा घेऊनी असशील जागी तू ही शयनी.\nहास्य: ह्या रसात प्रामुख्याने विडंबन, चेष्टा, विसंगती ह्यातून निर्माण होणारा विनोद किंवा आनंद वर्णन केलेला असतो. हा रस विनोदी नाटकांतून्, विनोदी पुस्तकातून जाणवतो.\nरौद्र: ह्या रसात प्रामुख्याने क्रोध व चीड ह्या भावना असतात.\nकरुण: ह्या रसात प्रामुख्याने दु:ख ही भावना जाणवते. हृदयद्रावक अशा गोष्टीचे वर्णन ह्या रसामध्ये आढळते.\nबीभत्स: बीभत्स रसात किळस, वीट, तिरस्कार ह्या भावना दिसतात.\nयानक: ह्या रसात भीती ही भावना जाणवते.\nवीर : वीर रसात प्रामुख्याने पराक्रम, शौर्याचे वर्णन केलेले असते. ह्या रसात उत्साह हा स्थायीभाव असतो.\nअद्भुत विस्मय हा ह्या रसाचा स्थायीभाव असतो. ह्यात प्रामुख्याने अलीबाबा आणि चाळीस चोर, अल्लाउद्दिन व जादूचा दिवा, अरेबियन नाईट्स, परीकथा अशा प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टींचे वर्णन असते.\nशांत :ह्या रसात प्रामुख्याने भक्ती ही भावना असते. देवालये, आश्रम याठिकाणी शांतता असते. हा रस भूपाळी, अभंग यात असतो.\nनाट्यशास्त्रामध्ये आठ रसांचा समावेश होतो. हे रस व्यक्तीचे भाव/मनस्थिती दर्शवितात. स्थायीभाव व त्याच्याशी संबंधित रस खालीलप्रमाणे.\nरती (प्रीती) - शृंगार रस\nहास (सुखदायक)- हास्य रस\nशोक (दु:ख) - करुण रस\nक्रोध (राग/संताप्) - रौद्र रस\nउत्साह (ऊर्जा) - वीर रस\nभय (भिती) - भयानक रस\nजुगुप्स (किळस) - बीभत्स रस\nविस्मय (आश्चर्य) - अद्भुत रस\nअभिनव काव्यप्रकश : रा. श्री. जोग\nभारतीय साहित्यशास्त्र : ग. त्र्यं. देशपांडे\nसाहित्यविचार : अ. वा. कुलकर्णी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्���ार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकाव्यशास्त्र:आकलन आणि आस्वाद (डाँ.उदय जाधव )\nLast edited on १४ ऑक्टोबर २०२०, at १६:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०२० रोजी १६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2016/06/blog-post_11.html", "date_download": "2020-12-02T18:35:48Z", "digest": "sha1:I2ZPFFG34ENQAUEVKCOGYPFKTAMLXUJF", "length": 14213, "nlines": 56, "source_domain": "www.berkya.com", "title": "रंगीत छपाईत ‘सकाळ' शिखरावर", "raw_content": "\nHomeताज्या बातम्यारंगीत छपाईत ‘सकाळ' शिखरावर\nरंगीत छपाईत ‘सकाळ' शिखरावर\nपुणे - सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रंगीत छपाईतील गुणवत्तेसाठी जगातील पहिल्या ५० दर्जेदार वृत्तपत्रांमध्ये ‘सकाळ’चा समावेश झाला आहे. या पुरस्कारामुळे ‘सकाळ’चा समावेश ‘इंटरनॅशनल न्यूज पेपर कलर क्वाॅलिटी क्‍लब २०१६-१८’मध्ये झाला आहे.\nजागतिक पातळीवर गुणवत्तेचे निर्धारण करण्यासाठी वृत्तपत्रांना सल्ला व सेवा देण्यासाठी ‘वॅन इफ्रा’ संस्थेची १९६१मध्ये स्थापना करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान घेतलेल्या या स्पर्धेत ‘सकाळ’ने रंगीत छपाईतील गुणवत्तेसाठी हा मानाचा पुरस्कार पटकावला असून, उत्कृष्ट छपाई करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ‘सकाळ’चीही वर्णी लागली आहे. पुरस्काराचे वितरण २१ सप्टेंबर रोजी कोलकाता येथे होणाऱ्या ‘वॅन-इफ्रा परिषदे’त होणार आहे.\n‘सकाळ’ने हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळवला आहे. या आधी २००८ मध्ये ‘सकाळ’ला हा पुरस्कार मिळाला होता. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते.\nमुद्रित माध्यमांच्या छपाईच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी १९९४ पासून ‘इफ्रा’च्या ‘इंटरनॅशनल न्यूजपेपर कलर क्वालिटी क्‍लब’च्या माध्यमातून जागतिक ��्तरावर स्पर्धा घेण्यात येते. या पुरस्कारामुळे आता ‘सकाळ समूहा’ला क्‍लबचे दोन वर्षांचे सदस्यत्व मिळाले असून, जागतिक स्तरावर इतर वृत्तपत्रांशी स्पर्धा करण्याची संधी या निमित्ताने ‘सकाळ’ला मिळाली आहे. गुणवत्तावाढ आणि फेरमुद्रणाची गुणवत्ता वाढविणे हे कलर क्‍लबचे उद्देश आहेत. या क्‍लबचे सदस्यत्व हे एका अर्थाने वृत्तपत्रांच्या गुणवत्तेवर जागतिक स्तरावर शिक्कामोर्तबच ठरते.\nया वर्षी २०१६ ते २०१८ या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जगातील १३० मुद्रित नियतकालिकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी ‘सकाळ’ने जानेवारी ते मार्चदरम्यानचे अंक सादर केले होते. सहभागी वृत्तपत्रांनी पाठविलेल्या अंकांची तज्ज्ञांच्या समितीमार्फत बारकाईने तपासणी होऊन जागतिक स्तरावर विजेते जाहीर केले जातात. अंकात छापल्या जाणाऱ्या संपादकीय मजकुरापासून ते डिजिटल स्वरूपातील जाहिरातीपर्यंत सर्वांचे विशिष्ट पद्धतीने मानांकन केले जाते.\n‘वॅन इफ्रा’चा जागतिक पातळीवरील पुरस्कार जाहीर\nजानेवारी ते मार्च या कालावधीतील अंकांची तपासणी\nछपाई पद्धती, छपाईचा दर्जा, रंगांचा समन्वय, छायाचित्र आणि आलेखांचा दर्जा आदी गोष्टींची पाहणी करण्यात आली\nआंतरराष्ट्रीय ज्युरींकडून अंकातील इतर घटकांचीही तपासणी\nजगातील १३० वर्तमानपत्रांचा सहभाग, त्यातून पहिल्या ५०मध्ये स्थान\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील प��्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hengweihoseclamp.com/mr/products/worm-gear/hose-clamp-set/hose-clamp-set-12-7/", "date_download": "2020-12-02T18:02:20Z", "digest": "sha1:UG4D75LYG7KT7H32CJGIAUFA5NUSUBKM", "length": 11590, "nlines": 291, "source_domain": "www.hengweihoseclamp.com", "title": "रबरी नळी पकडीत घट्ट सेट-12.7 उत्पादक, पुरवठादार - चीन रबरी नळी पकडीत घट्ट सेट-12.7 फॅक्टरी", "raw_content": "\nजंत ड्राइव्ह रबरी नळी, clamps\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट मिनी प्रकार\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट 10mm\nरबरी नळी पकडीत घट्ट संच\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-12.7\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-14.2\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-मिनी प्रकार\nपॉवर गियर रबरी नळी, clamps\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट-बॅण्ड आणि वळणे कंस\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट-स्नॅप लॉक\nवायर अर्धा पकड clamps\nहवाई अट रबरी नळी पकडीत घट्ट\nडबल बॅण्ड हवाई अट रबरी नळी clamps\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नाही अशी पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नाही अशी पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नो-पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-वसंत ऋतु\nबोल्ट संरचना रबरी नळी पकडीत घट्ट\nजहाज पकडीत घट्ट टी प्रकार\nटी-बोल्ट रबरी नळी clamps\nटी-बोल्ट वसंत ऋतु लोड clamps\nहेवी योग्य प्रकारे रबरी नळी clamps\nहेवी ड्यूटी रबरी नळी clamps\nव्ही-बॅण्ड रबरी नळी clamps टी प्रकार\nव्ही-बॅण्ड रबरी नळी clamps-जंत गियर प्रकार\nवायर रबरी नळी clamps\nमिनी रबरी नळी clamps\nइंधन रबरी नळी clamps\nजड कर्तव्य रबरी नळी clamps-डबल प्रमुख\nस्टील बेल्ट पकडीत घट्ट\nवसंत ऋतु बॅण्ड पकडीत घट्ट\nलवचिक Coupling- प प्रकार\nलवचिक Coupling- W1 प्रकार\nलवचिक Coupling- सी प्रकार\nलवचिक Coupling- डी प्रकार\nलवचिक Coupling- FB प्रकार\nदरिद्री / लवचिक Qwlk सापळे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरबरी नळी पकडीत घट्ट संच\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-12.7\nजंत ड्राइव्ह रबरी नळी, clamps\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट 10mm\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट मिनी प्रकार\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट पाडलेली भोके\nरबरी नळी पकडीत घट्ट संच\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-12.7\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-14.2\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-मिनी प्रकार\nपॉवर गियर रबरी नळी, clamps\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट-बॅण्ड आणि वळणे कंस\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट-स्नॅप लॉक\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट\nवायर अर्धा पकड clamps\nहवाई अट रबरी नळी पकडीत घट्ट\nडबल बॅण्ड हवाई अट रबरी नळी clamps\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नाही अशी पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नाही अशी पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नो-पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-वसंत ऋतु\nबोल्ट संरचना रबरी नळी पकडीत घट्ट\nलवचिक Coupling- FB प्रकार\nदरिद्री / लवचिक Qwlk सापळे\nजहाज पकडीत घट्ट टी प्रकार\nटी-बोल्ट रबरी नळी clamps\nटी-बोल्ट वसंत ऋतु लोड clamps\nहेवी योग्य प्रकारे रबरी नळी clamps\nहेवी ड्यूटी रबरी नळी clamps\nव्ही-बॅण्ड रबरी नळी clamps टी प्रकार\nव्ही-बॅण्ड रबरी नळी clamps-जंत गियर प्रकार\nवायर रबरी नळी clamps\nइंधन रबरी नळी clamps\nजड कर्तव्य रबरी नळी clamps-डबल प्रमुख\nस्टील बेल्ट पकडीत घट्ट\nवसंत ऋतु बॅण्ड पकडीत घट्ट\nलवचिक सांधा रबरी नळी पकडीत घट्ट\nलवचिक Coupling- सी प्रकार\nलवचिक Coupling- डी प्रकार\nलवचिक Coupling- प प्रकार\nलवचिक Coupling- प प्रकार अतिरिक्त शक्ती\nलवचिक Coupling- W1 प्रकार\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट -Endless बॅण्ड\nडबल बॅण्ड हवाई अट रबरी नळी clamps\nहवाई अट रबरी नळी clamps\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-12.7\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/Thane/shivsainiks-virar-returned-ayodhya-59800", "date_download": "2020-12-02T18:50:30Z", "digest": "sha1:BWH3MUPEK2WKRBJQTEYRQAWASXYE3PVJ", "length": 9614, "nlines": 171, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शिवसैनिकांकडून शरयू नदीचे पवित्र जल शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी अर्पण - Shivsainiks from Virar Returned from Ayodhya | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसैनिकांकडून शरयू नदीचे पवित्र जल शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी अर्पण\nशिवसैनिकांकडून शरयू नदीचे पवित्र जल शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी अर्पण\nरविवार, 9 ऑगस्ट 2020\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर शिवसेना संघटक व पालिकेचे नगरसेवक विक्रम प्रताप सिंह हे शिवसेनेच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी अयोध्येला गेले होते. तिथे त्यांनी आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती शरयू नदीत साधु-संतांच्या उपस्थितीत विसर्जित केली, तसेच त्या ठिकाणी ४९२ दिवे प्रज्वलित केले.\nविरार : मीरा-भाईंदरमधील काही शिवसैनिक अयोध्येला श्री राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी गेले होते. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती मुंबईतून अयोध्येला नेली होती व अयोध्या येथे शरयू नदीत ही माती विसर्जित करण्यात आली. अयोध्येहून आज मुंबईत परत आलेल्या शिवसैनिकांनी स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले, तसेच मंत्रोच्चाराच्या जयघोषात शरयू नदीचे पवित्र जल शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी अर्पण केले.\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर शिवसेना संघटक व पालिकेचे नगरसेवक विक्रम प्रताप सिंह हे शिवसेनेच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी अयोध्येला गेले होते. तिथे त्यांनी आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती शरयू नदीत साधु-संतांच्या उपस्थितीत विसर्जित केली, तसेच त्या ठिकाणी ४९२ दिवे प्रज्वलित केले. ४९२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर निर्माण होत असल्याने तेवढे दिवे लावण्यात आले.\nविक्रम प्रताप यांनी अयोध्येहून परत येताना सोबत रुद्राक्षाच्या माळा, 'जय श्रीराम' लिहिलेली शाल आणि शरयू नदीचे पवित्र पाणी मुंबईत आणले होते. मुंबईत आल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी या शिवसैनिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. पवित्र शरयू नदीचे जल विक्रमसिंग हे एका कलशातून मुंबईत घेऊन आले होते. आज शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर त्या पवित्र पाण्याने मंत्रोच्चारांच्या जयघोषात अभिषेक करण्यात आला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते स्मृतिस्थळी या पवित्र जलाने अभिषेक केला गेला, तेव्हा सगळ्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. शरयू नदीच्या पवित्र जलाने बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिषेक करून श्री राम लिहिलेली शाल, रुद्राक्ष माळा, फुले या ठिकाणी अर्पण करण्यात आली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमीरा-भाईंदर राम मंदिर शिवसेना shivsena आमदार प्रताप सरनाईक pratap sarnaik नगरसेवक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-pune/coroners-body-was-cremated-mayor-karad-wearing-ppe-kit-63691", "date_download": "2020-12-02T18:49:26Z", "digest": "sha1:WVFPE43U73AHJ3AJNDCL3X7P63F56WQU", "length": 9759, "nlines": 185, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "या नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार - The coroner's body was cremated by the mayor of Karad wearing a PPE kit | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या मह���्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nया नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nया नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nया नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nया नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nया नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nया नगराध्यक्षांनी केले कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nगुरुवार, 15 ऑक्टोबर 2020\nनगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्काराला पुढाकार घेतला. त्या स्वतः कोरोनाबाधितही होत्या. त्यांच्यासह पती व सर्वच कुटुंबीय बाधित असतानाही शिंदे अनेक कामात पुढे होत्या. शिंदे कोरोनामुक्त होऊन पुन्हा कोरोनाला रोखण्यासाठी मैदानात सक्रियपणे उतरल्या आहेत. कोरोना संकटात त्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.\nकऱ्हाड : कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः पीपीई किट घालून चार\nमृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. पालिका कर्मचाऱ्यांचे मनोबलही वाढविले.\nनगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्काराला पुढाकार घेतला. त्या स्वतः कोरोनाबाधितही होत्या. त्यांच्यासह पती व सर्वच कुटुंबीय बाधित असतानाही शिंदे अनेक कामात पुढे होत्या. शिंदे कोरोनामुक्त होऊन पुन्हा कोरोनाला रोखण्यासाठी मैदानात सक्रियपणे उतरल्या आहेत. कोरोना संकटात त्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.\nपहिल्यापासून त्या पालिका कर्मचाऱ्यांसोबत आहेत. दरम्यान, यापूर्वी कऱ्हाड पालिकेच्या रमाकांत डाके यांनी देखील पालिका कर्मचा-यांसमवेत सुमारे बारा कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार केले आहेत. बुधवारी सकाळीही त्यांनी चार कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्काराला पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना साथ दिली. सकाळी स्वतः पीपीई किट घालून चार कोरोना रुग्णांवर\nकोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेच्या मुकादम मारुती काटरे, युवराज भोसले, परशुराम अवघ��े, भगवान ढेकळे, राजेंद्र भोसले,\nनागेश यादव, प्रल्हाद कांबळे, राहुल कांबळे, प्रवीण शिंदे, अशोक डाइंगडे, कुदंन लादे या पथकाला त्यांचा आधार वाटला. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य ही वाढले आहे. कोरोनाच्या संकटकाळात धाडसाने कर्तव्यातही पुढे राहणार आहे, हे नगराध्यक्षा शिंदे यांनी कृतीतून दाखविले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकऱ्हाड karhad नगर कोरोना corona पुढाकार initiatives मात mate सकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-12-02T18:39:51Z", "digest": "sha1:6HF4OTSUAYM4GMIFAMNQUY627JJDFLMD", "length": 17544, "nlines": 147, "source_domain": "navprabha.com", "title": "सेवन टाळलेलेच बरे | Navprabha", "raw_content": "\nडॉ. स्वाती हे. अणवेकर\nशरीरावर होणारे दुष्परिणाम पाहिले असता, असे म्हणणे निश्‍चितच चुकीचे ठरणार नाही की… शीतपेयांचा आपल्याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक सोसावे लागते. त्यामुळे यांचे सेवन टाळलेलेच बरे.\nशीतपेयांना रंग आणणारे घटक –\n१. रंग हे शीतपेयांना आकर्षक बनवतात.\n२. त्याचप्रमाणे ते बनत असताना किंवा साठवून ठेवताना जर रंगात काही फेरफार झाल्यास तो सुधारतात. हे रंग तीन प्रकारचे असतात.\n१. नैसर्गिक रंग –\nहे वनस्पती, फळे व भाज्यांपासून बनतात. उदा. पिवळा- केशरी हा क्युटिलॉइड असून वनस्पती वाळवून काढतात. भटक लाल- जांभळा हा ऍँथोसायानिम असून हा फळे व भाज्यांपासून काढतात.\n२. कृत्रिम रंग –\nचव आणणारे घटक हे रंगाच्या मानाने कमी प्रमाणात वापरले जातात. हेदेखील नॅचरल, नॅचरल आयडेन्टीकल आणि अँटीफिशियल प्रकारचे असतात.\nकेमिकल प्रि. हे शीतपेयांची मायक्रोबायॉलॉजिकल स्टॅबिलिटी वाढवायला वापरले जातात. हे प्रि. वापरताना त्या प्रिझव्हेटिव्हजची व शीतपेयांची केमिकल व फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या जातात. तसेच त्यांचा पीएच, त्यात असणारी जीवनसत्वे. त्याचे पॅकिंग आणि ते कोणत्या प्रकारे साठा करून ठेवले जातील … या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.\nसॉर्बेट्‌स, बेन्झोएट्‌स, डायमिथील-डाय-कार्बोनेट हे प्रिझर्व्हेटिव्ह्‌ज ‘रेडी-टू-सर्व्ह’ शीतपेयांमध्ये वापरतात.\n६) अन्य घटक ः-\nवेगवेगळे हायड्रोकोलाइड्‌स जसे गौर व लोकस्ट, गम, पेक्टीन, झँथस इत्यादी. स्टॅबिलायझर्स व थिकनर्स म्हणून फळांच्या रसामध्ये वापरतात. तसेच त्यात फोमिंग एज��्ट्‌सदेखील मिसळतात.\nत्यात ऍस्कॉर्बिक ऍसिडसारखे अँटीऑक्सीडन्ट्‌स घातले जातात, जे त्याची चव कायम राखतात व रंग खराब होऊ देत नाहीत.\nकाही फन्क्शनल पेयांमध्ये वनस्पतीचे स्टिरॉल्स व ओमेगा-३ फॅटी ऍसिड्‌स, पेयाचे आरोग्य चांगले राखायला त्यात मिसळतात.\n७. स्पोर्टस् ड्रिन्क्स –\nहे कुमार व युवा वयोगटात खूप प्रचलीत आहेत. यात पाणी, कर्बोदके जसे ग्लुकोज, माल्टोडिट्रीन व फ्रुक्टोज असतात. तसेच यात सोडियम, पोटॅशियम व क्लोराइड् हे इलेक्ट्रोलाइट्‌स असतात. हे इलेक्ट्रोलाइटस् त्यांची व्यवहार्यता वाढवण्यासाठी व शरीरातील द्रव व इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतात. ते शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव करतात.\nआधी खेळादरम्यान व खेळ पूर्ण झाल्यावर तसेच क्षमता वाढवणे व सुधारण्यासाठी साहाय्यक व्हायचा. खेळादरम्यान घामावाटे शरीरातून बाहेर फेकले जाणारे द्रव, इलेक्ट्रोलाइट व क्षार पुन्हा भरून काढायला ते मदत करतात. आणि शरीरास भरपूर कर्बोदके पुरवतात.\n८. एनर्जी ड्रिन्क्स –\nयाचा बेस घटक ग्लुकोज असतो आणि यात असणार्‍या कॅफीन, ग्वारीना, टॉरीन व जिनसिंगमार्फत ते शरीरास ऊर्जा प्रदान करतात. हे मानसिक व शारीरिक क्षमता वाढवतात. त्याचप्रमाणे दक्षता, ध्यान, ताकद व मूड चांगले राखतात.\nयात असणारे कॅफिनचे प्रमाण व तीव्रता ही प्रत्येक कंपनीनुसार बदलते.\nशीतपेये आणि त्यातील घटकांचा आरोग्यावर होणारा परिणाम….\nयात असणारी साखर ही मुलांचे दात कीडण्यासारख्या समस्यांचे मूळ आहे.\nहे तेव्हा होते जेव्हा तोंडातील लाळेचा पीएच हा त्याखाली जातो व दातांचे इनॅमेल नष्ट होते. शीतपेयांचा पीएच हा २.५ ते ३.५ असतो. कार्बोनेटेड पेय व फळांचे रस यांचा पीएच ३.४४ एवढा असतो. त्यात असणारे अम्ल किंवा ऍसिड हेदेखील दात किडण्याचे मुख्य कारण आहे.\nतसेच साखरेमुळे स्थौल्य, टाईप-२ मधुमेह, हृदयविकार व अकाली मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. अधिक प्रमाणात कार्बोनेटेड शीतपेये प्यायल्याने हाडांची घनता कमी होऊ लागते व हाडे ठिसूळ होतात.\n२. एनर्जी ड्रिन्क्स – यामध्ये असणारे कॅफिन हे अल्प प्रमाणात शरीर तोलू शकते. पण जर हे प्रमाण दिवसागणिक ४०० मिलिग्रॅ. दिवसाला इतके झाले तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. जसे थकवा, उतावीळपणा, हटवादीपणा, डोकेदुखी, उदासीनता इ. आणि याचे अतिसेवन अर्थात ५०० ते ६०० मिलिग���रॅ. दिवसाला एवढे केल्यास जीर्ण विषबाधा, नैराश्य, मळमळ, उलट्या होणे, आकडी येणे, हृदयविकार.\n३. कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ किंवा घटक – हे त्या शीतपेयांमध्ये मिसळले जाते त्यामुळे त्याचा शरीरावर स्थूलता, लिम्फोमा, ल्युकेमिया, मूत्राशय कर्करोग, मेंदू कर्करोग, थकवा, पार्किन्सन, अल्झायमर्स, मल्टिपल स्न्लेरोसिस व्याधी निर्माण होतात.\n४. यात मिसळले जाणारे अन्य पदार्थ – जसे लज्जत वाढवणारे घटक, रंग, स्टॅबिलायझर्स मुळे बराच काळ हे पेय वारंवार शरीरात गेल्यानंतर शरीरावर आपले दुष्परिणाम दाखवू लागतात जसे डोकेदुखी, शरीराची ऊर्जा कमी होणे, एकाग्रता साधता न येणे… हे लगेच दिसणारे परिणाम आहेत.\nतर दीर्घकाळपर्यंत याचे सेवन झाल्यास कर्करोग, रक्तवाहिन्यांची झीज होऊन होणारे आजार इत्यादी. सिन्थेटिक प्रिझर्व्हेटिव्ज्‌मुळे श्‍वसनाच्या संस्थेचे आजार बळावतात.\nतर कृत्रिम रंगामुळे एडीडी व एडीएचडी (अतिचंचलता) हे आजार बळावतात.\nशरीरावर होणारे वरील दुष्परिणाम पाहिले असता, असे म्हणणे निश्‍चितच चुकीचे ठरणार नाही की… शीतपेयांचा आपल्याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक सोसावे लागते. त्यामुळे यांचे सेवन टाळलेलेच बरे. आणि स्पोर्टस् ड्रिन्क्स आणि एनर्जी ड्रिन्क्स हे आवश्यक तेव्हाच घेतलेले बरे. त्यामुळे त्याचे निदान दुष्परिणाम शरीरावर होणार नाहीत.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nअमृत फळ ः आवळा\nडॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी आव��े वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या...\nनिद्रा भाग – १\nडॉ. सुरज सदाशिव पाटलेकरश्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात...\nलहान मुलांना वाफ देताना…\nडॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून...\nयोगसाधना - ४८२अंतरंग योग - ६७ डॉ. सीताकांत घाणेकर आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर...\nकाय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज\nडॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो थोरॅसिक सर्जन) हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/3356", "date_download": "2020-12-02T19:10:51Z", "digest": "sha1:QTH4DKFNGGBHWBBQ2ISVSHN6W2CTZ4BO", "length": 13914, "nlines": 123, "source_domain": "newsjalna.com", "title": "बदनापूर पोलीस ठाण्यात सॅनिटाईझर कक्ष - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/तंत्रज्ञान/बदनापूर पोलीस ठाण्यात सॅनिटाईझर कक्ष\nबदनापूर पोलीस ठाण्यात सॅनिटाईझर कक्ष\nबदनापूरन्यूज : देशासह राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर आता सर्वांचा भर आहे. बदनापूर पोलिस ठाण्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आ���े. त्यामुळे जालना येथील महिको या बियाणे कंपनीने संपूर्ण संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण (सॅनिटाईझर) करणारे यंत्र बदनापूर पोलिस ठाण्याला भेट दिले आहे. या यंत्राची निर्मिती गोशक्ती कंपनीने केली असून आपण यंत्रातून प्रवेश करताना सॅनिटाईझरची आपल्या संपूर्ण अंगावर फवारणी होते. त्यातून शरीराचे निर्जंतुकीकरण होत असल्यामुळे कोरोना विषाणूचा धोका काही प्रमाणात कमी होतो.\nकोरोना विरोधात लढण्यासाठी गो शक्ती या कंपनीने बॉडी निर्जंतुकीकरण यंत्र तयार केले आहे. महिको कंपनीच्या वतीने बदनापूर पोलीस ठाण्यात सदर यंत्र उभारण्यात आले आहे.\nकोरोनाच्या या अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करत असून या उपाययोजनेंतर्गतच खबरदारी म्हणून हे निर्जंतुकीकरण मशीन उभारण्यात आले आहे.\nया अत्याधुनिक मशीनमध्ये 25 लिटर पाण्याची टाकी लावून त्यामध्ये पॉलिमेरिक बेक्यूनाइड हैड्रोक्लोराईडचे 0.5 टक्के हे प्रमाण वापरून निर्जंतुकीकरण करण्यात येते.अशी माहिती पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांनी दिली\nया अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशीनमध्ये व्यक्तीने प्रवेश केल्यानंतर स्प्रे सुरू होतो.10 सेकंदांमध्ये संपूर्ण शरीरावर सॅनिटाझर स्प्रे होऊन व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरण केले जाते.\nभाजपच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बदनापूर तहसील कार्यालवर ठिय्या आंदोलन\nराज्य शासनाने तींन महिन्याचे धान्य एकत्रित वाटप करावे- केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे\nबाजार गेवराई येथे प्रशासक म्हणून निवड होण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी.\nबदनापूर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतुन शेतकऱ्यांना पिककर्ज मिळेना\nरावसाहेब पाटील दानवे फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा घरबसल्या ऑनलाईन वर्ग\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्याल��ावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-pune/most-corona-patients-local-contacts-pune-278230", "date_download": "2020-12-02T19:40:15Z", "digest": "sha1:RBIQD2N3FJ76ZUK4527TQCUSLKDL6EVJ", "length": 14979, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "Coronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले - Most corona patients from local contacts in Pune | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nCoronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले\nकोणताही परदेश दौरा न केलेल्या पुण्यातील 142 पैकी 122 रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. परदेशातून जाऊन आलेल्या रुग्णांची संख्या फक्त 20 आहे.\nपुणे - कोणताही परदेश दौरा न केलेल्या पुण्यातील 142 पैकी 122 रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. परदेशातून जाऊन आलेल्या रुग्णांची संख्या फक्त 20 आहे.\nपुण्यात सोमवारपर्यंत (ता. 6) कोरोनाचा संसर्ग झालेल्या 142 रुग्णांची नोंद झाली. त्याचे विश्‍लेषण महापालिकेतर्फे करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्यात 9 मार्चला आढळलेले पहिले दोन रुग्ण हे दुबईला सहलीसाठी गेले होते. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी दुबईहून प्रवास करून पुण्यात आलेल्या आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापाठोपाठ प्रत्येकी दोन रुग्ण अमेरिका आणि फिलिपिन्समधून आले होते. तर, अबुधाबी, थायलंड, जपान, नेदरलॅंड, स्कॉंटलड, आयर्लंड, ब्रिटन, अमेरिका आणि कतार येथून प्रत्येकी एक प्रवासी पुण्यात आला. या सर्व रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान राज्यातील उद्रेकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात झाले. त्यानंतर मात्र, त्यांच्याशी संपर्क आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत गेले.\nCoronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील पेठांसह शहराचा काही भाग सील\nकोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये 92 पुरूष आणि 50 महिला आहेत. त्यातही 31 ते 40 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्या खालोलाल 51 ते 60 वर्षाच्या वयोगटातील रुग्णांची संख्याही अधिक असल्याचेही समोर आले आहे.\nसोमवारपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या 142 रुग्णांमध्ये 115 हे पुणे शहरात राहणारे नागरिक आहेत. पिंपरी चिंचवड भागातील 20 रुग्ण आहेत. बारामती, शिरुरसारख्या तालुक्‍यांमध्येही कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे यातून दिसते. ग्रामीण भागातील सात रुग्णांचा यात समावेश आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\n��ुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nपुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री\nपुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर...\nचारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्‍टर महिलेनं संपवलं जीवन\nपुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिला डॉक्‍टरने भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केल्याचा...\nमराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली\nपुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या...\nकुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू\nपुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/one-day-cricket-match-west-indies-vs-india-151011", "date_download": "2020-12-02T19:38:00Z", "digest": "sha1:FBRQMWMT3DFVX6YLMY6QB5PI2IAUMWJK", "length": 17196, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोहली, रोहितचा तडाखा - One Day Cricket Match West Indies Vs India | Marathi News - eSakal", "raw_content": "\nगुवाहाटी - कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाल��� आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळविला.\nप्रथम फलंदाजी करताना विंडीजने शिमरन हेटमेयरच्या शतकी खेळीने ८ बाद ३२२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारताने कोहली आणि रोहितच्या शतकी खेळीने आरामात विजयी लक्ष्य गाठताना षटकांत ४२.१ षटकांत २ बाद ३२६ धावा केल्या.\nगुवाहाटी - कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाले आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळविला.\nप्रथम फलंदाजी करताना विंडीजने शिमरन हेटमेयरच्या शतकी खेळीने ८ बाद ३२२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारताने कोहली आणि रोहितच्या शतकी खेळीने आरामात विजयी लक्ष्य गाठताना षटकांत ४२.१ षटकांत २ बाद ३२६ धावा केल्या.\nविंडीज फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवत तीनशेपार धावसंख्या नेली; पण त्यांचे गोलंदाज भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला रोखू शकले नाहीत. दोघांनी द्विशतकी भागीदारी करताना चौकार, षटकारांची बरसात करताना प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. धवनला लवकर बाद केल्याचा विंडीजचा आनंद तेवढ्यापुरताच टिकला. त्यानंतर रोहित, विराट यांनी धावांचा सपाटा लावला तेव्हा विंडीजची गोलंदाजी अक्षरशः सुमार ठरली आणि इथेच त्यांनी सामना गमावला. कोहली १४० धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहितने १५२ धावांवर नाबाद राहताना अंबाती रायुडूच्या साथीत भारताचा विजय साकार केला. कोहलीच्या खेळीत २१ चौकार, २ षटकार; तर रोहितच्या खेळीत १५ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता.\nतत्पूर्वी, शिमरन हेटमेयरच्या (१०६) शतकी खेळीमुळे डळमळीत सुरवातीनंतरही विंडीजला भारतासमोर तगडे आव्हान उभे करता आले होते. १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विंडीजच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरलेल्या २१ वर्षीय हेटमेयरने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ७८ चेंडूंत आपली खेळी ६ चौकार आणि ६ षटकारांसह सजविली. त्याचे हे तिसरे शतक ठरले.\nवेस्ट इंडीज ५० षटकांत ८ बाद ३२२ (शिमरन हेटमेयर १०६ (७८ चेंडू, ६ चौकार, ६ षटकार), किएरॉन पॉवेल ५१, शई होप ३२, जेसन होल्डर ३८, देवेंद्र बिशू नाबाद २२, केमार रॉच नाबाद २६, युजवेंद्र चहल ३-४१, रवींद्र जडेजा २-६६, महंमद शमी २-८१). पराभूत वि. भारत ४२.१ षटकांत २ बाद ३२६ (रोहित शर्मा नाबाद १५२ (११७ चेंडू, १५ चौकार, ८ षटकार), विराट कोहली १४० (१०७ चेंडू, २१ चौकार, २ षटकार), अंबाती रायुडू २२)\nकोहली-रोहित शर्माची पाचवी द्विशतकी भागीदारी\nकर्णधार असताना कोहलीचे १४ वे वन-डे शतक, या क्रमवारीत एबी डिव्हिलर्सला मागे टाकले\nकोहलीचे यंदाचे आठवे आंतरराष्ट्रीय शतक\nकोहलीचे ३६ वे वन-डे शतक; तर एकंदरीत ६० वे आंतरराष्ट्रीय शतक\nकोहलीचे ३६ वे वन-डे शतक २०४ व्या डावात, तर सचिनचे ३११ व्या डावात\nकर्णधार असताना कोहलीचे एकंदर ३१ वे शतक\nवन-डेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना २९ वे शतक; तर धावांचा पाठलाग करताना २२ वे वन-डे शतक\nरोहित शर्माचे वन-डेमधील विसावे शतक\nभारतासमोर ३२३ किंवा त्यापेक्षा जास्त धावांचे आव्हान यापूर्वी २९ वेळा, त्यात सात विजय आणि २२ पराभव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेळातलं वैविध्य, आणि प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध लीलया गोल नोंदवण्याची क्षमता यामुळे दिएगो मॅराडोना फुटबॉलच्या विश्र्वात वेगळाच खेळाडू म्हणून ओळखला...\nपहिल्या वनडेपूर्वी रोहित शर्मासंदर्भात कोहलीनं केलं मोठ वक्तव्य\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदाच रोहित शर्माच्या दुखापतीवर भाष्य केले. सिडनीतील वनडे सामन्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आजपासून...\nहॉकीचा 'गुरू' काळाच्या पडद्याआड\nनागपूर : अमरावती मार्गावरील व्हीएचए मैदानावर हॉकीचा सामना असेल आणि तिथे गुरुमुर्ती पिल्ले उपस्थित नसतील, असे क्वचितच पाहायला मिळाले. हॉकी आणि...\nNo Shave November: 'अशीच येत नाय रुबाबदार दाढी, त्यासाठी घ्यावी लागते मेहनत\nसध्याच्या घडीला तरुणांमध्ये दाढी वाढवण्याची क्रेझ पाहायला मिळते. तुम्ही जर निरीक्षण केले असेल तर देशातील लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटच्या मैदानात...\nसंग्रहालयाचं अनोखं विश्व... (राम पराडकर)\nपुढचं दालन ‘सबकुछ ब्रॅडमन ’ असं. अनेक गोष्टी सुसंगतरित्या मांडून ठेवलेल्या इथं दिसतात. त्यानं वापरलेल्या बॅटस् आहेत. स्वेटर्स आहेत, आणि असं बरेच...\nविराट अनुष्काचा कुत्रा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना काँग्रेस प्रवक्त्याचे खडे बोल, म्हणाले...\nनवी दिल्ली : क्रिकेटर असो वा फिल्म स्टार... एका टप्प्यानंतर याचं खाजगी आयुष्य हे खाजगी न राहता सार्वजनिक चर्चेचा विषयच बनून जातं. बरेचदा त्यांचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53526/by-subject", "date_download": "2020-12-02T19:04:25Z", "digest": "sha1:ENGBLQ5HQH22HM2ICGJJUH72ICKRUHOU", "length": 3253, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ /BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ विषयवार यादी\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/ruksana-saeed-on-campaigning-spree-7331", "date_download": "2020-12-02T19:05:10Z", "digest": "sha1:DQCIAZ2CBGGJMIKJWHMJMJPBBO2VNIXX", "length": 7331, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "रुक्साना सईद यांचा उमेदवारी अर्ज दाखल | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nरुक्साना सईद यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nरुक्साना सईद यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nBy सतीश केंगार | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nभायखळा - प्रभाग क्रमांक 212 इथल्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार रुक्साना सईद यांनी बुधवारी दुपारी एल्फिन्स्टन महाविद्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी समाजावादी पक्षाचे मायनॉरिटी प्रेसिडेंट सईद मुस्सा आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आता रुक्साना सईद यांनी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सध्या प्रभाग क्रमांक 212 मध्ये रुक्साना या प्रत्येक इमारती आणि चाळीत जाऊन तिथल्या रहिवाशांच्या समस्या जाणून घेत आहेत. सध्या 212 मधून अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नगरसेविका आहेत. या वेळीही गिता या 212 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी रुक्साना या जोरात कामाला लागलेल्या दिसत आहेत.\nफूड डिलिव्हरी बॉय, सलून कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची होणार कोरोना चाचणी\nराज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात १११ जणांचा मृत्यू\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\n ३ आठवड्यानंतर पहिल्यांदाच मृतांची संख्या शंभरच्या पुढे\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nयोगींनी मुंबईतच केली फिल्म सिटीची अधिकृत घोषणा\nकोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार\nउद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, मनसेची योगींवर टीका\nसंजय राऊत यांच्यावर होणार ‘ही’ शस्त्रक्रिया\nराज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत- उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/nagar-shetkari-andolan-12513", "date_download": "2020-12-02T18:21:28Z", "digest": "sha1:OCFORYPYU3N4UXDHSWOJJUOZYQTDSREC", "length": 10525, "nlines": 185, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमदाराच्या दारात जागरण अन खासदाराच्या दारात भोजन! - nagar shetkari andolan | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदाराच्या दारात जागरण अन खासदाराच्या दारात भोजन\nआमदाराच्या दारात जागरण अन खासदाराच्या दारात भोजन\nबुधवार, 7 जून 2017\nशेतकरी संपाच्या सातव्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाभर विविध ठिकाणी आंदोलने केली. त्यात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या दारात जागरण गोंधळ घातला, तर खासदार दिलीप गांधी यांच्या दारात चटणी-भाकरी खावून निषेध नोंदवला.\nनगर : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाभर विविध ठिकाणी आंदोलने केली. त्यात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या दारात जागरण गोंधळ घातला, तर खासदार दिलीप गांधी यांच्या दारात चटणी-भाकरी खावून निषेध नोंदवला.\nशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर होत असलेल्या आंदोलनाचा समारो�� पुणतांब्यात मुक आंदोलन करून करण्यात आला असला, तरी बुधवारी दिवसभर विविध प्रकारची आंदोलने सुरूच होती.\nराहुरीत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदा व दूध ओतून आंदोलन केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून व नंतर अंत्ययात्रा काढून दहन करण्यात आले. शेवगावला आमदार मोनिका राजळे यांच्या घरासमोर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या वादावादीनंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कुकाणे येथील कार्यालयास शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले. खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर चटणी भाकरी खाऊन शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. या पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या वेळी शेतकरी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापुरातील मतांचा काटा कोणाकडे झुकणार, यावर पदवीधरचा निकाल ठरणार\nकोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी कधी नव्हे तो पक्षीय पातळीवर झालेला संघर्ष, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तसेच जे कोणत्याही पक्षाशी...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nधनगर समाजाला आरक्षण मिळवूनच जीव सोडेल : अण्णा डांगे\nधुळे : भाडोत्री नेत्यांनी धनगर समाजात फूट पाडली. त्यामुळे आरक्षणापासून समाज वंचित राहात आहे. ते लक्षात आल्याने धनगर समाज महासंघाशिवाय आपल्याला पर्याय...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nउदयनराजे, शशिकांत पवारांचा बोलविता धनी दुसराच : शशिकांत शिंदे\nसातारा : मराठा महासंघाचे नेते ऍड. शशिकांत पवार यांनी आरक्षण प्रश्‍नावर कधीही परखड भूमिका घेतलेली नाही. आता त्यांनी खासदार उदयनराजेंना सोबत घेऊन...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nशब्दाला किंमत नसेल, तर मंत्रीमंडळात राहायचे की नाही\nफुलंब्री ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात उर्जामंत्र्यांनी पन्नास टक्के वीज बिल माफ करू असे आश्वासन दिले होते. त्याच...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nमराठा आरक्षणावर आता ठोस निर्णय घ्या; बैठकांचा फार्स, थापेबाजी नको..\nऔरंगाबाद ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या उपसमितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. या बैठकीनंतर सायंकाळी ते काही मराठा...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nशेतकरी संप संप आमदार खासदार दूध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/decrease-corona-patients-only-316-newly-found-63719", "date_download": "2020-12-02T19:31:56Z", "digest": "sha1:LX2YMZIJJ2DHFRCNUNP5JZCBCWFAXLLL", "length": 11821, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्याने आढळले केवळ 316 - Decrease in corona patients, only 316 newly found | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना रुग्णसंख्येत घट, नव्याने आढळले केवळ 316\nकोरोना रुग्णसंख्येत घट, नव्याने आढळले केवळ 316\nकोरोना रुग्णसंख्येत घट, नव्याने आढळले केवळ 316\nगुरुवार, 15 ऑक्टोबर 2020\nआज नव्याने केवळ 316 रुग्ण आढळले. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही निम्याने कमी झाली असून, सध्या 2 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nनगर : जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने घटत असून, आज नव्याने केवळ 316 रुग्ण आढळले. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही निम्याने कमी झाली असून, सध्या 2 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nनगर : जिल्ह्यात आज ४३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.३९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान आज रूग्ण संख्येत ३१६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६५२ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९१ आणि अँटीजेन चाचणीत १८४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ७, पारनेर २, पाथर्डी १, राहाता ५, राहुरी २, संगमनेर ५, शेवगाव १, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ३, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ९१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २४, अकोले २२, जामखेड २, कोपरगाव १, नगर ग्रामीण ६, नेवासे ३, पारनेर ८, पाथर्डी १०, राहुरी १, संगमनेर १, श्रीगोंदे ९, मिलिटरी हॉस्पिटल ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज १८४ जण बाधि��� आढळुन आले. यामध्ये, मनपा १२, अकोले ९, जामखेड १६, कर्जत १०, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ७, नेवासे १६, पारनेर ४, पाथर्डी ३५, राहाता २०, राहुरी ७, संगमनेर १३, शेवगाव १२, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 48 हजार 688 झाली असून, आतापर्यंत 796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 136 रुग्ण आढळले आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशब्दाला किंमत नसेल, तर मंत्रीमंडळात राहायचे की नाही\nफुलंब्री ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात उर्जामंत्र्यांनी पन्नास टक्के वीज बिल माफ करू असे आश्वासन दिले होते. त्याच...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\n म्हैसगावमध्ये ग्रामसभेत मतदान सुरू\nराहुरी : म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली. नंतर, जिल्हा परिषद शाळेतील चार...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nरेखा जरे यांची हत्या करणाऱ्या दोघांसह तिघांना अटक \nनगर : यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या दोघांना पकडण्यात पोलिसांना...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nआईवडिल वेळ देत नाहीत म्हणून दोघींनी सोडले घर, अन...\nनागपूर : ‘डिअर मम्मी-पप्पा… तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नेहमी गुंतलेले असता.. आम्हाला तुमच्या प्रेमाची, मायेची गरज आहे...पण आम्हाला अजिबात वेळ...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nदर्जेदार काम नसल्याने प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना फोडला घाम \nराहुरी :डोंगरगण ते बांबोरी रस्त्यावर नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा ताफा अचानक थांबला. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची त्यांनी...\nमंगळवार, 1 डिसेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://maharshivinod.org/", "date_download": "2020-12-02T18:15:47Z", "digest": "sha1:PUDIZ6DIVQHPKXPBR7ZWPZV26Q6NDGCR", "length": 12041, "nlines": 93, "source_domain": "maharshivinod.org", "title": "महर्षी न्याय-रत्न विनोद", "raw_content": "\nमहर्षी विनोद यांच्या विषयी\nमहर्षी न्यायरत्न विनोदयांचे जीवन व कार्य\nवाचकाच्या हृदयात प्रवेश करून, त्याचे अख्खे आयुष्य बदलून, ते नवीन उन्नत उदात्त बनविण्याची किमया करणारे स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व\nमहर्षी न्यायरत्न विनोदयांचे जीवन व कार्य\nवाचकाच्या हृदयात प्रवेश करून, त्��ाचे अख्खे आयुष्य बदलून, ते नवीन उन्नत उदात्त बनविण्याची किमया करणारे स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व\nयांचे जीवन व कार्य\nवाचकाच्या हृदयात प्रवेश करून, त्याचे अख्खे आयुष्य बदलून, ते नवीन उन्नत उदात्त बनविण्याची किमया करणारे स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व\nमहर्षी विनोदांचे थोडक्यात वर्णन\n१२ जानेवारी १९०२ ते १३ जुलै १९६९ (-अवघ्या ६७ वर्षांचं आयुष्य)\nकोकणातील ग्रामीण भागातून आलेला मुंबईत शिक्षण घेणारा युवक,\nहळव्या मनानं इंग्रजीतून कविता करणारा कवि,\nअंमळनेर तत्वज्ञान मंदिरात राहून 'पी.एच.डी.' मिळवणारे तत्वज्ञानी,\nकुंडलिनी जागृती - नाथप्रसाद\n१९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद मला सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक मला दिसले. त्यात १९३८,३९,४०,४२,४५ या काळात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना आलेल्या उत्कट अनुभवाचा संदर्भ मला सापडला. काही विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, पुण्यातील सरदार मेहेंदळेंच्या घरी महर्षि विनोद जात असत आणि अतीन्द्रिय अवस्थेमध्ये स्फुरलेल्या काव्यपंक्ती टिपून घ्यायला ते रावसाहेब मेहेंदळेंना सांगत असत.\nधवलगिरी हा ग्रंथ महर्षींच्या उतारवयात प्रसिध्द झाला. हा ग्रंथ म्हणजे एका साधकाचे आत्मवृत्त आहे. साधनाकालात सद्‌गुरुकृपेने त्याची कशी प्रगती होत गेली याचे प्रासादिक भाषेत वर्णन आहे.\nअभंगसंहिता या १९६८ या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये एकूण १८९ निवडक अभंग प्रसिद्ध झाले होते. याव्यतिरिक्त बरेच अभंग अप्रकाशित आहेत, असं माझ्या वाचनात आलं होतं. शांतिमंदिरातल्या जुन्या पेटार्‍यांमधील साहित्याचे वर्गीकरण केल्यानंतर महर्षी विनोदांच्या हस्ताक्षरातल्या बर्‍याच डायर्‍या सापडल्या. त्यातील ७ डायर्‍यांमध्ये अभंग सापडले.\nमहर्षींनी साधनासूत्रे व विविध पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावनांमधून महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशातील व परधर्मीय संतांबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.\nवेणू अभ्यंकर तथा मैत्रेयी विनोद\nमैत्रेयी विनोदांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यतच्या काळातील ठळक प्रसंगांचे वर्णन. जन्म : २ सप्टेंबर १९०८, निर्वाण : २७ जून १९८१, अवघे ७३ वर्षांच��� आयुष्य. २००७-२००८ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम-आदर-कृतज्ञता अशा प्रकारे व्यकत करण्याचा प्रयत्न.\nमहर्षींचा हा अजून एक ग्रंथ साधकांच्या नित्य वाचनात असतो. हे लेखन उपनिषदांप्रमाणे सूत्रबध्द पध्दतीने लिहिले आहे. एक एक वाक्य साधकाला चिंतनात नेते. याला साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर घट्ट बासुंदी म्हणत असत.\nमहर्षींचा वेदांचा विशेषतः त्यातील उपनिषदांचा गाढा अभ्यास होता. वैदिक संस्कृती, वेदकालातील ऋषी, त्यांनी केलेले कार्य याविषयी ते आदरपूर्वक व सोदाहरण बोलत व लिहित असत.\nभारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\nतत्कालीन विविध मासिकांचे संपादक, महर्षींकडून सन्मानपूर्वक साधनासूत्रे लिहून घेत असत. ते परदेशांमध्ये गेले तरी त्यात खंड पडला नव्हता. चैत्रापासून ते फाल्गून महिन्यापर्यंत जे महत्त्वाचे सण भारतभर साजरे केले जातात.\nया मालिकेत श्री शिवाजीमहाराज, श्रीभगतसिंग व श्री. लोकमान्य टिळक यांच्या विषयी महर्षींनी लिहिले आहे. तरुणपणी त्यांचा परिचय ते श्रीभगतसिंगाच्या आतल्या गटातील असा होता. श्रीभगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेनंतर ते इतरांबरोबर भूमिगत झाले होते.\nन्यायरत्न रोटरी या जागतिक संघटनेचे अध्यक्ष होते. अमेरिकेतल्या युनायटेड नेशन्स्, अमेरिकन असोशिएशन ऑन युनायटेड नेशन्स, राऊंड टेबल फाऊंडेशन, युनिव्हर्सऑलिस्ट चर्च, सायकॉलॉजिकल फाऊंडेशन ऑफ न्यूयॉर्क, पायथॉगोरियन सोसा., अशा अनेक संस्थांनी न्यायरत्नांना सन्मानपूर्वक सभासद करून घेतले होते. लंडनमध्ये लंडन सायकिकल रिसर्च सोसा., ईस्ट अँड वेस्ट फ्रेंडशिप कौन्सिल या संस्थांचे सन्माननीय सभासदत्व त्यांना दिले होते.\nमहर्षी विनोद यांच्या विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/charolya/", "date_download": "2020-12-02T19:26:00Z", "digest": "sha1:CE4DVNJMB3UNKZIH27MAZS4SMUMJHN63", "length": 3816, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-charolya", "raw_content": "\nज्या गोष्टीची भीती होती\nम्हणून मन माझ्यावर रुसलय.\nजेव्हा मी हळूच लोटलं\nअंतरीच्या यातनांना अमरता द्याया खरी\nनिर्मिला मी ताज माझा शायरीचा त्यावरी\nस्पर्शुनी त्या शिल्पास तेथे यमुनाच वाहते\nयामुनेसावे नयनांतुनी गंगा हि येथे वाहते...\nबाहेर वळले कि जखमा होतात\nचारच ओळी तयार होतात\nकवी उगाच शब्दांशी खेळतात...\nहातात हात धरून ���ालताना\nमाझं मन तिच्यात गुंतले जायचं\nहे दुसऱ्या दिवशीच कळायचं..\nत्याचा शब्द न शब्द गोंधळे\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/sti-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8/", "date_download": "2020-12-02T18:04:29Z", "digest": "sha1:6ER56Q5XMW3N7YFGQXCMGYQTQNGEDBNS", "length": 7322, "nlines": 177, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Mission STI - परीक्षा स्वरूप- विषयानुसार | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nMission STI – परीक्षा स्वरूप- विषयानुसार\nपरीक्षेचे तुमचे टार्गेट नक्की झालेय आता प्रत्यक्षात पूर्व परीक्षेच्या स्वरूपाकडे आपण वळूयात…\nSTI-पूर्व ही परीक्षा १०० गुणांसाठी आहे.\nएकूण प्रश्न संख्या ही देखील १०० इतकी आहे.\nया साठी ६० मिनिटे इतका वेळ उपलब्ध आसतो.\nबरोबर उत्तरासाठी +१ तर चुकीच्या उत्तरासाठी -१/३ अशी गुणपद्धत आहे.\nही प्राथमिक माहिती आपणा सर्वाना आहेच .या Article मध्ये नेमके परीक्षेत कोणत्या विषयावर किती व काय topics वर प्रश्न विचारले जातात या विषयी आपण जाणून घेणार आहोत.\nमी यासाठी माझ्या स्वतःच्या विषयानुसार Analysis केलेला snapshot तुमच्या सोबत शेयर करत आहे..\nवरील फोटोत – विषय आणि त्यावरील अपेक्षित प्रश्नसंख्या. मागील काही प्रश्नपत्रीकेंच्या Analysis वरून दिल्या आहेत त्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरतील.\nयाच प्रमाणे कोणत्या विषयाचा काय syllabus आहे तो खाली details मध्ये देत आहे..\n१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील\n२. राज्यघटना – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)\n३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास\n४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.\n५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.\nशासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी\n६. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.\n७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित .\nया वरील details मुळे आपणास आता अभ्यास सुरु करण��यास कोणतीही अडचण येणार नाही आशी आशा आहे.\nअण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ ची चाचणी - १४ नोव्हेंबर\nविक्रीकर विभागातील कर सहायक (गट-क)\nमाहितीचा अधिकार अधिनियम - २००५\nयेथे क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinha.co.in/user-story.aspx", "date_download": "2020-12-02T19:33:16Z", "digest": "sha1:UV4DPRKTGRT2VRZKLLKHIT66KAJG6UNE", "length": 13081, "nlines": 49, "source_domain": "www.chinha.co.in", "title": "Chinha - The Art Beats", "raw_content": "\nआम्ही सुनील बोरगांवकरांना ऐकलंय ...\nजेजे मध्ये शिकत होतो तेव्हापासूनच मला चित्रकला शिकणाऱ्या पण वेगळ्याच क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताविषयी उत्सुकता वाटत आली आहे . उदाहरणार्थ दादासाहेब फाळके, दामू केंकरे, प्रमिला दंडवते, रघुवीर तळाशिलकर, मोहन वाघ, रमाकांत देशपांडे, इर्शाद हाशमी, प.शरद साठे, भानू अथय्या नंतरच्या पिढीतले अमोल पालेकर, नाना पाटेकर, मंगेश कुलकर्णी, मीना नाईक, प्रिया तेंडुलकर किती म्हणून नावं सांगू त्यातूनच मग मला 'चिन्ह'च्या पहिल्या अंकासाठी लेखमाला सुचली. \"जेजे जगी जगले\" जी नंतर खूपच गाजली आणि ती आता लवकरच ग्रंथरूपात प्रसिद्ध होऊ घातली आहे.\nमहाराष्ट्रात जी अन्य कला महाविद्यालयं आहेत. त्यातील अशा वेगळ्या वाटा निवडलेल्या कलावंतांची देखील आत्मकथनं मला प्रसिद्ध करायची होती पण 'चिन्ह'चं अवतारकार्य संपलं आणि ते राहूनच गेलं. लॉक डाउनच्या काळात फेसबुक लाईव्हचा पर्याय समोर आला आणि मग ते सारेच विषय पुन्हा एकदा वर डोकं काढू लागले. 'चिन्ह' आणि प्रश्न'चिन्ह'च्या गप्पाना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून दिवाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी करायची कल्पना आली आणि 'दिवाळीचे चार दिवस' अंतर्गत चार प्रतिभावंताशी गप्पा मारायचं निश्चित केलं.\nपहिलं नाव सुचलं ते अर्थातच सुनील बोरगांवकर यांचं. माझा चित्रकार मित्र प्रकाश वाघमारे याचा सुनील हा जवळचा मित्र. सुनीलच्या गाण्याविषयी मी आधीपासूनच ऐकून होतो पण ते प्रत्यक्ष ऐकायचा योग मात्र कधी आला नव्हता. आणि मग प्रकाशमुळेच माझ्यात आणि सुनीलमध्ये हळूहळू संभाषण होऊ लागलं. नंतर कधीतरी पळशीकरांच्या शताब्दी वर्षात त्याचं गाणं ऐकायचा पहिल्यांदाच योग आला. सुनील ज्या पद्धतीने तानपुरा लावत होता ते पाहिल्यावरच माझ्या लक्षात आलं गडी भलताच तयारीचा आहे.\nसुनीलची ती सारीच मैफल मला अतिशय आवडली. त्या मैफिलीच्या वेळी अनेकदा मला का कुणास ठाऊक अमीर खा साहेबांचं स्मरण होत होतं. सुनील ती मैफिल मला इतकी आवडली की मला त्या मैफिलीवर लिहिल्या वाचून रहावेना. गाण्यावर लिहिणं हे माझं क्षेत्र नसतानाही मी फेसबुकवर जी पोस्ट टाकली ती खूपच वाचली गेली.\nसुनिलचं आणि माझं आता अधनं मधनं फोनवर बरंच बोलणं होऊ लागलं. मीही लहानपणापासून खूप संगीत ऐकलंय. शेकडो कॅसेट्सचा संग्रह केलाय तसेच संगीतासंबंधी १९७५ सालापासून आलेले लेख देखील मी जपून ठेवले आहेत. हे कळल्यावर तर आमच्या दोघातलं संभाषण अधिकच वाढत गेलं. मग आम्ही एक संगीत या विषयावरचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला. त्या मुळे संगीताची आणि माहितीची खूप देवाण घेवाण होऊ लागली. एके दिवशी सुनीलनं मला चांगलाच धक्का दिला. अमीर खा साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यानं अमीर खा साहेबांवर लेख लिहिला आणि तो त्या ग्रुपवर पोस्ट केला. अतिशय सुंदर लेख होता तो. माझ्या नजरेतून सुटलेली अमीर खा साहेबांवरची फिल्म्स डिव्हिजन तयार केलेली एक सुंदर फिल्म त्यानं त्या लेखासोबत पोस्ट केली होती. त्या लेखानं आणि फिल्मनं आमच्यातला संवाद अधिकच वाढत गेला.\nएके दिवशी तर त्यानं मोझार्टवर लेख लिहून मला पाठवला. तो वाचल्यावर तर मी अक्षरशः आवाक झालो. सुनीलनं कुठून कुठून काय काय घेतलं आहे आणि आपलं गाणं आणि व्यक्तिमत्व समृद्ध केलं आहे. याची जाणीव करून देणारं ते लिखाण होतं. हे दोन्ही लेख प्रश्न'चिन्ह' या फेसबुक समूहावर आम्ही प्रसारित करणार आहोत. अवश्य वाचा.\nदिवाळीचे चार दिवसमध्ये निवड करताना सहाजिकच सुनीलचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. पण सुनील काही तयार होईना. 'मी या साऱ्यापासून लांब असतो. सोशल मिडीया देखील हाताळत नाही. सतत संगीतावर विचार, रियाझ आणि उरलेल्या वेळात चित्रं काढणं असा माझा दिनक्रम असतो. त्यामुळे तुम्ही म्हणता ते मला जमणार नाही' असं सुनीलने ठामपणे सांगून टाकलं. तो म्हणत होता ते अगदी खरं होतं. तो खरोखरच कुठंही नसतो. स्वतःतच असतो. केवळ माझ्या आग्रहामुळे तो 'चिन्ह'च्या शास्त्रीय संगीत समूहात सहभागी झाला होता. त्यावेळी मला आणि अन्य सदस्यांना त्याच्याकडून बरंच काही शिकता आलं होतं. दुर्दैवानं तो समूह त्यातल्या काही सभासदांच्या नको त्या पोस्ट फॉरवर्ड करण्याच्या वृत्तीमुळे अचानक बंद करावा लागला त्याचं त्याला अतिशय दुःख झालं. कालांतरानं आम्ही एक समूह स्था���न केला आहे पण तो फक्त शास्त्रीय संगीतापुरता मर्यादित आहे.\nसुनील बाकी कशातच नसतो. आपल्या गाण्याचं रेकॉर्डिंग देखील तो शिष्यांना करू देत नाही. त्याचं नॅशनल गॅलेरीतलं गाणं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं तर त्यानं ती पोस्ट त्याच्या शिष्यांना तातडीनं काढायला लावली होती. याला बहुदा मैत्रीमुळे फक्त मीच अपवाद असावा. या लेखासोबत देण्यासाठी मी त्याच्याकडे रेकॉर्डिंग मागितलं तर म्हणाला माझ्याकडे काहीच नाहीये. मिळालं तर पाठवतो. मी त्याला म्हटलं 'जमुना के तीर' पाठव. तर तो म्हणला प्रयत्न करतो. ते नाहीच मिळालं त्याला. मग प्रकाशकडून मी त्याने काढलेला व्हिडीओ मिळवला. जो सोबत दिला आहे.\nअसा हा सुनील. गेल्या महिन्यात आम्ही फोनवर प्रदीर्घ काळ बोललो. तेव्हा त्यानं आपला चरित्रपट मला उलगडून दाखवला. त्याचा आजवरचा साराच प्रवास अफलातून आहे. पण त्यावर मात्र मी या लेखात काही एक लिहिलेलं नाही. ते सारं तुम्ही तो बोलता झालाच तर १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी त्याच्याच तोंडून ऐका. मला खात्री आहे मी त्याला बोलतं करेन याची. जमलं तर त्यानं थोडं तरी गावं असा माझा प्रयत्न असणार आहे. किमानपक्षी 'जमुना के तीर' तरी. पाहूया जमतं का ते माझी खात्री आहे आणखीन काही दशकानं तुम्ही इतरांना सांगाल आम्ही सुनील बोरगांवकरांचं गाणं फार आधी ऐकलंय.\nआम्ही सुनील बोरगांवकरांना ऐकलंय ...\nअभिजात अनुभूती देणारे रेषा आणि रंग \nYashica-635, म्हस, गवा रेडा आणि मढं \nझीवर गाजला कला विद्यार्थ्यांचा आल्बम \nप्रेमा तुझा रंग कसा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/rss/", "date_download": "2020-12-02T18:53:02Z", "digest": "sha1:2W3HOUDXVGOCL45RGB3YPYGHX33DRU4G", "length": 10034, "nlines": 113, "source_domain": "ainnews.tv", "title": "rss Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nअकबरुद्दीन यांची जीभ घसरली, 15 मिनीटांच्या वक्तव्याची आठवण करून देत केले आवाहन\nवादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. अकबरुद्दीन म्हणाले, ‘मी केलेले 15 मिनीटांचे वक्तव्य अनेकांच्या मनाला लागले आहे. त्याची जखम अजूनही भरलेली नाही. त्यामुळे…\nनागपूर येथील विद्यापीठात शिकवला जाणार संघाचा इतिहास…\nनागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या बीए दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात १८८५ ते १९७४ या कालखंडात…\nमोदींच्या पुढे ‘संघ’ हतबल\nया लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्यापेक्षाही मोदी मोठे झाल्याचे दिसले. ही परिस्थिती भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच निर्माण झाली. त्यामुळे संघाने काही गोष्टींवर आणि पर्यायाने मोदी-शहांवर पकड बसविण्यासाठी मंत्री मंडळात कोणाला…\nचड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही मुख्यमंत्री झाले होते, मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर,\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी 'चड्डी' वरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार प्रत्युत्तर दिले. सोलापूरातल्या कुर्डुवाडीत झालेल्या भाजपच्या सभेत…\nएकेकाळी RSS साठी काम करणा-या गोपीचंद पडळकरांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी\nसांगली : भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करताच त्यांना सांगली मतदारसंघातून उमेदवारी सुद्धा देण्यात आली. परंतु गोपीचंद…\nराष्ट्रीय स्वयसेवक संघातर्फे शस्र पूजन आणि संचलन\nv=CYzY2IO7DnM राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या वतीने शस्र पूजन आणि संचलन विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या वतीने शस्र पूजन आणि संचलन करण्यात आले. राजेंद्र नगर भागातील हे शस्र पूजन आणि संचलन रांजणगांव…\nआरएसएस बदनामी खटला : राहूल गांधींनी फेटाळले आरोप\nकाँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर झाले आहेत. त्यांच्यावरील आरोप न्यायालयात निश्चित झाले आहेत. मात्र राहूल गांधी यांनी आरोप मान्य नसल्याचे कोर्टात सांगितले. या प्रकरणाची 10 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. आता राहूल गांधी…\nसंघ 3 दिवसांत सैनिक तयार करु शकतो, मोहन भागवतांचे वादग्रस्त वक्तव्य\nदेशसेवेसाठी सैनिक तयार करण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात, परंतु संघ 3 दिवसांत जवान तयार करु शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टिका होत आहे. तसेच राष्ट्रवादी…\nदेशात सुरू होणाऱ्या 24 वैद्यकिय महाविद्यालयांपैकी एक औरंगाबादेत\nऔरंगाबाद : केंद्रीय अर्थ संकल्पात देशात नव्याने 24 वैद्यकिय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. त्यापैकी एक औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकिय प्रतिष्ठानच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाला मिळाले आहे. साधारणतः 37 वर्षांपुर्वी…\n‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’ खासदार सुप्रिया सुळेंची मोदींच्या पुणे…\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेड…\nमनसे भूमिकेवर ठाम; ‘कितीही दबावतंत्र वापरा तरी आज ‘झटका…\nभाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांची नाकाबंदी\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2020-12-02T19:05:29Z", "digest": "sha1:3E3RLXUVLRME65MN57AW7ULNHHTRO7WY", "length": 16827, "nlines": 121, "source_domain": "navprabha.com", "title": "चुरस! | Navprabha", "raw_content": "\nनीतिशकुमारांच्या जेडीयूपेक्षा स्वतः भारतीय जनता पक्षाने दाखवलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये बहुमताचा आकडा पार करून पुन्हा सत्तेवर येण्याची जोरदार तयारी चालवली आहे, तर तेजस्वी यादव यांच्यासारख्या तरुण नेत्याने दिलेल्या नवसंजीवनीच्या बळावर राष्ट्रीय जनता दल प्रणित महागठबंधननेही तोडीस तोड लढत दिली असल्याचेही निवडणूक निकाल दाखवीत आहेत.\nमतदानोत्तर पाहण्यांनी महागठबंधनला दिलेला जनतेचा एकहाती कौल फोल ठरला आहे. ‘मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष हे नेहमीच बरोबर येतात असे नाही’ हे आम्ही सोमवारच्या अग्रलेखात बिहारच्या मागील विधानसभा निवडणुकीवेळच्या खोट्या ठरलेल्या पाहण्यांचा हवाला देत बजावले होते. या पाहण्यांनी राजदप्रणित महागठबंधन बिहारमध्ये सुस्पष्ट बहुमतानिशी सत्तेवर येईल असा दावा छातीठोकपणे केला होता, परंतु निवडणूक अशी एकतर्फी झालेली दिसत नाही.\nतेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी जी कडवी झुंज दिली ती निश्‍चित दखल घेण्याजोगी आहे. आपल्या पक्षाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचा जोरदार प्रयत्न तेजस��वी यादव यांनी अखेरपर्यंत चालवला, जे अर्थातच सोपे नव्हते. एखाद्या वादळाप्रमाणे तेजस्वींनी बिहार यावेळी ढवळून काढले आणि रोजगारासारखे मूलभूत मुद्दे ऐरणीवर आणले. त्यांचा हा प्रयत्न कॉंग्रेससारख्या सहयोगी पक्षांच्या निराशाजनक कामगिरीमुळे बहुमतापर्यंत नेण्यास जवळजवळ अयशस्वी ठरताना दिसत असला खरे असले, तरी राजदची ही वैयक्तिक कामगिरी निश्‍चितच लक्षवेधी आणि अनेक प्रादेशिक पक्षांना आत्मविश्वास मिळवून देणारी आहे. भाजपच्या वैयक्तिक कामगिरीचे कौतुक करतानाच, भाजपने जवळजवळ निकालात काढलेल्या राजदचे राजकीय अस्तित्व पुन्हा एकवार दाखवून देण्याचा आटोकाट प्रयत्न तेजस्वी यादव यांनी एकहाती केला आणि भ्रष्टतेचा शिक्का भाळी बसलेल्या आपल्या पित्याच्या पक्षाला त्यांनी या निवडणुकीत जवळजवळ नवसंजीवनीच मिळवून दिली आहे याचे श्रेयही त्यांना दिले गेले पाहिजे.\nबिहारमधील बहुतेक मतदारसंघांतील लढती विलक्षण चुरशीच्या झाल्या आहेत. कित्येक मतदारसंघांमधील उमेदवारांचा विजय हा जेमतेम पाचशे – हजार मतांच्या फरकाने झालेला आहे हेही लक्षात घेणे जरूरी आहे. त्यामुळे सामना अखेरपर्यंत अटीतटीचा आहे.\nजेडीयूची लोकप्रियता पूर्वीपेक्षा घटली आहे हे मतदानोत्तर पाहण्यांचे म्हणणे बरोबर असले तरी भारतीय जनता पक्ष स्वतःही एक पर्याय म्हणून बिहारमध्ये चमकदार कामगिरी करू शकतो ही शक्यता त्यांनी गृहित धरली नव्हती. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जेडीयूच्या नीतिशकुमार यांचे नाव भाजपने पुढे केलेले असल्याने नीतिश यांच्या घसरलेल्या टक्क्याचा फटका भाजपलाही बसेल असे गृहितक तमाम टीव्ही पंडितांनी मांडले होते, परंतु प्रत्यक्षात भाजपाने स्वतःच्या कामगिरीत कुठे कसूर ठेवलेली दिसली नाही. रालोआला बिहारमध्ये पुन्हा सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचे श्रेय यावेळी नीतिशकुमारांना नाही, तर भाजपला असेल. चिराग पासवान यांच्या शेवटच्या क्षणी बाहेर पडण्याने जी हानी झाली ती जेडीयूची झाली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक झाली. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवणे भाग पडले. परिणामी मतमोजणीही उशिरापर्यंत रखडली. त्यामुळे हा अग्रलेख लिहीपर्यंत सर्व निकाल काही हाती आलेले नाहीत, परंतु तुल्यबळ लढती सर्वत्र सुरू आहेत. सर्वांत मोठा पक्ष बनण्यासाठी भाजप आ��ि राजदमध्ये जी कडवी चढाओढ लागली आहे ती तर कमालीची आहे.\nबिहार विधानसभा निवडणुकीचा हा निकाल हा खरोखर मूलभूत मुद्द्यांशी निगडित राहिला की जातीपातींच्या पारंपरिक राजकारणानुसार ठिकठिकाणी मतदान झाले हे अधिक सखोलपणे पाहावे लागणार आहे. त्यासाठी सर्व निकाल हाती येईपर्यंत थांबणे भाग आहे.\nनीतिशकुमार यांनी बिहारच्या रणधुमाळीमध्ये शेवटी शेवटी आपला आत्मविश्वासच गमावला होता. शेवटच्या प्रचारसभेमध्ये तर ते आपली ही शेवटची निवडणूक असेल असे जाहीर करून मोकळे झाले. त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी तर टीव्हीवर काल दुपारीच आपल्या पक्षाचा पराजय मान्य करून टाकला होता. याउलट कॉंग्रेसने यावेळी मतदानोत्तर पाहण्यांच्या भरवशावर सत्तास्थापनेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या दोन निरीक्षकांना बिहारमध्ये पाठवून दिले होते. आशा निराशेचा हा खेळ हे या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. मतमोजणी अखेरीस निकालांत पुरेशी स्पष्टता आली नाही, तर निवडणुकोत्तर घडामोडींना महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे चुरस कायम आहे एवढे खरे\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nगोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी ��ाजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची...\nकोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा\n>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...\nनोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...\nदिल्लीच्या सीमांवर काल आजूबाजूच्या राज्यांतील शेतकर्‍यांनी जोरदार धडक मारली. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला. लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा या सगळ्यातून शेतकर्‍यांचे हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/atule-sule-article-about-investment-opportunity-bharat-bond-etf-300682", "date_download": "2020-12-02T19:20:09Z", "digest": "sha1:3OOVNNZ5MATKC6WX2ZUK3YURVO2FWB25", "length": 17704, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "गुंतवणुकीची संधी: 'भारत बॉण्ड ईटीएफ' - Atule sule article about Investment Opportunity Bharat Bond ETF | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nगुंतवणुकीची संधी: 'भारत बॉण्ड ईटीएफ'\nभारत बॉण्ड ईटीएफ हा निफ्टी भारत बॉण्ड इंडेक्सला ट्रॅक करतो. करबचतही करायची असल्यास या योजनेत गुंतवणूक करावी. मात्र मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक चालू ठेवायची तयारी असेल तर...\nडिसेंबर 2019 मध्ये भारतातील पहिला \"बॉण्ड ईटीएफ' म्हणजेच \"एक्सचेंज ट्रेडेड फंड' बाजारात \"भारत बॉण्ड ईटीएफ' या नावाने दाखल झाला. या निमित्ताने गुंतवणूकदारांना केंद्र सरकारच्या काही ठराविक \"ट्रिपल ए' रेटिंग असलेल्या \"पीइसयु'च्या कर्ज रोख्यांत गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. ही सरकारी योजना असून ती राबविण्याची जबाबदारी \"एडलवाईज अॅसेट मॅनेजमेंट कंपनी'ला देण्यात आली आहे. या पहिल्या सिरीजमध्ये एप्रिल 2023 व एप्रिल 2030 मध्ये मुदत पूर्ण होणारे दोन ईटीएफ लाँच करण्यात आले. गुंतवणूकदारांच्या चांगल्या प्रतिसादामुळे सरकार 12 हजार 400 कोटी रुपये गोळा करू शकले. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एप्रिल 2025 व एप्रिल 2031 मध्ये मुदत पूर्ण होणारे दोन ईटीएफ लाँच होणार आहेत. हे फंड जुलै 2020 बाजारात दाखल होणार आहेत. या फंडाद्वारे सरकार 3 हजार कोटी रुपये + 11 हजार कोटी रुपये \"ग्रीन शु ऑप्शन'. म्हणजे, एकूण 14 हजार कोटी र��पये गोळा करणार आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये समजून घेऊया.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n1) आतापर्यंत \"भारत 22' व \"सीपीएसई' हे दोन ईटीएफ अस्तित्वात होते. परंतु ते 'पीएसयु' (सरकारी कंपन्यांच्या) शेअरमध्ये गुंतवणूक करतात. तर \"भारत बॉण्ड ईटीएफ' ट्रिपल ए रेटिंग असलेल्या सरकारी कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक करतो.\n2) फंडाची युनिट \"एनएफओ'च्या काळात किंवा त्यानंतर दुय्यम बाजारातून (स्टॉक एक्सचेंजवरून) खरेदी करता येतात. त्यासाठी डीमॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे.\n3) डीमॅट अकाऊंट नसल्यास, \"भारत बॉण्डच्या फंड ऑफ फंड'मध्ये गुंतवणूक करू शकता.\n4)या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये व त्यापटीत गुंतवणूक करावी लागते.\n5) या योजनेला \"लॉक इन' नसला तरी \"फिक्स मॅच्युरिटी डेट' (एप्रिल 2025 व एप्रिल 2031) आहे.\nगुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...\n6) मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळू शकतो याची कल्पना योजना सुरू होण्याच्या सुमारास देण्यात येते, ज्याला \"इंडिकेटीव्ह यील्ड' असे म्हणतात. मुदत ठेवींपेक्षा थोडा अधिक परतावा मिळू शकतो. परंतु तो व्याजाच्या दरांच्या चढ-उतारावर अवलंबून असतो.\n7)तीन वर्षांच्या आत गुंतवणूक विकल्यास आपापल्या टॅक्स ब्रॅकेटप्रमाणे अल्पकालीन भांडवली नफ्यावर प्राप्तिकर भरावा लागतो. तीन वर्षांनंतर विकल्यास \"इंडेक्सेशन'च्या लाभानंतर झालेल्या दीर्घकालीन नफ्यावर 20 टक्के प्राप्तिकर भरावा लागतो.\n8) हा ईटीएफ फक्त \"ट्रिपल ए' मानांकित सार्वजनिक क्षेत्रातील कर्जरोख्यांत गुंतवणूक करीत असल्याने सुरक्षित असतो. शिवाय योजनेत अनिवासी भारतीय देखील गुंतवणूक करू शकतात.\n9) या फंडाचा व्यवस्थापन खर्च अत्यल्प म्हणजे 0.0005 टक्के असल्याने परतावा अधिक मिळू शकतो.\n10) युनिट्सची खरेदी विक्री सुलभ व्हावी म्हणून एडलवाईज मार्केट मेकर्स नेमते.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nभारत बॉण्ड ईटीएफ हा निफ्टी भारत बॉण्ड इंडेक्सला ट्रॅक करतो. सिरीज क्रमांक एकमध्ये गुंतवणूक केलेल्या काही कंपन्यांची नावे: आरईसी, नाबार्ड पीएफसी, हुडको, एनएचएआय, एनटीपीसी, पॉवरग्रीड, एक्झिम बँक, सीडबी, आयओसी, एचपीसीएल.\nट्रेडिंगच्या ऑफ अटर्नीच्या निकषांच्या अंमलबजावणीची मुदत सेबीने वाढवली\nमुदत ठेवींपेक्षा थोडा अधिक परतावा सुरक्षितरित्या मिळवून, करबचतही क���ायची असल्यास या योजनेत गुंतवणूक करावी. मात्र मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक चालू ठेवायची तयारी असेल तर...\nलेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयंदा शेअर बाजाराने काय शिकवले\nयंदा २० जानेवारी २०२० च्या शिखरानंतरच्या पडझडीतून फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा भरारी घेत अवघ्या दहा महिन्यांत शेअर बाजारानं पुन्हा नवा विक्रम...\nसोनेरी घसरणीत गुंतवणुकीची संधी\nकोविड-१९ वरील लशीबाबत येत असलेल्या बातम्या आणि जागतिक पातळीवर सुधारत असलेली अर्थव्यवस्था, यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याला मागणी कमी झाली. तसेच,...\nसध्या शेअर बाजारात तेजीचे वारे सुसाट सुटले असताना त्याचा फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्या प्राथमिक बाजारात ‘आयपीओ’ आणत आहेत. याच लाटेचा फायदा घेण्यासाठी...\n‘ईएसजी इन्व्हेस्टिंग’चा विचार केलाय\nजेव्हा गुंतवणुकीची वेळ येते, तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या आवडीच्या कंपन्यांचे मूल्यमापन आर्थिक निकषांसोबतच काही विशिष्ट...\nऔषध कंपन्यांचे 'अच्छे दिन'; अझीम प्रेमजींपासून-बिल गेट्स यांनी केलीय मोठी गुंतवणूक\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक क्षेत्राची वाताहत झाली असताना या संकटजन्य परिस्थितीनं औषध कंपन्या मालामाल...\n50 कोटींच्या फसवणूकीप्रकरणी कॉक्स अँड किंग्सविरोधात आणखी एक गुन्हा\nमुंबई, ता. 27 : आणखी एका बँकेची 50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कॉक्स अँड किंग्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navinnaukari.in/2020/10/current-affairs-in-marathi-24-october-2020.html", "date_download": "2020-12-02T18:26:14Z", "digest": "sha1:R5IBX5UF47HLH2MFILTR3JH7VONUBIZ6", "length": 12046, "nlines": 86, "source_domain": "www.navinnaukari.in", "title": "Current Affairs In Marathi-24 October 2020-Chalu ghadamodi |", "raw_content": "\nनोकरीचे दररोज जलद अपडेटस\nकेंद्रीय संस्कृतीमंत्री प्रहलादसिंग पटेल यांच्या हस्ते “लाइफ इन मिनिएचर” प्रकल्प सुरू करण्यात आला ; नवी दिल्ली येथील नॅशनल म्युझियममधील सूक्ष्म पेंटिंग्ज या, गुगल आर्ट्स अँड कल्चर अ‍ॅपवर पाहता येतील.\nसीबीएसईने विद्यार्थ्यां द्वारे डिजिटल दस्तऐवजांमध्ये प्रवेश करण्यासाठी “फेस रिकग्निशन” प्रणाली सुरू केली.\n१९६२ च्या भारत-चीन युद्धावर आधारित जोगिंदर युद्ध स्मारकाचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशातील बम ला येथे करण्यात आले; सुभेदार जोगिंदरसिंग यांना ‘परमवीर चक्र’ देऊन गौरविण्यात आले होते .\nपृथ्वी विज्ञान मंत्रालय दक्षिण आशियाई देशांना फ्लॅश फ्लड गाइडेंस सेवा समर्पित करेल .\nमहाराष्ट्राने CBI ला दिलेली सहमती दूर करण्याचा निर्णय घेतला; एजन्सीला आता केस-टू-केस आधारावर राज्य सरकारकडे जावे लागेल.\n2020 पर्यंत केंद्राने कांदा किरकोळ विक्रेते (2 टन) आणि घाऊक विक्रेते (25 टन) साठवणुकीची मर्यादा निश्चित केली.\n16 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला.\nGeM (Government eMarketplace) एकात्मिक खरेदी प्रणालीचे बांधकाम पूर्ण केले :मुख्य कार्यकारी अधिकारी तालीन कुमार\nफ्लिपकार्टने आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलमध्ये 8% हिस्सा 1,500 कोटी रुपयांना खरेदी केला .\nटेक महिंद्राने तेन्झिंग ग्रुप, मोमेंटनला 293 कोटी रुपयांत विकत घेतले.\nअमेरिकेत भारतीय वंशाचे मतदार मोठ्या संख्ये आहेत. त्यामुळेच भारतीयांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही मोठ्या पक्षांनी प्रयत्न सुरु केलेत.\nयाचा प्रत्यय सध्या निवडणुकींच्या बॅलेटकडे पाहिल्यावर येत आहे. अनेक भारतीय भाषांना बॅलेट मतदानपद्धतीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.\nयामध्ये हिंदीबरोबरच तेलगु, गुजराती, पंजाबी, तमीळ भाषांनाही स्थान देण्यात आलं आहे.\nमिलन वैष्णव यांनी बॅलेट बॉक्सचा फोटो शेअर केला असून यामध्ये इंग्रजीबरोबरच हिंदी, तेलगु, गुजरातीसहीत एकूण पाच वेगवेगळ्या भाषा दिसत आहेत.\nदुसऱ्या एका युझरने सॅण्टा क्लॅरा कंट्रीमध्ये मतदारांना ईमेलच्या माध्यमातून मत देताना सहा भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.\nयामध्ये तामिळ, तेलगु, पंजाबी, हिंदी, गुजराती आणि नेपाळी भाषांचा समावेश आहे.\nFATF ने (फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला फेब्रुवारी 2021 पर्यंत ग्रे लिस्ट मध्ये स्थान दिले.\nऑ���्टोबर 2020-जून 2021 मध्ये भारताला ILO (आंतरराष्ट्रीय कामगार संघटना) च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.\nयूरोपीय संघ पर्यावरण मंत्री 2050 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य कायदेशीर बंधनकारक करण्यास सहमत .\nब्रिटनने जपानबरोबर व्यापार करारावर स्वाक्षरी केली; पोस्ट-ब्रेक्सिट हा ब्रिटनमधील पहिला मोठा करार आहे\nजागतिक आरोग्य संघटनेनुसार करोनाच्या गंभीर रुग्णात प्रभावी ठरत नसलेल्या रेमडेसिविर या औषधाला अमेरिकेच्या औषध प्रशासनाने मात्र करोनावरील पहिले अधिकृत औषध म्हणून मान्यता दिली आहे.\nयाआधी त्याला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता देण्यात आली होती.\nया औषधाची निर्मिती करणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या गिलीड सायन्सेस इन्कार्पोरेशन या संस्थेने म्हटले आहे, की रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्ण15 दिवसात बरे होण्याऐवजी दहा दिवसात बरे होऊ लागले.\nया औषधाचे दुसरे नाव वेकलुरी असून ते औषध 12 वर्षांवरील किमान 40 किलोपेक्षा जास्त वजनाच्या व रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेल्या करोना रुग्णांवर उपयोगाचे आहे.\nपन्नास देशांत रेमडेसिविरला करोनावरील तात्पुरते औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे.\nआज 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन,जागतिक विकास माहिती दिन तसेच जागतिक पोलियो दिन आहे.\n24 ऑक्टोबर 1605 मध्ये मुघल सम्राट जहांगिर याचा राज्याभिषेक झाला.\nसन 24 ऑक्टोबर 1851 मध्ये विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.\nसन 24 ऑक्टोबर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.\n24 ऑक्टोबर 1984 भारतामध्ये प्रथमच भुयारी रेल्वे मध्ये कोलकाता येथे सुरू झाली.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा:\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/punjab-balwinder-singh-shot-dead-who-expulsion-of-200-khalistanwadi-terrorist-and-shaurya-chakra-awardee-aau-85-2304393/", "date_download": "2020-12-02T18:45:46Z", "digest": "sha1:CRRWXANPD75ECNCLGPFJ6N7YRZ3CMA62", "length": 14085, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Punjab Balwinder Singh shot dead who expulsion of 200 Khalistanwadi terrorist and Shaurya Chakra awardee aau 85 |पंजाब : २०० दहशतवाद्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडणाऱ्या बलविंदर सिंग यांची गोळ्या घालून हत्या | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसा���ी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nपंजाब : २०० दहशतवाद्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडणाऱ्या बलविंदर सिंग यांची गोळ्या घालून हत्या\nपंजाब : २०० दहशतवाद्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडणाऱ्या बलविंदर सिंग यांची गोळ्या घालून हत्या\n'शौर्य चक्र'ने करण्यात आलं होतं सन्मानित\nजालंधर : खलिस्तानवादी दहशतवाद्यांना 'सळो की पळो' करुन सोडणाऱ्या बलविंदर सिंग यांना अज्ञात लोकांनी गोळ्या घालून ठार केले.\n‘शौर्य चक्र’ पुरस्काराने सन्मानित मानवाधिकार कार्यकर्ते बलविंदर सिंह यांची शुक्रवारी पंजाबच्या तरनतारन येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही अज्ञात लोकांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये थैमान घातल्याच्या काळात त्यांनी २०० दहशतवाद्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडलं होतं. त्यांच्यावर ४२ वेळा दहशतवाद्यांनी हल्लाही केला होता, त्यामुळे त्यांना कुटुंबीयांसहित ‘शौर्य चक्र’ने सन्मानित करण्यात आलं होतं.\nबलविंदर सिंह भिखीविंडमध्ये राहत होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता ते आपल्या घऱातच होते. तेव्हा अचानक काही अज्ञात लोकांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. बलविंदर यांच्या कुटुंबीयांनी यामागे दहशतवाद्यांच्या हात असल्याची शंका वर्तवली आहे.\nपंजाब सरकारने काही काळापूर्वीच त्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. सरकारच्या या निर्णयाचा त्यांनी विरोध देखील केला होता. यापूर्वीही बलविंदर यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. सन २०१७ मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर गोळीबार केला होता. यातून त्याचं कुटुंब बचावलं होतं.\n‘शौर्य चक्र’ने करण्यात आलं होतं सन्मानीत\nपंजाबमध्ये जेव्हा खलिस्तानवादी दहशतवाद उच्च पातळीवर पोहोचला होता. त्यावेळी बलविंदर सिंह यांच्यावर ४२ वेळा हँड ग्रेनेड आणि रॉकेट लॉन्चरने हल्ले झाले. त्यांनी प्रत्येकवेळी दहशतवाद्यांचा सामना केला होता. त्यांनी अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान देखील घातले. बलविंदर सिंह यांना सन १९९३ मध्ये राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी शौर्य चक्रने सन्मानित केलं होतं. त्यांच्यासोबत पत्नी जगदीप कौर, भाऊ रणजीत सिंह आणि भूपिंदर सि���ह यांना देखील शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आलं होतं. बलविंदर आपल्या घराजवळ शाळा चालवत होते. त्यांच्या जीवनावर टीव्हीवर अनेक मालिकाही तयार झाल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 NEET 2020 : पैकीच्यापैकी गुण मिळवूनही दिल्लीची आकांक्षा पहिल्या रँकपासून दूर; जाणून घ्या काय आहे नियम\n2 ऑनर किलिंग: आंतरजातीय प्रेमसंबंधांतून वडिलांनीच पोटच्या मुलीची केली हत्या\n3 भारतात पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस देण्याची योजना, ‘या’ गटांना मिळू शकते पहिले प्राधान्य\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/shadu-clay-environment-free-ganesh-idols-workshop-191317/", "date_download": "2020-12-02T19:47:24Z", "digest": "sha1:Z4S2V4JZ4C4RCREXFRSMMB45PCRXKZPS", "length": 11425, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती कार्यशाळा | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nपर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती कार्यशाळा\nपर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती कार्यशाळा\nपर्यावरण संवर्धनाच्या हेतूने येथील त्रिंबकलाल जयरामभाई चौहान विद्यालयात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा झाली.\nपर्यावरण संवर्धनाच्या हेतूने येथील त्रिंबकलाल जयरामभाई चौहान विद्यालयात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा झाली. या वेळी विद्यार्थ्यांना जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन करण्यात आले.\nगणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापिका आशुमती टोणपे यांच्या हस्ते करण्यात आले. कलाशिक्षक महेंद्र झोले यांनी शाडू मातीपासून मूर्ती कशी तयार करावी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. हस्तकला शिक्षक श्रीकांत सुरसे यांनीही मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक सुभाष पवार यांनी शाडू मातीचे महत्त्व पटवून दिले. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून प्रदूषण कसे होते हे पटवून दिले. मुलांसोबत मुख्याध्यापिका आशुमती टोणपे, पर्यवेक्षक सुभाष पवार, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख प्रदीप पाटील, प्रदीप सिंग यांनीदेखील मूर्ती तयार केल्या. हरित सेना प्रमुख पाटील यांनी गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात ध्वनी व जलप्रदूषण होत असल्याने हा उत्सव पर्यावरणपूरक म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 आता माहिती तंत्रज्ञानातही महिला बचत गट\n2 घराच्या मागणीसाठी ‘सीटू’चा आज मोर्चा\n3 धुळ्यात डॉक्टरांचा मूक मोर्चा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/home-theatre-systems/frontech-jil-3335-21-speaker-price-pdE8TL.html", "date_download": "2020-12-02T19:16:27Z", "digest": "sha1:XOLWIIRBFUJZLFKDHORIKACXGTO63XKY", "length": 9224, "nlines": 243, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nफ्रँतेच होमी थेअत्रे सिस्टिम्स\nफ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर\nफ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर\nवरील टेबल मध्ये फ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर किंमत ## आहे.\nफ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर नवीनतम किंमत Jun 17, 2020वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्��ाही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर दर नियमितपणे बदलते. कृपया फ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर वैशिष्ट्य\nतत्सम होमी थेअत्रे सिस्टिम्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nOther फ्रँतेच होमी थेअत्रे सिस्टिम्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nView All फ्रँतेच होमी थेअत्रे सिस्टिम्स\nExplore More होमी थेअत्रे सिस्टिम्स under 2288\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\nहोमी थेअत्रे सिस्टिम्स Under 2288\nफ्रँतेच जिळ 3335 2 1 स्पीकर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/blog-post_76.html", "date_download": "2020-12-02T19:22:55Z", "digest": "sha1:FAP5ODNE4VMDRTPTQXOXSZLDR4D4HK3J", "length": 16393, "nlines": 196, "source_domain": "www.marathatej.com", "title": "प्लाझ्मा दान हे रक्तदानच , प्लाझ्मा दात्यांनी उत्स्फूर्तपणे प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे - जिल्हाधिकारी उदय चौधरी", "raw_content": "\nHomeऔरंगाबादप्लाझ्मा दान हे रक्तदानच , प्लाझ्मा दात्यांनी उत्स्फूर्तपणे प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे - जिल्हाधिकारी उदय चौधरी\nप्लाझ्मा दान हे रक्तदानच , प्लाझ्मा दात्यांनी उत्स्फूर्तपणे प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे - जिल्हाधिकारी उदय चौधरी\nऔरंगाबाद, दिनांक 27 - कोरोना मुक्त झालेल्या इच्छुकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.\nआज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कारोना परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा.इम्तियाज जलील, आ.अंबादास दानवे, आ.संजय शिरसाठ, आ.प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मो��े, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.मिलिंद जोशी व अविनाश मरकड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी श्री.चौधरी म्हणाले की, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या प्लाझ्मा दात्यांची प्लाझ्मा चाचणी करण्यात येते. ज्यांच्या प्लाझ्मात प्रतिकार शक्ती (ANTIBODYS) योग्य प्रमाणात असतील त्यांचेच प्लाझ्मा रुग्णांना देता येऊ शकते. त्यामुळे प्लाझ्मा चाचणी करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोनमुक्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे यावे. इच्छुकांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे प्लाझ्मा देण्याची सोय करण्यात आली आहे. प्लाझ्मा दान हे रक्तदानच असते. दान केलेल्या रक्तातून प्लाझ्मा काढला जातो व कोरोनाचा रुग्ण गंभीर होण्यापूर्वी त्यास प्लाझ्मा उपचार दिल्यास रुग्णाचा जीव वाचवता येतो, असे सांगून लोकप्रतिनिधीनी आपल्या मतदारसंघात त्यासाठी लोकप्रबोधन करण्याचे आवाहन श्री.चौधरी यांनी केले.\nतसेच कोरोना संक्रमीत गरीब रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतून पूर्ण उपचार मिळावे या लोकप्रतिनिधींच्या मागणीवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये गरीब रुग्णांना पूर्ण लाभ देण्याबाबत उपाय योजना करण्यात येत असल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले. तसेच घाटी रुग्णालयातील जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या उपचार खर्चाचे प्रस्ताव नामंजूर न करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.\nयावेळी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी संचारबंदीच्या काळात अँटिजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळे रुग्णांचे निदान वेळेत झाल्याने कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यास यश आल्याचे सांगितले. केंद्रीय आरोग्य पथकाच्या सुचनेनूसार रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्याच्या दृष्टीने यापुढे संस्थात्मक विलगीकरणापेक्षा तात्काळ अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच यापुढे पॉझिटिव्ह रुग्णांमधील सौम्य लक्षणे असणाऱ्यांना घरीच विलगीकरण करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पॉझीटिव्ह रुग्ण असलेल्या क्षेत्रात पूर्ण परिसर सील करण्याऐवजी केवळ बाधीत रुग्णाच्या घरांजवळच प्रतिबंधित करण्यात आल्याचे बॅ��र लावण्यात येईल. ज्यामुळे इतर नागरिकांना सावधही राहता येईल व त्यांचे नियमित काम करण्यास त्यांना अडथळा येणार नाही, असे श्री.पाण्डेय यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्रीय पथकाच्या सुचनेनूसार दिल्ली पॅटर्न प्रमाणे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याचबरोबर जेवढे चाचणीचे प्रमाण वाढेल तेवढे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे मनपा तर्फे जास्तीत जास्त नागरिकांची अँटिजेन चाचण्या करण्याच्या उद्देशाने आणखी दीड लाख अँटिजेजन किट खरेदी करणार असल्याचे सांगितले. तसेच औरंगाबाद मनपा ही सर्वात जास्त कोरोना चाचण्या करणारी महाराष्ट्रात पहिली तर देशात दुसरी मनपा ठरली असल्याचे यावेळी श्री.पाण्डेय यांनी सांगितले.\nपोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी कोरोना बाधित पोलिसांसाठी स्वतंत्र उपचार सुविधा असल्याचे सांगितले. तसेच शहरात येणाऱ्या प्रत्येकाची अँटिजेन चाचणी करण्यात येत असल्याचे सांगितले.\nखा.इत्मियाज जलील यांनी महात्मा फुले योजनेतून कोरोना रुग्णांना पूर्ण उपचार देण्यासंबधी सुधारणा करण्याची मागणी केली. यावेळी आ.अंबादास दानवे यांनी सावखेडा येथे सर्व व्यापारी, दुकानदार, संशयीत नागरिकांची चाचणी अधिक प्रमाणात करण्याची त्याचबरोबर ग्रामसेवकांनी गावात थांबणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच प्लाझ्मा दान म्हणजे काय याबाबत जनतेत संभ्रम दुर करण्याची व याबाबत प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. शिवशंकर कॉलनी, मयुरनगर भागात कंन्टेटमेंट झोन पत्रे लावून पूर्णपणे बंद केल्याने इतर नागरिकांना नियमित कामांत अडथळा होत असून उपाययोजना करण्याची मागणी केली.\nआ.संजय शिरसाठ यांनी कोरोना संसर्ग काळात सेवा देणाऱ्या कोरोना योध्दा पोलीस तसेच इतर योध्द्यांसाठी कोरोना लागण झाल्यास किंवा लक्षणे दिसत असल्यास त्यांना त्वरीत योग्य उपचाराच्या सुविधा देण्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. आ.प्रदिप जैस्वाल यांनीही कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले तरी आणखी चाचण्या वाढविण्याचे मत व्यक्त केले.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_291.html", "date_download": "2020-12-02T18:30:36Z", "digest": "sha1:IYCIZYSESVMNDTNYNCMRYB6JGXPX7X4K", "length": 7178, "nlines": 189, "source_domain": "www.marathatej.com", "title": "जिल्हा पोलिस ग्रामीण च्या वतीने राजेंद्र जानराव,यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान", "raw_content": "\nHomeवैजापूरजिल्हा पोलिस ग्रामीण च्या वतीने राजेंद्र जानराव,यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान\nजिल्हा पोलिस ग्रामीण च्या वतीने राजेंद्र जानराव,यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान\nवैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव, यांना औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने आज गुरुवार दि.20 रोजी कोरोना योध्दा म्हणुन गुण गौरव पुरस्कार देण्यात आला. औरंगाबाद जिल्हा अधिकारी एस एस चव्हाण, औरंगाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे,यांच्या हस्ते सन्मान पत्र पुरस्कार देण्यात आले.लॉकडाऊन च्या काळात पोलीस प्रशासनाला मदत करणाऱ्यांचा आज रुख्मीणी हॉल एम जी एम औरंगाबाद येथे औरंगाबाद ग्रामीण आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव आणी मोहरम मध्यवर्ती शांतता समीती बैठकीत कोरोना योध्दा म्हणुन सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला यात खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव,यांना हि सन्मान पत्र प्रदान करण्यात आले.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/sports/no-celebration-for-csk-in-dhonis-200th-ipl-game/videoshow/78763723.cms", "date_download": "2020-12-02T18:20:44Z", "digest": "sha1:DLGZKLX45PYEQCHULWLXWAICJKRPASSL", "length": 5615, "nlines": 70, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधोनीसाठीच्या खास सामन्यात चेन्नईची सर्वात खराब कामगिरी\nगेल्या १३ वर्षात महेंद्र सिंह धोनीने चेन्नईसाठी खुप काही दिले. प��� आयपीएलमधील त्याच्या २००व्या सामन्यात सीएसकेने सर्वात खराब कामगिरी केली. राजस्थानविरुद्ध १२५ धावांच्या संरक्षणाची जबाबदारी धोनीवर होती. सुरुवातीला तीन विकेट झटपट मिळाल्या खऱ्या पण गोष्टी धोनीच्या मनासारख्या झाल्या नाहीत. धोनीच्या या २००व्या सामन्याला चेन्नई संघाला आणि चाहत्यांना जल्लोष साजरा करता आला नाही.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ : क्रीडा\nऑस्ट्रेलियाला मोठा झटका; डेव्हिड वॉर्नर वनडे,टी-२० मालि...\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेआधी केएल राहुलने केले...\nटीम इंडियाची प्रतिष्ठापणाला; सलग दुसऱ्या मालिकेत क्लिन ...\nभारताच्या या खेळाडूला वडिलांसाठी ऑस्ट्रेलियावर विजय मिळ...\nमॅच प्रीव्ह्यू- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १७ जानेवारी २०...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/237055", "date_download": "2020-12-02T19:03:34Z", "digest": "sha1:VJBKO2RZGMKGGVAWA32ZEMR26N6SNHK4", "length": 2132, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:२०, १९ मे २००८ ची आवृत्ती\n६ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२२:१४, १० मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या वाढविले: gd:800, zh-yue:800年)\n१५:२०, १९ मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स.च्या ८०० च्या दशकातील वर्षे]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/anshuman/", "date_download": "2020-12-02T18:46:17Z", "digest": "sha1:WLG623L4UJTTFSCNNZKEXYK4GSSWD23B", "length": 8599, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Anshuman Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\n अभिनेत्याने PPE कीट घालून केला 30 तास प्रवास\nपोलिसनामा ऑनलाईन - गर्लफ्रेंडला भेटण्यासा��ी तरुण काहीही करु शकतात. ‘लव सेक्स और धोखा’ आणि ‘नो फादर्स इन कश्मीर’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता अंशुमन झाने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जवळपास 30 तास पीपीई किट घालून प्रवास केला. आता त्याने…\n‘भाईजान’ सलमानचा भाऊ सोहेलनं पळून जाऊन केलं होतं…\nचाहतेही खरेदी करू शकतात काजल अग्रवालचा हनिमूनदरम्यान घातलेला…\n26/11 Mumbai Terror Attacks : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णनवर…\nऋचा चड्ढा स्टारर ‘शकीला’ ‘या’ दिवशी…\n‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं बेडरूम सिक्रेट…\nदुधी भोपळ्याच्या रसाचे आश्चर्यचकित फायदे, वजन कमी…\nकंबोडिया : अंत्यसंस्कारावेळी तांदळापासून बनवलेली दारू…\nयेडियुरप्पा यांनी लिंगायत कार्ड खेळून BJP ला फसवले की,…\nठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार \nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nकॅनडाच्या पंतप्रधानांवर शिवसेनेचा हल्ला, म्हणाले – ‘शेतकरी…\nबाळा, तुझ्या जन्माअगोदरपासून मी शतक झळकावतोय, मैदानातच आफ्रिदी अन्…\nBhiwandi : 14 वर्षीय बहिणीसोबत प्रेम करणार्‍या 16 वर्षाच्या…\n‘मी जन्माने आणि कर्माने हिंदू’ : उर्मिला मातोंडकर\nखासदार संजय राऊत लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार दाखल\nअन्नासाठी शेतकर्‍यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून; मिळालं जबरदस्त उत्तर\nIOCL नं लॉन्च केलं देशातील पहिलं 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/10/", "date_download": "2020-12-02T18:42:12Z", "digest": "sha1:I3TB6L36CLELKVYR4BANH4SIEHR3ZSMU", "length": 17612, "nlines": 261, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: October 2014", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\n1. न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया इंजिनियर असोसिएशन संशोधकांनी पक्षाची ओळख पटविणाऱ्या कोणत्या apps ची निर्मिती केली आहे\nD. नो अबाउट बर्ड\nबरोबर उत्तर आहे- B. बर्ड स्न्याप\n2. जानेवारी - फेब्रुवारी 2015 मध्ये केरळ राज्यात होणाऱ्या 35 व्या 'राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे'साठी सदिच्छा राजदूत म्हणून कुणाची निवड करण्यात आली आहे\nबरोबर उत्तर आहे- D. सचिन तेंडूलकर\n3. ब्रिटनच्या अर्थराज्यमंत्री म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची निवड झाली आहे\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\n1. देशातील विमा उतरविलेला पहिला चित्रपट कोणता\nA. दिल चाहता है\nD. प्यार किया तो डरना क्या.\nबरोबर उत्तर आहे- C.ताल\n2. देशातील पहिले बिगर काँग्रेसी मंत्रिमंडळ प्रस्थापित होणारे राज्य\nबरोबर उत्तर आहे- D. केरळ\n3. देशातील पहिले तंबाखू मुक्त राज्य कोणते\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\nबंधन बँकेच्या ६०० शाखा\nमायक्रो फायनान्स कंपनी बंधन पुढच्या वर्षीच्या पूर्वार्धात ६००शाखांसहित नवी बँक सुरू करीत असून त्यासाठी फिडेलिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिस (एफआयएस) तांत्रिक साह्य देणार आहे. या शाखांद्वारे एक कोटी ग्राहक जमवण्याचे बंधन बँकेचे ध्येय असल्याची माहिती 'एफआयएस'ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे. बँकेला संपूर्ण तांत्रिक मदत 'एफआयएस'चीच असून युनिव्हर्सल बँकिंगसाठी लागणारे एकात्मिक बँकिंग आणि पेमेंटच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी 'एफआयएस' असेल.\nरिझर्व्ह बँकेने यावर्षी एप्रिलमध्ये दोन वित्तीय कंपन्यांना नवी बँक सुरू करण्याची तत्त्वतः परवानगी दिली आहे. त्यात, आयडीबीआय आणि बंधन या कंपन्यांचा समावेश आहे. बँक सुरू करण्याच्या सर्व तांत्रिक आणि आर्थिक बाबी पूर्ण केल्यानंतर त्याची शहानिशा करून या कंपन्यांना बँकेचे व्यवहार सुरू करण्याची परवानगी रिझर्व्ह बँक देईल. त्यासाठी कंपन्यांना १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. बंधन ही कोलकातास्थित मायक्रोफायनान्स कंपनी आहे तर, आयडीबीआय ही पायाभूत क्षेत्रासाठी वित्तीय साह्य करणारी कंपनी आहे.\nLabels: न्यूज, बँकिंग, माहिती\n1. रिया रॉय व बरखा रॉय यांना कोणत्या लघुपटासाठी 'सनफ्रान्सिस्को ग्लोबल पुरस्कार' जाहीर झाला आहे\nA. माय फ्रेंड गणेशा\nB. माय फ्रेंड हनीफ\nC. माय फ्रेंड हुसेन\nD. माय फ्रेंड हातीम\nबरोबर उत्तर आहे- C. माय फ्रेंड हुसेन\n2. 2014 ची कॅरम विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशातील खेळाडूने जिंकली आहे\nबरोबर उत्तर आहे- A. भारत\nमहिला आणी पुरुष अश्या दोन्ही गटातील स्पर्धा भारतानेच जिंकली.\n3. 36 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\n1. बँकांच्या संचालक पदासाठी Banking Aptitude Test (BAT) घेण्याचे रिझर्व बँकेच्या कोणत्या कमिटीने सुचविले आहे\nA. आर. गांधी कमिटी\nB. जी. गोपालक्रिश्नन कमिटी\nC. बिमल जालान कमिटी\nD. रघुराम राजन कमिटी\nबरोबर उत्तर आहे- B. जी. गोपालक्रिश्नन कमिटी\n2. MCX- SX या शेयर बाजाराचे नाव बदलून कोणते नवे नाव देण्यात आले आहे\n3. राज्यातील पहिल्या National Law University च्या कुलगुरुपदी कुणाची निवड करण्यात आली आहे\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nबंधन बँकेच्या ६०० शाखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://sushantmhane.blogspot.com/2020/05/blog-post.html", "date_download": "2020-12-02T19:31:53Z", "digest": "sha1:KPI442S2UPPII3VKL4Q565LYFKRXTTR5", "length": 9102, "nlines": 57, "source_domain": "sushantmhane.blogspot.com", "title": "सुशान्त म्हणे...: 'मराठी लेखन-कोश'कार श्री. अरुण फडके ह्यांचं निधन", "raw_content": "\nगुरुवार, १४ मे, २०२०\n'मराठी लेखन-कोश'कार श्री. अरुण फडके ह्यांचं निधन\nअरुण फडके गुरुजी गेले. त्यांच्या मराठी लेखन-कोशाने मराठी प्रमाण/ शुद्ध लेखनाच्या क्षेत्रातली एक मोठी उणीव भरून काढली. अमुक शब्द कसा लिहायचा ह्यावर अडलेल्या व्यक्तीला सहज वापरता येईल असं संदर्भसाधन उपलब्ध झालं.\nप्रमाण/ शुद्ध लेखनाच्या नियमावल्यांना मर्यादा असतातच. पण तरी त्यांचा उपयोग होतो. पण तो उपयोग करून घ्यायलाही काही तयारी करावी लागते. ती सर्वसामान्यांच्या सहज आवाक्यातली नसते. लेखनकोशासारखं संदर्भसाधन अशा प्रसंगी कामी येतं. पण असं साधन तयार करणं हे सोपं नाही. प्रमाण/ शुद्ध लेखन ही लोकव्यवहारावर आधारलेली गोष्ट आहे. तिला अनेक अवधानं सांभाळावी लागतात. लेखनपरंपरा, व्याकरण, व्युत्पत्ती, अर्थभेदकता इ. ह्या गोष्टींचं आपापसात सगळंच जुळतं असंही नाही. त्यामुळे एकाच निकषाने सगळं बांधता येत नाही. फाटे फुटत राहतात. अशा परिस्थितीत फडके ह्यांच्या लेखन-कोशातल्या काही रूपांविषयी मतभेद होणं ही गोष्ट स्वाभाविकच मानली पाहिजे. पण त्यामुळे त्यांचं श्रेय उणावत नाही.\nफडके ह्यांची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मराठीच्या लेखननियमांचा अभ्यास करून रूढ नियमावलीवर आधारित असा लेखनकोशच केला नाही तर त्या रूढ नियमावलीतल्या उणिवांचा धांडोळा घेऊन त्या उणिवांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नही करून पाहिला. त्यांच्या भाषेत, \"मराठीच्या प्रकृतीशी सुसंगत\" असे नवे लेखननियम तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याबाबतच्या त्यांच्या अनेक भूमिकांशी मी सहमत नव्हतो आणि नाही. पण तरीही अभ्यासक म्हणून त्यांच्या ह्या वृत्तीचं कौतुक केल्यावाचून राहवत नाही. त्यांच्या नव्या नियमावलीच्या प्रयत्नांनी मराठीच्या लेखनसरणीतले अनेक प्रश्न लक्षात यायला साहाय्य झालं हे मात्र नोंदवणं आवश्यक आहे.\nमराठी लेखन-कोशाच्या रूपात त्यांचा प्रथम परिचय झाला. एम. ए.च्या वर्षांत कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि ओळखही झाली. त्यांच्या कार्यशाळेत शिकल्याने माझ्या लिहिण्यात बराच नेटकेपणा आला हेही नोंदवलं पाहिजे. वाचन, विचार ह्यांनी आपण बदलत राहतो. त्याप्रमाणे त्यांची अनेक मतं पटत नव्हतीही. एका इ-टपाल-गटावर त्यांच्याशी प्रदीर्घ वाद-चर्चाही झडली. त्या चर्चेने खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता आला.\nएक अनुभव नोंदवणं अतिशय आवश्यक आहे. मराठीच्या नव्या लेखननियमांसंदर्भात मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या एका बैठकीत मला आमंत्रित करण्यात आलं आणि त्यासाठी अरुण फडके ह्यांनी माझं नाव सुचवलं होतं असं मला कळलं. ही घटना इ-टपाल-गटावरच्या वादचर्चेनंतरची आहे. माझी अनेक मतं त्यांच्या मतांशी जुळणारी नाहीत हे स्पष्ट असतानाही त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. ही गोष्ट कृतज्ञतापूर्वक नोंदवणं आवश्यक आहे. असं करायला मनाचं मोठेपण लागतं. ज्ञानव्यवहारात वादपरंपरा अटळ असते. पण तिचं औचित्य आणि तिच्या मर्यादा ह्या दोहोंचं भान असणं महत्त्वाचं असतं. आज त्यांच्या जाण्याने ही स्मरणं मनात येत राहतात. त्यांच्या स्मृतीलाच नव्हे तर कृतीला, निष्ठेला आणि कष्टांनाही विनम्र अभिवादन.\nलेखक : सुशान्त वेळ : ९:४६ AM\nUnknown १४ मे, २०२० रोजी ८:१७ PM\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकविता (2) देशी भाषा (1) मराठी (4) युनिकोड (1) शिक्षण (1) शुद्धलेखन (1) शुभानन गांगल (1) सेमी इंग्लिश (1)\n'मराठी लेखन-कोश'कार श्री. अरुण फडके ह्यांच��� निधन\nप्रवास थीम. kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/important-announcement-hdfc-bank-about-emi-moratorium-step-step-process-275922", "date_download": "2020-12-02T18:35:24Z", "digest": "sha1:GPRJ46ROH4FMA63IVYO5EQEIRJN2UHT5", "length": 16266, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "HDFC ग्राहकांनो कर्जाचा हफ्ता पुढे ढकलायचाय; जाणून घ्या 'सर्व' माहिती... - important announcement by hdfc bank about emi moratorium step by step process | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nHDFC ग्राहकांनो कर्जाचा हफ्ता पुढे ढकलायचाय; जाणून घ्या 'सर्व' माहिती...\n022-50042333 किंवा 022-50042211 नंबरवर फोन करून तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्यासाठी सांगू शकता\nमुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर RBI ने सर्व बँकांना आपल्या कर्ज ग्राहकांना तीन महिने EMI मध्ये सुट देऊन कर्जाचे हफ्ते तीन महिन्यानंतर वसूल केले जावेत असा सल्ला दिला होता. सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता SBI, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, IDBI, बँक ऑफ बडोदा आदी बँकांनी आपल्या करदात्यांना मुभा देत EMI तीन महिने पुढे ढकलले आलेत.\nप्रायव्हेट बँक असणाऱ्या HDFC बँकेतूनही अनेकजण लोन घेत असतात. या ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे HDFC बँक आपल्या ग्राहकांना दिलासा देणार का याबाबत कर्ज ग्राहकांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात होती. अशात आता HDFC बँकेकडून लोक अकाउंट होल्डर्स म्हणजेच कर्ज ग्राहकांना दिलासा मिळालाय. या बाबतचे मेसेजेस आज अनेक HDFC ग्राहकांना आले आहेत.\n ना मास्क, ना ग्लोव्ज; इथं नागरिकांना लॉकडाऊन संपलाय असं वाटतंय बहुदा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर HDFC कडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये तुम्ही बँकेच्या EMI वर moratorium म्हणजेच कर्जफेड पूढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार वापरू शकतात. अशात तुम्हाला जर तुमचे कर्जाचे हफ्ते पुढे ढकलायचे असतील तर HDFC बँकेशी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे.\nमात्र त्या आधी जाणून घेऊयात कुणाला मिळेल 'या' सुविधेचा लाभ\nEMI पुढे ढकलण्याचा लाभ 'त्या' सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांनी १ मार्च २०२० च्या आधी बँकेकडून कर्ज घेतलंय किंवा किरकोळ पत सुविधेचा लाभ घेतायत असे सर्व गग्राहकांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय.\n१ मार्च २०२० च्या आधी थकबाकी असलेले ग्राहक देखील 'कर्ज अधिस्थगन' सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याबाबतीत बँक ग्राहकांच्या योग्यतेनुसार 'कर्ज अधिस्थगन' सुविधा वापरू शकतात की नाही याबाबत ��िर्णय घेईल.\nSustainable Livelihood Initiative अंतर्गत संलग्न असलेली सर्व शेती कर्ज यांचा देखील देखील यामध्ये समावेश असेल\nया सुविधेसाठी सर्व कॉर्पोरेट तसंच एसएमई ग्राहक देखील पात्र आहेत\nखूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...\nत्यामुळे आता HDFC बँकेने देखील आपल्या ग्राहकांना EMI मोरेटोरियम आणि क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात मोठा दिलासा दिलाय. यासाठी तुम्हाला कर्जाचा हफ्ता पुढे ढकलण्यासाठीची सहमती द्यावी लागेल. यासाठी 022-50042333 किंवा 022-50042211 नंबरवर फोन करून तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्यासाठी सांगू शकतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\n'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'\nमुंबईः मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉ���रपर्यंत नेली जाईलच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.roposo.com/profile/-/e6191a4d-7c8a-452d-bc8e-fbdfc873ce5c", "date_download": "2020-12-02T20:08:27Z", "digest": "sha1:4ATOQXHFHXZRAJBOAVIOBX4OJWPHOSIW", "length": 1606, "nlines": 26, "source_domain": "www.roposo.com", "title": "Download Roposo - India's favourite video app", "raw_content": "\nPosts by लक्ष्मण पाटीललक्ष्मण पाटील 2016Images of लक्ष्मण पाटील 2016Videos by लक्ष्मण पाटील 2016Videos of लक्ष्मण पाटीललक्ष्मण पाटील FacebookPosts by लक्ष्मण पाटील 2016Pictures of लक्ष्मण पाटील 2016लक्ष्मण पाटील Photos 2016लक्ष्मण पाटील ProfileImages of लक्ष्मण पाटीलPhotos of लक्ष्मण पाटील 2016Videos by लक्ष्मण पाटीलProfile of लक्ष्मण पाटीललक्ष्मण पाटील Picturesलक्ष्मण पाटील Photosलक्ष्मण पाटील Pinterestलक्ष्मण पाटील InstagramVideos of लक्ष्मण पाटील 2016Pictures of लक्ष्मण पाटीलPhotos of लक्ष्मण पाटीललक्ष्मण पाटील Pictures 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/rangana-herath-manglik-report.asp", "date_download": "2020-12-02T19:52:32Z", "digest": "sha1:LQ5SIMDIQ2QBPN7UOSLLTWCC7ANLWU7J", "length": 7743, "nlines": 116, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रंगना हेराथ Manglik Report | रंगना हेराथ Mars Dosha 3/19/78 12:00 PM", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » रंगना हेराथ मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nरंगना हेराथ 2020 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nरंगना हेराथ मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमांगलिक तपशील / मांगलिक दोष\nसाधारणतः मांगलिक दोष जन्म पत्रिकेतील लग्न व चंद्राच्या स्थानांवरून मांडले जातात.\nजन्मपत्रिकेत मंगल आहे दुसरे घर लग्नापासून, व चंद्र आलेखात मंगल आहे पहिले घर.\nम्हणून मंगल दोष आहे लग्न आलेखात अनुपस्थित पण चंद्र आलेखात उपस्थित.\nमंगल दोष व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे आणू शकतो. काहींचे मानणे आहे की मंगल दोषामुळे जोडीदारास वरचेवर आजारपण किंवा मृत्यू देखील येऊ शकतो.\nअसे मानले जाते की मांगलिक व्यक्तीचे दुसऱ्या मांगलिक व्यक्तीबरोबर लग्न झाल्यास मंगल दोषाचा प्रभाव नष्ट होतो.\nकाही इलाज (मंगल दोष असल्यास)\nकुंभ विवाह, विष्णु विवाह व अश्वथ विवाह हे मंगल दोषावर लोकप्रिय इलाज आहेत. अ��्वथ विवाह म्हणजे पिंपळ किंवा केळीच्या झाडाशी लग्न करून त्यानंतर ते झाड कापून टाकणे. कुंभ विवाह, ज्याला घट विवाह देखील म्हणतात, म्हणजेच एखाद्या मडक्याशी विवाह करून ते मडके फोडून टाकणे.\nकेशरिया गणपती (शेंदरी रंगाची गणेशाची प्रतिमा) देव्हाऱ्यात ठेऊन तिची रोज पूजा करावी.\nहनुमान चालीसाचा जप करून रोज हनुमानाची आराधना करावी.\nमहामृत्युंजय पाठ करावा (महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे).\nइलाज (लाल किताब वर आधारित विवाहानंतरचे)\nपक्ष्यांना गोड खाऊ घालावे.\n(हस्तिदंत) हाथी दांत घरी ठेवावा.\nवडाच्या झाडाची दुध व गोड पदार्थाने पूजा करावी.\nआमचा सल्ला आहे की आपण ज्योतिष्याशी सल्लामसलत करून मगच हे इलाज स्वतः करावेत.\nरंगना हेराथ शनि साडेसाती अहवाल\nरंगना हेराथ दशा फल अहवाल\nरंगना हेराथ पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/rashi-bhavishya-video", "date_download": "2020-12-02T18:24:00Z", "digest": "sha1:RGG6FYBFI6UGI7XMO7BSZC362BYWQ3P2", "length": 4627, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजचं राशीभविष्य... दिनांक ०२ डिसेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक ०१ डिसेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २८ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २७ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २६ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २५ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २४ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २३ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २० नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक १९ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक १८ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक १७ नोव्हेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक १६ नोव्हेंबर २०२०\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/twelve-corona-patients-increased-district-nashik-marathi-news-300787", "date_download": "2020-12-02T19:14:56Z", "digest": "sha1:YBIXDJZFTHD76IYY2KSTZSKFZKMFHZOI", "length": 19493, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "रविवारचा दिवस ठरला चिंताजनक! एकाच दिवशी 'इतक्या' कोरोनाबळींनी हादरला जिल्हा - Twelve corona patients increased in district nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nरविवारचा दिवस ठरला चिंताजनक एकाच दिवशी 'इतक्या' कोरोनाबळींनी हादरला जिल्हा\nरविवारी सायंकाळपर्यंत नाशिक-मालेगावसह जिल्ह्यात 48 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यात, वडाळा गावात आणखी 10 आणि जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असलेल्या मालेगावातही सायंकाळी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नाशिक शहरात एकूण 21 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, वडाळा गाव, तसेच वडाळा नाका येथील दोन रुग्ण आहेत. यात एका नऊ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे\nनाशिक : रविवार (ता. 31)चा दिवस नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण वाढविणारा ठरला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बिहारमधील दोघे, मालेगावातील मृत्युपश्‍चात पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले सात आणि रावळगाव (ता. मालेगाव), राजूळ (ता. नाशिक) व नांदगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 73 झाली आहे.\nमालेगावातील आधीच्या मृत सात रुग्णांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nरविवारी सायंकाळपर्यंत नाशिक-मालेगावसह जिल्ह्यात 48 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यात, वडाळा गावात आणखी 10 आणि जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असलेल्या मालेगावातही सायंकाळी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नाशिक शहरात एकूण 21 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, वडाळा गाव, तसेच वडाळा नाका येथील दोन रुग्ण आहेत. यात एका नऊ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पाथर्डी फाटा येथे दोन, म्हसरूळला दोन, अशोका मार्ग- एक, गोसावीवाडी (नाशिक रोड)- एक, सिडकोतील विनयनगरमध्ये दोन व लेखानगरमध्ये एक रुग्ण कोरोनाबाधित आहे. तत्पूर्वी, सकाळी शहरातील आठ, सटाण्यात दोन, दापूर (ता. सिन्नर) येथे एक, दहीवड (ता. देवळा) येथे 70 वर्षीय पुरुष आणि मालेगावातील पोलिस कर्मचारी असे 13 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. यात शहरातील पंचशीलनगर, गंजमाळ येथील 35 वर्षीय महिला, शिंगाडा तलावासमोरील 46 वर्षीय पुरुष, जिल्��ा रुग्णालयातील 32 वर्षीय आरोग्यसेवक, मखमलाबाद रोडवरील ओम गुरुदेवनगरातील दोन युवक, 46 वर्षीय महिला, लेखानगरमधील दोन युवकांसह महिला कोरोनाबाधित आहेत. शहरात सध्या 49 प्रतिबंधात्मक क्षेत्रे असून, रुग्णांची संख्या 193 आहे.\nतीन तालुक्‍यांत नाही बाधा\nजिल्ह्याच्या 12 तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्‍वर या तीन तालुक्‍यांत अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांमध्ये थोड्याफार फरकाने कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण येवल्यात अधिक आहे.\nमालेगावात वाढली कोरोनाबळींची संख्या\nमालेगाव : शहरातील कोरोनाबळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत मृत्यू झालेल्या सहा संशयितांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. यात पाच महिलांचा समावेश आहे. यामुळे येथील कोरोनाबळींची संख्या 55, तर संशयित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 68 झाली आहे. दरम्यान, रविवारी 14 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात, 10 पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. शहरातील गिलाणकरनगर, एसआरपी कॅम्प, आयेशानगर, द्याने, कुरेशाबाद, अश्रफनगर, तर संगमेश्‍वर भागातील खारकरवाडीतील चार व सय्यदनगरातील तीन अशा पूर्व-पश्‍चिम दोन्ही भागातील रुग्णांचा यात समावेश आहे. रुग्णांमध्ये आठ, दहा, 15 वर्षे वयाची तीन मुले व 14 वर्षांचे दोघे आहेत.\nहेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच\nमृत्यूनंतर पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सहा रुग्णांमध्ये गोल्डननगरमधील 48 वर्षीय व हुडको कॉलनीतील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू 1 मेस झाला आहे. गलशने इब्राहिम भागातील 52 वर्षीय महिलेचा मृत्यू 2 मेस, दातारनगर भागातील 55 वर्षीय पुरुषाचा 12 मेस, इस्लामपुरा भागातील 60 वर्षीय महिलेचा 27 एप्रिलला, तर नवापुरा भागातील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू 28 एप्रिलला झाल्याचे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्याधिकारी सपना ठाकरे यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nहेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी ��ोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2014/03/blog-post_8.html", "date_download": "2020-12-02T19:33:38Z", "digest": "sha1:EO6LK3AOT2IZQ5M3UPSTTBCRG32KAPSH", "length": 6002, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": ".मनसे लोकसभा लढवणार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युज.मनसे लोकसभा लढवणार\nमुंबई.लोकसभा निवडणूक लढवू नका असं साकडं नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना घातलं होतं पण राज यांनी गडकरींची मागणी फेटाळली असून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलंय. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकार्‍यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. उमेदवारांची यादी 9 मार्चला पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार असल्याचं कळतंय. या कार्यक्रमात शिवसेनेच्या ठाण्यातील युवा नेत्यांचा मनसेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.\nमुंबईतून 5 जागा जाहीर होणार आहे, तर नाशिक, पुणे, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, यवतमाळ-वाशिम या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.\nअलीकडेच नितीन गडकरी यांनी राज यांची भेट घेतली यावेळी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी गडकरींनी मनसेनं लोकसभा लढू नये असं आवाहन केलं होतं. पण या भेटीमुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. सेनेनं अपेक्षेप्रमाणे कडाडून टीका केली. पण देशभरात मोदींची लाट आणि निवडणूक पूर्व सर्व्हेमधून एनडीएची आगेकूच दाखवण्यात आलीय. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी कोणतीही रिस्क न घेता राज्यात मताची विभाजन होऊ नये यासाठी मनसेला साकडं घातलं पण राज यांनी तिसर्‍या आघाडीची मोट बांधत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं निश्चित केलंय.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-global/now-situation-between-russia-and-pakistan-even-worse-288196", "date_download": "2020-12-02T18:36:10Z", "digest": "sha1:W3VZAX3Y3QGMOCZBTHWJH6IEHCYBHYJ6", "length": 19069, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "अमेरिका झाली, आता रशिया, पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली - Now the situation between Russia and Pakistan is even worse | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअमेरिका झाली, आता रशिया, पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली\nअमेरिका आणि अन्य बड्या युरोपियन देशांतील कोरोना विषाणूचा उद्रेक आता नियंत्रणात आला असतानाच रशिया आणि पाकिस्तानमधील स्थिती आणखी बिकट होऊ लागली आहे. अनेक युरोपियन देशांनी त्यांच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nन्यूयॉर्क - अमेरिका आणि अन्य बड्या युरोपियन देशांतील कोरोना विषाणूचा उद्रेक आता नियंत्रणात आला असतानाच रशिया आणि पाकिस्तानमधील स्थिती आणखी बिकट होऊ लागली आहे. अनेक युरोपियन देशांनी त्यांच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपाकिस्तानमध्ये आणखी १ हजार २९७ लोकांना कोरोनाची बाधा झाली असून येथील एकूण बाधितांचा आकडा लवकरच २० हजारांवर जाऊ शकतो. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशांतील चाचण्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असून यामुळे बाधितांची संख्या आणखी वाढू शकते.\nआणखी वाचा - चीनची राजधानी बीजिंगचं चित्र बदलतंय वाचा सविस्तर बातमी\nरशियात आज ७ हजार ९३३ जणांना संसर्ग झाला असून एकूण बाधितांची संख्या १ लाख १४ हजार ४३१ वर पोचली आहे. ही आकडेवारी आणखी असण्याची भीती आहे. रशियातील पाच राज्यांना याचा मोठा फटका बसला असून मॉस्कोमध्ये हा संसर्ग उच्चांकी पातळीवर गेला आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टीन यांना देखील कोरोनाची बाधा झाली असून त्यांना मंत्रीमंडळाच्या बैठका घेणे थांबविले आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेनं अमेरिकेशी 'पंगा'; चीनचं तोंडभरून कौतुक\nचीनमधील संसर्ग घटला असून बीजिंगमध्ये व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. उत्तर आणि दक्षिण कोरिया सामूहिक संसर्गापासून बचावले असून येथील आर्थिक चक्रे गतिमान होणार आहेत. फ्रान्स, जर्मनी, स्पेनमधील कारखाने कार्यालये पुन्हा सुरू होणार असून येथील संसर्ग कमी झाला आहे.\nअमेरिकेत टेक्सास, दक्षिण कॅरोलिना राज्यांतील हॉटेल दुकाने, उद्योग सुरू होणार असून न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रयू क्यूओमो यांनी मात्र राज्या���ील शाळा आणि महाविद्यालये पुढील वर्षभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्क हे शहर कोरोनाच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू असून येथील तीन लाखांपेक्षाही अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून २३ हजारांपेक्षा अधिक लोक मरण पावले आहेत.\nजगभरातील कोरोनाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअमेरिकेत ‘एचसीक्यू’चा प्राधान्याने वापर\nवॉशिंग्टन - कोरोना रुग्णांवर उपचार करताना अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) या औषधाचा प्राधान्याने वापर होत असल्याचे ‘एमदेज’ या संस्थेच्या अहवालानुसार समजते. अनेक रुग्णालयांमध्ये प्राधान्याने ‘एचसीक्यू’ आणि नंतर टोसिलायझुमाब या औषधाचा वापर होत आहे. ‘एचसीक्यू’ हे अनेक वर्षांपासून मलेरियाविरुद्ध वापरले जाते. अमेरिकेने भारताकडून हे औषध मोठ्या प्रमाणावर आयात केले आहे.\nजगभरातील कोरोनाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nचीनमध्ये एकच नवा रुग्ण\nबीजिंग - चीनमध्ये आज दिवसभरात फक्त एकच नवा रुग्ण आढळून आला. चीनमध्ये एकूण ८२,८७५ कोरोनाग्रस्त असून आतापर्यंत ७७,६८५ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या उद्रेकाचे केंद्र असलेल्या वुहान शहरात आणि हे शहर राजधानी असलेल्या हुबेई प्रांतात सलग २८ दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही.\nकॅराकास : घरचे जेवण मिळावे म्हणून गोनार शहरातील तुरुंगात झालेल्या दंगलीत चाळीस जणांचा मृत्यू झाला असून पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत. कैद्यांनी बेकायदा बाळगलेल्या हत्यारांच्या साह्याने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. मृतांपैकी कैदी आणि रक्षकांची संख्या अद्याप समजलेली नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी ���ुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/Appeal-to-a-World-War-II-veteran-ex-soldier-widow.html", "date_download": "2020-12-02T19:18:16Z", "digest": "sha1:42YAAKVQBXFC5OR5ITPRG6KCB7OXWW34", "length": 5325, "nlines": 48, "source_domain": "www.sthairya.com", "title": "दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना आवाह", "raw_content": "\nHomeसातारादुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना आवाह\nदुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना आवाह\nस्थैर्य, सातारा ,दि.२६ : दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेले माजी सैनिक/त्यांच्या विधवा, ज्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्याकडून दरमहा रुपये 6000/- एवढे अनुदान पाठविले जाते, त्या सर्व लाभार्थ्यांनी माहे ऑक्टोबर 2020 चे अनुदान घेतेवेळी हयातीचे दाखले संबंधित बँकेत भरुन द्यावेत, म्हणजे संबंधित बँका हयातीचे दाखले जि��्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडे पाठवून देतील, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.\nमाहे नोव्हेंबर 2020 अखेर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे ज्या लाभार्थ्याचे हयातीचे दाखले प्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2020 नंतरचे अनुदान पाठविण्यात येणार नाही यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://essaybank.net/marathi-essay/essay-on-monsoon-season-for-students-in-easy-words-read-here-2/", "date_download": "2020-12-02T19:57:12Z", "digest": "sha1:3KNPZ7AMCYRIDZVLEGUMAJQUJCHHT6DU", "length": 9966, "nlines": 95, "source_domain": "essaybank.net", "title": "विद्यार्थी सोपे शब्द पावसाळ्यात रोजी निबंध - येथे वाचा", "raw_content": "\nविद्यार्थी सोपे शब्द पावसाळ्यात रोजी निबंध – येथे वाचा\nमी सर्वात पावसाळ्यात जसे. तसेच पावसाळ्यात म्हणून ओळखले जाते. हे सर्व चार हंगाम माझ्या आवडत्या आणि सर्वोत्तम हंगाम आहे. नैऋत्य मोसमी वारे चालविण्यासाठी सुरू भारतात पावसाळ्यात जून महिन्यात सुरू होते. मान्सून चेंडू जून मध्ये सुरू होते आणि सप्टेंबर पर्यंत आहे.\nहिंदू कॅलेंडर नुसार, या हंगामात Ashadh आणि श्रावण महिन्यात वाटले आहे. हंगामात, सहसा खूप जाड ढग आहेत.\nविविध रंग आणि आकार ढग आकाशात उड्डाण करणारे हवाई परिवहन आणि पाहून फार चांगले दिसले दिसतात. कधी कधी पाऊस पाऊस आणि थंड वारा सोबत गर्जना येतो.\nद उन्हाळी हंगाम ���ेल्यानंतर\nउन्हाळी हंगाम, म्हणून, हे हिवाळा आराम तापाने पासून उपलब्ध नंतर पावसाळ्यात येतो. तापमान पावसाळ्यात आनंददायी आहे.\nसंपूर्ण निसर्ग पाऊस थेंब, नंतर सर्वकाही या पाण्यात ओले नाही, तेव्हा हवामान आनंद भिन्न आहे.\nपावसाळी हवामान अनेक फायदे आणि तोटे आहेत, पण तरीही, पावसाळ्यात प्रत्येकासाठी चांगले आहे ते सूर्यप्रकाशातील उष्णता पासून आराम उपलब्ध आहे. ते वातावरणात उष्णता काढून आणि सर्व थंड दिलासा. हे तसेच झाडे, झाडे, गवत, पिके, भाज्या, इत्यादी वाढण्यास मदत होते. तो हिरवळ आणि चारा लहान झाडे बरेच उपलब्ध कारण हे प्राणी एक अनुकूल हंगाम आहे.\nनैसर्गिक संसाधने खूश मिळवा\nहा दिवस एक दोनदा दिवस गाय किंवा दूध मिळविण्यासाठी आम्हाला मदत करते. जसे की नद्या, तलाव, सरोवरे अशी प्रत्येक नैसर्गिक संसाधन पावसाचे पाणी भरले आहेत. सर्व पक्षी आणि प्राणी प्यावे पुरेसे पाणी मिळत आणि ते सर्व आनंदी आहेत की विकले जाऊ. काही कोमट आहेत आणि आकाशात उंच भरारी घेऊन तर ते स्मित.\nते त्यांच्या पीक लागवड अधिक पाणी आवश्यक कारण पावसाळ्यात भारतीय शेतक-यांना साठी महत्वाचा आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांची कुटुंब अन्न गरजा पूर्ण करण्यासाठी मान्सून-पाऊस अवलंबून असते. ते शेतीविषयक उपक्रम गुंतण्यासाठी पिके विक्री नाही, पण पावसाळ्यात त्यांच्या स्वत: च्या गरजा आवश्यक आहे.\nया वेळी, शेतकरी झाल्यामुळे जास्त पाऊस सारखे अनेक अडचणी, तोंड द्यावे लागणार आहे, पूर एक कारण आहे, आणि पाऊस नसतानाही, दुष्काळ आहे या हंगामात खूप आम्हाला काही गैरसोय, आजार आणते का आहे.\nआजारी आहेत आणि थेट एक योग्य सुविधा नाही ज्यांनी पावसाळी सर्वात दु: ख सहन आहेत. ते त्यांच्या सामान ठेवणे आणि लहान बाळांना झोपडी अडचण आहे म्हणून. मान्सून मध्ये धोकादायक प्राणी विविध प्रकारच्या अशा साप आणि वर्म्स म्हणून बाहेर येतात.\nआम्ही हंगामात करा पाणी खूप क्लिनर नाही आणि घरगुती कारणासाठी अनुकूल नाहीत.\nइतर नकारात्मक काही ना काही गुण येत असूनही, प्रत्येकजण उत्सुकतेने पावसाळ्यात वाट पाहत आहे. वनस्पती, प्राणी आणि मानवी प्रेमळ हृदय सह पावसाळी स्वागत.\nपावसाळ्यात रोजी निबंध अन्य कोणतीही शंका, आपण टिप्पणी बॉक्स खाली आपल्या क्वेरी सोडू शकता.\nनैतिक शिक्षण विद्यार्थी सोपे शब्द निबंध – वाचा येथे\nपरिचय: नैतिक शिक्षण मूल्ये, गुण, आण�� समजुती वैयक्तिक सर्वोत्तम आणि समाज यशस्वी उत्तम आहे ज्यावर शिक्षण संदर्भित. नैतिक शिक्षण विकसित Read more\nरोजी Kamaraja विद्यार्थी सोपे शब्द निबंध – वाचा येथे\nपरिचय: Kamaraj एक चांगला माणूस तामिळनाडू पिढी साठी स्वातंत्र्योत्तर पायाभूत मजबूत करणारे होते. Kamaraj शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय केली. Read more\nविद्यार्थी सोपे शब्द ग्रीन भारत रोजी निबंध – वाचा येथे\nपरिचय: देशातील हिरव्या ठेवणे आणि स्वच्छ मानवी समुदायाचा एक आवश्यक भाग आहे. तो रोग विविध प्रकारच्या टाळण्यासाठी सोपा उपाय आहे. Read more\nविद्यार्थी सोपे शब्द एपीजे अब्दुल कलाम रोजी निबंध – वाचा येथे\nपरिचय: भारताच्या 2020 एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिले स्वप्न होते. खरं तर, डॉ कलाम भारतीय तो भारतात त्याच्या दृष्टी सामायिक Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:YourEyesOnly", "date_download": "2020-12-02T19:18:41Z", "digest": "sha1:6QCD6LVD3GPMZI6BZFGM3ZNE7YBTPWDS", "length": 4167, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:YourEyesOnly - विकिपीडिया", "raw_content": "\nया सदस्याला मराठी चे ज्ञान नाही (किंवा समजण्यासाठी खूप कष्ट पडतात).\nen-2 ही व्यक्ती मध्यम पातळीचे इंग्लिश लेख निर्माण करु शकते.\nfr-2 ही व्यक्ती मध्यम पातळीचे फ्रेंच लेख निर्माण करु शकते.\nमराठी भाषा न येणारे सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ एप्रिल २००९ रोजी ०४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/industry-minister-subhash-desai-inspects-kovid-hospital-sipet-300055", "date_download": "2020-12-02T19:04:45Z", "digest": "sha1:T76T5STKMXLMPR672ROTM5C5AO7RHVB2", "length": 14511, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोविड रुग्णालयाची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी - Industry Minister Subhash Desai inspects Kovid Hospital in Sipet | Marathi News - eSakal", "raw_content": "\nकोविड रुग्णालयाची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी\nकोरोना विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य सेवेसाठी रुग्णा��याची आवश्यकता लक्षात घेऊन; खबरदारीचा उपाय म्हणून चिखलठाणा येथील मेलट्रॉन इमारतीत कोविड-19 रुग्णालयाची उभारणी श्री. देसाई यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.\nऔरंगाबाद : एमआयडीसीतर्फे नव्याने कोविड-१९च्या उपचारासाठी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील मेलट्रॉन कंपनीच्या (सध्या सिपेटच्या)जागेवर अडीचशे खाटाचे रुग्णालय तयार करण्यात येत आहे. शनिवारी (ता.३०)पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या रुग्णालयात भेट देत कामाची पाहणी केली.\nकोरोना विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन; खबरदारीचा उपाय म्हणून चिखलठाणा येथील मेलट्रॉन इमारतीत कोविड-19 रुग्णालयाची उभारणी श्री. देसाई यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची माहितीही श्री.देसाई यांनी घेतली.\nCoronaUpdate :आज 28 रुग्णांची वाढ,एकुण@ 1487\nयावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, उपअभियंता रवींद्र कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ.गुप्ता, अभय जरीपट्टे आदींची उपस्थिती होती.\nVIDEO : हर्षवर्धन जाधव यांची दानवेंना आत्महत्येची धमकी, केले गंभीर आरोप\nदहा हजार चौरस फूट हॉस्पिटल\nहॉस्पिटलच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ दहा हजार चौरस फूट आहे. त्यांपैकी पाच हजार ७०२ चौरस फूट क्षेत्रात हॉस्पिटलचे बांधकाम केलेले असेल. त्यात आठ हॉल असतील. त्याशिवाय हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी त��ाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nमराठवाडा पदवीधरचा आमदार कोण चव्हाण, बोराळकर कि पोकळे\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन...\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nशिक्षकांनो मतदान झाले आता तपासणीला सामोरे जा; अनुदानास पात्र घोषित महाविद्यालयांची होणार तपासणी\nनंदोरी (जि. वर्धा): राज्यातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. 27 नोव्हेंबर 2020 रोजी 20-40 शाळांच्या तपासणीचे पत्र संचालक श्री....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/11/blog-post_10.html", "date_download": "2020-12-02T18:29:30Z", "digest": "sha1:2PMVUIEALYQSECTQWGSNVLPMW27S2KMY", "length": 3548, "nlines": 58, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - गोष्ट नोटांची | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतडका - गोष्ट नोटांची\nविशाल मस्के ८:०३ AM 0 comment\nअहो माझं ऐकुन घेता का,.\nहजार पाचशेच्या नोटा घेऊन\nबँकेतुन बदलुन देता का,...\nनवर्याला नवल वाटू लागले\nबायकोने नोटा हातात देता\nतीचे बोलणेही पटू लागले\nबायको विषयी त्याच्या मनात\nविश्वासु पणत्या तेवल्या होत्या\nनवर्याच्या चोरी गेलेल्या नोटा\nबायकोने जपुन ठेवल्या होत्या\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/276.html", "date_download": "2020-12-02T18:18:56Z", "digest": "sha1:HNZSGTLFFO2B4CXBCE7TAEBIF6AEGDKS", "length": 8714, "nlines": 199, "source_domain": "www.marathatej.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 276 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर", "raw_content": "\nHomeऔरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 276 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 276 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nऔरंगाबाद, दि.30 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 281 जणांना (मनपा 132, ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9961 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 276 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nपडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13842 झाली आहे. आजपर्यंत एकूण 469 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3412 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदुपारनंतर 163 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 38, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 57 आणि ग्रामीण भागात 63 रूग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.\nऔरंगाबाद (4), फुलंब्री (2), गंगापूर (19), सिल्लोड (9), वैजापूर (12), पैठण (9), सोयगाव (8), टाकळी पांगरा,पैठण (1), वंजाळा, सिल्लोड (1)\n*सिटी एंट्री पॉइंट (38)*\nसिडको महानगर (3), भावसिंगपुरा (1), हर्सूल (1), शिवाजी नगर (1), शेंद्रा एमआयडीसी परिसर (1), बालाजी नगर (3), आडगाव खुर्द (1), राजीव गांधी नगर (1), संजय नगर (1), राम नगर (1), कुंभेफळ (1), आडगाव (1), हर्सूल (1), मयूर पार्क (3), म्हसोबा नगर (2) सातारा परिसर (1), पेठे नगर (1), गंगापूर, आंबेगाव (1), रांजणगाव (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), पडेगाव (2), नारेगाव (1), वेरूळ (1), वैजापूर (1) कन्नड (1), बजाज नगर (1), सिडको (1), लिंबे जळगाव (1), राहुल नगर, रेल्वे स्टेशन परिसर (1), चित्तेगाव (1)\nपहाडसिंगपुरा (1), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), रोहिला गल्ली, सिटी च��क (1)\nघाटीत रौफ कॉलनीतील 74 वर्षीय महिला आणि खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील 50 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/08/blog-post_18.html", "date_download": "2020-12-02T18:09:33Z", "digest": "sha1:K5HFFEC3AFL5P4B5FT5UZIFMQVSYI3X3", "length": 3310, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "घडणार्‍या गोष्टींत | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ७:५१ AM 0 comment\nनको त्याही गोष्टी असतात\nकुणी नटलेले असतात तर\nकुणी मात्र तटलेले असतात\nदोन्ही नाट्य थाटलेले असतात\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/karnataka-police-crackdown-marathi-speakers-belgaon-11451", "date_download": "2020-12-02T18:01:35Z", "digest": "sha1:SUHAWE34XJUFNXNC6G74PALUIRGGMRL2", "length": 12719, "nlines": 124, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कर्नाटक पोलिसांची मराठी भाषिकांवर दडपशाही, वाचा नेमकं काय घडलंय? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटक पोलिसांची मराठी भाषिकांवर दडपशाही, वाचा नेमकं काय घडलंय\nकर्नाटक पोलिसांची मराठी भाषिकांवर दडपशाही, वाचा नेमकं काय घडलंय\nरविवार, 1 नोव्हेंबर 2020\nबेळगावमध्ये 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म���हणून पाळला जातोय...बेळगावसह सीमा भागात काळा दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात येतंय..दरम्यान, बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून दडपशाही सुरू आहे.\nबेळगावमध्ये 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातोय...बेळगावसह सीमा भागात काळा दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात येतंय..दरम्यान, बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून दडपशाही सुरू आहे. दरम्यान बेळगावमधल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात निषेधाचा कार्यक्रम घेण्यास कर्नाटक पोलिसांनी मनाई केलीय. शिवसेना कार्यालयाबाहेर कर्नाटकच्या पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मराठी भाषक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊ नये असा फतवा कर्नाटक पोलिसांनी काढलाय. दरम्यान गेल्या 60 वर्षांपासून सीमा भागात मराठी बांधवांचा लढा सुरू असून शिवसेनेचा या लढ्याला पाठिंबा असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलय.\nमात्र शिवसेनाच्या कार्यालयासमोर निषेध करण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकाना पोलिसांनी अडवत निषेध नोंदविण्यास विरोध करण्यात आला त्यामुळे शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच धरणे आंदोलन करण्यात येणाऱ्या मराठा मंदिर येथेही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. तरीही या ठिकाणी मराठी भाषिक अधिक संख्येने जमण्यास सुरुवात झाली आहे.\nकाळ्या रंगाचा घेतला धसका\nकाळ्या दिनी मराठी भाषिकांनी काळे फुगे व पतंग सोडण्याचा निर्णय घेतला होता याची धास्ती घेतलेल्या पोलिसांनी शनिवारी दिवसभर फुगे व पतंग विक्री करणाऱ्या विक्रत्यांना तंबी देत फुगे विक्री करण्यास मनाई करण्यात आली त्यामुळे फुग्यांची धास्ती घेण्यात आल्याचे दिसुन आले. कर्नाटक सरकारने काळ्या कपड्यांचा धसका घेतला आहे. काळे कपडे परिधान करुन 1 नोव्हेंबर रोजी सायकल फेरी काढण्यावर बेळगाव पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. शिवाय कोणत्याही प्रकारचे फलक प्रदर्शित करण्यावरही बंदी आणली आहे.\nबेळगावसह सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळला जातो. यावेळी मराठी भाषिक काळे कपडे परिधान करुन, दंडाला काळ्या फिती बांधून मूक सायकल फेरी काढतात. पण यावेळी काळे कपडे परिधान न करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक ���ंगमेश शिवयोगी युवा कार्यकर्त्यांना पाठविलेल्या नोटीशीत हा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी पहिल्यांदाच असा लेखी आदेश बजावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nयुवा समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावताना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 1997 च्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे. जेम्स मार्टीन विरुद्ध केरळ सरकार यांच्यातील दाव्यात हा आदेश दिला होता. त्यानुसार कोणत्याही संघटनेकडून बंद, निदर्शने, धरणे किंवा मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचे नोटीसीत नमूद आहे. बंद, निदर्शने, धरणे किंवा मिरवणुकीवेळी कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही. झाल्यास संबधित संघटनेला जबाबदार धरले जाणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन साजरा केल्यास किंवा त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास संघटनेला जबाबदार धरले जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.\nपोलिसांनी सहा अटीही घातल्या आहेत. त्यानुसार पोलीस परवानगीशिवाय मिरवणूक काढता येणार नाही. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग रोखून धरता येणार नाही. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग किंवा जिल्हा मार्गावरुन मिरवणूक काढता येणार नाही. तेथील वाहतुकीला अडथळा आणता येणार नाही. वर नमूद केल्यानुसार सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही. प्रदर्शने किंवा बंद काळात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. शहरातील कोणतेही दुकान बळजबरीने बंद करता येणार नाही. शिवाय काळे कपडे परिधान करून व हातात फलक घेऊन सायकल फेरी काढता येणार नाही, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.\nकोरोना corona शिवसेना shivsena आंदोलन agitation पोलीस कर्नाटक सरकार government सायकल बेळगाव सर्वोच्च न्यायालय केरळ महामार्ग खून\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pak-court-grants-bail-to-mumbai-terror-attack-accused-lakhvi-1060062/", "date_download": "2020-12-02T19:16:35Z", "digest": "sha1:JKNYRMC25ULXXXECUIMFGWL4KXSYPHMG", "length": 11957, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अफगाणी नागरिक अपहरण खटल्यात लख्वीला जामीन मंजूर | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअफगाणी नागरिक अपहरण खटल्यात लख्वीला जामीन मंजूर\nअफगाणी नागरिक अपहरण खटल्यात लख्वीला जामीन मंजूर\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याला पाकिस्तानातील न्यायालयाने अफगाणिस्तानच्या नागरिकाच्या अपहरणप्रकरणी जामीन मंजूर केला.\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याला पाकिस्तानातील न्यायालयाने अफगाणिस्तानच्या नागरिकाच्या अपहरणप्रकरणी जामीन मंजूर केला.\nतथापि, अन्य न्यायालयाने त्याच्या जामिनाबद्दल निर्णय देईपर्यंत लख्वीला रावळपिंडीतील अदियाला कारागृहातच राहावे लागणार आहे. इस्लामाबादमधील कनिष्ठ न्यायालयाने अफगाणिस्तानातील नागरिक अन्वर खान याच्या अपहरण खटल्यात जामीन मंजूर केला. त्यासाठी लख्वीकडून दोन लाख रुपयांची हमी घेण्यात आली असल्याचे त्याचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले.\nलख्वीला कारागृहातच ठेवण्याचा सरकारने दिलेला आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने कोणत्याही प्रकारे लख्वीला कारागृहातच डांबून ठेवण्यासाठी पोलिसांनी अन्वर खान या अफगाणिस्तानच्या नागरिकाच्या अपहरणाचा कट रचला, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.\nलख्वीला जामीन मिळाल्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले आणि भारताच्या दबावावरून लख्वी याच्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली, असा दावाही वकिलांनी न्यायालयात केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलख्वी सुटका प्रकरणी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे हस्तक्षेपाची मागणी\nभारताकडून पाकिस्तानला स्पष्ट सूचना\nलख्वीबाबतच्या भूमिकेचे चीनकडून समर्थन\nलख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत\nलख्वीप्रकरणी स्वराज यांची चिनी परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारती��ा अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 शरीफ यांच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले चढवा\n2 ‘काचमणी’ कलेला भौगोलिक ओळख\n3 पुष्कर मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा – थरूर\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/during-the-corona-period-treatment-was-given-to-more-than-six-lakh-patients-through-mahatma-phule-jan-arogya-yojana-scj-81-2319028/", "date_download": "2020-12-02T19:09:14Z", "digest": "sha1:BQE6WUP3WZZSIQ7Q66TOYPN72DYU4JX3", "length": 19095, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "During the Corona period treatment was given to more than six lakh patients through Mahatma Phule Jan Arogya Yojana scj 81 | करोना काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून सव्वा सहा लाख रुग्णांवर उपचार | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकरोना काळात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’तून सव्वा सहा लाख रुग्णांवर उपचार\nकरोना काळात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’तून सव्वा सहा लाख रुग्णांवर उपचार\nतीन लाख करोना रुग्णांना मोफत उपचार\nमुंबई : राज्यातील लाखो रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना खरोखर जीवनद���यी ‘ ठरली आहे. करोना काळात ज्या वेळी केवळ खासगीच नव्हे तर पालिका व शासकीय रुग्णालयातही सामान्य रुग्णांवर उपचार करणे टाळले जात होते तेव्हापासून म्हणजे एप्रिलपासून ते २९ ऑक्टोबरपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तब्बल ६ लाख २५ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात ३,११,२५५ करोना रुग्णांचा समावेश आहे. जवळपास ३,१३,६५५ सामान्य रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यात सुमारे एक लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले. यात रेडिएशन, केमोथेरपी तसेच शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.\nजवळपास ४४,८५८ डायलिसिस करण्यात आल्याचे ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. शासकीय व निमशासकीय रुग्णालये तसेच करोनासाठीच्या रुग्णालयांत तीन लाखाहून अधिक करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. यातील सुमारे ७५ हजार रुग्णांची विमा कागदपत्रे योजनेच्या पोर्टलवर अद्यावत आहेत. करोना उपचारात जवळपास सर्व सरकारी यंत्रणा गुंतल्यामुळे विम्याची कागदपत्रं तयार होण्यास वेळ लागत असला तरी या सर्व रुग्णांना उपचारासाठी एक पैसाही खर्च आलेला नाही.\nकरोनाच्या गेल्या सहा महिन्यात कॅन्सर रुग्ण, गर्भवती महिला तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसह वेगेवेगळ्या शस्त्रक्रियांसाठीच्या रुग्णांचे अतोनात हाल लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेने २३ मे रोजी सर्वप्रथम आदेश काढून रुग्णोपचाराची व्याप्ती वाढवली. यापूर्वी पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. तो वाढवून पांढरी शिधापत्रिका असलेल्यांचाही समावेश या योजनेत केल्यामुळे राज्यातील तब्बल १२ कोटी लोक योजनेचा लाभ घेऊ शकत होते. यापूर्वीच्या योजनेत केवळ ४४० रुग्णालयातच उपचार मिळण्याची व्यवस्था होती. ती वाढवून १००० रुग्णालयात एकूण ९९६ प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची तरतूद केली गेली.\nमहत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या योजनेत ज्या आजारांचा फारसा लाभ रुग्णांनी घेतला नाही ते आजार बदलून रुग्णोपयोगी आजारांचा नव्याने समावेश करण्यात आला. केंद्र सरकारच्या युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना चालविण्यात येते. या योजनेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी करोना काळात गर्भवती महिलांच्या बाळंतपणा��ह आवशयक ६७ प्रकारच्या चाचण्या व उपचाराचाही या योजनेत नव्याने समावेश केला. त्याचा फायदा २६ हजाराहून अधिक महिलांना बाळंतपणासाठी मिळाला. याशिवाय महापालिका व शासकीय रुग्णालयात गुडघेबदलासह १२० आजारांचा योजनेत समावेश करण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे सहकार्य मिळाल्याने एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णोपचार होऊ शकले असे डॉ. शिंदे म्हणाले.\nकरोना काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील १००० रुग्णालये करोना रुग्णांसह सामान्य रुग्णांवर व्यवस्थित उपचार करतील याची काटेकोर काळजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी घेतल्यामुळे २६ हजाराहून अधिक गर्भवती महिलांसह सुमारे सव्वासहा लाख रुग्णांना उपचार मिळू शकले. यासाठीचा खर्च साधारणपणे ६९३ कोटी ७७ लाख रुपये एवढा होणार आहे. यात कॅन्सर रुग्णांना, लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, पोटाच्या, ह्रदयविकारासह अनेक आजारांवर रुग्णांना उपचार मिळाले. राज्यात ६१३ कोव्हिड केअर हॉस्पिटल, १०४० कोव्हिड हेल्थ सेंटरमधून ३,११,२५५ करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून यातील ७५ हजार रुग्णांचे विमा कागदपत्रे सादर करण्यात आली असून उर्वरित रुग्णांची कागदपत्रे अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. त्याचवेळी खाजगी रुग्णालयातून सुमारे दोन लाख खासगी विमाधारकांनी उपचार करून घेतल्याचे विमा कंपन्यांची आकडेवारी सांगते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nCoronavirus : देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या उंबरठ्यावर\nअभिनेते, भाजपा खासदार सनी देओल यांना करोनाची लागण\nराज्यात ५,६०० नव्या करोनाबाधितांची नोंद; १११ रुग्णांचा मृत्यू\nब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात उपलब्ध होणारी लस सुरुवातीला कोणाला मिळणार\nकोविडच्या लसीकरणासाठी सरकार तंत्रज्ञानाची घेणार मदत; अॅप, पोर्टलवर माहिती होणार उपलब्ध\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 भाजपा म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य – सचिन सावंत\n2 कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपाचे कटकारस्थान; नवाब मलिकांचा गंभीर आरोप\n3 उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/11/Teachers-and-graduates-of-Mahavikas-Aghadi-will-meet-in-Vadodara-on-Saturday.html", "date_download": "2020-12-02T20:07:15Z", "digest": "sha1:MFKE3COI7TOA2ZXQKILBFG2J65P2NZCG", "length": 5402, "nlines": 47, "source_domain": "www.sthairya.com", "title": "वडूज येथे शनिवारी महाविकास आघाडी चा शिक्षक व पदवीधर मतदार मेळावा", "raw_content": "\nHomeसातारावडूज येथे शनिवारी महाविकास आघाडी चा शिक्षक व पदवीधर मतदार मेळावा\nवडूज येथे शनिवारी महाविकास आघाडी चा शिक्षक व पदवीधर मतदार मेळावा\nस्थैर्य, वडूज, दि.१८: महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील शिक्षक आमदार पदाच्या निवडणूका येत्या १ डिसेंबर ला होत असून या पार्श्वभूमीवर पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडी चे ���मेदवार अरुण लाड यांच्या प्रचारानिमित्त खटाव तालुक्यातील वडूज येथील अक्षदा मंगल कार्यालयात शनिवारी दि २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३०वाजता शिक्षक व पदवीधर मतदार मेळावा होणार आहे. या मेळाव्यास सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना व मित्र पक्षीय महाविकास आघाडी चे सर्व वरिष्ठ नेते,पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच खटाव तालुक्यातील सर्व महा विकास आघाडी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सर्वांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2020-12-02T18:42:12Z", "digest": "sha1:XW5BIHRE2XKHQLWT7KME3HRCICXY6MYD", "length": 7792, "nlines": 100, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सिद्धार्थ जाधव - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसिद्धार्थ रामचंद्र जाधव (२३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ - हयात) हा मराठी चित्रपटांतील अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.ह्या सर्व क्षेत्रातून तो सर्वांच्या आवडीचा बनला आहे.\n२३ ऑक्टोबर, इ.स. १९८१\nअभिनय (चित्रपट, टीव्ही, नाटक)\nजागो मोहन प्यारे, लोच्या झाला रे\nजत्रा, दे धक्का, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय\nसिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ र��जी मुंबई, महाराष्ट्र येथे एका मराठी बौद्ध कुटूंबात झाला. त्याने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून प्रकाशझोतात आला.\nइ.स. २००४ अगं बाई अर्रेचा \nइ.स. २००६ जत्रा मराठी सिद्धू\nगोलमाल : फन अनलिमिटेड हिंदी\nइ.स. २००७ जबरदस्त मराठी\nबकुळा नामदेव घोटाळे मराठी नामदेव\nइ.स. २००८ साडे माडे तीन मराठी\nबाप रे बाप डोक्याला ताप मराठी\nसालीने केला घोटाळा मराठी\nइ.स. २००९ गाव तसं चांगलं मराठी\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय मराठी उस्मान पारकर\nइ.स. २०१० हुप्पा हुय्या (२०१०) मराठी हणम्या\nशिक्षणाच्या आयचा घो मराठी इब्राहिमभाई\nइरादा पक्का मराठी रोहित\nइ.स. २०११ फक्त लढा म्हणा मराठी\nइ.स. २०१२ कुटुंब मराठी\nइ.स. २०१३ टाईम प्लीज मराठी\nइ.स. २०१४ प्रियतमा मराठी\nइ.स. २०१५ मध्यमवर्ग मराठी\nइ.स. २०१६ दुनिया गेली तेल लावत\nतुमचा मुलगा करतोय काय\nआपण यांना हसलात का\nबा, बहू और बेबी (हिंदी)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सिद्धार्थ जाधवचे पान (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०२० रोजी २०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/article-trend-self-portal-300262", "date_download": "2020-12-02T19:24:28Z", "digest": "sha1:JFIPK3FSYZBFWXOLJKKAXNY4A3MAUSCO", "length": 14453, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "ट्रेडिंग + : ट्रेंड 'सेल्फ पोर्ट्रेट'चा - article on trend self portal | Marathi News - eSakal", "raw_content": "\nट्रेडिंग + : ट्रेंड 'सेल्फ पोर्ट्रेट'चा\nसोशल मीडियावरील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ‘फोटो’. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट अशा का���ी अनेक प्रमुख ट्रेंडिग अॅप्सवर नेटकरी आपले फोटो शेअर करत असतात. बाहेर फिरण्याचे, एखाद्या ठिकाणी किंवा स्वतःचे फोटो सर्वच जण शेअर करतात. मात्र, आता लॉकडाउनमुळे तुम्ही आम्ही घरी आहोत. स्वत:चे फोटो काढायला फोटोग्राफर किंवा मित्र-मैत्रीणी जवळ नसताना कशाप्रकारे फोटो काढायचे यावरचा उपाय नेटकऱ्यांनीच शोधला आहे.\nसोशल मीडियावरील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ‘फोटो’. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट अशा काही अनेक प्रमुख ट्रेंडिग अॅप्सवर नेटकरी आपले फोटो शेअर करत असतात. बाहेर फिरण्याचे, एखाद्या ठिकाणी किंवा स्वतःचे फोटो सर्वच जण शेअर करतात. मात्र, आता लॉकडाउनमुळे तुम्ही आम्ही घरी आहोत. स्वत:चे फोटो काढायला फोटोग्राफर किंवा मित्र-मैत्रीणी जवळ नसताना कशाप्रकारे फोटो काढायचे यावरचा उपाय नेटकऱ्यांनीच शोधला आहे. लॉकडाऊनमध्येही सोशल मीडियावर अनेक गोष्टींचा ट्रेंड येतोय. त्यामधील एक म्हणजे ‘सेल्फ पोट्रेट’. अर्थात, घरच्या घरी तुम्ही स्वत:चे फोटो काढू शकता. जाणून घ्या सेल्फ पोट्रेटमध्ये कोणते प्रकार सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nओढणी, साडी, स्कार्फचा वापर\nप्रत्येक घरामध्ये अगदी सहजरित्या आणि हमखास सापडणारी गोष्ट म्हणजे ओढणी, स्कार्फ किंवा साडी. त्याच्या साहाय्याने फोटो काढण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. ट्रायपॉडच्या मदतीने तुमचा कॅमेरा किंवा स्मार्टफोन एका जागी ठेवा. एका बाजूने कॅमेरावर आणि दुसऱ्या बाजूने डोक्यावरुन तुम्ही कोणतीही ओढणी घ्या. कॅमेरा आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये थोडेसे अंतर ठेवा. टायमर सेट करुन वेगवेगळ्या पोज देत फोटो क्लिक करा. चेहऱ्यावर नक्षीचे प्रतिबिंब पडेल शिवाय फोटोला एक प्रोफेशनल लुक मिळेल. तुमच्याकडे ट्रायपॉड नसल्यास स्मार्टफोनवर टायमर लावून फोटो क्लिक करा.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nनिसर्गाच्या सानिध्यात फोटो काढणे कधीही चांगले. ते फोटो नेहमीच इतरांपेक्षा वेगळे आणि सुंदर असतात. फोटोसाठी सर्वांत महत्त्वाचे असते ते बॅकग्राऊंड. त्यासाठी खुल्या आकाशाचा वापर केला तर स्काय बॅकग्राऊंड या प्रकारामध्ये टेरेसवर किंवा मोकळे आकाश असणाऱ्या ठिकाणाहून तुम्हाला फोटो काढायचा असतो. जमिनीवर फोन किंवा कॅमेरा टायमर लावून ��ेट करा. जमिनीमधील आणि तुमच्यामधील अंतर योग्य ठेवण्यासाठी ट्रायपॉड किंवा घरातील काही गोष्टींचा वापर करुन त्यावर फोन ठेवा. फोनमध्ये तुम्हाला वाकून पाहून पोज द्यावी लागते. जेणेकरुन फोटो क्लिक झाल्यावर तुमच्या मागे सुंदर निळेशार आकाश दिसेल. संध्याकाळी हे फोटो काढल्यास चांगली बॅकग्राऊंड मिळेल.\nनेहमीपेक्षा काहीतरी वेगळे फोटो असण्याची चढाओढ सोशल मीडियावर सतत सुरू असते. साधा फोटो किंवा सेल्फी याच्याही पुढे जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न नेटकरी करतात. घरामध्ये खिडक्यांना, दारांना किंवा कोणत्याही एखाद्या कॉर्नरमध्ये जाळी ही असतेच. सूर्याची किरणे घरामध्ये येत असताना या जाळीच्या साहाय्याने फोटो काढा. जाळीमधून पडणारी सावली तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि फोटोला एक अनोखा लुक मिळेल. घरामध्ये असणारी चाळणी किंवा कोणतेही जाळीदार गोष्टीचा वापर करुन अशा पद्धतीने फोटो काढता येतील. त्यामधून चेहऱ्यावर पडणारी सावली योग्य त्या अॅंगलने काढण्यावर भर द्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2019/09/spardhankur-mpsc-quiz-current-affairs-ca-gk.html", "date_download": "2020-12-02T18:06:38Z", "digest": "sha1:52ILP5CSBGSSCBJTRJRMOZI6NHSBEHIU", "length": 12707, "nlines": 178, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: लडाख विषयी थोडक्यात माहिती..", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nलडाख विषयी थोडक्यात माहिती..\nलडाख विषयी थोडक्यात माहिती..\nउत्तरेतील काराकोरम पर्वत आणि दक्षिण हिमालय पर्वताच्या दरम्यान\nलडाखच्या उत्तरेस चीन तर, पूर्वेस तिबेटच्या सीमा आहेत.\nसमुद्र सपाटीपासून लडाख ९ हजार ८४२ फूट उंचीवर आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषा व युद्ध रणनीतीच्या अनुषंगाने हा प्रदेश भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.\nलडाख येथे सापडलेल्या अनेक शिलालेखांवरून हा प्रदेश नव-पाषाणकाळापा���ून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.\nलडाखची राजधानी : लेह\nलडाख या प्रदेशात लेह आणि करगिल हे महत्त्वाचे जिल्हे आहेत.\n२०११ च्या जनगणनेनुसार लडाखची एकूणलोकसंख्या २ लाख ७४ हजार २८९ आहे.\nकारगिल जिल्ह्याची लोकसंख्या १ लाख ४० हजार ८०२ आहे. यात सर्वाधिक ७६.८७ टक्के मुस्लीम धर्मीय (शिया समूदायाचीसंख्या अधिक) आहेत.\nलेह जिल्ह्याची लोकसंख्या १ लाख ३३ हजार ४८७ आहे. यात ६६.४० टक्के बौद्ध धर्मीय आहेत.\nसिंधू नदी लडाखची जीवनवाहिनी आहे. सिंधू नदीला हिंदू धर्मात पूजनीय नदी मानले जाते, जी केवळ लडाखमधून वाहते.\nसिंधू नदीच्या काठी वसलेली ऐतिहासिक स्थळे लेह, शे, बासगो, तिंगमोसगंग\n१९४७ साली भारत-पाक युद्धानंतर सिंधू नदीचा हा एकमेव हिस्सा लडाखमधून प्रवाहित आहे.\n१९७९ साली लडाख प्रदेशात कारगिल आणि लेह या दोन जिल्ह्यांची निर्मीती केली गेली.\nमध्य आशियासोबत व्यापारी दळणवळण करण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून लडाखचे अस्तित्व होते. 'सिल्क रूट'ची एक शाखा लडाख प्रदेशातून जात होती.\nदुस-या प्रदेशातून येणारे व्यापारी येथे शेकडो ऊंट, घोडे, खेचर, रेशीम आणि गालीचे विक्रीसाठी आणत असत. तर, हिंदूस्थानातून रंग, मसाले आदींची विक्री केली जात असे.\nजॉब नोटीफिकेशन भेट द्या:- MyDesiJob.com\nLabels: चालू घडामोडी, माहिती\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nMPSC सदस्यांची नियुक्तीची प्रक्रिया\nभारत हा सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन करणारा सर्वात मो...\nEnforcement Diroctorate बद्दल थोडक्यात माहिती.\nलडाख विषयी थोडक्यात माहिती..\nजगावर पुन्हा वैश्विक मंदीचे ढग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/social-balance/", "date_download": "2020-12-02T19:24:50Z", "digest": "sha1:IBO5ET2HFHQHEHRHICEY7DIQTX43JW26", "length": 8479, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Social balance Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\n‘कोरोना’ व्हायरसबाबत मोदी सरकार आणखी ‘कडक’, नियम तोडल्यास 6 महिने जेल आणि…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूबाबत आता सरकारने अधिक कठोर पावले उचलली आहेत. होम क्वारंटाईन (Home quarantine) बाबत जे लोक कायदा मोडतील त्यांना ६ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे स्पष्ट…\nBirthday SPL : 30 ची झाली राशी खन्ना \n‘वरमाला’पासून ते 7 फेरे \nनिया शर्माचा गोव्यात दिसला ब्लू बिक���नीत Bold अवतार \nICU मधून बाहेर आला राहुल रॉय, तब्येतीत सुधारणा \nआधी ‘असा’ दिसायचा ‘लॉलीपॉप लागेलू’चा…\nसरकारशी झालेल्या बैठकीनंतर शेतकरी म्हणाले –…\nपोटासाठी वरदान ठरते घरगुती औषधी, ‘या’…\nयेडियुरप्पा यांनी लिंगायत कार्ड खेळून BJP ला फसवले की,…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nSAMSUNG पुढील वर्षी बंद करणार त्याची 9 वर्ष जुन्या Galaxy Note ची…\nवापरलेल्या ‘सॅनेटरी पॅड्स’ना उकळून पितात येथील युवक, कारण…\nरेड साडीत मौनी रॉयचा ‘कहर’ \nचीनचा उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंगसोबत ‘दोस्ताना’,…\nबंगालच्या उपसागरात ‘बुरेवी’ चक्रीवादळ तामिळनाडु, केरळमध्ये अलर्ट जारी\nशिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला म्हणाली – ‘कंगनाला महत्व देण्याची आवश्यकता नाही’, हिंदुत्ववादी…\nसिंगापूरमध्ये जनावरांना न मारता लोक खाणार लॅबमध्ये बनवलेले मांस; जाणून घ्या कसे होईल तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-desh-jilha/rpi-minister-ramdas-athavale-went-field-and-inspected-damage-64100", "date_download": "2020-12-02T18:59:59Z", "digest": "sha1:3ERKBJBVRF43T62NTY4H3BJ7JUNZUNMW", "length": 13070, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मंत्री आठवलेंनी केली शेतात जाऊन नुकसानीची पहाणी - RPI Minister Ramdas Athavale went to the field and inspected the damage | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी ह��े ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंत्री आठवलेंनी केली शेतात जाऊन नुकसानीची पहाणी\nमंत्री आठवलेंनी केली शेतात जाऊन नुकसानीची पहाणी\nमंत्री आठवलेंनी केली शेतात जाऊन नुकसानीची पहाणी\nमंत्री आठवलेंनी केली शेतात जाऊन नुकसानीची पहाणी\nमंत्री आठवलेंनी केली शेतात जाऊन नुकसानीची पहाणी\nगुरुवार, 22 ऑक्टोबर 2020\nमंत्री आठवले यांनी आज दुपारी गोखळी येथील गट नंबर 420 मधील सुवर्णा शांताराम जाधव व गट नंबर 543 मधील हणमंत ज्ञानदेव गावडे यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.\nआसू (ता. फलटण) : परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी साचून पिके कुजून गेली आहेत. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मी स्वत: केंद्राकडे पाठपुरावा करुन मोठा निधी उपलब्ध करणार आहे. शेतक-यांच्या नुकसानीकडे राज्य शासनाने डोळेझाक केली असून याचा जाबही सरकारला विचारणार आहे, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. श्री. आठवले यांनी शेतात जाऊन कापूस पिकाच्या नुकसानीची पहाणी केली.\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दुपारी फलटण तालुक्‍याच्या पूर्व भागातील गोखळी, खटकेवस्ती येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. बारामती- गोखळी सीमेवर गोखळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच रंजना जाधव, अभिजित जगताप, डॉ.गणेश गावडे यांनी मंत्री आठवले यांचे स्वागत केले.\nदरम्यान, मंत्री आठवले यांनी आज दुपारी गोखळी येथील गट नंबर 420 मधील सुवर्णा शांताराम जाधव व गट नंबर 543 मधील हणमंत ज्ञानदेव गावडे यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी भाजपाचे फलटण विधानसभा संपर्कप्रमुख बजरंग गावडे यांनी तालुक्‍यात अतिवृष्टीने ऊस, कापूस, बाजरी, मका आदी पिकांसह पूरामुळे पूलांच्या नुकसानीची माहिती दिली.\nयावेळी पिंटू जगताप, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव विजय येवले, तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, मुन्ना शेख, सतीश अहिवळे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, राजू मारूडा, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, महिला आघाडीच्या विमलताई काकडे, मिनाताई काकडे यांनी मंत्री आठवले यांचे स्वागत के���े.\nखटकेवस्ती येथे रामचंद्र गावडे, अक्षय गावडे यांनी स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसिलदार संजय यादव, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक सावंत, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मंडलकृषी अधिकारी भरत रणवरे, मंडलधिकारी महेन्द्र देवकाते आणि शेतकरी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआठवलेंनी निवडणुकीआधीच ठरविले मुंबईचे महापौर, उपमहापौर\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती करेल. भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीचा मुंबई...\nसोमवार, 23 नोव्हेंबर 2020\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचे रामदास आठवलेंना दुःख\nमुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला पाहिजे होते. मात्र, या अटीतटीच्या निवडणुकीत...\nसोमवार, 9 नोव्हेंबर 2020\nअतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी रामदास आठवलेंचे पंतप्रधान मोदींना पत्र...\nमुंबई : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने महापूर येऊन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी आणि चिखल साचल्याने पुढील...\nरविवार, 25 ऑक्टोबर 2020\nपक्षच बदलायचा होता तर खडसेंनी आरपीआयमध्ये यायला हवे होते - रामदास आठवले\nबारामती : एकनाथ खडसे यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआय मध्ये यायला पाहिजे होते, राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी चूक केली आहे, अशा शब्दात...\nगुरुवार, 22 ऑक्टोबर 2020\n..म्हणून जनता प्रकाश आंबेडकरांना नाकारते - संजय काकडे\nपुणे : देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या विषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. आंबेडकर घराण्यात जन्मलेल्या...\nबुधवार, 21 ऑक्टोबर 2020\nरामदास आठवले ramdas athavale पूर floods अतिवृष्टी शेती farming यती yeti भाजप ऊस कापूस पूल विजय victory पोलिस तानाजी tanhaji\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/there-no-ashadhi-devotional-song-programme-theaters-due-corona-aurangabad", "date_download": "2020-12-02T19:34:26Z", "digest": "sha1:TSNFB7QPNIEEAJGFXPNRLTYKVKIEHBW7", "length": 20670, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनामुळे नाट्यगृहांमधून नाही यंदा माऊलीचा गजर - There Is No Ashadhi Devotional Song Programme In Theaters Due To Corona Aurangabad News | Marathi News - eSakal", "raw_content": "\nकोरोनामुळे नाट्यगृहांमधून नाही यंदा माऊलीचा गजर\nआषाढी भक्तीसंगी��� महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या वातावरण निर्मितीमुळे एक अंतरीक ओढ निर्माण होते. गाण्यांच्या माध्यामातुन माऊलीची भेट झाल्याचा आनंद मिळतो.\nऔरंगाबाद : आषाढी एकादशीला विठ्ठल - रखुमाईच्या मदिरांमधून भजनाचे तर शहरातील विविध नाट्यगृहातुन भक्तीसंगीताच्या माध्यमातुन विठ्ठलनामाचा गजर होत असतो. लोक भक्तीरसात न्हाऊन निघत मात्र असे दृश्‍य यंदाच्या आषाढीला पहायला मिळणार नाही. कोरोनामुळे नाट्यगृहांच्या भिंतीना भक्तीरचना ऐकायला मिळणार नाहीत. मात्र रसिकभक्तांना सोशल मिडीयावर ऑनलाईन भक्तीसंगीताचा आस्वाद घेत भक्तीभाव जागवण्याची सोय काहीजणांनी केली आहे.\nस्वरविहारच्यावतीने गेल्या २४ वर्षांपासून जगदगुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात ‘ गजर विठ्ठलाचा ' हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो मात्र यंदा हा महोत्सव होणार नाही. स्वरविहारचे प्रसिद्ध गायक प्रा. राजेश सरकटे म्हणाले, आषाढी भक्तीसंगीत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या वातावरण निर्मितीमुळे एक अंतरीक ओढ निर्माण होते. गाण्यांच्या माध्यामातुन माऊलीची भेट झाल्याचा आनंद मिळतो. माझे सारे कुटूंब या कार्यक्रमाच्या तयारीसाठी महिनाभर आधीच लागत असते मात्र यंदा चुकल्यासारखे वाटत आहे. कोरोना पुर्णपणे संपून पुन्हा पुढच्यावर्षी माऊलीची सेवा करता यावी हीच पांडूरंगाचरणी प्रार्थना.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nतापडिया नाट्यगृहात दरवर्षी विधाते बंधू गेल्या २२ वर्षापासून अभंगवाणीचे आयोजन करतात. बजरंग विधाते म्हणाले, यावर्षी करोनामुळे अभंगवाणी यंदा सार्वजनीक स्वरूपात होणार नसली तरी ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी सदगुरू संगीत विद्यालयातच भगवंताचे नामस्मरण करून प्रातिनिधिक स्वरूपात अभंगवाणी होईल. भविष्यातही पांडुरंग परमात्माच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो कि करोना व्हायरस दुर होऊन या सर्वांना उपासना करण्याचे सदभाग्य लाभो हीच परमात्मा पांडुरंगा चरणी प्रार्थना.\nस्वरराजतर्फे दरवर्षी आमच्या परिवाराच्यावतीने जय हरी विठ्ठल नावाने आषाढी महोत्सव आयोजित करत आहोत. मात्र यंदा त्यात खंड पडणार आहे. स्वरराजचा आषाढी महोत्सव एमजीएम स्टेडीयममध्ये सार्वजनीक स्वरूपात होत असतो. यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईन भक्ती सेवेचे ���ियोजन हा पर्याय आहे. यावर्षी मला व स्वराजला लंडन वारकरी ट्रस्टचे ऑनलाईन गायनासाठी निमंत्रण आहे. मी संगीत बध्द केलेल्या \"विठ्ठल परब्रह्म सावळे\"अल्बम मधील काही भक्ती गीते या कार्यक्रमात सादर होणार आहेत. विठूमाऊलीच्या कृपेने निश्चित हे कोरोना संकट लवकरच दूर होईल.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nसखा पांडूरंगचे फेसबुक लाईव्ह\nआषाढीनिमित्त शिवाजीनगर येथे ‘ सखा पांडूरंग ' या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करणारे प्रा. डॉ. तुकाराम वांढरे म्हणाले, गेल्या ११ वर्षांपासून भक्तीसंगीताच्या माध्यमातुन विठू माऊलीची सेवा करत आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे सार्वजनीक स्वरुपात कार्यक्रम करता येणार नाही याची खंत जरूर वाटते मात्र त्यापेक्षा लोकांनी घरातच राहून स्वत:ची आणि कुटूंबियांची सुरक्षितता जपत भक्तीसंगीताचा अस्वाद घ्यावा यासाठी तुकाराम वांढरे नावाच्या फेसबुक अकौंटवर बुधवारी (ता.एक) सायंकाळी ७ वाजता फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात भक्तीगीते सादर करणार आहे. सोबत माझी मधुरा आणि वेणू या सहा आणि दहा वर्षाच्या मुली करोओके ट्रॅकवर भक्तीगीते सादर करणार असल्याचे प्रा. वांढरे यांनी सांगीतले.\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\nऑनलाईन 'देव माझा विठू सावळा' कार्यक्रम\nशिवसेनाच्यावतीने या आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'देव माझा विठू सावळा' हा भक्तीगीतांचा कार्यक्रम यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजित केले आहे. बुधवारी (ता. एक ) सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर http://www.facebook.com/iambadasdanve युट्यूबवर https://www.youtube.com/channel/UC८sBZh५CyQXGGtoR४tDO०WQ व इंस्टाग्राम https://instagram.com/iambadasdanveigshid=lnwcg४०५५ucj यावर लाईव्ह विठ्ठलाची भक्तिगीते पाहता येईल तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवर ऑनलाइन लाइव्ह प्रेक्षक घरबसल्या सहकुटुंब विठ्ठल भक्तीने ओथंबून जाणाऱ्या भक्तीगीतांची अनुभूती घेऊ शकतात. पंढरपूरला दरवर्षी लोटणारा भक्तीचा महासागर अनुभवता येणार नसल्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी व वारकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर न��वडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nमराठवाडा पदवीधरचा आमदार कोण चव्हाण, बोराळकर कि पोकळे\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन...\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nशिक्षकांनो मतदान झाले आता तपासणीला सामोरे जा; अनुदानास पात्र घोषित महाविद्यालयांची होणार तपासणी\nनंदोरी (जि. वर्धा): राज्यातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. 27 नोव्हेंबर 2020 रोजी 20-40 शाळांच्या तपासणीचे पत्र संचालक श्री....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_83.html", "date_download": "2020-12-02T18:51:55Z", "digest": "sha1:YJZ4CJ7VVH2JGXYV7PQ3OAFCTRDTQRW4", "length": 10296, "nlines": 86, "source_domain": "www.impt.in", "title": "अंतिम सत्य | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक���तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\nलेखक - वहिदुद्दिन खान\nभाषांतर - सलीम ए. अज़ीज\nजग हे एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्यासमोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा प्रत्येक शब्द बोलत आहे की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.\nसदर प्रश्नांना आपण मोजक्या शब्दांमध्ये 'अंतिम सत्याचा शोध' म्हणून संबोधू शकतो, परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बऱ्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत वेगवेगळ्या अंगानी ते प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा अनेक प्रश्नांचे विवेचन या पुस्तकात केले आहे\nआयएमपीटी अ.क्र. 158 पृष्ठे - 40 मूल्य -16 आवृत्ती - 2 (2012)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही म���लिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/ncp-sharad-pawar/", "date_download": "2020-12-02T19:26:48Z", "digest": "sha1:GKQ2ERGGQ3MPDQXREFEK5YYTGRF7ID7W", "length": 27821, "nlines": 179, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आम��े यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देण��र नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nसामाजिक वातावरण खराब करणाऱ्या शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश\nजाती-जातीमध्ये…धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे…या शक्तीच्याविरोधात सामना करण्यासाठी तयार होतानाच आपल्याला नेहरु,मौलाना आजाद,आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.\nमौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते.\nत्यांनी आपल्या भाषणामध्ये आजच्या देशातील सद्दय परिस्थितीवर भाष्य करतानाच याविरोधात देशातील जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले. देशातील मुस्लिम समाज आज भेटल्यानंतर मस्जिदचा विषय काढून नका सांगत आहेत. सत्ताधारी अयोध्येमध्ये राममंदीर बनवायला निघाले आहे. परंतु आम्ही मंदीराच्याविरोधात नाही आमचा कोर्टावर विश्वास असून कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही मान्य करु असे मुस्लिम समाज सांगत आहेत असेही शरद पवार म्हणाले.\nआज देशात नवीन पध्दत सुरु झाली नावे बदलण्याची…यावर बोलताना शरद पवार यांनी आग्रा येथील ताजमहल जो हिंदूस्थानची इज्जत वाढवत आहे. काय गरज आहे त्याचे नाव बदलण्याची…त्यामुळे बेरोजगारी सुटणार आहे का असा सवाल करतानाच देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन त्याकडील लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. देशासमोर बेरोजगारी,गरीबी अशा समस्या असताना नाव बदलण्याची गरज नाही. सत्ताधारी लोकांना चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.\nशरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये देशाचे शिक्षणमंत्री रा���िलेले मौलाना आजाद यांच्या दुरदृष्टीच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. आजाद यांच्यामुळे कला,साहित्य आणि सांस्कृतिक याच्यासह सर्वच क्षेत्रामध्ये नॅशनल इन्स्टियूट उभी करण्याचे काम झाले आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोचल्याचेही त्यांनी सांगितले.\nशरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर आलेला अनुभव आणि त्याठिकाणी मौलाना आजाद यांच्याबद्दल असलेला आदर याचे किस्से सांगितले. शिवाय त्यांनी आपल्या भाषणामध्ये लातूरमध्ये झालेला भूकंप आणि खडकपूर येथील तज्ज्ञांनी लातूरमध्ये उभारलेली घरे ही आजही टिकली आहेत ही देण आजाद यांची असल्याचेही पवार यांनी सांगितले.\nशरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये मौलाना आजाद यांच्याबद्दल आदर व्यक्त करतानाच त्यांच्या स्वातंत्र्यलढयातील योगदानाबाबत आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजाद यांनी शिक्षणाबाबत घेतलेले दुरदृष्टी निर्णय यामुळे देशात आयटी, टेक्नोसारखे प्रकल्प उभारले गेले आणि आज त्याची प्रचिती विदेशात शिकणाऱ्या तरुणांच्या गुणवत्तेतून दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता- जयंतराव पाटील\nसंविधान बदलण्याची भाषा केली जाते…महान व्यक्तींनी जो पाया घातला तो पाया हलवण्याचा प्रयत्न होतो आहे. सिस्टिम तोडली जात आहे. याकडे गांर्भीयाने पाहण्याची गरज असून त्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.\nमौलाना आजाद यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार जयंतराव पाटील बोलत होते.\nमौलाना आजाद यांनी शिक्षणात असे काम केले की ७० वर्षात ते कमी झालेले नाही. त्यांच्या शिक्षणातील योगदानाने क्रांती घडल्याचे सांगतानाच आजाद यांनी शिक्षणात एकच व्यवस्था हवी याचा आग्रह धरला होता. शिवाय त्यांनी सायन्सला प्राधान्य देत आयआयटीची निर्मिती केली. त्यांनी या गोष्टींना प्राधान्य दिले नसते तर आज वाईट अवस्था होती असे मतही जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.\nआजाद यांच्या दुरदृष्टीमुळे शिक्षणात प्रगती घडली आहे त्यामुळे देशातील जनतेने त्यांच्याबद्दल आदर राखला पाहिजे असे सांगतानाच आमच्या सरकारच्या काळात मौलाना आजाद महामंडळाची स्थापना पवारसाहेबांच्या विचाराने करण्यात आली. सच्चर समितीसाठी निधीची तरतुद बजेटमध्ये करण्याचे काम केले. महाराष्ट्र राज्य पहिले राज्य आहे ज्याने बजेटमध्ये सच्चर समितीसाठी निधीची तरतुद केली आहे असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.\nया कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.\nमौलाना आजाद जयंतीनिमित्त कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर,अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, आमदार विदयाताई चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, प्रदेश सरचिटणीस नसिम सिद्दीकी, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे उपस्थित होते.\nPrevious सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले\nNext २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर संविधान सप्ताह\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी कुलाब्यातील माजी आमदारांसह अन्य आमदारांचा समावेश\nशेतकऱ्यांच्या लोकचळवळीची चौकशी करणारे निर्लज्ज सरकार आरे कारशेडप्रमाणेच यातही सत्यच बाहेर येईल : केशव उपाध्ये\nफडणवीसांच्या अडचणीत वाढ जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती जाहीर सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश\nराज्य सरकारकडून या आदेशास स्थगिती देत थांबवली वसुली सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा\nकेंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला\nधर्माचा चष्मा लावणाऱ्यानों, गीता पठण स्पर्धेतही मुस्लिम मुलगी प्रथम आलेली होती देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लाव���ं योग्य नाही-नवाब मलिक\nमुख्यमंत्री ठाकरेंना विसर पडतोय महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा अण्णाभाऊ साठेंनंतर महात्मा फुलेंचा विसर\nकेवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका\nमराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका\nया ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनाकडून आदेश जारी\nराऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार\nमुख्यमंत्री ठाकरेंची वक्तव्ये प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाहीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा टोला\nठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका\nकंगनाला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्री ठाकरेंच्या खिशातून द्या आ. अतुल भातखळकर यांची मागणी\nबोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरीचा फायदा उचलणाऱ्यांना चाप लावणार नवीन नियमावली आणणार क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची माहिती\nED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा\nमुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/information-about-sales-tax-inspector-examination-1/", "date_download": "2020-12-02T19:37:37Z", "digest": "sha1:DN7XTKZQTG2N3BTG4K422DGOMTQTFMCH", "length": 14198, "nlines": 174, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप - १ | Mission MPSC", "raw_content": "\nविक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप – १\nराज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग अशी विक्रीकर विभागाची ओळख सर्वश्रुत आहे. राज्य लोकसेवा आयोगाद्वारे विक्रीकर विभागातील कर सहाय्यक (गट ‘क’), विक्रीकर निरीक्षक (गट ‘ब’ अराजपत्रित) आणि सहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट ‘अ’ राजपत्रित) या तीन पदांकरता या परीक्षेद्वारे निवड केली जाते. त्यापकी कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक पदांसाठी स्वतंत्र परीक्षेद्वारे तर सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी राज्यसेवा परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया राबवली जाते. आयोगातर्फे २०१५ साली आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार विक्रीकर निरीक्षक २०१४ ही परीक्षा पार पडली आहे. विक्रीकर निरीक्षक २०१५ परीक्षा शासनाच्या मागणीपत्रकाअभावी वेळापत्रकानुसार होऊ शकली नाही. अलीकडेच आयोगाने २०१६ साली होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. उमेदवारांनी अभ्यासाचे नियोजन या वेळापत्रकाच्या आधारे करावे.\nया लेखाद्वारे विक्रीकर निरीक्षक परीक्षेची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे टप्पे पुढील प्रमाणे-\nही परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते-\n१. पूर्व परीक्षा (१०० गुण)\n२. मुख्य परीक्षा (२०० गुण)\nअंतिम निवडीच्या वेळी पूर्व परीक्षेचे गुण ग्राह्य धरीत नाही.\nपहिला टप्पा – पूर्व परीक्षा\nविक्रीकर निरीक्षक परीक्षेच्या पेपरचा पारंपरिक बाज सोडून नव्या आकृतीबंधानुसार २०१४ सालची परीक्षा पार पडली. खुल्या प्रवर्गातून मुख्य परीक्षेकरता निवडल्या गेलेल्या शेवटच्या उमेदवाराला पूर्व परीक्षेत १०० पकी ३२ गुण मिळाले होते. इतर संवर्गातील उमेदवारांचे गुण कमी-अधिक फरकाने असेच होते. यावरून पूर्व परीक्षेचे बदललेले स्वरूप आणि काठीण्यपातळीचा आपण अंदाज बांधू शकतो. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा तपशील खालील रकान्यात मांडलेला आहे-\nपूर्व परीक्षेच्या डिटेल अभ्यासक्रमासाठी येथे क्लिक करा\nटीप: प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता १/४ निगेटिव्ह मार्किंग आहे.\nदुसरा टप्पा – मुख्य परीक्षा\nपूर्व परीक्षेद्वारे यशस्वी उमेदवारांची निवड मुख्य पर��क्षेकरता केली जाते. मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा तपशील खालील रकान्यात मांडलेला आहे-\nटीप: पेपर क्र. १ व २ करता प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता १/४ निगेटिव्ह मार्किंग आहे.\nराष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील चालू घडामोडी, नागरिकशास्त्र-राज्यघटना, राज्य आणि ग्रामीण प्रशासन, आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल-महाराष्ट्र आणि जागतिक संदर्भासहित, अर्थव्यवस्था- भारतीय आणि शासकीय स्तर, सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आणि आरोग्यशास्त्र, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित या घटकांचा पूर्वपरीक्षेत समावेश होतो.\n२०१४ सालच्या विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेत ६५ प्रश्न सामान्य अध्ययनावर आधरित आणि उर्वरित १५ प्रश्न बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित या विषयांवर आधारित होते. सामान्य अध्ययनावर आधारित ८५ पकी ६३ प्रश्नांचे उत्तर बहुविधानात्मक होते (जसे अ आणि ब, वरील सर्व इ.). हे प्रमाण तीन चतुर्थाश आहे. बुद्धिमापन आणि अंकगणितावर आधारित १५ पकी १२ प्रश्न तर्क क्षमतेवर आणि केवळ ३ प्रश्न अंकगणितावर विचारण्यात आले होते.\nजास्त प्रश्न सोडविण्याच्या ओघात परीक्षार्थीचे बहुविधानात्मक प्रकारचे प्रश्न चुकण्याची शक्यता अधिक असते. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सखोल अभ्यास आणि त्याला या प्रकारच्या प्रश्नांच्या सरावाची जोड निर्णायक ठरू शकते. अभ्यासपद्धती दिशाहीन असल्यास परीक्षार्थी नाहक भूलथापांना बळी पडण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे स्वत: परीक्षार्थीनी प्रश्नपत्रिकांचे विषयनिहाय सूक्ष्म विश्लेषण करणे अधिक व्यवहार्य ठरते.\n२०१६ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा\nइतिहास : ‘एनसीइआरटी’ची सातवी ते बारावीची क्रमिक पुस्तके. राज्य मंडळाची पाचवी, आठवी आणि अकरावीची क्रमिक पुस्तके, ‘इंडिया इअर बुक’मधील संस्कृतीविषयक पाठ.\nभूगोल : ‘एनसीइआरटी’ची सहावी ते बारावीची क्रमिक पुस्तके, ‘इंडिया इअर बुक’मधील पाठ.\nनागरिकशास्त्र : ‘एनसीइआरटी’ राज्यशास्त्राविषयक पुस्तके.\nआर्थिक व सामाजिक विकास: ‘एनसीइआरटी’ अकरावीचे पुस्तक, भारताची व महाराष्ट्राची आíथक पाहणी, ‘इंडिया इअर बुक’मधील पाठ, वार्षकि अंदाजपत्रक.\nसामान्य विज्ञान व पर्यावरण : जैवविविधता : ‘एनसीइआरटी’ची सहावी ते बारावीची भूगोल व विज्ञानाची क्रमिक पुस्तके, ‘इंडिया इअर बुक’मधील पाठ.\nअंकगणित आणि तार्किक क्षमता: या विषयीच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी बँक क्लार्क व परिविक्षाधीन अधिकारी किंवा स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या गेल्या काही वर्षांचे प्रश्नासंच सोडवा.\nपुढील लेखात आपण विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा आणि त्याअनुषंगाने अभ्यासाचे नियोजन यासंबंधी माहिती घेऊ.\n(सदर लेख चंद्रशेखर बोराडे यांनी दैनिक लोकसत्ताच्या ‘करियर वृतांत’ या सदरात लिहला असून तेथून साभार घेण्यात येत आहे.)\nएमपीएससी : सामान्य अध्ययन पेपर १ ची तयारी\n[Video] MPSC-PSI-STI परीक्षांची तयारी कशी करावी\nविक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navinnaukari.in/2020/10/current-affairs-in-marathi-22-october-2020.html", "date_download": "2020-12-02T19:12:05Z", "digest": "sha1:UW3VJYPRIVXRLBQQFMW5PYSSQUPFSFHB", "length": 10696, "nlines": 83, "source_domain": "www.navinnaukari.in", "title": "Current Affairs In Marathi-22 October 2020-Chalu ghadamodi |", "raw_content": "\nनोकरीचे दररोज जलद अपडेटस\nशैक्षणिक संस्था ग्राहक कायद्याच्या अधीन आहेत की नाही याची तपासणी सुप्रीम कोर्ट करेल आणि सेवांच्या अभावी त्यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो.\n21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला गेला ; राष्ट्रीय पोलिस स्मारक चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे आहे.\nउमेदवाराच्या खर्चाच्या मर्यादेसंबंधित मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने समिती गठीत केली; समितीत आयआरएस अधिकारी हरीश कुमार आणि उमेश सिन्हा यांचा समावेश .\nजानेवारी 2021 मध्ये राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग मिशनचा तिसरा टप्पा सुरू होईल, उद्दीष्ट: संगणकीय गती 45 पेटाफ्लॉपवर वाढवणे.\nजम्मू-काश्मीरसाठी पंचायती राज कायद्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.\nकेंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘ई-धरती जियो पोर्टलचे ‘ णवर्ण करण्यात आले.\nपंजाब विधानसभेने केंद्राच्या कृषी कायद्याविरूद्ध बिले मंजूर केली; एमएसपी खाली विक्री / खरेदी अवैध.\nIIT खडगपूरच्या ‘कोव्हीरॅप’ कोरोनव्हायरस डायग्नोस्टिक चाचणीला आयसीएमआर प्रमाणपत्र मिळाले\n2025 पर्यंत मशीनद्वारे 85 दशलक्ष मानवी रोजगार विस्थापित होऊ शकतातः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम.\nनासाच्या ओसीरिस-रेक्स अंतराळ यानानं लघुग्रह बेन्नूच्या पृष्ठभागाला स्पर्श केला; नमुने एकत्र केले.\nनासाच्या ‘ऑसिरिस ���ेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत.\nहे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले आहे.\nदी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले.\nतेथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने 2023 पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत.\nबेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून 321 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.\nइटलीने बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह (BRI) साठी चीनशी MoU ला चुकीचा करार दिला .\nब्राझीलमध्ये मानवी लस चाचणीच्या दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे.\nअस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले.\nस्वयंसेवकाचा मृत्यू झाला असला तरी, लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे.\nज्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, तो कंट्रोल ग्रुपचा भाग होता. त्याला मेनिनजायटिसची लस देण्यात आली होती.\nस्वयंसेवकाला ट्रायल व्हॅक्सीन न देता प्लेसीबो देण्यात आले होते, असे ओ ग्लोबो या ब्राझीलियन वर्तमानपत्राने म्हटले आहे.\nआज 22 ऑक्टोबर,आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन\nआज 22 ऑक्टोबर,आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन\nसन 22 ऑक्टोबर 1927 साली निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.\n22 ऑक्टोबर 1963 साली पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.\n22 ऑक्टोबर 2008 साली भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा:\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T19:31:23Z", "digest": "sha1:GHNBDNJTODM53JF3MVCAVH3THGSNUEJU", "length": 2681, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच र��ज्यक्रांती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फ्रेंच राज्यक्रांती\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at २१:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82/", "date_download": "2020-12-02T18:18:26Z", "digest": "sha1:2R4ISPSVG23M7DWENT3GPTSKMDXU46EB", "length": 10902, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "राजर्षी शाहू – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: राजर्षी शाहू\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nछत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजीं राजांच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले, सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, ...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमहात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2020/02/blog-post.html", "date_download": "2020-12-02T18:33:41Z", "digest": "sha1:E4JGE4JW4VPUHAUJKNHX3OYDMLPTSWVC", "length": 32972, "nlines": 58, "source_domain": "www.berkya.com", "title": "बातम्या विकणारी माणसं ...", "raw_content": "\nHomeब्लॉगबातम्या विकणारी माणसं ...\nबातम्या विकणारी माणसं ...\nबातमी ही विकायची गोष्ट आहे, असं व्यावसायिक गणित जेव्हापासून मालकवर्गानं बसवायला सुरवात केली तेव्हापासून बातम्या विकणारी माणसं (वृत्तपत्र विक्रेते) लाखमोलाची ठरायला लागली. गुळगुळीत कागदावर कितीही हॉट बातम्या छापल्या तरी जोवर त्या विकल्या जात नाहीत तोवर त्याची किंमत काय वृत्तपत्र हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय रस्त्यावर उतरुन करावा लागतो. बातम्या विकणारी फौज रस्त्यावरची फौज आहे. या न्यायानं लढाईत ���ो थेट मैदानातच असतो त्याला त्याचा मान मिळायलाच पाहिजे. तो मिळाला नाही तर राजा कितीही मोठा, पैसेवाला, ताकदवाला, स्किमवाला असला तरी लढाई हरण्याची शक्यता जास्त. याचं भान वृत्तपत्र व्यावसायिकांना आलं आणि म्हणूनच बातम्या लिहीणार्‍यापेक्षा बातम्या विकणारा महत्वाचा ठरायला लागला. फक्त आणि फक्त आपल्या कामाच्या जोरावर पेपरलाईनमध्ये आपली स्वतंत्र लाईन उभी करणार्‍या या जिगरबाज पेपर विक्रेत्यांना सॅल्युट.\nपत्रकार कोणीही होतं. आजकाल तर ते सहज सोपं आहे. जसं बीकॉम झालेल्या पोराला बँकेत चेक भरता येत नाही, बीएससी झालेल्या पोराला धड परीक्षानळी धरायला येत नाही आणि बीए झालेल्या पोराला चार वाक्य धड बोलता येत नाहीत तसं बीजे एमजे झालेल्या पोराला दु:खद निधनाची बातमीही धड लिहीता येत नाही. पण तरीही पत्रकार व्हायची एक हौस असते. ती हौस असते म्हणूनच सारं वांधं झालं आहे. ती जेव्हा खुमखुमी होईल तेव्हाच पत्रकार होता येईल. (ही खुमखुमी असेल तेव्हाच पेपरविक्रेताही होता येईल). फक्त लिहायला येतं इतक्या निकषावर पत्रकार होता येईलही, पण अवघड आहे ते टिकून राहणं. या टिकून राहण्याच्या अनेक कसरती आहेत. त्या बाहेरच्यापेक्षा आतच जास्त आहेत. राजकारण कुठं नाही मग ते करायचंच तर सार्‍या गोष्टी क्षम्य होतात. जो जास्तीत जास्त जाहिराती देतो तो चांगला पत्रकार अशी व्याख्या यातूनच तयार होते आणि या निकषावरच टिकून राहण्याचे निकष तयार होतात. आता हे निकषही जीवघेणे झाले आहेत. टार्गेट बातम्यांचं नाही तर जाहिरातीचं आहे. मानसिक, भावनीक, कौटूंबीक, व्यावसायिक ओढाताण आता टोकाला गेली आहे. ज्याला जीथंवर ती सोसेल तिथंवर तो टिकतो. ज्याला सोसत नाही तो निसटतो. आणि परिस्थिती अशी आहे की, जो निसटला आहे तो सुखात जगतो आहे. सांगली जिल्हा पत्रकार संघाचा चिटणीस म्हणून मला हे सारं काळजी करण्यासारखं वाटतं आहे. बातम्या विकणार्‍यांवर लिहीताना बातम्या लिहीणार्‍यांच्याबाबतीतही काहीतरी ठोस व्हायला हवं. ते शासन आणि समाज पातळीवर व्हायला हवं. ते होईल यात शंका नाही.\nपत्रकाराच्या नशिबीही बातम्या असाव्या लागतात. नाहीतर रोज उठून रस्त्याला खड्डे आणि मोकाट जनावरांच्या बातम्या देत बसावं लागतं. रोज बिटात जायचं. काय आहे काय बघायचं आणि परत यायचं या बातमीदारीचा पण वैताग यायला लागतो. माझ्या नशिबानं मला दोन दंगली, दोन महापुर आणि दरसालचा दुष्काळ कव्हर करायला मिळाला. 2005 चा महापुर. पहिल्यांदाच नदीकाठाला हिसका समजला होता. या अगोदर असं काही अनुभवायला मिळालं नव्हतं. लोकांनाही आणि पत्रकारांनाही. पत्रकारांसाठीही हा नवाच अनुभव होता. मला आठवतं, तेव्हा पंधरा दिवस आम्ही बर्म्युडा आणि टी शर्टवरच होतो. तसेच ऑफीसात येत होतो आणि जात होतो. दिवसभर पुरातच. खूप काम केलं. मी आणि समाधान पोरेनं पुरातनं अनेक गावांना भेटी दिल्या. खूप बातम्या दिल्या. वसंत भोसलेसर बॉस होते. त्यांनी खूप पळवलं. खूप विषय दिले. भरपूर वेगळं लिहून घेतलं. बाहेर पाण्याचा आणि पेपरात बातम्यांचा महापुर आला होता.\nगावं महापुरात अडकली होती. एका सकाळी उठून मी आणि समाधाननं गाडीला किक मारली आणि डिग्रजला जायचं ठरवलं. नांद्रे वसगडेमार्गे. काही अंतर गाडी आत गेली पण चिखलात अडकली. गाडी तिथंच लावून चालत गावात शिरलो. स्मशानागत झालं होतं गाव. नावातूनच कारभार सुरु होता. समाधान फोटो काढत होता. मी नोंदी घेत होतो. आम्ही लोकांशी बोलत होतो. बाहेरुन गावात येणारे आम्हीच पहिले आहोत या अभिमानानं छाती फुगली होती. त्या तोर्‍यात नावेतून पुढच्या चौकात आलो आणि छातीतनं हवा गेली. एका नावेत पेपरचे गठ्ठे घेऊन एक विक्रेता प्रत्येक घरात पेपर टाकत होता. नाव थांबवायची, पेपर टाकायचा, परत नाव हाकायची. चार दिवस जगाशी संपर्क तुटलेली माणसं. पेपरवर झडप घालत होती. भर पुरातनं पेपर घेऊन घरापर्यंत आलेला माणूस त्यांना सगळ्यात जवळचा वाटत होता. एका आईनं त्याची नाव थांबवली. पेपर घेतला आणि त्याच्या हातात चहाचा कप ठेवला. नावेत बसूनच त्यानं चहा घेतला आणि पेपर टाकत पुढं चालला. काही माणसं दुसर्‍या मजल्यावर अडकली होती. या बहाद्दरानं कळकात पेपर अडकवून तो दुसर्‍या मजल्यावर द्यायची आयडियासुध्दा तयार ठेवली होती.\nघर तर त्यांचं पण बुडालं होतं पुरात. नुकसान तर त्यांचं पण झालं होतं. जीवाची भिती त्यांना पण होतीच, पण बहाद्दरांनी पेपर वाटायचं काम काही थांबवलं नाही. हेलकावणार्‍या नावेतून जात पेपर घरात देणार्‍या या विक्रेत्याच्या मनात तेव्हा आपणाला किती कमिशन मिळणार हा विचारही शिवला नाही. कारण त्याच्या मनात त्याचं काम व्यवसाय नव्हतं तर व्रत होतं. खुमखुमी असल्याशिवाय हे होत नाही. मनात आलं. आपण पुराच्या बातम्या लिहीतोय खर्‍या, पण त्या पुरग्रस्त��ंपर्यंत पोहोचवणारी ही माणसं नसती तर आमच्या लिहीण्याला तरी काय अर्थ आला असता..नंतर पुर ओसरेपर्यंत रोज आमच्याही अगोदर पेपरविक्रेते पुरात भेटत राहिले. तेव्हा त्या सार्‍यांचं आभार मानायचं राहून गेलं होतं ते आज मानतो आहे.\nआणि या महापुरात तर साक्षात आमचा दोस्त आणि राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी यांचंच घर पाण्याखाली गेलं. फोन लागेना. निरोप देता येईना. सांगली-हरीपुर रोड कधीचाच बंद झाला होता. विकासचं घर बुडालं इतकं समजत होतं, पण त्याच्याकडून पण काही निरोप येईना. आम्ही काळजीत होतो. शिवराज काटकर धडपडत होता. पण काही समजायला मार्ग नव्हता. शेवटी कुणाकडून तरी निरोप आला की विकासनं जमेल तितकं सामान बाहेर काढलं आहे आणि तो बायको पोरांना घेऊन सांगलीत रहायला आला आहे. आमचा जीव भांड्यात पडला. महापुरात विकासचं खुप नुकसान झालं. पै पै करुन उभा केलेला संसार बुडाला होता. मुलगा बारावीला होता. आम्ही सकाळी त्याची चौकशी करायला फोन केला तर हा बहाद्दर पेपर वाटायला बाहेर पडला होता. नावेतून हरीपूर आणि परिसरात पेपर टाकत आपलं कर्तव्य बजावत होता.\nविकास सुर्यवंशी, अमोल साबळे, विशाल रासनकर, दिपक वाघमारे, संदीप गवळी, सागर घोरपडे..ही सारी माणसं महापुरात राबत होती. ते हे सारं कमिशनसाठी करत होती का कमिशनसाठी ती पुरात उतरली होती का कमिशनसाठी ती पुरात उतरली होती का अजिबात नाही. ती अजुन इतकी टोकाची व्यवहारिक झाली नाहीत म्हणून तर हे चक्र सुरु आहे, याचं भान या व्यवसायात असलेल्या सार्‍यांनी ठेवलं पाहिजे. हजार जणांसोबत सांगलीतील 110 पेपर विक्रेत्यांचे संसारही पुरात बुडाले.\nदंगलीतही असंच होतं सारं. सांगलीत तर एकदा सोडून तीन तीनदा दंगली झाल्या. जिल्हाधिकार्‍यांनी अगोदर जमावबंदी आदेश लागू केला आणि नंतर कर्फ्यु जारी केला. रस्त्यावर फक्त पत्रकार, पोलीस आणि मोकाट जनावरं. सारी सांगली चिडीचूप. ज्या काही बातम्या मिळायच्या त्या पोलीसांकडून. संघटनांकडून. पत्रकार म्हणून फिरायचीही चोरी झाली होती. पोलीस कुणालाच सोडत नव्हते. पण याही दिवसात एकही दिवस लोकांना पेपर मिळाला नाही असं झालं नाही. रोज ठरलेल्या वेळेला पेपर दारात असायचाच असायचा. हे सारं कोण करत होतं\nकोल्हापूरात पेपर छपाई होते. तिथून तो सांगली जिल्ह्याच्या कर्नाटक सिमाभागातील गावापर्यंत आणायचे. ही कसरत वर्षानुवर्षांची आहे आणि ती अव्याहतपणानं सुरु आहे. त्यात कुठंही खंड नाही. कोल्हापूरातून पेपरच्या गाड्या भरुन खाली कोकणात उतरतानाची कसरत तर जीवघेणी. रोजची. दाट धुकं. फुटावरचं दिसत नाही अशी परिस्थिती, पण पेपरच्या गाड्या रेल्वेच्या वेगानं धावत असतात. सारं जग झोपलं की पेपरची छपाई पुर्ण होते आणि सारं जग उठायच्या अगोदर पेपर त्यांच्या दारात पडलेला असतो. हा रोजचा चमत्कार करणारी एक फळी महाराष्ट्रात पिढ्यान पिढ्या धावते आहे. पंधरा मिनीटंही गणित मागं पुढं होत नाही. पेपरच्या गाड्या पेपरचे गठ्ठे टाकत पुढं पुढं धावत असतात आणि हे गठ्ठे सॉर्टिंग करुन आपापल्या पिशवीत भरुन घेण्यासाठी भल्या पहाटे विक्रेत्यांची गर्दी अड्ड्यावर होत असते. ऊन वारा पाऊस कशाचीही फिकीर न करता ही माणसं काम करत आहेत. अगोदर आज्जा, मग वडील आणि आता पोरगा. तीन तीन पिढ्यांचा हा व्यवसाय टिकून आहे तो केवळ व्यवसाय म्हणून नाही किंवा घराणेशाही म्हणून नाही, तर या घराण्यांनी या व्यवसायासाठी आपल्या जीवाचं रान केलं आहे आणि कधी कधी तर जीवाची बाजी लावली आहे. बदल्यात त्यांच्या पदरात काय पडलं याचा विचार ना त्यांनी कधी केला ना या व्यवसायानं. ही माणसं राबत राहिली. धावत राहिली. पेपरसाठी जगत राहिली. त्यांना न्याय मिळायचा कधी\nस्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करा, पेन्शन-आरोग्य-शैक्षणिक आदी योजना ताबडतोब लागू करा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या असंघटीत कामगार म्हणून नोंदणी सुरु करा, गटई कामगारांप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी पेपर स्टॉल उपलब्द करुन द्या, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांना राखीव कोटा ठेवा, या व्यवसायाला आवश्यक असणारे साहित्य, अच्छादित स्टॉल, सायकल, रेनकोट, स्वेटर द्या, वरचेवर येणारे आजारपण आणि त्यासाठी लागणारा वैद्यकिय खर्च यासाठी कॅशलेस मेडिक्लेम सुविधा किंवा आर्थिक मदत द्या...या त्यांच्या मागण्या आहेत. एकही मागणी गैर नाही. सार्‍या रास्त आहेत. आणखी किती वर्षं आणि किती सरकारांसमोर त्या मांडायच्या..सांगलीत राज्यातील पेपर विक्रेत्यांचं अधिवेशन पार पडलं. राज्य उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी, राज्य संचालक मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन चोपडे, शिवाजी काकडे, विशाल रासनकर, दत्तात्रय सरगर, अमोल साबळे, रामा कुंभार, देवानंद वसग��े, श्रीपाद पाटील, नागेश कोरे आदी मंडळी त्यासाठी दोन महिने राबली. सांगलीतल्या 110 पेपर विक्रेत्यांची घरं, संसार महापुरात बुडून संपले. ही सारी माणसं पुन्हा जिद्दीनं उभी राहिली आणि आता थेट राज्याचं अधिवेशन यशस्वी करुन दाखवलं. ही बाब आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संचालक गौतम पाटील आणि सारी संबंधीत मंडळी त्यांच्या मागं ठाम उभी राहिली. ही सारी माणसं काही लखपती नाहीत. पेपर विकून आपला संसार चालवणारी साधी माणसं आहेत, पण प्रामाणिक आहेत आणि न्याय्य मार्गानं आपल्या मागण्यांसाठी लढत आहेत. नुसत्या आश्वासनांवर कुणाचं पोट भरत नाही याचं भान सरकारनं आता ठेवलं पाहिजे.\nराज्यात 3 लाखापेक्षाही जास्त पेपरविक्रेते आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांची संख्या अकराशेच्या आसपास आहे. स्वत:चा संसार सावरता सावरता या लोकांनी इतरांच्या संसारांना अनेकदा हातभार लावला. अनेकांना मदत केली. स्वत:च्या घासातला घास दिला. सांगलीत वृत्तपत्र विक्रेता भवन उभा केलं. अनेक उपक्रम स्वत:च्या पैशांनी राबवले. सामाजिक जबाबदार्‍यांचं भान ठेवलं आणि आपापलं सामाजिक कर्तव्य हमेशा पार पाडलं. आता पेपर विकण्यासाठी रोज रस्त्यावर उतरणार्‍या या लोकांना सरकारनं आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरायला भाग पाडतं आहे. हे सरकारला शोभणारं नाही हे नक्की. सरकारनं बातम्या विकणार्‍या लोकांना बातम्या घडवायला भाग पाडू नये इतकच.\n- नंदू गुरव, सांगली\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असले���्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस��त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/708975", "date_download": "2020-12-02T19:40:55Z", "digest": "sha1:6RUGG5K2YY7CWDI4IGTZHMUYEUK5NJ7O", "length": 2149, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:५०, १८ मार्च २०११ ची आवृत्ती\n१८ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 954\n०१:३७, २३ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:954)\n०४:५०, १८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 954)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2020/03/mpsc-engineering-service-pre-2020.html", "date_download": "2020-12-02T18:31:14Z", "digest": "sha1:RVK7Z4LT7VWBVI2VIVIIFDL73FIWYBFL", "length": 11743, "nlines": 198, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: एमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- 217 पदे", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nएमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- 217 पदे\nएमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० (२१7 रिक्त)\n(सदर जाहिरात सविस्तर बघण्याकरिता खाली दिलेल्या 'पुढे वाचा' वर क्लिक करा.)\nमहाराष्ट्र एमपीएससी अभियांत्रिकी सेवा प्रिलिम्स परीक्षा २०२० मध्ये भरतीसाठी इच्छुक उमेदवार बी.ए. / बी.टेक यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. इच्छुक उमेद्वारास्ठी खाली आम्ही सर्व तपशील जसे वेतन, अर्हता, पात्रता निकष इ. सविस्तर दिले आहे तरी सर्व उमेदवारांनी त्याची नोंद घ्यावी.\nडेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड किवा नेट बँकिंग किवा चालन\nअर्जाची अंतिम तारीख- ओनलाईन\nअर्जाची अंतिम तारीख- चालन\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nप्रश्न मंजुषा- 61 (सामान्य ज्ञान)\nप्रश्न मंजुषा- 60 (चालु घडामोडी)\nएमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- 217...\nबारावीत दोनदा नापास झालेला वैभव नवले PSI च्या परीक...\nIIM Nagpur येथे विविध पदाच्या जागा\nसुदर्शन पटनाईक- इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/489493", "date_download": "2020-12-02T18:11:24Z", "digest": "sha1:73YXXQPKLF3XP55QUWIJHLECGFNPTIAO", "length": 2495, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म (संपादन)\n१८:५४, ९ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: hif:Category:1643 janam\n१२:१०, ६ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n१८:५४, ९ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hif:Category:1643 janam)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/bhushan-godbole-article-about-peter-lynch-formula-313990", "date_download": "2020-12-02T19:38:08Z", "digest": "sha1:7IAQQBYGA535VWFJIFJGDC7AIZQWKIXO", "length": 21232, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "पीटर लिंच यांचे सूत्र काय सांगते? - bhushan godbole article about peter lynch formula | Marathi News - eSakal", "raw_content": "\nपीटर लिंच यांचे सूत्र काय सांगते\nवॉरेन बफे यांच्याप्रमाणेच लिंच यांच्या मतेदेखील, कंपनी नक्की काय करते आणि पैसे कसे आणि किती मिळवते, हे कळत असेल तरच त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरते.\nयशस्वी गुंतवणूक करून सलग तेरा वर्षे २९ टक्के वार्षिक परतावा देणारे फंड मॅनेजर पीटर लिंच म्हणतात, शेअर बाजारात सामान्य व्यक्तीदेखील अशाप्रकारे असामान्य परतावा मिळवू शकते. यासाठी फक्त त्या दृष्टीने आजूबाजूला पाहणे आवश्‍यक आहे. लिंच यांच्या मते, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असता, त्या क्षेत्रातील जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळत असते. त्या माहितीचा वापर करून त्या क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राशी निगडित कोणत्या कंपनीला आगामी काळात फायदा मिळू शकतो, याचे विश्‍लेषण करा आणि मग त्या कंपनीच्या बिझनेस मॉडेल, बॅलन्स शीट, कॅश फ्लो आदींचे ‘फंडामेंटल ऍनॅलिसिस’ करून त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम फायदा मिळवता येऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nवॉरेन बफे यांच्याप्रमाणेच लिंच यांच्या मतेदेखील, कंपनी नक्की काय करते आणि पैसे कसे आणि किती मिळवते, हे कळत असेल तरच त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरते. लिंच म्हणतात, आर्थिक मंदीच्या काळातदेखील लोक ‘डंकिन डोनट्‌स’मध्ये येत होते आणि तेथील खाद्यपदार्थांचे सेवन करत होते. अशा वेळेस कोरियातील आयातीचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची चिंता करण्यापेक्षा मंदीतदेखील खाद्यपदार्थांची विक्री करून नफा मिळवत असलेल्या; तसेच सहज समजू शकणाऱ्या ‘डंकिन डोनट्‌स’सारख्या कंपनीच्या शेअरमध्ये लिंच यांनी गुंतवणूक करून १० पट परतावा मिळवला.\nपिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nयाच पद्धतीने १९९३ व १९९४ मध्ये ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या बेबी सोप, शाम्पू, बॅंड-एड आदी विक्री करणाऱ्या; तसेच सहज समजू शकणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये लिंच यांनी गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मार्केटमधील मंदीमुळे; तसेच क्‍लिंटन यांच्या हेल्थकेअरमधील बदलत्या धोरणांच्या धास्तीमुळे हेल्थ केअरमधील कंपन्यांच्या शेअरने तेव्हा घसरण दर्शवली होती. यामध्ये ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ने देखील घसरण दर्शविली होती. मात्र, लिंच यांना माहीत होते, की ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा ५० टक्के नफा हा इंटरनॅशनल बिझनेसमुळे येतो. तसेच साबण, शाम्पू, बॅंड-एडच्या विक्रीवर बदलत्या हेल्थकेअरमधील धोरणांचा विशेष परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे कंपनीने नवीन प्रॉडक्‍टमधून विस्तार करण्याचे धोरण स्वीकारल्याने विक्रीमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. लिंच यांनी सल्ला दिलेल्या याच कंपनीच्या शेअरने १९९४ मध्ये केवळ दोन वर्षांत दुप्पट परतावा दिला.\nअशा प्रकारे सहज समजू शकणाऱ्या रोजच्या वापरातील वस्तूंची विक्री करणाऱ्या किंवा आजूबाजूला पाहिल्यावर सहज लक्षात येणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्येदेखील टप्प्याटप्प्याने बाजाराचे मूल्यांकन लक्षात घेत गुंतवणूक करून दीर्घकाळात उत्तम नफा मिळवता येतो.\nवॉरेन बफे यांच्या प्रमाणेच लिंच यांच्या मतेदेखील, कंपन्यांचा बिझनेस समजून घेऊन अशाप्रकारे गुंतवणूक करणे सर्वसामान्य व्यक्तीला शक्‍य नसल्यास धोका लक्षात घेऊन दीर्घकाळासाठी कमी खर्चाच्या ‘इंडेक्‍स फंडा’त दरमहा गुंतवणूक करणे हितावह ठरेल.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकोणत्या कंपन्यांकडे लक्ष द्याल\nसहज समजू शकेल असा बिझनेस करणाऱ्या अनेक कंपन्या भारतातदेखील उत्तम व्यवसाय करीत आहेत. पॅराशूट-कोकोनट हेअर ऑइल विकणाऱ्या ‘मॅरिको’; तसेच गुड नाइट, हिट, हेअर डाय विकणाऱ्या ‘गोदरेज कन्झुमर’, बिस्कीटविक्री करणारी ‘ब���रिटानिया’, तसेच प्रॉक्‍टर अँड गॅम्बल हेल्थ लि. अशा अनेक कंपन्यांच्या शेअरचा विचार गुंतवणूकदार करू शकतात. मात्र, सद्यःस्थितीमध्ये मार्केटचे व्हॅल्यूएशन महाग असल्याने सर्व गुंतवणूक एकदम करण्याऐवजी बाजारभाव कमी-जास्त होण्याचा; तसेच बराच काळ भाव मर्यादित पातळ्यांमध्येच रेंगाळण्याचा धोका जाणून घेणाऱ्या गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे योग्य ठरू शकेल.\nतेजी दर्शविल्यासच करा ‘ट्रेड’\nमागील सप्ताहाअखेर शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने ७३० अंशांची घसरण दर्शविली आहे. यामुळे ट्रेडिंगचा विचार करता आगामी आठवड्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारामधून मंदीचे संकेत मिळत आहेत. आगामी आठवड्यासाठी १०,१९४ ही निफ्टीची महत्त्वाची पातळी आहे. आलेखानुसार बालाजी अमाईन्स जोपर्यंत ४४५ रु. तसेच श्री दिग्विजय सिमेंट ४५ रु.च्यावर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय संकेत मंदीचे असल्याने तसेच सद्यःस्थितीमध्ये बाजार महाग व्हॅल्यूएशनला असल्याने ‘ट्रेडिंग’ करताना गडबड करण्याऐवजी आगामी आठवड्यात निफ्टीने तसेच तेजीचा कल दर्शवणाऱ्या शेअर्सनेदेखील तेजी दर्शविल्यासच ट्रेडर्सने मर्यादित भांडवलावर मर्यादित धोका स्वीकारून ‘स्टॉपलॉस’ ठेवून ‘ट्रेड’ करणे योग्य ठरेल.\n(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहे सर्व ठरवून चाललंय; भाजपवर शशिकांत शिंदेंचे शरसंधान\nसातारा : महाराष्ट्राबद्दल भाजपचे इतके प्रेम काही की त्यांनी येथील उद्योग धंदे, योजना, शासकीय कार्यालये गुजरातला घेऊन गेलेत. आता उत्तर...\n\"बडा बनो, बडी सोच रखो\"; मुंबईतून बाहेर न्यायला बॉलीवूड ही काही पर्स नाही - योगी आदित्यनाथ\nमुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईतील राजकीय वातावरण ऐन थंडीत पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय. याला कारण ठरतंय ते म्हणजे योगी आदित्यनाथ यांचा...\nSuccess Story: श्रीधर ओगले यांनी बनवला ऐंशी प्रकारचा कोकणमेवा; वर्षाला ७० लाखांची उलाढाल\nसिंधुदुर्ग : कोकण म्हंटल की हापूस, काजू आणि माशाची पर्वणीच.. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देवगड आणि हापूस हे मिळत जुळत गणित.. जितकी देशभरात याला...\nयोगी आदित्यनाथ उद्या मुंबई भेटी���र\nमुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई भेटीवर येणार आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक आणि व्यावसायिक गुंतवणूक वाढविण्यासाठी ते...\nग्रंथालय अनुदानाला सरकारची कात्री कर्मचाऱ्यांमध्ये संताप; व्यवस्थापन कोलमडण्याची भीती\nमुंबई : कोरोनाचे कारण पुढे करत शासकीय ग्रंथालयांना अर्थसंकल्पीय अनुदानाच्या केवळ दहा टक्केच अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे ग्रंथालयांचे व्यवस्थापन...\nनवी दिल्ली- करोना व आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे चीनपासून अनेक देश दूर जात आहेत. तेथून भांडवलाचे पलायन होत असून, चीनमध्ये गुंतवणूक केलेल्या पाश्चात्य...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/node/939", "date_download": "2020-12-02T19:30:22Z", "digest": "sha1:WAQQTUSAOV2KR3H7QEFSN65VFPG7DOJM", "length": 14352, "nlines": 93, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जय जवान! (Jai Jawan) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘मिंट’ या अर्थविषयक दैनिकाच्‍या ‘लाउंज’ या साप्‍ताहिक आवृत्‍तीत पत्रकार-समाजचिंतक आकार पटेल लेखन करतात. भारतीय जवानांबद्दल त्‍यांनी नुकतेच काही लेखन केले. लालबहादूर शास्त्री यांची ‘जय जवान’ ही घोषणा वर वर उदात्त वाटली तरी आतून कशी दांभिक आहे हे पटेल यांचे लेखन वाचल्यानंतर ध्यानात येते. यामध्‍ये त्‍यांनी काही ऐतिहासीक संदर्भ देत आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. त्‍यांचे या विषयावरील लेखन नक्‍कीच विचारप्रवृत्‍त करणारे आहे.\n‘मिंट’ नावाचे अर्थविषयक दैनिक ‘हिंदुस्थान टाइम्स’ ग्रूपतर्फे प्रकाशित होते. त्यांची शनिवारी ‘लाउंज’ नावाची साप्ताहिक आवृत्ती असते. त्यामध्ये विचारप्रवर्तक काही स्तंभलेखन प्रसिध्द होते. त्यात आकार पटेल नावाचे पत्रकार व समाजचिंतक फारच बहारीचे लेखन करतात. वेगळे विषय, सखोल अभ्यास, मार्मिक निरीक्षणे आणि वस्तुनिष्ठ विचारपध्दत यांमुळे त्यांचे लेखन वाचनवेधक ठरते.\nत्यांनी 9 जुलै 2011 च्या अंकात भारतीय लष्करातील जवानांच्या निमित���ताने लिहिले आहे. लालबहादूर शास्त्री यांची ‘जय जवान’ ही घोषणा वर वर उदात्त वाटली तरी आतून कशी दांभिक आहे हे पटेल यांचे लेखन वाचल्यानंतर ध्यानात येते.\nत्यांनी इसवी सनपूर्व 450 पासून भारतीय सैनिक कसकसे आणि कोठे कोठे लढले याचा आढावा घेतला आहे. त्या संबंधातले वेगवेगळे उल्लेख वाचताना भारतीय जवान इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कोठे कोठे जाऊन पोचले आणि लढले हे पाहून अचंबित व्हायला होते. आकार पटेल यांनी ‘मेगॅस्थेनिस’ या प्रवाशाचे इतिहासप्रसिध्द वाक्य उदधृत केले आहे. आपण ते कौतुकाने मिरवत असतो. ते वाक्य असे, की ‘भारताने दुसर्‍या राष्ट्रावर कधीही आक्रमण केले नाही’ पटेल त्यापुढे जाऊन मेगॅस्थेनिसच्या वाक्याचा उत्तरार्ध उदधृत करतात, ‘कारण भारताचे सैनिक भाडोत्री असत’ पटेल त्यापुढे जाऊन मेगॅस्थेनिसच्या वाक्याचा उत्तरार्ध उदधृत करतात, ‘कारण भारताचे सैनिक भाडोत्री असत आणि पर्शियन सेनाधिकार्‍यांनी आक्रमण करण्यासाठी बोलावले, की भारतीय सैनिक धावून जात’. अशा तर्‍हेने भारतीय जवान तुर्की, अफगाण, मोगल, मराठा, शीख, फ्रेंच, पर्शियन, डच, पोर्तुगीझ आणि ब्रिटिश या सर्वांच्या विरुध्द लढले आहेत, परंतु कोणीतरी वेतन आणि रसद दिली म्हणून.\nपटेल पुढे नमूद करतात, राजपूत रेजिमेंट चढाई करताना घोषणा देतात, की ‘बोलो बजरंग बली की जय’. त्‍यांची स्थापना 1778 मध्ये झाली आहे.\nयाप्रमाणे वेगवेगळ्या रेजिमेंट, त्यांच्या घोषणा आणि त्यांचे स्थापनावर्ष बघा हं....\n1. पंजाब रेजिमेंट, ‘बोले सो निहाल सत् श्री अकाल’, 1761\n2. मद्रास कॅव्हलरी आणि मद्रास रेजिमेंट, ‘वीर मद्रासी आदी कोल्लू, आदी कोल्लू, आदी कोल्लू’, 1776\n3. मराठा लाइट इन्फंट्री ,‘बोल, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, 1768\n4. डोग्रा रेजिमेंट, ‘ज्वाला माता की जय’, 1877\n5. गोरखा रायफल्स, ‘अयो गोरखाली’, 1824\n6. जाट रेजिमेंट, ‘जाट बलवान, जय भगवान’, 1795\n7. शीख रेजिमेंट, 1846. मध्ये उभी राहिली आणि\n8. कुमाऊ रेजिमेंट, ‘कालिका माता की जय’, 1887\n9. महार रेजिमेंट, ‘बोलो हिंदुस्थान की जय’. या महार रेजिमेंटने ब्रिटिशांच्या वतीने दुसर्‍या बाजीरावाच्या मराठा सैन्याचा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 रोजी पाडाव केला.\nपटेल प्रश्न असा उपस्थित करतात, की फक्त ‘अस्पृश्य’ महारांना देशभक्तीपर घोषणा का याचे उत्तर त्यांनीच दिले आहे. लढाऊ जातींच्या सिध्दांतानुसार ही रेजिमेंण्ट रद्दबातल करण्यात आली आणि स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे तिची पुनर्निर्मिती झाली. गंमत अशी, की दुसर्‍या कोणत्याही रेजिमेंटच्या मनामध्ये लढाई करताना भारत देश नसतोच\nभारतीय जवान पहिल्या महायुध्दात एक लाख चौर्‍याहत्तर हजार इतक्या संख्येने तर दुसर्‍या महायुध्दात सत्त्याऐंशी हजार इतक्या संख्येने मारले गेले. त्यांनीही नाझी आणि फॅसिस्ट सैन्यांशीच मुकाबला केला आणि त्यात ते बळी गेले. परंतु, त्यांची नोंद झाली नाही, कारण ते कोणासाठी तरी लढले; स्वत:च्या देशासाठी नव्हे.\nआकार पटेल लेखाचा शेवट काहीशा उपरोधाने करतात. ते म्हणतात, की उद्या संयुक्त राष्ट्र संघाने सैन्य उभे करायचे ठरवले आणि पगार डॉलर्समध्ये असेल तर तिथे पहिली धाव भारतीय व पाकिस्तानी जवान घेतील आणि त्या नोकर्‍या पटकावतील. कारण ते शूरवीर असतातच; त्यांची ख्याती शिस्तप्रिय म्हणून आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते निष्ठावान असतात. पण त्यांनी त्या नोकर्‍या घेण्यात गैर काय आहे कारण आपल्याकडचे सारे बुध्दिवंत संधी मिळताच परदेशात जाऊन चाकरी करत आहेतच ना कारण आपल्याकडचे सारे बुध्दिवंत संधी मिळताच परदेशात जाऊन चाकरी करत आहेतच ना आपले देशप्रेम फक्त वानखेडे स्टेडियमवर ऊतू जाते. जवानांना ते कारगील आणि सियाचेन येथे व्यक्त करावे लागते आपले देशप्रेम फक्त वानखेडे स्टेडियमवर ऊतू जाते. जवानांना ते कारगील आणि सियाचेन येथे व्यक्त करावे लागते आपण आपली देशभक्तीची जबाबदारी उदात्त घोषणा देऊन, त्यांच्यावर ढकलून मोकळे होतो\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nमराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने ��जिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2016/06/blog-post_43.html", "date_download": "2020-12-02T20:04:12Z", "digest": "sha1:CEDCBMZISCHJLOAG36MBOUOWPTMBODGH", "length": 5597, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "विवाहितेचा विष पाजून खून", "raw_content": "\nमुख्यपृष्ठक्राईमनामाविवाहितेचा विष पाजून खून\nविवाहितेचा विष पाजून खून\nघनसावंगी - सोन्याची साखळी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून 24 वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी विषारी औषध पाजून खून केला. ही घटना अंतरवाली दाई ता. घनसावंगी येथे घडली. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशेवगा ता. अंबड येथील दत्ताभाऊ गंगाधर गायकवाड यांची मुलगी शिवकन्या हिचा विवाह अंतरवाली दाई येथील सुरेश लोहकरे यांचा मुलगा श्रीकांत याच्याशी 12 मे 2014 रोजी झाला होता. तेव्हापासून शिवकन्या हिला पती श्रीकांत, सासू द्वारकाबाई, सासरा सुरेश, दीर हरी यांनी \"तू आम्हाला पसंत नाही, तुला कामधंदा येत नाही, तसेच सोन्याची साखळी खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून सतत माराहण करीत असत. वडील दत्ताभाऊ गायकवाड व त्यांच्या नातेवाइकांनी अनेकवेळा अंतरवाली दाई येथे जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा फायदा झाला नाही. दरम्यान, रविवारी शिवकन्येला विषारी औषध पाजून तिचा खून करण्यात आला, असा आरोप करीत वडील दत्तात्रय गायकवाड यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री उशिरा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर करीत आहेत.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंप��ा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/varsha-usgaonkar-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T19:58:06Z", "digest": "sha1:XX34EDQMPN6NFJV5DGIB7ZOMUVIK3SQN", "length": 14180, "nlines": 151, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "वर्षा उसगावकर शनि साडे साती वर्षा उसगावकर शनिदेव साडे साती Bollywood, Actor", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nवर्षा उसगावकर जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nवर्षा उसगावकर शनि साडेसाती अहवाल\nलिंग स्त्री तिथी त्रयोदशी\nराशि मकर नक्षत्र श्रवण\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n1 साडे साती कुंभ 01/28/1964 04/08/1966 अस्त पावणारा\n2 साडे साती कुंभ 11/03/1966 12/19/1966 अस्त पावणारा\n11 साडे साती कुंभ 03/06/1993 10/15/1993 अस्त पावणारा\n13 साडे साती कुंभ 11/10/1993 06/01/1995 अस्त पावणारा\n14 साडे साती कुंभ 08/10/1995 02/16/1996 अस्त पावणारा\n21 साडे साती कुंभ 04/29/2022 07/12/2022 अस्त पावणारा\n23 साडे साती कुंभ 01/18/2023 03/29/2025 अस्त पावणारा\n33 साडे साती कुंभ 02/25/2052 05/14/2054 अस्त पावणारा\n34 साडे साती कुंभ 09/02/2054 02/05/2055 अस्त पावणारा\n41 साडे साती कुंभ 04/12/2081 08/02/2081 अस्त पावणारा\n43 साडे साती कुंभ 01/07/2082 03/19/2084 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nवर्षा उसगावकरचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत वर्षा उसगावकरचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, वर्षा उसगावकरचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nवर्षा उसगावकरचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. वर्षा उसगावकरची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. वर्षा उसगावकरचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व वर्षा उसगावकरला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nवर्षा उसगावकर मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2020-12-02T19:43:19Z", "digest": "sha1:ZGZXNIA4V6TPHEG7TV6R7XNQRFW2QDAU", "length": 12752, "nlines": 70, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एकनाथ आवाड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकनाथ आव्हाड याच्याशी गल्लत करू नका.\nएकनाथ दगडू आवाड (१९ जानेवारी १९५६ - २५ मे २०१५) हे दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. चळवळीत त्यांना जीजा नावाने ओळखले जाते. आवाडांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगावातील (डुकरेगाव) एका गरीब मातंग समाजात झाला. त्यांचे कुटुंब पोतराज होते. एकनाथांच्या वडिलांचे नाव दगडू तर आईचे भागूबाई होते. शिक्षकांनी शाळेत दाखल करताना १९ जानेवारी १९५६ ही तारीख लिहिल्यामुळे तीच त्यांची अधिकृत जन्मतारीख झाली. घरात खायला दाणा नाही, वडील मागून आणतील त्यावर गुजराण करावी लागे. एकनाथाने पोतराजच व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, पण आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना शाळेत जायला मिळाले. शाळेत मागच्या बाकावर बसूनच ते शिकले. आव्हाडांनी घर सोडले, अंगमेहनत करून पैसे मिळवले आणि शिक्षण घेतले.\n१९ जानेवारी १९५६ (1956-01-19)\n२५ मे, २०१५ (वय ५९)\n१ शिक्षण व समाजकार्य\n२ पीएच.डी. चा विषय\nशिक्षण व समाजकार्यसंपादन करा\nएकनाथ आवाड ऊर्फ जिजा (जीजा) यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण बीड आणि अहमदनगर येथे झाले. अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल्‌एल.बी. केले. ते एकीकडे एम.एस.डब्ल्यू. झाले आणि दु्सरीकडे वकीलही झाले.\nवडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच संघर्ष सुरू करून त्‍यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभराहून अधिक कुटुंबांची सुटका केली.\nशिकत असतानाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले, विवेक पंडित यांच्या ’विधायक संसद’ नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पश्यता आणि जातिभेद यांविरुद्ध त्यांनी रान पेटवले. त्‍यांनी १९८० पासून वेठबिगार, पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले; भूमिहीन दलितांना गायरान जमिनी ताब्यात घेऊन कसायची हिंमत दिली. त्यासाठी गायरान परिषदा घेतल्या. भूमिहीन महिलांचे त्यांनी बचत गट स्थापले. सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत या ट्रस्टचे काम चालते. २०१५सालापर्यंत या ट्रस्टची उलाढाल दहा कोटी रुपयांवर पोचली होती.\n१९९० साली त्यांनी मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली. संगम नावाच्या गावात त्यांनी मानवी हक्क अभियान संघटनेची शाखा स्थापन केली.\n२००१ साली युनोने आयोजित केलेल्या वंशभेदाविरोधातील परिषदेला आव्हाडांनी हजेरी ��ावली. भारतात अजून जातिभेद नष्ट झाला नाही असे त्यांनी तेथे प्रतिपादन केले. पुढे जिनिव्हा येथील मानवी हक्क संरक्षण संमेलनातही आव्हाडांनी ’जातिप्रथेला हद्दपार करण्याची’ त्यांची भूमिका आग्रहाने मांडली. त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य चळवळीसाठी वाहिले.\n'मानवी हक्क अभियान' या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. त्यांच्या या अभियानामुळे दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. गुलामीची प्रतीके असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे हा आवाडांच्या चळवळींचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच 'जग बदल घालुनि घाव' हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक दलित चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.\n१९१५साली आवाड यांनी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारीवर उस्मानाबाद मतदार संघांतून प्निवडणूक लढवली होती. यातूनच त्यांचा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याश्वी संघर्ष वाढला.\nपीएच.डी. चा विषयसंपादन करा\nएकनाथ आवाड यांच्या कामावर वेगवेगख्या संशोधकांनी ५ पुस्तके लिहिली आहेत. २७ जणांनी त्यांच्या कार्यावर पीएच.डी.साठी प्रबंध लिहिले आहेत.[ संदर्भ हवा ]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास असलेल्या एकनाथ आवाडांनी यांनी २ ऑक्टोबर २००६ रोजी नवयान बौद्ध धम्माचा स्वीकार करुन अनेकांना बौद्ध धम्मात आणण्याचे काम केले. त्यासोबतच पारधी आणि इतर गुन्हेगारी जमात असा ठपका असलेल्या जातीतील कुटुंबाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. दलित समाजातील अनेक जातीच्या लोकांना बौद्ध धम्माकडे वळण्याचे आवाहन ते करत होते.\nसोमवार दि. २५ मे २०१५ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचे हैदराबाद येथे पोटातील अल्सरच्या दुखण्याने आव्हाडांचे निधन झाले.[१] मृत्युसमयी त्यांचे वय ६० होते. त्याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व पत्‍नी असा परिवार आहे.\nएकनाथ आवाड यांनी ’जग बदल घालुनि घाव’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.\n^ एकनाथ आवाडांचे निधन\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०२० रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T19:00:23Z", "digest": "sha1:BGCYFK25T72GZD6JAM24NTJQJNBAUARQ", "length": 13853, "nlines": 120, "source_domain": "navprabha.com", "title": "पवित्र महिना रमजानचा | Navprabha", "raw_content": "\nसमोर पाणी असताना.. अत्यंत तहान लागलेली असतानाही रोजेदार पाणी पीत नाही… राग येण्यासारख्या बाबी घडत असल्या तरी आपल्या रागावर संयम ठेवत असतो.. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हाच गरिबांच्या किंवा दुसर्‍याच्या भुकेची जाणीव होते… हे सांगणारा हा रमजानचा पवित्र महिना.\nरमजानचा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो.. या महिन्यात कुराणचे वाचन सर्वात पुण्यप्रद मानले जाते.. ज्यांना कुराण वाचता येत नाही त्यांना कुराण ऐकण्याचा अवसर जरूर मिळतो… रमजानचा महिना कधी २९ तर कधी ३० दिवसांचा असतो… या महिन्यात महिनाभर सर्व मुस्लीम ज्ञाती बांधव उपवास ठेवतात … रोजा असतो त्यांचा… उपासाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी तासभर आधी काहीतरी खाल्ले जाते… त्याला सेहेर असे म्हटले जाते… पूर्ण दिवसभर काही खाणे-पिणे नसते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर मगरीबचा नमाज अदा करूनच उपवास सोडला जातो ज्याला इफ्तारी असे म्हणतात … या महिन्यात अल्लाह तालाची इबादत म्हणजेच उपासना जास्त केली जाते… कुराण पठण .. दानधर्मही त्यासोबत केला जातो… याच महिन्यात समाजातील गरीब आणि गरजू असलेल्या बांधवाना मदत केली जाते… दुसर्‍याला मदत करणे .. दुसर्‍याच्या उपयोगी पडणे… हेच कुराणमध्ये सांगितले आहे… या काळात इस्लाममध्ये जकातला खूपच महत्त्व आहे… धार्मिक बाबतीत याचे ङ्गार महत्त्व मानले जाते…\nकुराणच्या आयात नंबर ८३ मध्ये रोज ठेवणे प्रत्येक मुस्लिमांसाठी जरुरी आहे असे सांगण्यात आलेले आहे…या काळात रागावर नियंत्रण ठेवावे असेही सांगण्यात आलेले आहे. कोणाबद्दल द्वेषभावना असेल तर त्याला मनापासून माङ्ग करून त्याच्याशी सलोख्याने रहावे, असे सांगण्यात आले आहे ज्यामध्ये अहंकार असेल व दिसेल असे कोणतेही काम या महिन्यात केले जात नाही. या महिन्यात केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचे ङ्गळ भरपूर प्रमाणात मिळते…\nरोजा ठेवणे म्हणजे ङ्गक्त उपवास नसून अल्लाह तालाची इबादत म्हणजेच उपासना करणे हा उद्देश असतो… या महिन्यात कोणतेही गैर काम करणे योग्य समजले जात नाही… रोजा हा इस्लाममधील पूर्ण उपवासाचा महिना आहे… आणि तो आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे शिकवतो.. कारण खाणं समोर असताना सुद्धा ते न खाणे आणि आपल्या स्वतःवर मानसिक तसेच शारीरिक संयम ठेवून ते न खाणे हे ङ्गार महत्त्वाचे असते… या काळात पूर्ण महिनाभर दिवसभर उपवास केला जातो… उपवासासोबत मनाची शुद्धीपण आवश्यक आहे.. सूर्योदयापूर्वी तासभर आधी काहीतरी खाता येते ..\nइस्लामच्या पाच महत्त्वाच्या बाबी आहेत त्यामध्ये कलमा म्हणजेच अल्लाहला एक मानणे … नमाज .. जकात म्हणजेच दान.. रोजा आणि मक्का यात्रा … गोष्टींपैकी रोजा ही एक महत्त्वाची आहे… सकाळची जी सर्वात सुरवातीची अजान त्यावेळेपासून संघ्याकाळी सूर्यास्तापर्यंत उपवास असतो .. मग नमाज अदा करूनच उपवास सोडला जातो… या काळात एक-दुसर्‍याची मदत करणे… जकात देणे म्हणजेच गरिबांना जास्तीत जास्त दान देणे या गोष्टी केल्या जातात\nया कालावधीत आपल्या आत्म्याला पवित्र करणे, शुद्ध करणे … रोजा करताना माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवत असतो… समोर पाणी असताना.. अत्यंत तहान लागलेली असतानाही रोजेदार पाणी पीत नाही… राग येण्यासारख्या बाबी घडत असल्या तरी आपल्या रागावर संयम ठेवत असतो… असे करून प्रत्येक जण आपल्या मनाला पवित्र आणि शुद्ध करत असतो… जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हाच गरिबांच्या किंवा दुसर्‍याच्या भुकेची जाणीव होते… हे सांगणारा हा रमजानचा पवित्र महिना.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जग���्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nश्री. तुळशीदास गांजेकर तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ...\nपल्लवी दि. भांडणकर माणसाच्या स्वभावातील प्रेम, जिव्हाळा, आदर, खरेपणा हे सर्व गुण म्हणजे साक्षात भगवंतच आहे. आपल्या मनात...\nज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर.(सांताक्रूझ) जीवनात अशी अनेक माणसे येतात. ती आपली सहप्रवासी असतात. प्रत्येकाचे उतरण्याचे स्टेशन ठरलेले असते....\nनागेश गोसावी(मुख्याध्यापक, वळपे-विर्नोडा) त्यांच्या एकंदरीत कामकाजावरून माझ्या लक्षात आले की ते फार मोठ्या पदावर नाहीत पण जनसामान्यांच्या मनात...\nटेलिव्हिजन – टेलिविषम् की टेलिअमृतम्\nप्रा. रमेश सप्रे सदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%BF/", "date_download": "2020-12-02T18:35:50Z", "digest": "sha1:U7QIB4HUDGVSIKZ4HLHREIFFGWOZYVRA", "length": 17305, "nlines": 118, "source_domain": "navprabha.com", "title": "मृदुनी कुसुमादपि | Navprabha", "raw_content": "\nगोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निधनाची आकस्मिक येऊन आदळलेली वार्ता सुन्न करणारी आहे. बिहारची – मिथिलेची ही बेटी आता कायमची निजधामाला गेली आहे. गोव्यामध्ये राज्यपाल अनेक आले नि गेलेे, परंतु आपल्या येथील जेमतेम पाच वर्षांच्या काळामध्ये त्यांनी गोव्याशी जे नाते जोडले, ते त्या येथून गेल्यानंतरही कायम राहिले होते. सध्या त्या त्यांच्या आठवणी लिहिण्यात व्यग्र होत्या, ज्यामध्ये गोव्याच्या सुंदर वास्तव्याच्या आठवणीही प्रामुख्याने त्यांना लिहायच्या होत्या. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या गोव्याच्या सुंदर राजभवनावरील आपल्या वास्तव्याच्या आठवणी त्यांच्या मनात सदैव ताज्यातवान्या होत्या. आजच्या अंकात पान २ वरील त्यांचा त्यासंदर्भातील ललितरम्य लेख जरूर वाचावा.\nमुळात मृदुलाजींचा पिंड साहित्यिकाचा. त्यातही स्त्री, तिच्या मनोव्यथा, वेदना हा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या विपुल लेखनामधूनही स्त्रीविषयक व्यथावेदना प्रामुख्याने प्रकटताना दिसतात. जी ४६ पुस्तके त्यांच्या नावावर आज आहेत. त्यामध्ये कथा, कादंबर्‍यांचा प्रामुख्याने समावेश आहे आणि त्या बहुतेकांचा स्त्री हाच केंद्रबिंदू राहिला आहे. ‘मात्र देह नही है औरत’ हे त्या ठणकावून सांगताना दिसतात\nत्यांच्या जिव्हाळ्याचा दुसरा विषय म्हणजे आपल्या सणा – उत्सवांमधून प्रकटणारी सांस्कृतिक मूल्ये. गोव्यामध्ये त्या आल्या तेव्हा त्याच्या देशपातळीवरील प्रतिमेच्या पलीकडील खर्‍या गोव्याचे अंतरंग पाहण्याची उदंड उत्सुकता त्यांना होती व त्यांनी त्यासाठी येथील जनतेशी स्नेहसंबंध जोडले. पुस्तक प्रकाशनेच नव्हे, तर लग्न, मुंजीसारख्या समारंभांनाही बोलावणे आले की त्या आवर्जून जात, त्यामागे गोव्याचे अंतरंग अनुभवणे हेच मुख्य कारण असल्याचे त्यांनीच नवप्रभेत लिहिले होते. बिहारमधील प्रसिद्ध छठपूजेवर त्यांनी एकदा आमच्याकडे लिहिले होते. हे व्रत करणार्‍या महिला मावळत्या सूर्यदेवाला अर्घ्य देताना त्याच्याकडे मुलीची कामना करतात हा भावार्थ त्यांना मनोरम वाटे. स्त्रियांना अधिकार मिळाले पाहिजेत, परंतु ते अधिकारांची भीक मागून नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले पाहिजेत अशी त्यांची ठाम भूमिका होती.\nराजकारणात येण्यापूर्वी मूळच्या प्राध्यापिका असल्याने उत्तम, व्यासंगपूर्ण वक्तृत्वाची देणगी त्यांना लाभली होती. त्यामुळे कोणत्याही समारंभातील त्यांचे भाषण हा नुसता सोपस्कार नसायचा. त्यामधून त्या कळकळीने आपले म्हणणे मांडायच्या. त्यांच्यापाशी सांगण्यासारखे स्वतःचे असे काही निश्‍चित असे. साहित्यिक असल्याने ती भाषणे शैलीदार होत असत. खरे तर पतीराजांचे बोट धरून त्या राजकारणात आल्या. त्यांचे पती डॉ. रामकृपाल सिन्हा हे राजकारणात सक्रिय होते. बिहारमध्ये एकेकाळी कॅबिनेट मंत्री होते. केंद्रात राज्यमंत्रिपदही त्यांना लाभले होते. त्या सहजीवनातून मृदुलाजीही समाजकारणात सक्रिय झाल्या. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात त्यांची केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. त्या निमित्ताने त्यांना देश पाहायला मिळाला. देशाच्या सामाजिक ���मस्या जाणून घेता आल्या, ज्या त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. राज्यपालपदावर असतानाही त्यांनी आवर्जून आपले लेखन सुरूच ठेवले होते. राज्यपालपदावरील व्यक्ती म्हणजे जगाशी संबंध तोडून एकांतवासामध्ये राहायला आलेला पाहुणा नव्हे अशी त्यांची धारणा होती. हे उपभोगाचे नामधारी पद नव्हे, तर जनसामान्यांच्या भल्यासाठी वावरण्याचे ते एक साधन आहे या भावनेने त्या पदावरील ज्या काही व्यक्ती वावरल्या, त्यामध्ये मृदुलाजींचे नाव घ्यावे लागेल. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ च्या हाकेला पहिला प्रतिसाद देणार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होता. राजभवनवर स्वतः पुढाकार घेऊन त्यासाठी त्यांनी विविध समाजघटकांच्या बैठकाही घेतल्या होत्या, परंतु त्यांचे ते स्वप्न गोव्यात प्रत्यक्षात अवतरू शकले नाही.\nखरे तर राजकारण त्यांना कितपत कळले शंकाच आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा कॉंग्रेसला भाजपहून अधिक जागा मिळूनही नितीन गडकरींनी रातोरात सर्जिकल स्ट्राईक करून भाजपच्या सरकारस्थापनेचा घाट घातला तेव्हा या घटनाक्रमाने अचंबित झालेल्या मृदुलाजींनी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलींचा सल्ला घेतला होता आणि सर्वांत कमाल म्हणजे स्वतःच हे प्रसारमाध्यमांना सांगून टाकले होते राज्यसभेत विरोधकांनी यावरून कामकाजही बंद पाडले. राजकारण हा मृदुलाजींचा घास नव्हताच. त्या एक संवेदनशील साहित्यिक होत्या आणि आता मरणोपरान्त त्यांची तीच खरी ओळख राहील राज्यसभेत विरोधकांनी यावरून कामकाजही बंद पाडले. राजकारण हा मृदुलाजींचा घास नव्हताच. त्या एक संवेदनशील साहित्यिक होत्या आणि आता मरणोपरान्त त्यांची तीच खरी ओळख राहील ‘वज्रादपि कठोरानि, मृदुनी कुसुमादपी’ असे म्हणतात. त्या कधी कठोरपणे वागल्याचे गोमंतकीयांच्या तरी अनुभवास आले नाही. गोमंतकीयांच्या स्मरणात त्या नेहमी ‘मृदुनी कुसुमादपी’च होत्या आणि कायम राहतील\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nगोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची...\nकोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा\n>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...\nनोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...\nदिल्लीच्या सीमांवर काल आजूबाजूच्या राज्यांतील शेतकर्‍यांनी जोरदार धडक मारली. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला. लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा या सगळ्यातून शेतकर्‍यांचे हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/tips-getting-rich-while-you-retired-299072", "date_download": "2020-12-02T18:33:40Z", "digest": "sha1:U5NK2SVFZIKQTT6GEPYF6MV645QDCXNK", "length": 23850, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "श्रीमंत होत रिटायर होण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स - Tips for getting rich while you retired | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nश्रीमंत होत रिटायर होण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स\nआर्थिक स्थैर्य असावे, पैशांची चिंता नसावी ही इच्छा प्रत्येक माणसाचीच असते. काम करत असताना तर हे वाटत असतेच पण निवृत्तीनंतर या बाबींची आवश्यकता अधिक भासत असते. कारण निवृत्तीनंतर आपले काम थांबलेले असते आणि त्यामुळे उत्पन्न मर्यादित असते किंवा नव्याने उत्पन्न निर्माण करता येत नाही. त��यामुळेच निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी येऊ नयेत हीच प्रत्येकाची इच्छा असते.\nआर्थिक स्थैर्य असावे, पैशांची चिंता नसावी ही इच्छा प्रत्येक माणसाचीच असते. काम करत असताना तर हे वाटत असतेच पण निवृत्तीनंतर या बाबींची आवश्यकता अधिक भासत असते. कारण निवृत्तीनंतर आपले काम थांबलेले असते आणि त्यामुळे उत्पन्न मर्यादित असते किंवा नव्याने उत्पन्न निर्माण करता येत नाही. त्यामुळेच निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी येऊ नयेत हीच प्रत्येकाची इच्छा असते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nआयुष्यभर संघर्ष आणि मेहनत केल्यानंतर निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य आरामदायी असावे, आर्थिक चिंता नसावी ही इच्छा प्रत्येक माणसाच्या मनात घर करून असते. परंतु हे घडण्यासाठी फक्त मेहनत उपयोगी नसते, तर त्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक नियोजन ही काही प्रचंड गोष्ट नाही. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातीलच हा विषय आहे. गरज असते ती योग्य ते पाऊल उचलण्याची. निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या गरजा लक्षात घेऊन केलेल्या आर्थिक नियोजनामुळे निवृत्तीनंतर आपल्याला आर्थिक स्थैर्य असलेले, स्वावलंबी आणि चिंतामुक्त जीवन जगता येते.\nशेअर बाजारामध्ये उसळी, सेन्सेक्सने ओलांडली ३२,०००ची पातळी\nयासाठी आवश्यक असणारे मुद्दे आणि टिप्स लक्षात घेऊया,\n१. निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी आज करा बचत\nदरमहिन्याला होणाऱ्या खर्चाची तोंडमिळवणी करताना, महिन्याचे बजेट आखताना पुढील आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टे आणि निवृत्तीनंतरच्या गरजा लक्षात घेतल्या जात नाहीत. त्याविषयीचे नियोजन केले जात नाही. भविष्यातील आर्थिक गरजांसाठी तरतूद करताना केवळ मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने, पर्यटन, इतर कौटुंबिक गरजा यांचाच विचार केला जातो. मात्र निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या जात नाहीत. त्यासाठी बचत आणि तरतूद केली जात नाही. मात्र निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांचे नियोजन करण्यासाठी तरुणपणातच त्यासाठी बचत करणे आवश्यक आहे. कारण आपल्या नोकरीच्या किंवा कृतीशील असण्याच्या मोठ्या कालावधीत केलेली नियमित बचतच निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकते. ही बचत जितकी जास्त करता येईल तितकी चांगली. साधारणपणे उत्पन्नातील २० ते २५ टक्के रकमेची बचत करणे योग ठरते. त्याप��क्षा अधिक करता आली तर उत्तमच.\nश्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...\n२. करा नियमित गुंतवणूक\nनिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी दर महिन्याला बचत करतानाच त्या बचतीची योग्य ती गुंतवणूक करणेही महत्त्वाचे. कारण दरवर्षी महागाई वाढत असते. त्यामुळे आज असलेले रुपयाचे मूल्य आपल्या निवृत्तीनंतर बदललेले, घटलेले असेल. त्यामुळेच आपली जीवनशैली, वृद्धापकाळातील गरजा, भविष्यातील आपल्या योजना, भविष्यातील आपत्कालीन खर्च यांचा विचार आताच करणे आवश्यक आहे. केलेल्या बचतीचे रुपांतर योग्य गुंतवणूकीत केले पाहिजे. म्हणजेच त्यावरील दीर्घकालातील परताव्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. हे नियोजन करण्यासाठी आर्थिक सल्लागारांशी चर्चा करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.\nआरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...\n३. निवृत्तीनंतरच्या गरजांसाठीची रक्कम फक्त निवृत्त झाल्यावर वापरा\nनिवृत्तीनंतरच्या गरजांसाठी केलेली बचत आणि गुंतवणूक बऱ्याच वेळा अचानक उद्भवलेल्या खर्चासाठी किंवा अन्य कारणांनी वेळेआधीच वापरला जातो. त्यातून तात्कालीन उपाययोजना तर होते मात्र भविष्यातील आर्थिक अडचणी निर्माण होतात. कारण असे केल्याने निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठी केलेली आर्थिक व्यवस्था ही आधीच वापरली गेल्याने निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी निर्माण होतात. वृद्धापकाळात नव्याने उत्पन्न मिळवणे शक्य नसते. त्यामुळे जर आवश्यकतेपेक्षा कमी आर्थिक उपाययोजना केल्यास वृद्धापकाळात मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याची वेळ येते.\n४. वृद्धापकाळातील वैद्यकीय खर्च लक्षात घ्या\nतरुण वयातच प्रत्येकाचेच आरोग्य चांगले असते. तब्येतीच्या कुरबुरू नसतात. मात्र जसजसे वय वाढत जाते आणि विशेषत: वृद्धापकाळात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. वैद्यकीय खर्चात मोठी वाढ होते. काही वैद्यकीय खर्च नियमितपणेच करावे लागतात. अशावेळी जर आपल्या नियोजनात जर या खर्चाचा अंदाज घेतलेला नसेल किंवा त्यासाठीची आर्थिक तरतूद केलेली नसेल तर मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधा, औषधोपचार आणि खर्च यात वाढ होत चालली आहे, हे खर्च महाग होत चालले आहेत. त्यामुळे भविष्यात जेव्हा आपण निवृत्त होऊ त्यावेळेस या खर्चांसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे यासाठी आर्थिक तरतूद आताच करणे योग्य. यासाठी आपण आरोग्य विम्याचा वापर केला पाहिजे. खरेतर आरोग्य विमा हा प्रत्येकासाठीच आवश्यक आहे, मग ते तरुण असो किंवा ज्येष्ठ नागरिक असोत. उतार वयात उद्भवणाऱ्या अनेक गंभीर आजारपणांचा खर्च या विम्यातून भागवला जाऊ शकतो. यासाठी आवश्यक असणाऱ्या रकमेची तरतूद आताच करणे महत्त्वाचे.\n5. निवृत्तीनंतरची हौसमौजसुद्धा लक्षात घ्या\nतरुण वयात तर आपण पर्यटन किंवा जीवनशैलीमुळे लागणाऱ्या खर्चाची काळजी घेतच असतो. मात्र निवृत्तीनंतरसुद्धा आपण पर्यटन किंवा आपल्या हौसमौजचा आनंद घेत असतो किंवा घेऊ शकतो. किंबहुना बऱ्याचवेळा आयुष्यभरच्या संघर्षात हौसमौज करणे राहूनच गेलेले असते. निवृत्तीनंतर निवांतपणे आयुष्याचा आनंद घेऊ, असे प्रत्येकाच्याच मनात कुठेतरी दडलेले असते. मात्र त्यासाठीची आर्थिक तजवीज तरुण वयातच केली पाहिजे. कारण पैसा फक्त गरजा भागवण्यासाठीच नव्हे तर आयुष्याचा आनंद घेण्यासाठीदेखील आवश्यक ठरतो. जर पुरेसा पैसा उपलब्ध असेल तर निवृत्तीनंतरही आपण चांगल्या जीवनशैलीत जगू शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली\nचाळीसगाव : तालुक्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी...\nउमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी...\nविजेचे वेळापत्रक बदलल्याने बळीराजाची धावपळ; पीक वाचविण्यासाठी थंडीत काम करण्याची वेळ\nदिक्षी (नाशिक) : १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शेती वीज भारनियमन वेळापत्रकात महावितरणकडून बदल केल्याने कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रब्बी पिकांसह...\nसोलापूर एसटी विभाग उत्पन्नामध्ये राज्यात पाचव्या क्रमांकावर\nसोलापूरः एसटीच्या सोलापूर विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नामध्ये राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, कोरोना सुरक्षा व...\nबेभान बाईक चालवणाऱ्��ांकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की, गँगमध्ये तरूणीही होती सामील\nपुणे : रस्त्याने वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारास गाडी व्यवस्थित चालव, असे सांगणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना दुचाकीस्वार, त्याचे...\nSuccess story : उमरीतील इळेगाव येथील तरुण युवा शेतकऱ्याने एकरी ८१ टन ऊस उत्पन्न काढले\nउमरी (जिल्हा नांदेड) : एकीकडे शेती परवडत नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना उमरी तालुक्यात मात्र एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये ८१ टन ऊसाचे उत्पन्न काढले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-china-help-narendra-modi-creating-jobs-india-4301", "date_download": "2020-12-02T18:30:02Z", "digest": "sha1:GMEMVAPL22UT27APD6TP5JAPSGUO2Z7M", "length": 10208, "nlines": 141, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nबुधवार, 30 जानेवारी 2019\nबीजिंग: भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत करू असे आश्वासन चीनने दिले आहे. भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या अहवालामध्ये लिहिले आहे.\nबीजिंग: भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्��ी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत करू असे आश्वासन चीनने दिले आहे. भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या अहवालामध्ये लिहिले आहे.\nभारत आणि चीनचे संबंध तणावाचे नसले तरी फार चांगले आहेत, असे देखील नाही. साधारण वर्षभरापूर्वी डोकलाम येथे दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. तेव्हा निर्माण झालेला तणाव आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. 'ग्लोबल टाईम्स'मधील अहवालानुसार चीनला भारतात रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींना मदत करण्याची गरज आहे. चीनच्या मते मोदींनी देशातील परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवावे. देशात रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे मोदींना असंतोषाचा सामना करावा लागत आहे आणि ही गोष्टी चीनसाठी निश्चितपणे चांगली नाही.\nभारतात केंद्र सरकार कमकूवत आहे. पण लोकसंख्येमध्ये विविधता आहे. मोदी त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी चांगली होतील, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे. जर भारताने चीनी गुंतवणुकीवर मर्यादा आणली तर रोजगार निर्मिती होणार नाही. भारताने चीनी गुंतवणुकदारांना आकर्षिक केले तर रोजगाराच्या संधी नक्की वाढतील, असे अहवालामध्ये म्हटले आहे.\nBIG BREAKING | कोरोनावर अखेर लस मिळाली इंग्लंड हा लस शोधणारा पहिला...\nसर्वात मोठी बातमी बातमी समोर येतेय. अखेर कोरोनावर लस मिळाली आहे. आणि इंगलंड हा लस...\nVIDEO | एकदा बघाच सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स...\nकेरळ - आपल्या देशात किती गंभीर परिस्थिती असो, त्यातूनही अनोखा शब्दांचा अर्थ...\nपंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कोरोना लस आणि...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या...\nभारतात सट्टेबाजी आता कायदेशीर होणार, केंद्रीय मंत्री अनुराग...\nआणि आता सट्टेबाजीसंबंधी एक मोठी बातमी. भारतात सट्टेबाजी कायदेशीर करण्याचा...\nVIDEO | सर्वसामान्यांसाठी 500 ते 1000 रुपयांत मिळणार कोविशिल्ड...\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मोठी दहशत आहे. दिल्लीत दररोज रूग्णांची संख्या वाढतीय...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/11/In-Tathwada-Ghat-a-vehicle-was-stopped-and-goods-worth-Rs-6-lakh-27-thousand-including-pickup-were-stolen.html", "date_download": "2020-12-02T19:34:28Z", "digest": "sha1:NT6Q23JHHSHTHFKTK2IAFEY7JYFCRFE3", "length": 6376, "nlines": 49, "source_domain": "www.sthairya.com", "title": "ताथवडा घाटात गाडी अडवून पिकअपसह एकूण ६ लाख २७ हजार रुपयांचा माल चोरीला", "raw_content": "\nHomeफलटणताथवडा घाटात गाडी अडवून पिकअपसह एकूण ६ लाख २७ हजार रुपयांचा माल चोरीला\nताथवडा घाटात गाडी अडवून पिकअपसह एकूण ६ लाख २७ हजार रुपयांचा माल चोरीला\nस्थैर्य, फलटण, दि.१९ : फलटण पुसेगाव रस्त्यावर ताथवडा ता. फलटण गावच्या हद्दीतील ताथवडा घाटात गाडी अडवून पिकअपसह एकूण सहा लाख २७ हजार रुपयांचा माल चोरुन नेला आहे. या प्रकरणी चार आज्ञातांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.\nसौ. मुक्ताबाई ढगे यांचे निधन\nया बाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवार दिनांक १८ रोजी सकाळी सहाच्या सुमारास अक्षय भगवान निर्मल रा. निढळ ता. खटाव हे फलटणकडे येत होते. ताथवडा घाटात त्यांचा एका दुचाकी स्वाराने पाठलाग केला. ते ताथवडा घाटातील शेवटच्या वळणावर आले असता तेथे त्यांच्या पिकअप समोर तीन जणांनी आकाशी रंगाची मारुती कार आडवी लावली. या नंतर पिकमध्ये क्लीनर बाजूने चढून निर्मल यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या खिशातील रोख रक्कम व पाच लाख रुपये किंमतीची एम एच ११ सी एच ७७७५ क्रमांकाची महेंद्रा कंपनीची प्याक बॉडी पिकअप, एक लाख ३ हजार ५०० रुपये किमतीचे प्रत्येकी २० पुडे असलेली गायछाप तंबाखूची १५ पोती, प्रत्येकी ५० नारळ असलेली २५ नारळाची पोती, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल व दोन हजार रुपये रोख असा एकुण सहा लाख २७ हजार २५० किमतीचा चोरुन नेला. या घटनेची फिर्याद अक्षय निर्मल यांनी दिली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यु एस शेख हे करीत आहेत.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/29-january-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:07:44Z", "digest": "sha1:YHOOXLEDCVVV5ND6EAM4AI7YH4DGJESK", "length": 9128, "nlines": 244, "source_domain": "mahanmk.com", "title": "29 January 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n29 Jan च्या चालू घडामोडी\nइस्रोकडून भुवन पंचायत ३.o सुरू\nइस्रोकडून भुवन पंचायत ३.o सुरू भुवन पंचायत ३.o इस्रोकडून सुरू वेचक मुद्दे ग्रामपंचायत सदस्यांची गरजेची माहिती समजून घेण्यास सहयोग इस्रोच\nमादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाचे 'ऑपरेशन व्हॅनिला'\nमादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी भारतीय नौदलाचे 'ऑपरेशन व्हॅनिला' भारतीय नौदलाकडून मादागास्कर मधील आपत्ती निवारणासाठी 'ऑपरेशन व्हॅनिला' वेचक मुद्दे\nदेशातील १० ठिकाणे रामसर ठिकाणे म्हणून जाहीर: महाराष्ट्राला मिळाले पहिले रामसर ठिकाण\nदेशातील १० ठिकाणे रामसर ठिकाणे म्हणून जाहीर: महाराष्ट्राला मिळाले पहिले रामसर ठिकाण रामसर ठिकाणे म्हणून जाहीर झालेल्या देशातील १० ठिकाणांत महाराष्ट्राला मिळाले पहिले रामसर ठिकाण\nटायलर पुरस्कार, २०२०: भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव\nटायलर पुरस्कार, २०२०: भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव भारतीय पर्यावरणवादी अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव यांना २०२० चा टायलर पुरस्कार वेचक मुद्दे प्रख्यात\n७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आसामच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक\n७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आसामच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक आसामच्या चित्ररथाला ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथम पारितोषिक ठिकाण नवी दिल्\nकोलकातामध्ये सुरू होणार भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प\nकोलकातामध्ये सुरू होणार भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प कोलकातामध्ये सुर�� होणार लक्ष पूर्ती वर्ष मार्च २०२२ व\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%9C%E0%A4%BC%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T18:11:18Z", "digest": "sha1:BIMA3IBQNCP2F5HYEUUQVXVWZYEX5MCV", "length": 13442, "nlines": 300, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "झोम्बीई - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्व���लरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nबदाली दागिने मूळ झोम्बी डिझाईन.\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nशरीरशास्त्रविषयक रीब केज रिंग\nमेंदू मैत्री हार - कांस्य\nब्रेन फ्रेंडशिप हार - एम्मेल्ड सिल्व्हर\nमेंदू मैत्री हार - रौप्य\nओव्हरस्टॉक अ‍ॅनाटॉमिकल आंतड्यांचा हार\nनियमित किंमत $ 35.00 विक्री किंमत$ 17.40 $ 17.60 जतन करा\nओव्हरस्टॉक मेंदू मैत्रीतील हार - कांस्य\nनियमित किंमत $ 35.00 विक्री किंमत$ 17.40 $ 17.60 जतन करा\nनियमित किंमत $ 35.00 विक्री किंमत$ 17.40 $ 17.60 जतन करा\nशॉटगन हार सॉड ऑफ\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_755.html", "date_download": "2020-12-02T18:26:44Z", "digest": "sha1:PRX4MEIJKNAIQV3NU3TOY6JAT5N4YQNW", "length": 9288, "nlines": 191, "source_domain": "www.marathatej.com", "title": "रोहित्री भ्रष्टाचार व काटेरी झुडूप बोगस बिले काढल्या प्रकरणीत्वरित चौकशी करा - आडसुळ", "raw_content": "\nHomeपैठणरोहित्री भ्रष्टाचार व काटेरी झुडूप बोगस बिले काढल्या प्रकरणीत्वरित चौकशी करा - आडसुळ\nरोहित्री भ्रष्टाचार व काटेरी झुडूप बोगस बिले काढल्या प्रकरणीत्वरित चौकशी करा - आडसुळ\nपैठण प्रतिनिधी.विजय खडसन:- पैठण येथील उपविभागीय अभियंता महावितरण उपविभाग अंतर्गत येत असलेल्या ठिकाणी कमी दाबाचा विज पुरवठा होत असल्याने विज वितरण कंपनी च्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोहित्र बसविण्यात आले असुन यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असुन रोहित्री भ्रष्टाचार व काटेरी झुडूप याची बोगस बिले काढल्या प्रकरणी.\nयाबाबत निवेदन देऊनही अद्यापही चौकशी करण्यात आली नसल्याने भारतीय रिपब्लिकन पार्टी(आठवले गटाचे) जिल्हा उपाध्याय सुनील आडसुळ यांनी दि. 15 ऑगस्ट रोजी महावितरण कार्यालय पैठण समोर कार्यालयीन व��ळेत अमरण उपोषण करण्या\nबाबत दि.10 ऑगस्ट 2020 रोजी पैठण येथील उपविभागीय अभियंता महावितरण उपविभाग यांना निवेदन देण्यात आले आहे.\nआरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील आडसुळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनेक वेळा लेखी तक्रारी करून हि कोणत्याही प्रकारची भष्टाचारा ची चौकशी होत नाही संबंधित महावितरण अधिकारी हे संबंधित गुतेदार याना पाठीशी घालत आहेत चौकशी करण्यासाठी पहिले निवेदन दि .11 / 06 / 2020 दुसरे निवेदन दि .21 / 07 / 2020 तिसरे निवेदन दि 03/08/2020 रोजी उपोषण करण्याचे होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव रद्द केले , विषेश बाब म्हणजे टिव्ही चॅनेल व अनेक सुप्रसिद्ध दैनिक मध्ये हया रोहित्री कुपन घोटाळा . काटेरी झुडूप न तोडता तसेच अनेक ठिकाणी रोहित्री कुपन केले नाही या सर्व कामाचे बोगस बिले काढल्या बाबत काहीच कार्यवाही झालेली नाही करीता.जर 15 ऑगष्टच्या आत संबंधित गुतेदार व दोषी अधिकारी याच्या वर कडक शासन न केल्यास आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भारतीय रिपब्लिकन पार्टी(आठवले गटाचे) जिल्हा उपाध्याय सुनील आडसुळ यांनी उपविभागीय अभियंता महावितरण उपविभाग पैठण यांना निवेदन देण्यात आले आहे\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-12-02T18:08:39Z", "digest": "sha1:A6LATNB4WI27AIY2MN62RFTKGHDMSZ2F", "length": 16295, "nlines": 146, "source_domain": "navprabha.com", "title": "शीतपेये आरोग्यदायी असतात (?) | Navprabha", "raw_content": "\nशीतपेये आरोग्यदायी असतात (\nडॉ. स्वाती हे. अणवेकर\nजाहिरातींमध्ये ही शीतपेये आपल्या आरोग्याला कशी चांगली असतात आणि ती प्यायल्यावर आपण कसे निरोगी, तंदुरुस्त होऊ शकतो ही भ्रामक कल्पना आपल्या व पर्यायाने नव्या पिढीच्या मनात रुजवण्यासाठी केलेली असते.\nआपण दूरदर्शनवर बर्‍याच जाहिराती पाहत असतो. एका जाहिरातीमध्ये हिरो हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साहाय्याने एका टेकडीवर उतरतो आणि तिथे हातात शीतपेयाची बाटली घेऊन उभ्या असलेल्या सुंदरीकडून तो ती बाटली घेतो आणि गटागट संपवतो.\nया अशा जाहिरातींमध्ये – ही शीतपेये आपल्या आरोग्याला कशी चांगली असतात आणि ती प्यायल्यावर आपण कसे निरोगी, तंदुरुस्त होऊ शकतो ही भ्रामक कल्पना आपल्या व पर्यायाने नव्या पिढीच्या मनात रुजवण्यासाठी केलेली असते. आज आपण या विषयाची माहिती जाणून घेऊ.\nशीतपेय १८८४ मध्ये व्यावसायिक पातळीवर सर्वप्रथम उपलब्ध झाले ते मॉक्सी या नावाने. त्याची निर्मिती अमेरिकेतील लिस्बूफॉल येथील एका मेडिकल स्टोअर मालकाने केली. त्यानंतर कोकाकोला, पेप्सीकोला यांचा जन्म झाला.\nमागील एका शतकापासून शीतपेय व्यवसायात व आर्थिक उलाढालीत प्रचंड वाढ झाली आहे. प्रागतिक पातळीवर हा व्यवसाय ६० बिलियन अमेरिकी डॉलर्स इतका असून जगभरात दर वर्षी १ बिलियन लीटर शीतपेयांचे उत्पादन होते.\nआधुनिक काळामधील शीतपेये हे त्यात असणार्‍या साखरेचे प्रमाण, फळांचे रस, फ्लेवरिंग एजंट, कार्बोनेशन पातळी, प्रमुख पाणी विरहित घटक आणि कार्यकारिता या घटकांवर बर्‍याच गटांमध्ये विभागले गेले आहेत.\n१) सॉफ्ट ड्रिन्क्स ः-\nपिण्यासाठी तयार ज्यामध्ये कृत्रिम इसेन्स व फ्लेवर असते.\nडायल्यूट करून पिण्याची पेये.\nपिण्यायोग्य पेय ज्यात फळांचा रस असतो.\n२) कार्बोनेटेड पेय ज्यामध्ये कार्बोनेटेड गॅस घातलेला असतो.\n३) फंक्शनल पेय – यात फळांचे रस, जीवनसत्व व खनिजे घातलेली असतात.\nन्युट्राक्युटीकल्स आणि वेलनेस ड्रिन्क्स.\nही जी पेये असतात ती वैद्यकीय उपयोगासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी बनवली जातात. जसे हृदयाचे आरोग्य सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती व पचन सुधारणे, शरीराची ऊर्जा वाढवणे इत्यादी.\n४) फ्रूट ज्युस किंवा फळांचे ताजे रस – हे १०० टक्के फळांच्या साली व पूर्ण फळे वापरून तयार करतात. यात साखर, कृत्रिम गोडवा आणणारे घटक, टिकाऊ पदार्थ, चव व रंग आणणारे कृत्रिम घटक घालत नाहीत. त्यात फळांचे तुकडे किंवा फळांचे गर मिसळतात व विटामिन-सी पण मिसळतात. हे फळांचे रस फायबर, खनिजं, जीवनसत्व व अँटी ऑक्सीडन्ट्‌सनी परिपूर्ण असतात.\nसर्वच फळांच्या रसामध्ये फ्रुक्टोज नामक साखर असते पण सुक्रोज, ग्लुकोज व सॉर्बिटॉल यांचे प्रमाण कमी-जास्त असू शकते.\n५) स्क्वॅश किंवा कार्डिअल्स हे कॉन्सन्ट्रेटेड असतात जे पिण्याआधी सौम्य करून प्यावे लागतात.\nया सर्व पेयांमधील घटक कोणते\n१) सॉफ्ट ड्रिन्क्स – यात पाणी, स्वीटनर, कार्बनडायऑक्साइड, ऍसिड्यूलन्ट्‌स, फ्लेवरिंग एजन्ट्‌स, रंग, रासायनिक टिकाऊ पदार्थ व फेस तयार करणारे घटक असतात. काही शीतपेयांमध्ये साखरेऐवजी साखरेचा पर्याय वापरला जातो.\nअ) पाणी – यात वापरले जाणारे पाणी हे त्यामधील कठीणपणा कमी करण्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिससारखी प्रक्रिया केल्या जातात. पारंपरिक शीतपेयांमध्ये ९०% पाणी असते. आणि डाएट शीतपेयांमध्ये ९९% पाणी असते.\nब) साखर व स्वीटनर – शीतपेयामध्ये १% ते १२% साखर असते- जसे सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज. यातील ग्लुकोज हे सामान्यपणे सर्व शीतपेयांमध्ये वापरतात.\nअन्य नैसर्गिक कर्बोदकीय गोड पदार्थ आहेत. साखर अति प्रमाणात खाल्ल्याने स्थौल्य, मधुमेह आणि अल्कोहोलचे सेवन न करणार्‍यांना होणारा फॅटी लिव्हरचा रोग होऊ शकतो.\nआरोग्याबाबत दक्ष असणार्‍या व्यक्तींसाठी काही शीतपेयांमध्ये साखरेऐवजी पर्यायी स्वीटनर्स वापरतात आणि त्यावर ‘नो ऍडेड शुगर’ असे केवळ लेबल लावले जाते.\nक) ऍसिडिटी रेग्युलेटर्स आणि कार्बनडायऑक्साइड –\nबर्‍याच शीतपेयांमध्ये कार्बनडायऑक्साइड वायू त्याची ऍसिडिटी वाढवायला, चव तीक्ष्ण करायला व ते शीतपेय बरेच दिवस टिकवण्यासाठी घातला जातो. त्यामुळे हे पेय फिज्झी अर्थात गॅसयुक्त बनते.\nऍसिडिटी रेग्युलेटर्स हे त्या शीतपेयाची चव वाढवून त्याची गोडी नियंत्रित करतात.\nऍसिड्‌स हे शीतपेय टिकवून ठेवण्यास उपयुक्त असतात. यात सायट्रिक, मॅलिक, सक्सीनिक, फॉस्फोरिक ही ऍसिड्‌स वापरली जातात.\nड) चव व रंग आणणारे घटक –\nरंग हे शीतपेयांना आकर्षक बनवतात. त्याचप्रमाणे ते बनत असताना किंवा साठवून ठेवताना त्यातील रासायनिक व भौतिक गुणधर्म पाहिले जातात. तसेच त्यांचा पीएच, त्यात असणारी जीवनसत्वे, त्याचे पॅकिंग आणि ते कोणत्या प्रकारे साठा करून ठेवले जातील या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगु���े गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nअमृत फळ ः आवळा\nडॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या...\nनिद्रा भाग – १\nडॉ. सुरज सदाशिव पाटलेकरश्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात...\nलहान मुलांना वाफ देताना…\nडॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून...\nयोगसाधना - ४८२अंतरंग योग - ६७ डॉ. सीताकांत घाणेकर आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर...\nकाय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज\nडॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो थोरॅसिक सर्जन) हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/dinesh-pratap-singh-horoscope-2018.asp", "date_download": "2020-12-02T18:40:47Z", "digest": "sha1:OVDKNQPLAFL4IVU2Q44BNAA2QGXBOSV7", "length": 17036, "nlines": 134, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "दिनेश प्रताप सिंह 2020 जन्मपत्रिका | दिनेश प्रताप सिंह 2020 जन्मपत्रिका Dinesh Pratap Singh, Politician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » दिनेश प्रताप सिंह जन्मपत्रिका\nदिनेश प्रताप सिंह 2020 जन्मपत्रिका\nनाव: दिनेश प्रताप सिंह\nरेखांश: 81 E 14\nज्योतिष अक्षांश: 26 N 14\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nदिनेश प्रताप सिंह जन्मपत्रिका\nदिनेश प्रताप सिंह बद्दल\nदिनेश प्रताप सिंह प्रेम जन्मपत्रिका\nदिनेश प्रताप सिंह व्यवसाय जन्मपत्रिका\nदिनेश प्रताप सिंह जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nदिनेश प्रताप सिंह 2020 जन्मपत्रिका\nदिनेश प्रताप सिंह ज्योतिष अहवाल\nदिनेश प्रताप सिंह फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nतुमच्या कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत आणि कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासाठी काय करावे लागेल, याचे मार्ग तुम्हाला सापडतील. मित्र आणि तुमच्या भावांमुळे तुम्हाला लाभ होईल. राजघराण्यांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या आय़ुष्यात होणारे बदल हे सखोल आणि चिरंतन टिकणारे असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.\nनाण्याची दुसरी बाजू ही की, थोडेसे वाद आणि जवळच्या व्यक्तीशी विरहाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट ही की दुसऱ्याच्या भांडणात स्वत:ला गोवून घेऊ नका. तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात असेल. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकले जाल आणि तुमच्या प्रतिमेला कदाचित थोडासा धक्का पोहोचेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे पण खर्चही तेवढेच जास्त असतील, हेही नमूद करावे लागेल. या काळात जरा जास्तच धोका आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रवासामुळे फार लाभ होणार नाही, त्यामुळे तो टाळावा.\nहा कालावधी मिश्र घटनांचा राहील. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या भावंडांमुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग उद्भवतील. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हे वर्ष लाभदायी असले.\nहा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.\nमित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. जखमा आणि घाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सांभाळून चालवा.\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत���रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nकाही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nवरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सह��ार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-12-02T19:38:02Z", "digest": "sha1:WOZCFAU3WKRN62MDGVVWLQR2KAWIDOUW", "length": 6322, "nlines": 61, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सिस्टर निर्मला - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसिस्टर निर्मला तथा निर्मला जोशी किंवा कुसुम जोशी (२३ जुलै, इ.स. १९३४:स्यांजा, नेपाळ - २३ जून, इ.स. २०१५:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) या कॅथोलिक धर्मीय समाजसेविका होत्या. मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेच्या त्या मुख्याधिकारी होत्या.\nजुलै २३, इ.स. १९३४\nजून २३, इ.स. २०१५\nभारत (इ.स. १९५० – )\nपद्मविभूषण पुरस्कार (इ.स. २००९)\n१९९७मध्ये मदर तेरेसा यांच्याकडून संस्थेचा पदभार घेतल्यावर सिस्टर निर्मला यांनी संस्थेचा प्रभाव १३४ देशांतून पसरविला. २५ मार्च २००९ रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला.\nताकिद: डिफॉल्ट सॉर्ट की \"निर्मला, सिस्टर\" ओवर्राइड्स अर्लीयर डिफॉल्ट सॉर्ट की \"Joshi, Maria\".\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०२० रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/08/02/thackeray-under-pressure-from-bollywood-mafia-to-derail-sushant-probe-sushil-modi/", "date_download": "2020-12-02T18:45:00Z", "digest": "sha1:TXDJNH5SDYFTPWYAB4PBPLOYHINTTLM5", "length": 7762, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Majha Paper", "raw_content": "\nबिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\nदेश, मुख्य / By माझा पेपर / उद्धव ठाकरे, बिहार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री, सुशांत सिंह राजपुत, सुशीलकुमार मोदी / August 2, 2020 August 2, 2020\nपाटणा – बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणात राज्यातील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले असून या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधील माफियांच्या दबावाखाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा बिहारचा सुपुत्र होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत तळ ठोकून असलेल्या बिहार पोलिसांना योग्य सहकार्य केले जात नसल्याची टीकाही सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड माफिया आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.\nशनिवारी निर्माता रुमी जाफरीची बिहार पोलिसांनी चौकशी केली. रिया आणि सुशांत यांना घेऊन रुमी जाफरी हे एका चित्रपटाची निर्मिती करणार होते. पण लॉकडाउनमुळे चित्रपटाचे काम सुरु होऊ शकले नाही. नवी मुंबईतील उल्वे येथे जाऊन बिहार पोलिसांनी सुशांत, रिया आणि शोविकच्या कंपनीची नोंदणी असलेल्या ठिकाणी चौकशी केली.\nउद्धव ठाकरे कांग्रेस-संपोषित बालीवुड माफिया के दबाव में हैं, इसलिए सुशांत मामले में जिम्मेदार सभी तत्वों को बचाने पर तुले हैं कांग्रेस बिहार की जनता को क्या मुँह दिखायेगी\nदरम्यान उद्धव ठाकरेंवर शनिवारी संध्याकाळी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी ट्विट करुन आरोप केला आहे. काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्यामुळे सुशांतच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यावर कल दिला जातो आहे. असे करुन बिहारमध्ये काँग्रेस जनतेला काय तोंड दाखवणार असाही प्रश्न सुशीलकुमार मोदी यांनी उपस्थित केला आहे.\nवांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरली होती. पण घराणेशाही आणि सिनेसृष्टीतील गटबा��ीचा सुशांत सिंह राजपूत हा बळी असल्याचाही आरोप झाला. दरम्यान असे आरोप झाल्यानंतर त्या अनुषंगानेही चौकशी करण्यात आली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9143", "date_download": "2020-12-02T18:39:06Z", "digest": "sha1:7QFSLEGGMC3J2VR3DM2DTF5EHTFCXAVF", "length": 45865, "nlines": 1348, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रीएकनाथी भागवत | श्लोक ३७ वा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nव्यर्थेनाप्यर्थवादोऽयं, द्वयं पण्डितमानिनाम् ॥३७॥\n म्यां सुनिश्चित नेमिलें ॥५७०॥\nतें हें माझें निजमत \nतो मिथ्या मानोनियां एथ कैंचें अद्वैत काढिलें ॥७२॥\n जेथ तेथ जरी पाहों जावों \nअद्वैता नाहीं नेमस्त ठावो यालागीं पहा हो तें मिथ्या ॥७३॥\nरुप नाम गुण कर्म \n सत्य परम मानिती ॥७४॥\nसत्य मानावया हेंचि कारण \n आपण्या आपण विसरले ॥७५॥\n विषयार्थ पुण्य करावें चोख \n हें सत्य देख मानिती ॥७६॥\nविषय सत्य मानिती परम \nतेणें सज्ञान केले अधम \nपुढती स्वर्ग पुढती नरक \n केले ज्ञानमूर्ख अहंममता ॥७८॥\nत्यांचें ज्ञान तें वेदबाह्य सर्वथा नव्हे तें ग्राह्य \nजैसें अत्यंजाचें अन्न अग्राह्य तैसें तें होय अतित्याज्य ॥७९॥\n तें अज्ञानाचें सोलींव सार \n तो जाण साचार महामोहो ॥५८०॥\nवरी साजिरें आंत विख तैसा परिपाक ज्ञानाभिमानियांचा ॥८१॥\n वृथा कचकच वाढविती ॥८२॥\n आपण जैं मानावी खरी \nतैं देहबुद्धि वाजली शिरीं \nत्यांची योग्यता पाहतां जाण \nसकळ शास्त्रें जाणे पूर्ण श्रुति पुराण इतिहास ॥८४॥\n समयींचे समयीं स्फुरे स्फुरण \n प्राणान्तें जाण सांडीना ॥८६॥\n त्यांचेनि सौजन्यें अधःपात ॥८७॥\n अत्याग्रहें झाला जो नर \n अतिदुर्धर जीवीं वाजे ॥८८॥\nयालागीं न धरावी ते संगती त्यांसी न करावी वदंती \nकदा नव जावें त्यांप्रति ते त्याज्य निश्चितीं जीवेंभावें ॥८९॥\nत्यांचे न लागावें बोलीं त्या���चे न चालावें चालीं \n मुकले आपुली हितवार्ता ॥५९०॥\n स्वयें न वचावें त्यांच्या द्वारा \nत्यांसी न पुसावें विचारा जे अभिमानद्वारा नाडले ॥९१॥\nत्यांसी न व्हावी हाटभेटी कदा न देखावे निजदृष्टीं \nते त्याज्य गा उठाउठीं जेवीं धर्मिष्ठीं परनिंदा ॥९२॥\n जो कां अद्वैत परमार्थ \nतो ज्यांसी नावडे निजस्वार्थ चाविरा अनर्थ त्यांपाशीं ॥९३॥\n अंतरायनिवृत्ती हरि सांगे ॥९४॥\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ व २३ वा\nअध्याय तिसरा - आरंभ\nश्लोक १३ व १४ वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nअध्याय चवथा - आरंभ\nश्लोक १५ व १६ वा\nअध्याय पाचवा - आरंभ\nश्लोक ३९ व ४० वा\nअध्याय सहावा - आरंभ\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक २९ व ३० वा\nअध्याय सातवा - आरंभ\nश्लोक ३३ व ३४ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nअध्याय आठवा - आरंभ\nअध्याय नववा - आरंभ\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक १ ला व २ रा\nश्लोक ३ रा व ४ था\nश्लोक ५ वा व ६ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ४२ व ४३ वा\nश्लोक ४ व ५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ८ व ९ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ ते २४\nश्लोक ५७ व ५८ वा\nश्लोक ३२ व ३३ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक २४ व २५ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक १४ व १५ वा\nश्लोक २० व २१ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ५८ व ५९ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक १२ व १३ वा\nश्लोक ३४ व ३५ वा\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक २५ व २६ वा\nश्लोक ३० व ३१ वा\nश्लोक ३६ व ३७ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ५० व ५१ वा\nश्लोक ५२ व ५३ वा\nश्लोक ५४ व ५५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक २९ व ३० वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nश्लोक ४६, ४७ व ४८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक २३ व २४ वा\nश्रीएकनाथ स्तवन - आर्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/raigad", "date_download": "2020-12-02T19:23:46Z", "digest": "sha1:3DN3H6DRCBRH4VALVPBOO5KCP6LZOKIR", "length": 5165, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरायगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू\nArnab Goswami: अर्णब यांच्या अडचणी आणखी वाढल्या; रोज तीन तास होणार पोलीस चौकशी\nAnway Naik Suicide Case: 'अर्णव गोस्वामी प्���करणाचा तपास कोर्टाच्या परवानगीनेच'\nArnab Goswami Arrest: अर्णब गोस्वामींच्या घरी नेमके काय घडले\nExplained: अर्णब गोस्वामींना का झाली अटक जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण\nExplained: अर्णब गोस्वामींना का झाली अटक जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण\nनिसर्ग वादळग्रस्त आदिवासींना मिळाले हक्काचे घर\nठाणे पालिकेचा रायगड प्रशासनाकडून सन्मान\nरायगडमध्ये कोविड कॉर्नर उभारणार\nवीजवाहिन्या भूमिगत करण्यास प्राधान्य\n'ते' घरातून पैसे घेऊन येताच पत्त्यासारखी इमारत कोसळली; नालासोपाऱ्यात मोठी दुर्घटना\nmahad incident : महाड दुर्घटना: २४ तास रेस्क्यू ऑपरेशन, मृतांची संख्या १२वर; ६जण अजूनही ढिगाऱ्याखाली\nमहाड इमारत दुर्घटना : १९ तासानंतर चार वर्षाचा चिमुकला ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर\nया विश्वासघाती सरकारवर जनतेनं विश्वास कसा ठेवायचा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_77.html", "date_download": "2020-12-02T18:07:40Z", "digest": "sha1:7HSTKST25H6U4OSKMWR5H3UPJT7TPWQP", "length": 10333, "nlines": 87, "source_domain": "www.impt.in", "title": "कुरआनच्या शीतल छायेत | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- डॉ. एम. जियाउर्रहमान आज़मी\nभाषांतर - बादशाह बार्शीकर\nइस्लामी जगताचा ह्या दिव्य विचाराचा वारसा कोणी पुढे न्यायचा आजच्या भारतीय नेत्यांची क्षुद्र स्वार्थासाठी आपसात चाललेली हाणामारी, राष्ट्र मेले तरी आम्ही चैनित जगलो पाहिजे हा अट्टाहास. चोहोकडून अंधारून आल्या सारखे वाटते.\nतेव्हा अचानक प्रकाशाचा झोत, कुरआन व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या रूपाने हे भाषांतर करताना जाणवला. क्षणकाल अंतरबाह्य उजळून निघाल्याची सुखद ���ाणीव मनाला झाली.\nइस्लाम हा एक केवळ तथाकथित धर्म नाही. तर ती वैश्विक एकात्मतेची जाणीव आहे. वाचकांना विनंती आहे. त्यांनी कसलेही पूर्वग्रह मनात न आणता इस्लाम समजून घ्यावा.\nआयएमपीटी अ.क्र. 92 पृष्ठे - 120 मूल्य - 25 आवृत्ती - 1 (2004)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष���ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/mukta-tilak", "date_download": "2020-12-02T19:15:17Z", "digest": "sha1:KRMIIROBROILJOPD7WBSODQCKH5AD2IW", "length": 17321, "nlines": 161, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mukta Tilak Latest news in Marathi, Mukta Tilak संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७��०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nMukta Tilak च्या बातम्या\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक कसब्यातून विजयी\nभाजपचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद...\nअखेर राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा रद्द\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानसभा प्रचार शुभारंभामध्ये पावसाचा व्यत्यय निर्माण झाला आहे. पुण्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची...\nराज ठाकरेंच्या सभास्थ��ी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे. सभास्थळी जय्यत तयारी सुरु आहे. मात्र पुण्यात पडलेल्या...\nमुक्ता टिळकांच्या प्रचारपत्रकात लोकमान्य टिळकांचे छायाचित्र नसल्याने आश्चर्य\nकसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात मुक्ता टिळक यांची उमेदवारी जाहीर करताना त्या लोकमान्य...\nपुणे दुर्घटना : इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे महापौरांचे आदेश\nपुण्यातील कोंढवा बुद्रूक भागात ज्या ठिकाणी सुरक्षा भिंत कोसळून मजुरांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी सुरू असलेले इमारत बांधण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आले असल्याचे...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंद��जात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/anil-kapoor-age/", "date_download": "2020-12-02T19:25:10Z", "digest": "sha1:WGWGEGHEZX2BDED42HHXBTLTZG6CB6B6", "length": 8579, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "anil kapoor age Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\n‘हे’ आहे अनिल कपूरच्या फिटनेसचा राज\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईननुकतचं बॉलीवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूरने वयाच्या साठीत पदार्पण केले आहे. वयाच्या साठीतही त्याचा फिटनेस आणि उत्साह वाखाणण्याजोगा आहे. वाढत्या वयाच्या खाणाखुणा कुठेही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही कारण या…\nBAFTA च्या ‘ब्रेकथ्रू इंडिया’च्या उपक्रमाचा…\n‘बेख्याली’ सिंगर सचेत टंडन आणि परंपरा ठाकुर…\n‘स्क्रीन रायटर’ जिशान कादरी विरोधात FIR \nVideo : सारा अली खाननं धनुषसोबत जीममध्ये ‘असं’…\nकंगना रणौतला हायकोर्टाची समज \nइंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये सुरक्षा अधिकारी,…\n‘कोरोना’ वॅक्सीन येणार ‘या’ आशेनं…\nआता सहज दुसऱ्याच्या नावावर करता येईल ‘वाहन’,…\nसरकारशी झालेल्या बैठकीनंतर शेतकरी म्हणाले –…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात ���ेली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nघरातील हवा बाहेरच्या हवेपेक्षाही होऊ शकते दूषित, ‘या’ चुका…\nSAMSUNG पुढील वर्षी बंद करणार त्याची 9 वर्ष जुन्या Galaxy Note ची…\n बिजिंगने 30 वर्षांत प्रथमच नवी दिल्लीकडून खरेदी…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म बदलला\nजर ‘हे’ घरगुती उपाय केले तर नाही करावं लागणार स्टोनचं ऑपरेशन, ‘तांदूळजा’ अन् ‘चाकवत’…\nBirthday SPL : जबरदस्तीनं झालं होतं सिल्क स्मिताचं लग्न, अ‍ॅक्ट्रेस बनण्यासाठी सासरवरून काढला होता पळ \nराष्ट्रगीतमध्ये बदल करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र, ट्विटरवर लिहिली ‘ही’ पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-vidarbha/covid-19-akola-city-border-close-once-again-298866", "date_download": "2020-12-02T19:37:20Z", "digest": "sha1:X5IAKHVAQODVZUNEEIGLZTC736QJBTEM", "length": 15293, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "या शहराच्या सीमा पुन्हा सिल, जाणून घ्या कारण... - Covid 19 : Akola city border close once again | Marathi News - eSakal", "raw_content": "\nया शहराच्या सीमा पुन्हा सिल, जाणून घ्या कारण...\nकोरोना विषाणू कोविड-19 चा संसर्ग वाढत असल्याने अकोला शहराच्या सीमा सिल करण्यात आल्या होत्या. ही मुदत पुढील आदेशापर्यंत वाढविण्याचे निर्देश बुधवारी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी दिलेत.\nअकोला : कोरोना विषाणू कोविड-19 चा संसर्ग वाढत असल्याने अकोला शहराच्या सीमा सिल करण्यात आल्या होत्या. ही मुदत पुढील आदेशापर्यंत वाढविण्याचे निर्देश बुधवारी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी दिलेत.\nअकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या बैदपुरा येथे 7 एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याला 50 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला. त्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी तर एकाच दिवसात 72 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना कठोर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी अकोला शहराच्या सीमा सिल करण्याचा आ��ेश बुधवारी नव्याने काढण्यात आला. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत संपूर्ण शहराच्या सीमा अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांसाठी बंद करण्यात आल्या आहेत.\nया सीमा राहतील सिल\nडाबकी रोड रेल्वे गेट, बाळापूर नाका, शिवर बायपास, वाशीम बायपास, पाचमोरी अकोट फैल अकोट रोड, दमाणी हॉस्पिटल आपातापा रोड, गुडधी रेल्वे गेट, खरप रेल्वे गेट, खडकी बायपास, मलकापूर एमआयडीसी रेल्वे गेट, महाबीज पक्रियाकेंद्र शिवणी चौक, पोलिस प्रशिक्षण केंद्र आरपीटीएस रोड, नायगाव रोड.\nप्रतिबंधित क्षेत्रात वाहनांवर बंदी\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वाहन वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. येथे अत्यावश्‍यक सेवा पुरवण्यासाठी सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र त्या घरपोच देण्याची व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या नागरिकांना या क्षेत्रात जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.\nसकाळी, सायंकाळी पिरणे बंद\nअकोला शहरातील संसर्गीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांना सकाळी व सायंकाळी फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर फौजदारी करावाई करण्याचा आदेशही उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाचे नवे २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल, एकूण बाधितांची संख्या झाली ९ हजार ४५८\nअकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ९ हजार ४५८...\nआचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची तयारी सुरू\nअकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परंतु ३...\nमराठा क्रांती मोर्चाचे धरणे, वीज कंपनीच्या पदभरतीत मराठा उमेदवारांना डावलले\nअकोला : वीज वितरण कंपनीच्या (मरावितरण) उपकेंद्र सहायक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना कागदपत्रे...\nकोरोनाचे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत राहणार लागू\nअकोला : कोरोना विषाणू प्रतिबंध���त्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक...\nनगदी पीक पोखरले; बोंडअळीमुळे एक लाख हेक्टरवर कपाशीला फटका\nअकोला : शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी, दुष्काळ , कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा \nअंदाज चुकवत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत तब्बल 82 टक्के मतदान\nअमरावती ः विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सायंकाळपर्यंत अंदाजे सरासरी 82.91 टक्के मतदान झाले. यासोबतच रिंगणातील सर्व 27 उमेदवारांचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.hebeiyida.com/mr/products/cj-series-high-strength-anti-impact-hydraulic-grip-rebar-coupling-system/mcj-anchorage-terminator-coupler/", "date_download": "2020-12-02T19:12:43Z", "digest": "sha1:7Z54YPOOLI2GL4QS3QXXMUMLVLTH7VVA", "length": 7016, "nlines": 207, "source_domain": "www.hebeiyida.com", "title": "Mcj आंकरेज टर्मिनेटर Coupler कारखाने | चीन Mcj आंकरेज टर्मिनेटर Coupler उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nसमांतर थ्रेड rebar Coupler\nबारीक मेणबत्ती थ्रेड rebar Coupler\nक्लिंट मालिका कमाल शक्ती विरोधी प्रभाव हायड्रोलिक पकड rebar सांधा प्रणाली\nFCJ सकारात्मक आणि नकारात्मक थ्रेड Coupler\nMCJ आंकरेज टर्मिनेटर Coupler\nमशीन फोर्जिंग थंड नाराज rebar\nRebar थंड हकालपट्टी मशीन\nसमांतर थ्रेडिंग मशीन rebar\nबारीक मेणबत्ती थ्रेड मशीन\nआयोजक आणि फीडर मशीन\nबरगडी पापुद्रा काढणे प्रगत ब्लेड\nसंबंधित साधने आणि सुटे भाग\nथ्रेड रोलिंग मशीन रोलर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nक्लिंट मालिका कमाल शक्ती विरोधी प्रभाव हायड्रोलिक पकड rebar सांधा प्रणाली\nMCJ आंकरेज टर्मिनेटर Coupler\nसमांतर थ्रेड rebar Coupler\nबारीक मेणबत्ती थ्रेड rebar Coupler\nक्लिंट मालिका कमाल शक्ती विरोधी प्रभाव हायड्रोलिक पकड rebar सांधा प्रणाली\nFCJ सकारात्मक आणि नकारात्मक थ्रेड Coupler\nMCJ आंकरेज टर्मिनेटर Coupler\nमशीन फोर्जिंग थंड नाराज rebar\nRebar थंड हकालपट्टी मशीन\nसमांतर थ्रेडिंग मशीन rebar\nबारीक मेणबत्ती थ्रेड मश���न\nआयोजक आणि फीडर मशीन\nबरगडी पापुद्रा काढणे प्रगत ब्लेड\nसंबंधित साधने आणि सुटे भाग\nथ्रेड रोलिंग मशीन रोलर\nBGZL-40B3 बरगडी Peelling थ्रेड रोलिंग मशीन\nLW-I500 स्वयंचलित rebar थ्रेडिंग मशीन\nबारीक मेणबत्ती rebar Coupler\nबरगडी पापुद्रा काढणे rebar Coupler\nGD-150 स्वयंचलित नाराज फोर्जिंग मशीन\nजी.एल.-12 rebar साहित्य स्वयंचलित आयोजक आणि Feede ...\nसमांतर थ्रेड अँकर प्लेट\nMCJ आंकरेज टर्मिनेटर Coupler\nMCJ आंकरेज टर्मिनेटर Coupler\nNo.38, Xingye रस्ता, आर्थिक तांत्रिक विकास क्षेत्र, शिजीयाझुआंग शहर, हेबेई प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=217&limitstart=5&fontstyle=f-smaller", "date_download": "2020-12-02T17:56:29Z", "digest": "sha1:MPQQJT5XHSOERRVDGVRKPN6YZJ5AGZN6", "length": 21260, "nlines": 103, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रेमाची सृष्टी", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 02, 2020\n“सरले, तू नीट नीज ना.”\n“आली झोप तर अशीच जरा पडेन.”\nदोघांना पुन्हा झोप लागली.\nसकाळ झाली. दोघे जागी झाली होती. त्यांच्या तोंडावर मंदमधुर हास्य होते. किती कोवळी प्रसन्नता, प्रेमळता, कृतार्थता त्यांच्या मुखमंडलावर फुलली होती \n“सरले, आपण दोघे एकमेकांची आहोत.”\n“अशीच पडून राहू. वाटते की अशा वेळेस मरण यावे म्हणजे ताटातुटीचे भय नाही.”\n“माझा ताप निघाला आहे. तू ऊठ. तोंड धू. घरी जा.”\nती उठली. तिने तोंड वगैरे धुतले. तिने उदयचा घामाचा सदरा धुऊन ठेवला. तिने आपले केस विंचरले. उदयला कढत पाणी तोंड धुवायला दिले. तिने त्याला कोयनेल दिले. तिने त्याचे केस नीट विंचरून त्याचा भांग पाडला. त्याच्याकडे प्रेमाने तिने पाहिले. त्याचे अंथरूण तिने साफ केले. आणि तेथे ती बसली. किती आनंदी दिसत होती ती \n“उदय, सार्‍या जन्मातील शीण आज गेला. आज बाहेर हिंडू फिरू नकोस हो. ताप निघाला आहे. पुन्हा येईल नाही तर.”\nसरला गेली. उदयला पुन्हा ताप आला नाही.\nदसरा गेला. दिवाळी जवळ येत होती. रमाबाईचे दिवस भरत आले होते. बाळंतपणाला त्या माहेरी जाणार होत्या. या वेळेस सरलेचा हात बाळाला लावू द्यावयाचा नाही असे तिने ठरविले होते. एके दिवशी पतिपत्नी बोलत होती:\n“दिवाळीलाच जाऊ.” रमाबाई म्हणाल्या.\n“चालेल. परंतु सरला एकटी.” विश्वासराव म्हणाले.\n“राहील चार दिवस एकटी, भीती थोडीच आहे\n“तुला पोचवून मी परत येईन.”\n“परंतु दिवाळीला तेथेच रहा. दिवाळीचे सरलेला इकडे घेऊन या.”\nअसे बेत होत होते. आणि विश्वासराव व रमाबाई गेली. सरला एकटी राहिली. तिला आता स्वातंत्र्य होते. उदयला आपल्या घरी आणू असे तिने ठरविले. उदयने तिचे घर अद्याप पाहिले नव्हते. संधी आली.\n“नाही. बरे वाटते. तू आता जा.”\n हे बघ मी आणले आहे. घे थोडे. मी कढत करून देत्ये.”\nतिने स्टोव्ह पेटविला. तिने त्याला कढत करून दूध दिले. तिने पाणी गरम करून ठेवले. आणि ती त्याच्याजवळ बसली. त्याचे पाय चेपीत बसली. मध्येच ती त्याचा हात आपल्या हातात घेई व आपल्या तोंडावरून फिरवी. कधी आपला हात त्याच्या कपाळावर ठेवी.\n“कसा थंडगार आहे तुझा हात \n“उदय, लौकर बरा हो.” ती म्हणाली.\nबराच वेळ झाला. कोणी बोलत नव्हते. उदय पडून होता.\n“सरले, तू आता नीज, तू काय बरे आंथरशील माझ्या गादीखालची सतरंजी काढून घेतेस माझ्या गादीखालची सतरंजी काढून घेतेस तिच्यावर ही पासोडी घाल. उशाला पुस्तके घे. पांघरायला ही चादर घे. तू नीज. मला काही लागले तर उठवीन.”\n“उदय, मला नाही झोप येत. अशी तुझ्याजवळ बसूनच राहीन. तुझ्याजवळ सारखे बसून राहावे असे वाटते. तुझ्यापासून जराही दूर असू नये असे वाटते. उदय, तुझ्या अंगावर असा हात ठेवावा व तुझ्यात मिळून जावे, नाहीसे व्हावे असे वाटते. तुझ्यापासून नाही रे मला दूर राहवत. तुझ्या अंगावर हात ठेवून अशीच बसेन. आलीच झोप तर अशीच जरा पडेन. ठेवीन असे डोके हो. तू नीज. स्वस्थपणे झोप. नि मी थोपटते हो.” आणि उदय पडून राहिला. ती गाणे म्हणत होती. त्याला झोप लागली. तिने खाली वाकून पाहिले. शांत झोप. तिने दिवा मालवला. आणि तिने तेथेच त्याच्या अंगावर डोके ठेवले. तशीच पडून राहिली. तिला झोप लागली.\nउदय जागा झाला. त्याला खूप घाम आला होता.\n“सरले, घाम पुसायला हवा.” तो म्हणाला.\n“मला झोप लागली होती. थांब पुसत्ये हो.”\nती उठली. तिने त्याचा घाम पुसला. तिने त्याला दुसरा सदरा घालायला दिला. त्याला नीट पांघरूण पुन्हा घातले.\n“नको सरले. येथे निजशील कोठे\n“मी जागायला येत आहे. तुझ्याजवळ बसायला. काही लागले सवरले तर द्यायला. मी का उदय परकी आहे मी तुझी नाही का\nजाऊन परत येते हां.”\nती गेली. घरी आली.\n“आई, एक मैत्रीण आजारी आहे. खूप ताप तिला आला आहे. येथे ती एकटीच शिकायला असते. कोण आहे तिला बसल्ये होते तिच्याजवळ. मी जेवून आईबाबांना विचारून येत्ये, असे तिला सांगून आल्ये. जाऊ का मी बसल्ये होते तिच्याजवळ. मी जेवून आईबाबांना विचारून येत्ये, असे तिला सांगून आल्ये. जाऊ का मी बाबा कोठे आहेत\n“ते आज उशिरा येणार आहेत. तू जा जेवून.”\nसरला पटकन जेवली. घरातले कोयनेल तिने बरोबर घेतले. अमृतांजन घेतले. थर्मामीटर घेतले.\n“आई, थोडे दूध देतेस\n“ने. भांडे आण परत.”\nसरला सामान घेऊन निघाली. उदयला ताप आला म्हणून तिला वाईट वाटत होते. परंतु त्याची शुश्रूषा करता येईल, त्याच्याजवळ बसता येईल, म्हणून तिला आनंदही होत होता. वेडे मन \nसरला आली. उदय गुंगीत होता. तिने त्याच्या कपाळाला हळूच हात लावला. तो जागा झाला.\n“काय रे उदय, कसे वाटते\n“तुझी म्हणून आल्ये. मी ताप बघत्ये हो किती आहे तो. हे थर्मामीटर लाव. झटकले आहे. लाव.”\nत्याने ते लावले. थोडया वेळाने त्याने काढून दिले. तिने ताप पाहिला.\n“बराच आहे रे ताप. तीनहून अधिक आहे.”\n“कपाळ दुखते का रे\n“मला नाही हसू येत.”\n“तुलाच तर नेहमी येते. बघ आले हसू. असे पटकन हसणे मला कधी येईल सरले, तुझ्या मनासारखे साधे सरळ मन मला कधी मिळेल सरले, तुझ्या मनासारखे साधे सरळ मन मला कधी मिळेल इतकी दु:खाने आज दग्ध झाली होतीस तरी पटकन हसलीस. काही वेली अशा असतात, की त्या किती वाळल्या तरी जरा ओलावा मिळताच त्या हिरव्यागार होतात. आणि काहींना किती पाणी घाला, लौकर पाने येणार नाहीत, फुले फुलणार नाहीत. तुझ्या तोंडावर किती पटकन फुले फुलतात इतकी दु:खाने आज दग्ध झाली होतीस तरी पटकन हसलीस. काही वेली अशा असतात, की त्या किती वाळल्या तरी जरा ओलावा मिळताच त्या हिरव्यागार होतात. आणि काहींना किती पाणी घाला, लौकर पाने येणार नाहीत, फुले फुलणार नाहीत. तुझ्या तोंडावर किती पटकन फुले फुलतात अश्रूंची वा हास्याची. खरे ना अश्रूंची वा हास्याची. खरे ना\n“परंतु आता अश्रूंची फुले नकोत रे.”\n“नकोत, खरेच नकोत. काल रात्री मी तुझ्या आठवणीत रंगलो होतो. बारीक सारीक शेकडो गोष्टी आठवत होत्या. माझे मला आश्चर्य वाटले की, इतके सारे मला आठवते तरी कसे\n“उदय, तुझा हात कढतसा रे लागतो\n“मी नाही का तरूण\n“परंतु दु:खाने, निराशेने, उपेक्षेने तुझ्यातील शक्ती क्षीण झाली आहे.”\n“उदय, खरेच तुझे अंग कढत आहे. तू काल पावसात भिजलास. परवा रात्री त्या टेकडीवर वार्‍यात बसलास. तुला ताप आला आहे; तू घरी जा. पांघरूण घेऊन पड. येथे नको वार्‍यावर. ऊठ.”\n“सरले, उगीच घाबरतेस. मला काही होणार नाही.”\n“उदय, तू आईचा एकुलता एक मुलगा. तू जपले पाहिजे.”\n“आणि तुझ्यासाठीही नको का जपायला\n“आधी त्या मातेसाठी; नंतर माझ्यासाठी.”\n“खरेच का ताप आला आहे बघू तुझा हात, माझा श्वास कढत लागतो का तुझ्या हाताला बघू तुझा हात, माझा श्वास कढत लागतो का तुझ्या हाताला बघ, वाटतो कढत\n“खरेच. कढत कढत श्वास. आणि तुझे तोंडही लालसर झाले आहे. डोळेही. चल, ऊठ. टांगा करून आपण जाऊ.” टांगा करून उदयच्या खोलीवर दोघे गेली. उदय अंथरुणावर पडला. सरलेने त्याला पांघरूण घातले. त्याचे कपाळ चेपीत ती बसली.\n“तू आत जा. बाबा रागे भरतील.”\nती काही बोलली नाही. तिने त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले. ती ते चेपीत होती.\n“सरले, जा, मला घाम येईल. मी बरा होईन.”\n“बाबांना विचारून मी येत्ये. माझी मैत्रीण आजारी आहे. जाऊ का, असे विचारून येते.”\n वाळले का रे पातळ\n“हो वाळले. ऊठ. नेस नि जा. घरी वाट पाहतील.”\n“हेच माझे घर. आज खरोखर घर झाले, नाही का उदय\nती उठली. वाळलेले पातळ ती नेसली. तिने केस नीट विंचरले. मी तिला फुले आणून दिली. ती म्हणाली, “तूच घाल माझ्या केसांत.”\n“तुला नाहीत का हात\n“माझ्या हातांपेक्षा तुझे हात मला आवडतात. तुझ्या हातांतून खावे, तुझे हात स्वत:ला लावून घ्यावेत असे मला वाटते. घाल लौकर केसांत फुले. उशीर होईल.” असे म्हणून तिने हळूच माझ्या गालावर चापट मारली आणि “लागले हो माझ्या राजाला” म्हणाली. “तू मार मला चापट, जोराने मार.” असा ती हट्ट धरून बसली. ते सारे त्याला आठवले. आज तो गारठून आला होता. त्या आठवणीने त्याला प्रेमळ ऊब मिळाली. त्याने कपडे बदलले. त्याला भूक लागली होती. त्याने आज चांगलाच स्वयंपाक केला. तो पोटभर जेवला. जेवून पांघरूण घेऊन झोपला. आज किती सुंदर झोप त्याला लागली होती \nतो सकाळी उठला. त्याला आज हलके वाटत होते. सरला माझ्या पत्राचा आत्यंतिक अर्थ घेणार नाही असे त्याला वाटले. ती येईल, रडेल. परंतु पटकन हसेल, असा त्याला विश्वास वाटला. कॉलेजातून तो खोलीत आला, तो ते पत्र सरलेचे पत्र. त्याने उघडले. वाचले. त्याला जोराने हुंदका आला. “अरेरे सरलेचे पत्र. त्याने उघडले. वाचले. त्याला जोराने हुंदका आला. “अरेरे ” हा एकच शब्द मी उच्चारीत आहे. “अरेरे” असे त्या पत्रात होते. त्या लिहिण्यात किती वेदना होत्या ” हा एकच शब्द मी उच्चारीत आहे. “अरेरे” असे त्या पत्रात होते. त्या लिहिण्यात किती वेदना होत्या आणि सायंकाळी तेथे ये म्हणून त्यात लिहिले. परंतु केव्हा होईल सायंकाळ आणि सायंकाळी तेथे ये म्हणून त्यात लिहिले. परंतु केव्हा होईल सायंकाळ पाखरू होता आले असते तर पटकन सरलेकडे मी गेलो असतो. परंतु तिचे घरही अद्याप मला माहीत नाही. त्या कालव्याच्या काठी तिने बोलावले आहे. तो घडयाळात सारखा पाहात होता. शेवटी तो निघाला. मध्येच झपझप चाले. मध्येच त्याची पावले मंद होत. मनाच्या गतीप्रमाणे पावले पडत होती. वळला त्या कालव्याकडे. त्याला कोणी तरी तेथे बसलेले दिसले. अपराध्याप्रमाणे तो हळूहळू चालू लागला. आला. जवळ आला. सरला एकदम उठली.\n“उदय, उदय, काय रे असे लिहिलेस” ती एकदम उठून जवळ येऊन म्हणाली.\n ते सारे खोटे असे सांगण्यासाठी आलो ना\n“किती रे मला दु:ख दिलेस रात्र जाता जाईना. उदय नको हो पुन्हा असे लिहू. किती रे निराशा मी भोगायची रात्र जाता जाईना. उदय नको हो पुन्हा असे लिहू. किती रे निराशा मी भोगायची आजपासून सरलेला रडवायचे नाही, दुखवायचे नाही, असे ठरव. मी आधीच मेलेली. मला आणखी मारू नको. मला सजीव केलेस ते का पुन्हा मारण्यासाठी आजपासून सरलेला रडवायचे नाही, दुखवायचे नाही, असे ठरव. मी आधीच मेलेली. मला आणखी मारू नको. मला सजीव केलेस ते का पुन्हा मारण्यासाठी\n“सरले, असे कधी येतात क्षण. नेहमी का एकाच वृत्तीत असतो आपण परंतु वर अशा लाटा कितीही आल्या तरी आपण परस्परांनी खालचा अथांग, गंभीर प्रेमसागर लक्षात ठेवला पाहिजे. आणि क्षणिक दु:ख विसरून पुन्हा श्रध्देने व विश्वासाने राहिले पाहिजे. मी असे चार शब्द लिहिताच तुला का असे वाटते की संपले याचे प्रेम परंतु वर अशा लाटा कितीही आल्या तरी आपण परस्परांनी खालचा अथांग, गंभीर प्रेमसागर लक्षात ठेवला पाहिजे. आणि क्षणिक दु:ख विसरून पुन्हा श्रध्देने व विश्वासाने राहिले पाहिजे. मी असे चार शब्द लिहिताच तुला का असे वाटते की संपले याचे प्रेम तुझा विश्वास का इतका लेचापेचा आहे तुझा विश्वास का इतका लेचापेचा आहे मी तुला विसरणे शक्य तरी आहे का मी तुला विसरणे शक्य तरी आहे का असे कधी मी लिहिले तरी त्यावर विश्वास नको ठेवीत जाऊस. उदयचे हे क्षणिक वादळ आहे असे समज हो. कालसुध्दा येथे येऊन गेलो. सरले, आपण दोघे एकमेकांची झालो आहोत. असल्या गोष्टींनी आपण दूर नाही होणार. कोण आपली ताटातूट करील असे कधी मी लिहिले तरी त्यावर विश्वास नको ठेवीत जाऊस. उदयचे हे क्षणिक वादळ आहे असे समज हो. कालसुध्दा येथे येऊन गेलो. सरले, आपण द��घे एकमेकांची झालो आहोत. असल्या गोष्टींनी आपण दूर नाही होणार. कोण आपली ताटातूट करील मृत्यूनंतर एकत्र असू. हस बरे एकदा.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/vaslav-nijinsky-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T19:34:24Z", "digest": "sha1:YJCCDLGNYM4HRKABJ3272E2ZZIRDVMF4", "length": 14433, "nlines": 151, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "वस्लाव निजिन्स्की शनि साडे साती वस्लाव निजिन्स्की शनिदेव साडे साती Musician, Guitarist", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nवस्लाव निजिन्स्की जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nवस्लाव निजिन्स्की शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी सप्तमी\nराशि वृश्चिक नक्षत्र अनुराधा\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n3 साडे साती वृश्चिक 11/19/1896 02/22/1899 शिखर\n4 साडे साती धनु 02/23/1899 05/12/1899 अस्त पावणारा\n5 साडे साती वृश्चिक 05/13/1899 11/16/1899 शिखर\n6 साडे साती धनु 11/17/1899 02/11/1902 अस्त पावणारा\n7 साडे साती धनु 08/16/1902 11/05/1902 अस्त पावणारा\n12 साडे साती वृश्चिक 01/01/1926 05/13/1926 शिखर\n14 साडे साती वृश्चिक 09/30/1926 12/24/1928 शिखर\n15 साडे साती धनु 12/25/1928 04/11/1931 अस्त पावणारा\n16 साडे साती धनु 05/26/1931 12/24/1931 अस्त पावणारा\n24 साडे साती वृश्चिक 11/12/1955 02/07/1958 शिखर\n25 साडे साती धनु 02/08/1958 06/01/1958 अस्त पावणारा\n26 साडे साती वृश्चिक 06/02/1958 11/07/1958 शिखर\n27 साडे साती धनु 11/08/1958 02/01/1961 अस्त पावणारा\n28 साडे साती धनु 09/18/1961 10/07/1961 अस्त पावणारा\n33 साडे साती वृश्चिक 12/21/1984 05/31/1985 शिखर\n35 साडे साती वृश्चिक 09/17/1985 12/16/1987 शिखर\n36 साडे साती धनु 12/17/1987 03/20/1990 अस्त पावणारा\n37 साडे साती धनु 06/21/1990 12/14/1990 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nवस्लाव निजिन्स्कीचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत वस्लाव निजिन्स्कीचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, वस्लाव निजिन्स्कीचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या ���ाळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nवस्लाव निजिन्स्कीचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. वस्लाव निजिन्स्कीची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. वस्लाव निजिन्स्कीचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व वस्लाव निजिन्स्कीला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nवस्लाव निजिन्स्की मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/13938", "date_download": "2020-12-02T18:38:41Z", "digest": "sha1:LQA2CWATA2JUJVEO5UQ5K2YXQAGXZDG2", "length": 10204, "nlines": 121, "source_domain": "newsjalna.com", "title": "जालन्यात 30 किलो चांदी जप्त,चार आरोपी ताब्यात - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\n बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nHome/देशविदेश/जालन्यात 30 किलो चांदी जप्त,चार आरोपी ताब्यात\nजालन्यात 30 किलो चांदी जप्त,चार आरोपी ताब्यात\nजालन्यात 30 किलो चांदी जप्त,चार आरोपी ताब्यात\nन्यूज जालना ब्युरो दि १२\nजालन्यातील नागेवाडी टोल नाक्याजवळ दहशतवाद विरोधी पथक आणि चंदनझिरा पोलिसांनी सापळा लावून आज शनिवारी सकाळी लाखो रुपये किमतीची 30 किलो चांदी जप्त केली आहे.याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोटार कारही जप्त करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. औरंगाबाद येथून कारद्वारे सदर चांदी नांदेड येथे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पोलीस पथक आणि चंदनझीरा पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे\nपञकारांना पन्नास लाखाचे विमा कवच महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्या पाठपुराव्याला यश\nजालन्यात 49 रूग्णांची भर;एकूण रुग्णसंख्या 1448\nपरभणीत निघाला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nमंठ्यात ९ जण तर हसनाबादेत ६ जण पॉझिटिव्ह\nमोदी सरकार उचलणार कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nमहाराष्‍ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षदी परवेज खान\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\n बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकुंभार पिंपळगाव परीसरातील महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक\nमहाराष्‍ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षदी परवेज खान\nमंठात शॉर्टसर्किटमुळे सहा एकर ऊस जळून खाक;दहा लाखांचे नुकसान\nसध्या राज्यात लॉकडाउन नाही; आरोग्यमंत्री टोपेंनी दिला अफवांना पूर्ण विराम\nछापेच मारायचे तर अवैध धंदे चालवणाऱ्याच्या घरावर छापा मारा ना – लोणीकराची कॉल रिकाडीग वायरल\nलॉकडाऊनच्या विळख्यातुन देवुळ झाले मुक्त,दर्शनासाठी येत आहेत भक्त.\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2017/05/blog-post_11.html", "date_download": "2020-12-02T18:53:48Z", "digest": "sha1:M75OBO3EHUIXTGF7DLIFNN6EHUPIPHSC", "length": 12978, "nlines": 46, "source_domain": "www.berkya.com", "title": "हवाला दहा वर्षातला आणि खप बघा तीन वर्षातील !", "raw_content": "\nHomeहवाला दहा वर्षातला आणि खप बघा तीन वर्षातील \nहवाला दहा वर्षातला आणि खप बघा तीन वर्षातील \nमुंबई - दिनांक ९ मेच्या बहुतेक आघाडीच्या वर्तमानपत्रात एबीसीच्या पत्रकार परिषदेची एक बातमी पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिध्द करण्यात आली आहे. मराठी वृत्तपत्रांचा खप वाढत असल्याची ही गुड न्यूज सगळ्यांनीच मनापासून ���्रसिध्द केली आहे. दहा वर्षात सरासरी ८० टक्के वाढ झाली असल्याचे या न्यूजमध्ये म्हटले आहे, मराठी वर्तमानपत्राचा खप वाढत असेल तर त्याचा आनंद बेरक्यालाही निश्चित आहे. परंतु एबीसीच्या पत्रकार परिषदेची बातमी देताना त्यामध्ये गेल्या दहा वर्षाचा हवाला दिला आहे. खपाच्या वाढीचा हवाला देताना तो गेल्या तीन वर्षातील दिला असता तर वस्तुस्थिती नेमकी काय आहे, याचा अंदाज आला असता.\nतीन वर्षात सोशल मीडियाचे आक्रमण इतक्या वेगाने झाले आहे की न्यूज ही संकल्पनाच त्यामुळे बदलून गेली आहे. दहा वर्षाचा हवाला दिला असल्याने सुरूवातीच्या पाच वर्षात वर्तमानपत्रचा खप वाढला असेलही. परंतु त्यानंतरच्या पाच वर्षात खप इतका घसरला आहे की आघाडीच्या वर्तमानपत्राच्या मालकांनी छातीवर हात ठेऊन ठाम पणे सांगावे की खप घसरला की वाढला. वस्तुस्थिती नेमकी झाकून ठेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करून आघाडीची वर्तमानपत्रे जर खप वाढल्याची आवई उठवत असतील तर त्याचा दुष्परिणामच होणार आहे, घसरणाऱ्या खपाची कारणे अनेक आहेत. त्या कारणाचा शोध घेण्याऐवजी एबीसीच्या पत्रकार परिषदेची न्यूज चालाखीने छापून समाधान मानणाऱ्या या लोकांना काय म्हणावे आता बेरक्याचे एकच आवाहन सगळ्या आघाडीच्या वर्तमानपत्रांना आहे की त्यांनी गेल्या तीन वर्षातील खपावर आधारीत एक वस्तुनिष्ठ न्यूज द्यावी आणि नेमका खप वाढला आहे की घसरला आहे, याची माहिती वाचकांना द्यावी. दहा वर्षाचा हवाला देऊन वाचकांचा संभ्रम वाढवू नये.\nखप वाढल्याची न्यूज वाचून किंवा जाहिरात पाहून वाचकांची संख्या वाढत नसते, हे लक्षात ठेवावे. वर्तमानपत्रांची संख्या एका बाजुला वाढत आहे, परंतु दुसऱ्या बाजुला वाचक काही वाढताना दिसत नाही. फक्त तो या वर्तमानपत्रावरून त्या वर्तमानपत्रावर डायव्हर्ट होत आहे. हेही लक्षात घ्यायला हवे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित ���णि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/two-thousand-matches-years-cricket-season-131601", "date_download": "2020-12-02T19:35:21Z", "digest": "sha1:PRG4KUWNVBJUGBGBCGZMWLJNWMUX4OTD", "length": 14524, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "यंदाच्या क्रिकेट मोसमात तब्बल दोन हजार सामने - Two thousand matches in this year's cricket season | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nयंदाच्या क्रिकेट मोसमात तब्बल दोन हजार सामने\nआगामी स्थानिक क्रिकेट मोसमात विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये तब्बल दोन हजारपेक्षा जास्त सामने रंगतील. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार ईशान्येकडील राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्या संघांचा रणजी प्लेटसह वन-डे व टी-20 स्पर्धांतही सहभाग राहील.\nनवी दिल्ली- आगामी स्थानिक क्रिकेट मोसमात विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये तब्बल दोन हजारपेक्षा जास्त सामने रंगतील. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार ईशान्येकडील राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्या संघांचा रणजी प्लेटसह वन-डे व टी-20 स्पर्धांतही सहभाग राहील.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2018-19 मोसमाचा कार्यक्रम जाहीर केला. ऑगस्टमध्ये मोसम सुरू होईल. आधी महिला टी-20 चॅलेंजर स्पर्धा आणि त्यानंतर पुरुषांची दुलिप करंडक स्पर्धा होईल.\nईशान्येकडील राज्यांत मोसमाच्या सुमारास पाऊस पडतो. त्यामुळे तयारीवर परिणाम होऊ शकेल. याविषयी \"बीसीसीआय'शी चर्चा करावी लागेल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.\nमुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेत 37 संघ असतील. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना \"आयपीएल'साठी संधी मिळविता येईल. ज्युनिअर व युवा खेळाडूंसाठी कर्नल सी. के. नायडू, विनू मांकड, कुचबिहार, विझी या स्पर्धा होतील.\n- रणजी स्पर्धेने मोसमाचा प्रारंभ करण्याच्या परंपरेत बदल\n- दुलिप स्पर्धेनंतर हजारे व देवधर करंडक स्पर्धा\n- त्यानं��र रणजीचे आयोजन\n- रणजी करंडक स्पर्धेत एकूण 37 संघ\n- नऊ नव्या संघांचा समावेश\n- प्लेट विभागातील नऊ संघ ः अरुणाचल प्रदेश, बिहार, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, पुदुच्चेरी, सिक्कीम, उत्तराखंड\n- प्लेट विजेता पुढील मोसमात \"क' गटात\n- \"क' गटातील पहिले दोन संघ पुढील मोसमात \"अ' व \"ब' गटांत\n- तिन्ही गटांतील तळातले संघांची \"प्लेट'मध्ये पदावनती\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nब्रेकींग : आयपीएल सट्ट्यातील 38 लाखांची रोकड जप्त, एकास अटक\nसोलापूर: आयपीएल क्रिकेट सट्ट्यातील रोख 38 लाख 50 हजार 300 रुपयांची रोकड शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून एकास अटक केली. ही कारवाई पोलिसांनी...\nसावंतवाडीचा एम्स अकॅडमी संघ उपांत्य फेरीत\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बेळगाव येथील आनंद अकॅडमीतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून आयोजित केलेल्या 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट...\n'वाळु वाहतूक रोखाल तर याद राखा' ; तहसीलदारालाच दिली जीवे मारण्याची धमकी\nकुडाळ (सिंधुदुर्ग) : कुडाळचे तहसीलदार अमोल फाटक व महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. आंदुर्ले खिंड येथे...\nकुडाळ बसस्थानकात \"क्रिकेट खेळो' आंदोलन\nकुडाळ (सिंधुदुर्ग) - गांधीचौक येथे उभारलेल्या नवीन बसस्थानकाचे अद्याप लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र...\nशंभरला शंभर पॉइंट: वेबसाईटचा आधार घेत क्रिकेट, पत्त्याचा अंदर बहार\nकोल्हापूर : ऑनलाईन १०० रुपये भरले की मिळणाऱ्या १०० पॉइंटद्वारे क्रिकेट, पत्त्याचा ऑनलाईन जुगाराचा डाव पेटतो. वेबसाईटच्या माध्यमातून मोबाईलवरूच...\n दोषी आढळल्यास होणार थेट निलंबन; जिल्हा पोलिस अधीक्षकांचा 'ऍक्‍शन प्लॅन' तयार\nयवतमाळ : वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने तस्करी केली जाते. त्यामुळे दारूबंदीचा पार फज्जा उडत आहे. यातून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95", "date_download": "2020-12-02T18:54:51Z", "digest": "sha1:MD2LUW3BZ4PKQUCCTGVNOCIVSLU5GELD", "length": 7337, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "निवृत्तीबुवा सरनाईक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपंडित निवृत्तीबुवा सरनाईक (जुलै ४, इ.स. १९१२ - फेब्रुवारी १६,इ.स. १९९४) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याचे मराठी गायक होते.\nजुलै ४, इ.स. १९१२\n३ पुरस्कार व सन्मान\nनिवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व सवाई गंधर्व यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक अल्लादिया खान साहेब यांचा होता. पुढे त्यांनी त्याच शैलीत आपले गायन विकसित केले.\nबुवांनी आपल्या कसदार गायनाने अनेक मैफिली गाजवल्या व अनेक मानाचे समजले जाणारे पुरस्कार प्राप्त केले. ते कोल्हापूर संस्थानाचे दरबार-गायक होते. इ.स. १९७० चे दरम्यान ते मुंबई विद्यापीठात संगीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली.\nइ.स. १९९३ मध्ये त्यांची तब्येत खालावल्याने ते मुंबईस परतले. १६ फेब्रुवारी, इ.स. १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.\nपुरस्कार व सन्मानसंपादन करा\nसंगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ. स.इ.स. १९८० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.\nमध्य प्रदेश शासनाचा मानाचा पुरस्कार \" तानसेन सन्मान\" सन १९८६ (मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे हस्ते)\nमहाराष्ट्र गौरव पुरस्कार - सन १९९० (मुख्यमंत्री शरद पवार यांचे हस्ते)\nबनारस विश्व हिंदू विद्यापीठातर्फे मानपत्र व जाहीर सत्कार - सन १९८८\nआयटीसी संगीत संशोधन अकादमीचे संस्थळ\nनिवृत्तीबुवा सरनाईक यांना समर्पित संकेत स्थळ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१५ रोजी २१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2020-12-02T18:04:37Z", "digest": "sha1:FMBJP3GP6FKYUP3VPOXR5LFOQQEOG3UL", "length": 9631, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "जम्मू-काश्मीरातील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा | Navprabha", "raw_content": "\nजम्मू-काश्मीरातील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट असण्याची शक्यता जम्मू झोनचे आयजी मुकेश सिंह यांनी वर्तवली आहे. काल गुरूवारी पहाटे ५ वाजता जेव्हा वाहनांची नियमीत तपासणी सुरू होती. तेव्हा एका ट्रकला अडवण्यात आले. यानंतर ट्रक चालकास खाली उतरवल्यानंतर तो पसार झाला.\nयानंतर ट्रकची तपासणी सुरू असताना, पोलीस व सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. यानंतर जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ही चकमक तीन तास सुरू होती. दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर जवानांवर गोळीबार केला गेला. ग्रेनेड फेकण्यात आले. ज्यामध्ये दोन पोलीस शिपाई जखमी झाले. तर, यावेळी जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं. यावेळी हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्र साठ्यात ११ एके-४७ रायफल, तीन पिस्तुले, २९ ग्रेनेड, पिट्टू बॅग, कंपस, मोबाईलसह अन्य सामुग्रीचा समावेश होता.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्���ाची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nकोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा\n>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...\nनोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...\nआंदोलक शेतकर्‍यांनी फेटाळला अमित शहांचा चर्चेचा प्रस्ताव\nकेंद्रीय कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकर्‍यांचे काल चौथ्या दिवशीही दिल्ली सीमेवर आंदोलन सुरू होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...\nपेडण्यात ३५ लाखांचे अमली पदार्थ जप्त\nगोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने शनिवारी मध्यरात्री पेडणे तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकत अमली पदार्थ विक्रीमध्ये गुंतलेल्या ३ जणांना अटक केली. यावेळी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-rajya/bjp-mla-ram-kadam-reacts-cbi-ban-maharashtra-64064", "date_download": "2020-12-02T19:19:28Z", "digest": "sha1:7YEIB6ADV5SC2QQPY47KEGPUQDOIZACR", "length": 10834, "nlines": 179, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "'सीबीआय' ला रोखून सरकारला काय लपवायचंय : राम कदम यांचा सवाल (व्हिडिओ) - BJP MLA Ram Kadam Reacts on CBI Ban in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'सीबीआय' ला रोखून सरकारला काय लपवायचंय : राम कदम यांचा सवाल (व्हिडिओ)\n'सीबीआय' ला रोखून सरकारला काय लपवायचंय : राम कदम यांचा सवाल (व्हिडिओ)\n'सीबीआय' ला रोखून सरकारला काय लपवायचंय : राम कदम यांचा सवाल (व्हिडिओ)\n'सीबीआय' ला रोखून सरकारला काय लपवायचंय : राम कदम यांचा सवाल (व्हिडिओ)\nगुरुवार, 22 ऑक्टोबर 2020\nराज्य सरकारने CBI बाबत घेतलेला निर्णय हा तुघलकी आहे अशी टीका भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे. शिवाय सरकारला नेमकं काय लपवायचय असाही सवाल त्यांनी विचारला आहे.\nमुंबई : राज्य सरकारने CBI बाबत घेतलेला निर्णय हा तुघलकी आहे अशी टीका भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे. शिवाय सरकारला नेमकं काय लपवायचय असाही सवाल त्यांनी विचारला आहे.\nराज्य शासनाने एका शासनादेशाद्वारे 'सीबीआय'ला राज्यात 'नो एंट्री' केली आहे. त्यावर राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआयही आपल्याच देशाची तपास यंत्रणा आहे. पालघर प्रकरणात महाराष्ट्र सरकारने काय केले हे साऱ्या देशाने पाहिले आहे. अशा काय गोष्टी सरकारला लपवायच्या आहेत, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.\nमहाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाच्या तपासासाठी खुलेपणाने येणे आता सीबीआयला शक्य होणार नाही. कारण राज्यात तपास करायचा झाल्यास शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल, असा शासनादेश महाविकास आघाडी सरकारने जारी केला आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयाची तुघलकी अशी संभावना केली आहे.\nउत्तर प्रदेश सरकारने बनावट टीआरपी घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर एका दिवसातच उद्धव ठाकरे सरकारने सीबीआयबाबत हा आदेश जारी केला आहे. बनावट टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. यात रिपब्लिक टीव्ही सह अन्य काही वाहिन्यांची नांवे समोर आली आहेत. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे.\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही मुंबई पोलिसांकडे तपास होता. पाटण्यात सुशांतसिंहच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर सीबीआय चौकशीची मागणी केली गेली. त्यावरून राजकारण सुरु झाले. अखेर सर्व��च्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. त्यात सुशांतसिंहची हत्या की आत्महत्या यावर अजूनही निष्कर्ष निघालेला नाही. या प्रकरणात महाराष्ट्रातील एका मंत्र्याचे नांव असल्याचा आरोप विरोधक करत होते.\nमहाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय तपास पथकाला (सीबीआय) राज्य शासनाकडून देण्यात आलेली सामान्य संमतीची सुविधा मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीबीआयला आता राज्यातील प्रकरणांचा तपास करायचा असेल तर आधी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारने अशी भूमिका घेतली होती.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई mumbai cbi भाजप आमदार राम कदम ram kadam सीबीआय पालघर palghar महाराष्ट्र maharashtra विकास उत्तर प्रदेश उद्धव ठाकरे uddhav thakare अभिनेता राजकारण politics सर्वोच्च न्यायालय मुख्यमंत्री आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/2020/11/goverment-of-india-ministry-of-defense-amed-forces-tributed-the-pricipal-bench-nov-2020.html", "date_download": "2020-12-02T18:49:34Z", "digest": "sha1:VJGVJPZCE3TUVQYQL7HUYVQ3TCVGHNWS", "length": 4139, "nlines": 68, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "भारत सरकारचे संरक्षण सैन्य दलाचे न्यायाधिकरण मध्ये १०९ पदांची भरती-DailyJobBulletin", "raw_content": "\nभारत सरकारचे संरक्षण सैन्य दलाचे न्यायाधिकरण मध्ये १०९ पदांची भरती-DailyJobBulletin\nभारत सरकारचे संरक्षण सैन्य दलाचे न्यायाधिकरण मध्ये १०९ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.\nटीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.\nपदाचे नाव: वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खासगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर, कनिष्ठ लेखा अधिकारी, अपर डिव्हिजन लिपिक, लेखा उप-नियंत्रक,खाजगी सचिव, विभाग अधिकारी, आणि सहाय्यक निबंधक\nशैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात पहावी.\nनोकरी ठिकाण: चंदीगड, गुवाहाटी , जयपूर , कोलकत्ता , जम्मू दिल्ली\nशेवटची तारीख:३१ डिसेंबर २०२०\nयेथे अर्ज करा Click here\nअधिकृत जाहिरात येथे पहा Click here\n🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 7020 4548 23 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/pm-narendra-modi-russia-tour-rejects-sofa-viral-video-social-media-213546", "date_download": "2020-12-02T18:14:59Z", "digest": "sha1:MJMWOKKM6JTJU4ZOIRRJOOFNB546H7LC", "length": 19186, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : पंतप्रधान मोदींनी नाकाराला सोफा म्हणाले, 'खुर्चीच बरी' - pm narendra modi russia tour rejects sofa viral video social media | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nVideo : पंतप्रधान मोदींनी नाकाराला सोफा म्हणाले, 'खुर्चीच बरी'\nव्लादिवोस्तोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि रशिया संबंध आणखी मजबूत होत आहेत. दोन्ही देशांदरम्यान या दौऱ्यात १५ सामंजस्य करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात ईस्ट इकॉनॉमिक फोरमला ही हजेरी लावली आहे. या दोऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात त्यांनी स्वतःसाठीची विशेष बैठक व्यवस्था नाकारली आहे.\nव्लादिवोस्तोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि रशिया संबंध आणखी मजबूत होत आहेत. दोन्ही देशांदरम्यान या दौऱ्यात १५ सामंजस्य करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात ईस्ट इकॉनॉमिक फोरमला ही हजेरी लावली आहे. या दोऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात त्यांनी स्वतःसाठीची विशेष बैठक व्यवस्था नाकारली आहे.\nइंदापूरचं राजकारण तापलं; सुप्रिया सुळेंचे हर्षवर्धन पाटील यांना आव्हान (व्हिडिओ)\nरशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या सत्रात अनेक बैठकांना उपस्थिती लावली आहे. ईस्ट इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान मोदींनी केलेले भाषण विशेष गाजले. तत्पूर्वी, त्यांनी फोरममध्ये समाविष्ठ असलेल्या देशांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली आहे. या दौऱ्यात वेगवेगळ्या सत्रांमध्ये सहभागी होताना एका ठिकाणी आयोजका��नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष बैठक व्यवस्था केली होती. पण, पंतप्रधान मोदींनी ती नम्रपणे नाकारली. पंतप्रधान मोदींसाठी मधोमध सोफा आणि इतरांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी तो सोफा हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्वतःसाठीही खुर्चीचीच व्यवस्था करून पुढे फोटो सेशन केले.\nकोल्हापुरात मधुरिमाराजेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे प्रयत्न\nदुसऱ्या महायुद्धाच्या विजयोत्सवात मोदी\nपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची माहिती दिली. रवीश कुमार यांनी केलेल्या टि्वट नुसार दोन्ही भारत आणि रशिया यांच्यात १५ सामंजस्य करार झाले आहेत. तसेच पंतप्रधान पुढच्या वर्षी पुन्हा रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुढच्यावर्षी रशिया दुसऱ्या महायुद्धातील विजयाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. रशियाच्या विजयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना विशेष आमंत्रण दिले आहे, अशी माहिती रवीशकुमार यांनी दिली.\nबंदी हटविल्यानंतर तीन डावांतच 'तो' झाला नंबरवन\nहस्तक्षेप खपवून घेणार नाही : पंतप्रधान मोदी\nसंरक्षण, कृषी, पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होणार आहेत, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘भारत आणि रशिया यांच्यातील ही आतापर्यंतची २०वी संयुक्त बैठक आहे. दोन्ही देशांचे संबंध शिखरावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतात रशियाच्या मदतीने न्युक्लिअर प्लँट उभार राहत आहेत. आम्ही दोन्ही देशांचे संबंध राजधानीच्या शहरांच्या पलिकडे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. अंतराळ क्षेत्रातही आमचे परस्पर संबंध वाढत आहेत. दोन्ही देश आमच्या अंतर्गत विषयांमध्ये कोणत्याही बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही.’ काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषयात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती. पण, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेतच हा, आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे ठणकावून सांगितले होते. त्याच भूमिकेचा मोदींनी पुतीन यांच्यासोबत असताना पुनरुच्चार केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलॉकडाउनदरम्यान घरांमध्येही फिजिकल डिस्टन्सिंग, सोनोग्राफी चाचण्यांमध्ये घट\nनागपूर : कोरोनामुळे ‘फिजिकल डिस्टन्सिंग' शब्द घराघरांत पोहोचला. घरांमध्ये या शब्दाचा जसाचा तसा अर्थ घेतल्याचे मागील वर्षी व यंदाच्या सोनोग्राफीच्या...\n तब्बल 14 वर्षांच्या संघर्षानंतर घरात वीज\nदोडामार्ग (सिंधुदुर्ग) - वीज ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यावश्‍यक गोष्ट; पण भाऊबंदकी आणि राजकीय सुंदोपसुंदीने एखाद्या कुटुंबाला वर्षानुवर्षे...\nऔशाहूनच रेल्वे जाणार हा माझा शब्द : आ. संभाजी पाटील निलंगेकर\nऔसा (लातूर) : औशाची रेल्वे निलंगामार्गे वळविल्याचा संभ्रम निर्माण होत असून औशाचा रेल्वेमार्ग पिंकबुकात नोंदला गेलाय तो कुठेही जाणार नाही. औशाची...\nलातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग ठरतोय 'राजकिय मार्ग'\nउमरगा (उस्मानाबाद) : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ झाल्याचे चित्र दिसत असले तरी रेल्वे मार्गापेक्षा \"राजकिय मार्गा\"...\nआपण आता अमित शहांची कॉलर धरू ; राजू शेट्टींचा खणखणीत इशारा\nकोल्हापूर : दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आणि शेतकरी मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकार विरूध्द कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...\nतेल उत्पादकांकडून केंद्र सरकारला जातात कोट्यवधी रुपये, रविकांत तुपकरांचा आरोप\nनागपूर : आपल्या देशात तेल उत्पादकांची लॉबी शक्तिशाली आहे. सर्व प्रकारच्या तेलांमध्ये पाम तेलाची भेसळ मोठ्या प्रमाणात केली जाते. भेसळीच्या व्यवसायाला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2020/10/", "date_download": "2020-12-02T18:59:15Z", "digest": "sha1:FV7EPUNEONEVCOHU6ROH6JEFCS2TVJO2", "length": 11328, "nlines": 160, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: October 2020", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत\n:tulip:उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.\n:tulip: १९७१ मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा सर्वात जुना आंतर सरकारी करार असून त्यात पाणथळ जागांचा विकास केला जातो. त्यांची परिसंस्थेचा भाग म्हणून जपणूक केली जाते.\n:tulip:रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी ३८ ठिकाणे आहेत. उत्तराखंडमध्ये रामसर दर्जा मिळालेले आसन हे पहिले ठिकाण आहे. येथे माशांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती असून जैवविविधता भरपूर आहे असे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. दक्षिण आशियात भारताची एकूण ३८ पाणथळ ठिकाणे या यादीत आहेत.\n:tulip: आसन पाणथळ क्षेत्र उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यत विकासनगर तहसीलपासून १५ कि.मी. अंतरावर आसन पाणथळ क्षेत्र आहे. ४४४.४० हेक्टर क्षेत्रात ते पसरलेले आहे. तेथे ५४ प्रजातीचे पक्षी मध्य आशिया, चीन, रशियातून येतात. ऑक्टोबरमध्ये त्यांचे आगमन होते व मार्चपर्यंत ते वास्तव्य करतात.\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमरा���ी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/maruti-suzuki-cars-offers-october-2020-maruti-cars-diwali-offers-more-than-rs-50000-discount/articleshow/78906050.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2020-12-02T18:50:38Z", "digest": "sha1:GIHHWKCCTKA6PNZVPCNFGQFDSHKQH6LL", "length": 12480, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Maruti Suzuki October 2020 Discount Offers for Diwali - दिवाळी धमाकाः मारुतीच्या या सर्व कारवर ५० हजारांहून जास्त डिस्काउंट | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिवाळी धमाकाः मारुतीच्या या सर्व कारवर ५० हजारांहून जास्त डिस्काउंट\nमारुती सुझुकी कंपनी आपल्या अनेक कारवर ५० हजारांहून जास्त डिस्काउंट देत आहेत. कंपनीने प्रीमियम पासून बजेट सेगमेंट पर्यंत आपल्या प्रोडक्ट्सवर भारतीय बाजारात उतरवले आहे.\nनवी दिल्लीः सण-उत्सवात भारतात लोक नवीन कार खरेदी करणे पसंत करतात. मार���ती सुझुकी अनेक वर्षापासून भारताची नंबर वन ऑटोमोबाइल कंपनी आहे. मारुती सुझुकीच्या पोर्टफोलियोत प्रत्येक वर्गासाठी कार उपलब्ध आहे. कंपनी प्रीमियम पासून बजेट सेगमेंट पर्यंत आपल्या प्रोडक्ट्सवर भारतीय बाजारात उतरवते. आता या महिन्यात कंपनीची अनेक कारवर डिस्काउंट ऑफर करीत आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या कार संबंधी माहिती देत आहोत. ज्या कारवर ५० हजारांहून जास्त डिस्काउंट या महिन्यात ऑफर केले जात आहे.\nवाचाः महिंद्राच्या या जबरदस्त SUV वर जबरदस्त ऑफर, ३ लाखांहून जास्त डिस्काउंट\nमारुती सियाजः ५९ हजार २०० रुपये\nमारुतीची ही कार खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर होवू शकते. या कारवर तुम्हाला ऑक्टोबर २०२० मध्ये ५९ हजार २०० रुपयांची मोठी बजत करता येवू शकते. या कारच्या टॉप ट्रिम्स खरेदीवर तुम्हाला ४९ हजार २०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.\nवाचाः नवी Hyundai i20 ची पहिली झलक दिसली, लवकर होणार आहे लाँच\nमारुती डिझायर (प्री-फेसलिफ्ट) - ५७ हजारांपर्यंत डिस्काउंट\nकंपनीने काही दिवसांपूर्वी या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले होते. या महिन्यात जर तुम्हाला प्री फेसलिफ्ट व्हर्जन खरेदी करायचे असेल तर ५७ हजार रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. तर फेसलिफ्ट व्हर्जनवर तुम्हाला ४२ हजार रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते.\nवाचाः नव्या व्हेरियंटमध्ये आली बजाजची ही जबरदस्त बाईक, किंमत ५० हजारांपेक्षा कमी\nमारुती एस-प्रेसोः ५२ हजारांपर्यंत डिस्काउंट\nही कंपनीची छोटी एसयूव्ही कार आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आली होती. कारला या महिन्यात ५२ हजार रुपयांचा डिस्काउंट सोबत खरेदी करता येवू शकते. भारतात या कारची टक्कर रेनॉ क्विड सोबत होते.\nवाचाः दिवाळीआधी मोठा धमाका, होंडा सिविकपासून जीप कंपास कारवर डिस्काउंट्स\nवाचाः Tata Motorsचा नवा रेकॉर्ड, ४० लाखांहून जास्त कारचे प्रोडक्शन\nवाचाः नव्या व्हेरियंटमध्ये येतेय Honda ची खास कार, फक्त ४५ जण खरेदी करू शकतील\nवाचाः २१० किलोमीटर मायलेजचे इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या खास फीचर्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n, या जबरदस्त कारची भारतात होणार आ��े एन्ट्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईST कर्मचाऱ्यांचं पगाराचं टेन्शन मिटलं; कॅबिनेटने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/shilpa-parandekar-article-ashwini-bhavsar-shah-business-corporate-gifting-299875", "date_download": "2020-12-02T18:16:41Z", "digest": "sha1:NYTZR5IRUANF3FTZ7RLEG6FOCIR265ET", "length": 16403, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता वाचा सविस्तर... - Shilpa Parandekar article ashwini Bhavsar Shah Business Corporate Gifting | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nआवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता वाचा सविस्तर...\n‘आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता. फक्त स्वतःवर व स्वतःच्या कामावर विश्वास हवा,’ आणि ‘पुढे जायचे असेल तर मागचे रस्ते बंद करा, म्हणजे परत फिरण्याचा मार्गच उरत नाही,’.\nनाव - अश्विनी भावसार शाह\nव्यवसाय - कॉर्पोरेट गिफ्टिंग\nवय - ३१ वर्षे\nती स्वच्छंदी, आनंदी, मनमोकळी. आम्ही केवळ फेसबुक म���त्रीणी. तिच्या आणि तिच्या आगळ्यावेगळ्या कामाची ओळखही फेसबुकच्या माध्यमातूनच झाली. मात्र प्रत्यक्ष बोलणे आज या लेखाच्या निमित्ताने झाले. तिच्या पोस्ट्समधून उलगडलेली ती तिच्या प्रत्यक्ष जीवनातही 'ऑन डिफरंट ट्रॅक' या शिर्षकप्रमाणेच थोड्या हटके मार्गावरून चालणारी आहे. ती आपली नवीन मैत्रीण अश्विनी.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकॉर्पोरेट क्षेत्रात सणासुदीला किंवा एखाद्या खास प्रसंगी सहकाऱ्यांना ‘गिफ्ट’ दिले जातात. पण बऱ्याचदा गिफ्ट निवडीबाबत संभ्रम असतो. मग अशावेळी समोर येते ते ‘गिफ्टबड्स’ हे ‘कार्पोरेट गिफ्टींग मधील नावाजेले नाव. गिफ्टबड्स, गिफ्ट निवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन करते व इच्छुक ठिकाणी उत्तम पॅकिंग करून तुमचे गिफ्ट पोचवतेही. उच्चशिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी असे सगळे व्यवस्थित सुरू असताना काही कारणाने पहिली नोकरी सोडावी लागली. पण लगेचच तिला हवी तशी नवी नोकरी मिळालीही. ‘हाच तो आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आणि याचे सर्व श्रेय मी माझा नवरा हर्षिल याला देते. त्याने त्याक्षणी नोकरी किंवा उद्योग यांतील मला योग्य वाटेल ते करण्याचा सल्ला दिला, त्यानुसार मी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आधीच्या नोकरीत तो माझा वरिष्ठ असल्यामुळे व्यवहार, मार्केटिंग हे मी त्याच्याकडून शिकलेच होते. आता मला माझ्या उद्योगातही त्याच्या या कौशल्यांचा नेहमीच उपयोग होतो,’ असे अश्विनी सांगते. सुरुवातीला नवऱ्याकडून मिळालेल्या केवळ पाच हजार इतक्या कमी भांडवलात सुरु झालेला व्यवसाय पहिल्याच वर्षी सुमारे तीन लाख आणि आज तीन वर्षांनी सुमारे अठरा लाखांची उलाढाल करू शकला, कारण ‘मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क आणि प्रेझेन्टेशन’ या चार गोष्टींचा वापर आम्ही आमच्या व्यवसायात करतो. शिवाय ‘आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता. फक्त स्वतःवर व स्वतःच्या कामावर विश्वास हवा,’ आणि ‘पुढे जायचे असेल तर मागचे रस्ते बंद करा, म्हणजे परत फिरण्याचा मार्गच उरत नाही,’ असे कानमंत्रही ती आवर्जून देते. केवळ आवड, मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क, प्रेझेन्टेशन, आत्मविश्वास आणि किरकोळ भांडवलातही व्यवसाय सुरू करून यशस्वी होता येते, हे अश्विनीच्या उदाहरणातून समजते.\nचला तर मग, तुम्हीही तयार व्हा ‘डिफरंट ट्रॅक’वर चालण्यासाठी...\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूर एसटी विभाग उत्पन्नामध्ये राज्यात पाचव्या क्रमांकावर\nसोलापूरः एसटीच्या सोलापूर विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नामध्ये राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, कोरोना सुरक्षा व...\nभंडारा जिल्ह्यात दररोज होतेय शेकडो टन लाकडांची विक्री; चिरीमिरी देऊन मिळतो परवाना\nपालांदूर (जि. भंडारा) ः शेतात पीक नसल्याने शेतातील वृक्षांची कत्तल करण्याच्या कामाला वेग आला आहे. व्यावहारिक पद्धतीने ठेकेदारात या झाडाची कत्तल...\nतूर अन् कापसाच्या काड्यांपासून रोजगार; टोपली, डालकी बनवत कारागीरांना कमाईची संधी\nझोडगे (नाशिक) : विविध प्रकारच्या पिकांच्या काड्यांपासून बनविल्या जाणाऱ्या टोपली, डालक्यांना ग्राहकांची पसंती कायम असल्याने ग्रामीण भागातील...\n यंदा किमान १० टक्क्यांनी कटऑफ वाढणार\nपुणे : कोरोनाच्या निमित्ताने औषधनिर्माण क्षेत्राचे वाढलेले महत्त्व आणि रोजगाराची यातून फार्मसीच्या प्रवेशासाठी जबरदस्त स्पर्धा पहायला मिळणार...\nशेतकऱ्यांना मिळणारा मोबदला कमीच, महामार्ग रुंदीकरणासाठी जमीन गेलेल्या शेकऱ्यांच्या भावना\nअकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना वाढीव माेबदला देण्याचा निर्णय...\nमालेगावच्या बर्फीची खवय्यांना भुरळ हातगाड्यांवरील बर्फी पोहचली शहरा-शहरांत\nमालेगाव (नाशिक) : शहर विविध वेगळ्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या मिठाईसह अनेक पदार्थांचे आकर्षण शहरवासीयांना कायम असते. या गोड पदार्थांमध्ये फैनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/mpsc-appointment-of-506-candidates-for-state-service-exam-2017-and-2018/", "date_download": "2020-12-02T17:57:26Z", "digest": "sha1:574EIZPQ6A2JCI3ZLNH2PIEWUPSW7SWB", "length": 5865, "nlines": 139, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "राज्यसेवा परीक्षा 2017-2018 च्या 506 उमेदवारांच्या नियुक्ती प्रस्तावास शासन मान्यता | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nराज्यसेवा परीक्षा 2017-2018 च्या 506 उमेदवारांच्या नियुक्ती प्रस्तावास शासन मान्यता\nआरटीओमध्ये निवड झालेल्या 118 साहाय्यक मोटार पदी नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवा परीक्षा 2017 आणि 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या उमेदवारांना एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरु असल्याचं सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.\nराज्य सेवा परीक्षा 2017 आणि राज्यसेवा परीक्षा 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आज शासनाने माहिती दिली की, राज्यसेवा परीक्षा 2017 च्या निकालाच्या अनुषंगाने शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका दाखल केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 8 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम आदेश दिले.\nउच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2017 साठी शिफारस करण्यात आलेल्या 377 उमेदवारांची सुधारित यादी 9 सप्टेंबर 2019 रोजी शासनास प्राप्त झाली. हे 377 उमेदवार आणि राज्य सेवा परीक्षा 2018 अन्वये शिफारसप्राप्त 129 असे एकूण 506 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता प्राप्त झाली आहे.\nएमपीएससी : वनसेवा मुख्य परीक्षा सामान्य विज्ञान\nचालू घडामोडी - २३ सप्टेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/kolhapur/administration-cancels-dushhehara-celebration-due-corona-63934", "date_download": "2020-12-02T18:39:47Z", "digest": "sha1:CNBRIFOMNFKJ4XWX4JZHEF4XAHXSD2KF", "length": 10903, "nlines": 186, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कोरोना इफेक्ट : कोल्हापूरचा शाही दसरा या वर्षी रद्द - administration cancels Dushhehara Celebration due to corona | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना इफेक्ट : कोल्हापूरचा शाही द���रा या वर्षी रद्द\nकोरोना इफेक्ट : कोल्हापूरचा शाही दसरा या वर्षी रद्द\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nसोने लुटण्याचा कार्यक्रम रद्द\nकोल्हापूर : आकाशात कडाडणारी वीज असो, वादळी वारा किंवा मुसळधार पाऊस असो प्रत्येक वर्षी ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोरोना संसर्ग वाढू नये, लोकांनी साधेपणानेच हा सण साजरा करावा यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी यंदाचा शाही दसरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\nजिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. सध्या याचे प्रमाण कमी आहे. मात्र, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सार्वजनिक सण व समारंभ रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग, सीपीआरसह इतर शासकीय विभाग प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेला यंदाचा दसरा रद्द करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. दसरा चौकात होत असलेल्या शाही दसऱ्याला लाखो लोक उपस्थित राहून सोने लुटत होती. यावर्षी मात्र सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार नाही.\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षीचा शाही दसरा रद्द करण्यात आला आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या सूचनेनुसार दसरा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\nजिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापुरातील मतांचा काटा कोणाकडे झुकणार, यावर पदवीधरचा निकाल ठरणार\nकोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी कधी नव्हे तो पक्षीय पातळीवर झालेला संघर्ष, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तसेच जे कोणत्याही पक्षाशी...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nसोलापूर भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट घुसले मतदान केंद्रात (व्हिडिओ)\nसोलापूर : शिक्षक आणि पदवीधर निवडणूक केंद्रात विना परवाना प्रवेश केल्या प्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार जयसिध्देश्वर महास्वामी अडचणीत येण्याची शक्यता...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nआमचाच उमेदवार विजयी होणार..भाजप, राष्ट्रवादी आशावादी\nपिंपरी : \"पिंपर�� चिंचवडमध्ये पक्षाने नोंदणी केलेल्यापैकी पन्नास टक्के मतदान झाल्याने पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आमचाच उमेदवार विजयी होणार...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nविधानपरिषदेच्या सहा मतदारसंघात ६९ टक्के तर 'पुणे पदवीधर'मध्ये सर्वात कमी मतदान\nपिंपरी : विधानपरिषदेच्या कालच्या निवडणुकीत ६९ टक्के मतदान झाले. अपेक्षेपेक्षा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा ते जास्त आहे. मात्र, सर्वाधिक मतदार...\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nहॅट्‌ट्रीकचे स्वप्न पाहणारे चंद्रकांतदादा क्‍लीन बोल्ड होणार : सतेज पाटलांचा टोला\nकोल्हापूर : \"महाविकास आघाडीने केलेल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पाचही जागांवर महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील...\nमंगळवार, 1 डिसेंबर 2020\nकोल्हापूर पाऊस कोरोना corona महापालिका महापालिका आयुक्त प्रशासन administrations आरोग्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/article-ashish-tagade-parenting-313592", "date_download": "2020-12-02T19:31:46Z", "digest": "sha1:JBTFIOGCEFRUSRWS3IP3NBZ65BIUI22P", "length": 17811, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "पालकत्व निभावताना... : अनुकरणातून शिक्षण - article ashish tagade on parenting | Marathi News - eSakal", "raw_content": "\nपालकत्व निभावताना... : अनुकरणातून शिक्षण\nशनिवारी सायंकाळची वेळ. रसिका स्वयंपाक करत होती. अचानक गॅस गेला. पती अविनाशची ऑफिसमधून येण्याची वेळ झाली होती. तो येण्यापूर्वी स्वयंपाक करण्याची रसिकाची धावपळ सुरू होती. त्यातच गॅसने अचानक दगा दिल्याने तिची धांदल उडाली. तिने तातडीने रोहितला हाक मारली. ‘रोहित, अरे जरा भरलेला सिलिंडर घेऊन ये.’\nशनिवारी सायंकाळची वेळ. रसिका स्वयंपाक करत होती. अचानक गॅस गेला. पती अविनाशची ऑफिसमधून येण्याची वेळ झाली होती. तो येण्यापूर्वी स्वयंपाक करण्याची रसिकाची धावपळ सुरू होती. त्यातच गॅसने अचानक दगा दिल्याने तिची धांदल उडाली. तिने तातडीने रोहितला हाक मारली. ‘रोहित, अरे जरा भरलेला सिलिंडर घेऊन ये.’\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nरोहित सिलिंडर घेऊन येताच रसिकाने त्याला सिलिंडर बदलायला सांगितला. ‘अरे, माझा हात कणकेचा आहे. तूच बदल,’ असे सांगताच रोहित म्हणाला, ‘आई, अगं मला नाही सिलिंडर बदलता येत.’ त्यावर रसिका म्हणाली, ‘अरे, आता तू कॉलेजला जाणार, या कामांची तुला माहिती पाहिजेच. आणि कोणत्याही कामाची कधीतरी सुरुवात करावी लागतेच ना माझे हात खराब आहेत, म्हणून तुला सांगितले. घाबरू नकोस मी शेजारी थांबते, आज तूच सिलिंडर बदलायचा.’ आईने थेट आव्हान दिल्याने रोहित सिलिंडर बदलायला तयार झाला. त्याला गॅस भरलेल्या सिलिंडरची साधी कॅपही काढता आली नाही. त्यावर ‘अरे सोपे आहे,’ असे म्हणत रसिकाने दोरी ओढून कॅप कशी काढायची ते दाखवले. रिकामा सिलिंडर ओट्याबाहेर घेऊन व्हॉल्व्ह कसा काढायचा, हे तिने रोहितला सांगितले.\nआईच्या सूचनेनुसार त्याने दोन मिनिटांत सिलिंडर बदलला. ‘आई, बरं झाले तू मला आज सिलिंडर बदलायचे कसा ते सांगितले,’ असे म्हणत रोहितने रिकामा सिलिंडर जागेवर नेण्यासाठी हलविला. त्यावर काही आकडे होते. सहजच उत्सुकता म्हणून त्याने आईला आकड्यांबाबत विचारले. काही महिन्यांपूर्वी तिने व्हॉट्सॲपवर याबाबत पोस्ट वाचली होती. सिलिंडर द्यायला आलेल्याकडे त्यावर तिने विचारणाही केली होती. त्यानेही त्यातील बारकावे सांगितले होते. ते तिच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. ‘अरे, सिलिंडरला एक्सपायरी असते बरं का,’ असे रसिकाने सांगितले. सिलिंडरलाही एक्सपायरी असते हे ऐकून रोहित चांगलाच बुचकाळ्यात पडला. ‘कुठे असते एक्सपायरी’ असा आईला प्रश्‍न केला. त्यावर एकीकडे स्वयंपाक करत असताना रसिकाने सिलिंडरवरील आकडे आणि इंग्रजी अक्षरे वाचायला सांगितली. ABCD म्हणजे काय ते सांगितले. A २६ लिहिले असेल तर ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च असे तीन महिन्यांचे सिम्बॉलिक आहे. याचा अर्थ त्या सिलिंडरमध्ये गॅस साठवून ठेवण्याची क्षमता मार्च २०२६ पर्यंत आहे असा होतो. आईने दिलेल्या या माहितीने रोहित थक्क झाला.\nत्यावर रसिका म्हणाली, ‘अरे रोहित या अगदी सोप्या गोष्टी असतात, तुम्हा मुलांचे त्याकडे लक्ष नसते. अगदी परवाचेच उदाहरण पाहा ना. मी इस्त्री करत असताना अचानक छोटा आवाज झाला आणि आपल्या घरातील दिवे गेले. आपल्याला वाटले वीज गेली. मात्र शेजारच्यांच्या टीव्हीचा आवाज ऐकून आपल्याच घरातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे लक्षात आले. बाबांना ऑफिसला फोन करून सांगताच ते म्हणाले, ‘गेल्या वर्षीच आपण संपूर्ण घराचे लाइट फिटिंग नव्याने केले आहे. हॉलमध्ये जा. दाराच्यावर मेन स्वीच आहे. ते ट्रिप झाले असेल. तो खटका वर करा. दिवे येतील. आपण तसे करताच घरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला.’\n‘���ई तू म्हणतीस ते बरोबर आहे. आता मी पण या छोट्या-छोट्या गोष्टी शिकून घेणार,’ असे रोहितने म्हणताच रसिका आनंदली. तोपर्यंत तिचा स्वंयपाकही झाला होता. आता रोहितचे अनुकरणातून शिक्षण सुरू झाले होते...\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n रात्रभर गॅस गळती, पंख्याचे बटण दाबताच; थोडीशी निष्काळजी अन् घडला प्रकार\nजुने नाशिक : रोजीरोटीसाठी ते सात जण भाड्याच्या खोलीत राहत होते. सोमवारची रात्र जणू काळ रात्रच बनून आली होती. रात्रभर गॅस गळती होत होती. त्यांचा मात्र...\nसतरा वर्षांनी गडहिंग्लजच्या \"एमआर'चे मैदान ओस\nगडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने यंदा लोकवर्गणीतून होणारी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे रद्द केली. परिणामी, तब्बल...\nभारतीय पोषण खजिना : खाण्याचा डिंक\nभारतात अनेक भाज्या, फळं, कडधान्यं आणि डाळी यांचा पोषक खजिना उपलब्ध आहे. त्यातल्या काहींची आपण ओळख करून घेत आहोत. या वेळी खाण्याच्या डिंकाची माहिती...\nऔद्योगिक नगरीला अवैध धंद्याचे ग्रहण; दारू धंदे बंद असल्याचा केवळ दिखावा\nआंबेठाण : चाकण एमआयडीसीत अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध देशी दारूची विक्री, बेकायदा गॅस भरून देण्याची दुकाने आदी...\nसर्च-रिसर्च : तुळशीचं (आर्थिक) माहात्म्य\nतुळशी विवाह संपन्न झाला, की दीपावलीच्या उत्सवाची सांगता झाली, असं समजलं जातं. भारतातील घरांपुढं तुळशी वृंदावन असणं, ही जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट...\nभरदिवसा फोडला डॉक्‍टरांचा बंगला\nइचलकरंजी - येथील मुसळे हायस्कूलमागे असलेल्या सिद्धकला कॉलनीतील बंद बंगला चोरट्यांनी भर दिवसा फोडला. यात सहा तोळे सोन्याचे, तर १८० ग्रॅम चांदीचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-09-april-2019/", "date_download": "2020-12-02T19:05:50Z", "digest": "sha1:NFUW255RCK4XKIPPI4UKI7JX24VEDJOT", "length": 16607, "nlines": 167, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs 09 April 2019 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nपाच वर्षांत मोदींचे रेकॉर्डब्रेक परदेश दौरे\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 443.4 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. याबद्दलचं बिल एअर इंडियानं पंतप्रधान कार्यालयाला\nपाठवलं आहे. मात्र यामध्ये एअर इंडियानं मोदींच्या पाच परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा समावेश केलेला नाही.\nमोदींनी मे 2014 पासून 44 आंतरराष्ट्रीय दौरे केले. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं मोदींइतके परदेश दौरे केलेले नाहीत, अशी माहिती\nपंतप्रधान मोदी या महिन्याच्या अखेरीस संयुक्त अरब अमिरातला जाण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातनं नुकताच मोदींना\nसर्वोच्च नागरी सन्मान घोषित केला. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल मोदींना हा सन्मान देण्यात येणार\nआहे. त्यासाठी मोदी महिन्याच्या शेवटी संयुक्त अरब अमिरातला जाऊ शकतात. मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले असले, तरी माजी\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तुलनेत त्यांच्या दौऱ्यांचा खर्च कमी आहे. मनमोहन सिंग यांनी 2009 ते 2014 या कालावधीत 38 परदेश दौरे केले. यासाठी 493.22 कोटी रुपयांचा खर्च आला. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या तुलनेत हा खर्च 50 कोटींनी जास्त आहे.\nआदिवासी विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट मोहीम\nउत्तुंग शिखर पार करण्यासाठी लागणारे विलक्षण धैर्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत अशा विविध कसोटय़ांवर यशस्वी ठरलेले राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांतील ११ आदिवासी विद्यार्थी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पथकात पालघरमधील एका विद्यार्थ्यांचा समावेश असून नुकतेच काठमांडू येथे हे पथक रवाना झाले.\nआदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन शौर्य २०१९’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होत असून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सहय़ाद्री अतिथिगृह येथे ५ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nदेशासाठी आदर्श संघटक घडावेत या उद्देशाने आदिवासी विकास विभागातर्फे ‘मिशन शौर्य’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी पाच आदिवासी विद्यर्थ्यांनी एव्हरेस्ट सर करीत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते.\nया वर्षी मोहिमेच्या दुसऱ्या पर्वात पाल��रसह मेळघाट, धुळे, पांढरकवडा, नाशिक येथील आदिवासी पाडय़ावरील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुन्ना धिकार, शिवचरण भिलावेकर, सुग्रीव मंदे, सुषमा मोरे, अंतुबाई कोटनाके, सूरज आडे, मनोहर हिलीम, चंद्रकला गावित, हेमलता गायकवाड, केतन जाधव, अनिल कुंदे हे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.\nविटा तालुक्यात चालुक्यकालीन कन्नड लिपीतील शिलालेख\nविटा तालुक्यातील भाळवणी येथे ९५० वर्षांपूर्वीच चालुक्यकालीन हळळे कन्नड लिपीतील शिलालेख सापडला असून यामुळे प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडणार आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचे संशोधन केले आहे.\nचालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोध्दार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी करुन या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा हा लेख आहे.\nखानापूर तालुक्यातील भाळवणी हे प्राचीन काळापासून प्रसिध्द गाव आहे\nहा शिलालेख चालुक्यराजा सोमेश्वर (दुसरा) याच्या राजवटीतला आहे. या शिलालेखातील दान हे २० फेब्रुवारी १०७० रोजी देण्यात आले आहेत. यामध्ये सोमेश्वराला समस्त भुवनाश्रय, श्री पृथ्वीवल्लभ महाराजधिराज, परमेश्वरम, परमभट्टारक, सत्याश्रय, कुळतिळक, चालुक्यभरणम, भुवनक्यमल्ल अशा पदव्या लावण्यात आल्या आहेत.\nउच्च शिक्षण संस्थांत आयआयटी मद्रास अव्वल\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तयार केलेल्या उच्च शिक्षण संस्थांच्या राष्ट्रीय मानांकनात भारतीय तंत्रज्ञान संस्था-मद्रासने (आयआयटी) अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत बेंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), आणि आयआयटी दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहा संस्थांमध्ये सात आयआयटी असून, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचाही (जेएनयू) समावेश या यादीत आहे. जेएनयूचा सातवा क्रमांक असून, बनारस हिंदू विद्यापीठ दहाव्या क्रमांकावर आहे.\nदिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउस हे देशातील सर्वोत्तम महाविद्यालय आहे. याच विद्यापीठातील सेंट स्टीफन्स कॉलेज चौथ्या क्रमांकावर आहे. सन २०१६पासून मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने उच्च शिक्षण संस्थां���ी मानांकन यादी जाहीर करण्यात येते.\nपहिल्या दहा सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये आयआयटी मद्रास सर्वोच्च स्थानी आहे. त्यापाठोपाठ दिल्ली आणि मुंबई आयआयटींचा क्रमांक लागतो. पहिल्या दहा सर्वोत्तम व्यवस्थापन संस्थांमध्ये आयआयएम बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ आयआयटी दिल्ली, मुंबई आणि रूरकी यांचा क्रमांक आहे.\nराष्ट्रीय क्रमवारीत अभिमत विद्यापीठांचीच सरशी\nराज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षणातील शासकीय विद्यापीठे आणि संस्थांची यथातथा परिस्थिती शिक्षणसंस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीतून समोर आली आहे. यंदाही राज्यातील अभिमत विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठेच सरस ठरली आहेत. नाही म्हणायला राज्य विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात दहावे स्थान राखले आहे.\nमुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्रथमच पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले आहे.\nविद्यापीठांमध्ये पहिल्या १०० विद्यापीठांत राज्यातील १२ विद्यापीठे आहेत. त्यामध्ये अभिमत विद्यापीठे आणि खासगी विद्यापीठांचाच वरचष्मा आहे. शासकीय विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दहावे स्थान मिळाले आहे. पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठ (८१) आणि औरंगाबाद विद्यापीठाचा (८२) पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये समावेश झाला आहे. गेल्यावर्षी स्थान मिळवलेल्या राज्यातील संस्थांची क्रमवारीही यंदा घसरली आहे.\nमहाविद्यालयांमध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय, पुण्यातील राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेला, मुंबईतील सेंट झेविअर्स या महाविद्यालयांना पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळाले आहे.\n 8 वर्षांपासून गवंडीकाम करणारा सुमित बनला 'कलेक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/state-government-employee-go-on-strike-state-government-will-take-action-26851", "date_download": "2020-12-02T19:29:19Z", "digest": "sha1:CGFZNWFMMXQNTNACFEJEKHEQMFVGJIG4", "length": 12083, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सरकारी कर्मचाऱ्यांनो, संपावर गेलात तर 'मेस्मा'; सरकारचा इशारा", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसरकारी कर्मचाऱ्यांनो, संपावर गेलात तर 'मेस्मा'; सरकारचा इशारा\nसरकारी कर्मचाऱ्यांनो, संपावर गेलात तर 'मेस्मा'; सरकारचा इशारा\nराज���य सरकारी कामगार संघटनांनी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी होतील.\nBy प्रशांत गोडसे सत्ताकारण\nसातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कामगार संघटनांनी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी होतील. मात्र हा संप बेकायदा असून या संपात सहभागी सरकारी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. यासंदर्भात सोमवारी रात्री राज्य सरकारने प्रसिद्धी पत्रक काढलं होतं.\nराजपत्रित अधिकारी महासंघाने या संपातून माघार घेतली आहे. मात्र राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांबरोबच शिक्षके-शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी तीन दिवसाच्या संपावर जाणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयं, निमशासकीय आणि शाळांत मंगळवारपासून पुढचे तीन दिवस शुकशुकाट राहणार आहे. मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी हा संप टाळण्यासाठी संघटनांशी चर्चा केली होती, मात्र कर्मचारी समन्वय समिती आपल्या निर्णयावर ठाम होत संपावर जाण्याचा निर्णय घेतला.\nसरकारी महागाई भत्त्याचा जीआरही काढला खरा, पण २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग लागू करावा, रिक्त पदे तत्काळ भरा, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी, निवृत्तीचं वय ६० वर्षे करावे, सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करावा, या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.\nमहागाई भत्त्याबाबत ठोस आश्वासन सरकारनं दिलं आहे. तसेच सातवा वेतन आयोगाबाबत, सेवानिवृत्तीचं वय ६० वर्षे करणे आणि पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात दिवाळीपूर्वी निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामुळे या संपात सहभागी होणार नाही, असं राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी पत्रक काढलं आहे.\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १४ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता देण्यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी रात्री उशिरा जारी करण्यात आला. त्यानुसार ही रक्कम ऑगस्ट २०१८च्या वेतनासोबत रोख देण्यात येईल. तर सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला उशीर झाल्यास जानेवारी २०१९ पासून केंद्र शासनाच्या वेतननिश्चितीच्या सूत्रानुसार वेतन देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.\nमहाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम सहाच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेनं पुकारलेला सदर संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध सरकार शिस्तभंगाची कारवाई करू शकते.\nसरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर\nसरकारी कर्मचारीसंपमेस्मासातवा वेतन आयोगराज्य सरकारप्रसिद्धी पत्रक\nआदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो\n‘त्या’ गर्दुल्याला लिफ्ट देणं पडलं महागात, टॅक्सी चालकाचा अपघाती मृत्यू\nअनुष्का शर्मा 'प्रेगा न्यूज'ची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर\nफूड डिलिव्हरी बॉय, सलून कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची होणार कोरोना चाचणी\nराज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात १११ जणांचा मृत्यू\nएका आठवड्यात विमानतळावर झाली १ हजार ५६५ प्रवाशांची कोरोना चाचणी\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nयोगींनी मुंबईतच केली फिल्म सिटीची अधिकृत घोषणा\nकोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार\nउद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, मनसेची योगींवर टीका\nसंजय राऊत यांच्यावर होणार ‘ही’ शस्त्रक्रिया\nराज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत- उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82", "date_download": "2020-12-02T19:07:19Z", "digest": "sha1:63UXCNZPIZOEK47PYQAUIL4H7QNXMBRP", "length": 4895, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांच्या अंगावरील सोने लुटणाऱ्या महिलेस अटक\nअय्यो... बीडमधील ३८ वर्षांची महिला देणार २१ व्या बाळाला जन्म\nस्कायवॉकवरील 'अनोखी' शाळा, रस्त्यावरील मुलांची बनली 'ती' शिक्षिका\nलहानग्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी जे.जे. रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग\nपबजीचं फॅड, भावी पिढीला करतंय मॅड\nशाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यंदाही होणार\nउन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी पर्वणी\nमुलांनो सुट्टीत जरुर खेळा, नाहीतर वाढेल लठ्ठपणा\nबाल लैंगिक अत्याचारात ३൦൦ टक्यांनी वाढ\nसनी झाली तीन मुलांची आई\nपालिका शाळांच्या मुलांच्या पायात दिसणार स्पोर्टस् शूज, बाटा कंपनी ठरली बाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/2020/10/pune-mahanagarpalika-13-post-aug-2020.html", "date_download": "2020-12-02T19:16:05Z", "digest": "sha1:ELO5FOWJBPMJTAJS3VMRHIKBMTX5PMBG", "length": 4144, "nlines": 70, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "पुणे महानगरपालिका मध्ये १३ पदांची भरती-DailyjobBulletin", "raw_content": "\nHomepune bharati पुणे महानगरपालिका मध्ये १३ पदांची भरती-DailyjobBulletin\nपुणे महानगरपालिका मध्ये १३ पदांची भरती-DailyjobBulletin\nपुणे महानगरपालिका मध्ये १३ पदांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार २ नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे.\nटीप: करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.\nपदाचे नाव: सिनियर डेटाबेस इंजिनिअर , डेटाबेस एडमिन (DBA) , सॉफ्टवेयर इंजिनिअर ,सॉफ्टवेयर इंजिनिअर (पेमेंट सर्व्हिसेस-1),सॉफ्टवेयर इंजिनिअर (असेसमेंट सर्व्हिसेस-1),सिनियर सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2), सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2),सपोर्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर आणि टॅक्स कम्पायलेशन व रिकन्सीलेशन\nशैक्षणिक पात्रता:B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी / B.Com/M.Com + MBA (फायनान्स)\nशेवटची तारीख:२ नोव्हेंबर २०२०\nअर्ज करण्याचे ठिकाण: मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे-411005\nयेथे अर्ज करा Click here\nअधिकृत जाहिरात येथे पहा Click here\n🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 7020 4548 23 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/victoria-beckham-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T19:08:33Z", "digest": "sha1:PHOSAIDNTTABSCFIHULW7GF2GP6KCBSY", "length": 14577, "nlines": 153, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "व्हिक्टोरिया बेकहॅम शनि साडे साती व्हिक्टोरिया बेकहॅम शनिदेव साडे साती Musician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nव्हिक्टोरिया बेकहॅम जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nव्हिक्टोरिया बेकहॅम शनि साडेसाती अहवाल\nलिंग स्त्री तिथी एकादशी\nराशि कुंभ नक्षत्र धनिष्ठा\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n8 साडे साती मीन 06/02/1995 08/09/1995 अस्त पावणारा\n10 साडे साती मीन 02/17/1996 04/17/1998 अस्त पावणारा\n19 साडे साती मीन 03/30/2025 06/02/2027 अस्त पावणारा\n20 साडे साती मीन 10/20/2027 02/23/2028 अस्त पावणारा\n29 साडे साती मीन 05/15/2054 09/01/2054 अस्त पावणारा\n31 साडे साती मीन 02/06/2055 04/06/2057 अस्त पावणारा\n39 साडे साती मीन 03/20/2084 05/21/2086 अस्त पावणारा\n40 साडे साती मीन 11/10/2086 02/07/2087 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nव्हिक्टोरिया बेकहॅमचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत व्हिक्टोरिया बेकहॅमचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, व्हिक्टोरिया बेकहॅमचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nव्हिक्टोरिया बेकहॅमचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. व्हिक्टोरिया बेकहॅमची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. व्हिक्टोरिया बेकहॅमचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणार��� कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व व्हिक्टोरिया बेकहॅमला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nव्हिक्टोरिया बेकहॅम मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nव्हिक्टोरिया बेकहॅम दशा फल अहवाल\nव्हिक्टोरिया बेकहॅम पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/336561", "date_download": "2020-12-02T18:42:44Z", "digest": "sha1:3DB4ZSDUOS3DGWCPCSA77O3Z2NTKWZ3P", "length": 2467, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म (संपादन)\n२०:१४, ४ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती\n३२ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n०९:०३, ४ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\n२०:१४, ४ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AF/", "date_download": "2020-12-02T18:21:50Z", "digest": "sha1:BQDB4CMKOO5BEZUDIUKHYFS5JQYOAQD7", "length": 22120, "nlines": 140, "source_domain": "navprabha.com", "title": "कोरोनामुक्तीनंतर घ्या��याची काळजी … | Navprabha", "raw_content": "\nकोरोनामुक्तीनंतर घ्यावयाची काळजी …\nडॉ. मनाली म. पवार\nकोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही प्रभावी लस, औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे लक्षणानुरूप या व्याधीची चिकित्सा केली जाते. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रानुसार ‘अमृतवल्ली’ या औषधाचा खूप चांगला उपयोग ह्या कोरोना विषाणूच्या विरोधात होत असल्याचे आढळून आले आहे.\nकोरोना, कोविड-१९, क्वॉरन्टाइन ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना पण काय करणार अजूनही आपल्याला सावधगिरी बाळगायलाच हवी. कारण कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. या जीवघेण्या आजारांवर जगभरात संशोधने चालू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जेवढ्या जलद गतीने वाढत आहे, तेवढ्याच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण बरेही होत आहेत. त्यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त आहे हे लक्षात घ्यावे. पण तरीही रुग्ण बरा होऊन हॉस्पिटलमधून घरी आल्यावर म्हणा किंवा घरी क्वॉरन्टाइन असल्यास त्याचे क्वॉरन्टाइनचे दिवस संपल्यावरसुद्धा काही गोष्टींची काळजी, खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. एकदा कोरोनाचा संसर्ग झाला, आता परत होणार नाही.. असा गैरसमज करून घेऊ नये. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, यासंबंधी काही नियम जारी करण्यात आले आहेत.\nकेंद्रीय आयुष मंत्रालयाच्यावतीने, जे कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत, त्यांच्यासाठी सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. खरं तर कोरोनामुळे बरे झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी असतो असं म्हटलं जातं. पण त्यासाठी आपल्या आरोग्याची योग्य रितीने काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो.\nकोरोनातून बरे झाल्यावर कशी घ्याल काळजी\nकोरोना किंवा कोविड-१९ हा आगंतुक व्याधी किंवा जनोपध्वंस व्याधी आहे. त्यामुळे संसर्ग पसरविण्यापासून टाळणे हीच त्याची प्रथम चिकित्सा आहे. म्हणून मास्क वापरत राहावे.\nकोरोना हा श्‍वसनसंस्थेचा व्याधी असल्याने नाक व तोंड झाकेल असा मास्क हवा. कारण हा विषाणू नाकावाटे शरीरात किंबहुना ङ्गुफ्ङ्गुसात प्रवेश करतो. एकदा ङ्गुफ्ङ्गुसात प्रवेश झाला तर बर्‍याच वेळा रुग्ण दगावतो म्हणून सार्वजनिक ठिकाणी, हॉस्प���टल, गर्दीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणीही मास्क वापरणे अनिवार्य आहे. परत परत निक्षून सांगण्याचे तात्पर्य एवढेच की एकदा रुग्ण कोरोनातून बरा झाला की त्याला वाटते मास्क नाही वापरला तरी चालेल व मग मास्क हळूहळू नाका-तोंडावरून खाली उतरून गळ्यात येतो.\nसामाजिक अंतराचे अनुसरण करतच रहावे. कोरोनातून रुग्ण बरा झाला तरी बर्‍याच वेळा थोडासा थकवा जाणवतो, असे बर्‍याच रुग्णांमध्ये आढळून आलेले आहे. त्यामुळे घरातून बाहेर न पडता घरातच विश्रांती घेणे जास्त गरजेचे आहे.\nघरात किंवा ऑङ्गिसात कामाला हळूहळू सुरुवात करावी. मनाची व शरीराची शक्ती कमी झालेली असल्याने लगेचच कामाला लागू नये.\nस्वच्छता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हात-पाय बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ धुवावेत. प्रत्येक वेळी गर्दीच्या ठिकाणावरून आल्यावर मात्र गरम पाण्याने आंघोळ करावी. कपडे धुवावेत.\nपुरेशी झोप घ्यावी. मात्र लोळत राहू नये. आराम करा. सकाळ-संध्याकाळ आपल्याला झेपेल, आपण थकणार नाही एवढे चाला.\nयोगासने करा. विविध आसने करण्यापेक्षा काही मोजक्याच आसनस्थिती उत्तम आत्मसात करून त्यात दीर्घकाल त्रास न करता सुखाने राहता येईल अशी करावी. सुखकर आसनांमध्ये मनाचे लक्ष प्राणायामाकडे केंद्रित करणे सोपे जाते व त्यातून पुढे ब्रह्मचिंतनही करता येते.\nदररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान करा. कोरोना हा श्‍वसन संस्थेमध्ये बिघाड करणारा व्याधी असल्याने प्राणायामाने रुग्णास मोठा ङ्गायदा होतो. प्राणायामाद्वारे श्‍वसनगती नियमित होते. प्राणायाम हा श्‍वसनाचा मोठा व्यायाम आहे. प्राणायामाद्वारे इंद्रियांचे चांगले नियमन होते.\nमनातील भीती घालवण्यासाठी रामरक्षा स्तोत्र म्हणावे. महामृत्युंजय जप करावा किंवा नुसते रामनाम घेतले तरी मन सामर्थ्यवान होते.\nआयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्यावी. कारण ज्याची व्याधी प्रतिकारशक्ती उत्तम असते, त्यांना आजार लवकर जडत नाही. कोणत्याही विषाणूचा शरीराशी संबंध आल्यानंतर शरीरात विकृती किंवा व्याधी उत्पन्न करण्याकडे त्यांचा कल असतो. परंतु शरीराचा त्याचवेळी व्याधी उत्पन होऊ न देण्याकडे प्रयत्न सुरू होतो. यामध्ये शरीराचा हा जो व्याधीविरोधी प्रयत्न कार्य करीत असतो त्यालाच ‘व्याधीक्षमत्व’ म्हणतात. या कोरोना विषाणूच्या बलापेक्षा जर आपले शरीर-मानस बल प्रभावी असेल तर व्याधिव्युत्पत्तिसाठी योग्य भूमी न मिळाल्यामुळे व्याधिहेतूचा प्रभाव पडत नाही व व्याधी (संसर्ग) टाळला जाऊ शकतो.\nव्याधीक्षमत्व हे अग्निबल, स्रोतसाचे प्राकृतत्व, धातूबल, ओज यांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. म्हणूनच कोरोनाबाधेतून मुक्त झाल्यावरदेखील आहारावर विशेष लक्ष द्यावे. आहार हा जास्त संतर्पणक (प्रोटीन व्हिटामिन) युक्त ही असू नये. कारण जडान्नाचे सेवन केल्यास अग्निवर जास्त भार पडून अग्निमांद्यही होऊ शकते किंवा या संपूर्ण कोरोना महामारीच्या काळात अग्नी दूषितही होऊ शकतो. म्हणून साधा-हलका अग्निवर्धक असा आहार सेवन करावा.\nअग्निवर्धनासाठी सुंठ, आले, दालचिनी, तमालपत्र, मिरी, लवंग यांसारख्या सौम्य मसाल्यांचा वापर करा.\nत्याचबरोबर विषाणूची बाधा होऊ नये म्हणून यातील काही मसाल्यांची द्रव्ये, कांद्याची साले, लसणीची साले, निंबाची पाने, ओवा या द्रव्यांचे घरात सकाळ-संध्याकाळ धुपण करावे.\nखाण्यामध्ये शक्यतो पालेभाज्या टाळाव्यात. कारण या महामारीमध्ये रासायनिक खते वापरून, ङ्गवारून वाढवलेल्या भाज्यांचे प्रमाण जास्त असण्याचे नाकारता येत नाही म्हणून शक्यतो आहारात डाळी, कडधान्यांचाच वापर करावा.\nसतत गरम पाणी प्यावे. चांगले उकळून पाणी प्यावे. तापांसारख्या लक्षणांमध्ये काढ्याप्रमाणे उकळलेले पाणीसुद्धा औषधाचे कार्य करते.\nङ्गळांमध्ये व्हिटामिन ‘क’ र्ीं + ल युक्त ङ्गळे जास्त प्रमाणात खावी. त्यात आवळा हे सर्वश्रेष्ठ ङ्गळ आहे. ते एक चांगले रसायन द्रव्य आहे. म्हणून च्यवनप्राश, आमलक रसायन, आवळा कॅण्डी, आवळा रस, आवळा मुरब्बा, आवळा लोणचे इत्यादी कोणत्याही प्रकाराने आवळा खावा.\nलिंबू पाणी, लिंबाचे लोणचेही आहारात सेवन करावे.\nसुवर्ण सर्वश्रेष्ठ असे रसायन द्रव्य असल्याने सुवर्णसिद्ध जलही कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वरदान ठरू शकते.\nसकाळी चहाऐवजी तुळस, दालचिनी, सुंठ, मिरी या द्रव्यांनी बनवलेला चहाच प्यावा.\nया संसर्गापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही प्रभावी लस, औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे लक्षणानुरूप या व्याधीची चिकित्सा केली जाते म्हणूनच आयुर्वेद शास्त्रानुसार ‘अमृतवल्ली’ या औषधाचा खूप चांगला उपयोग ह्या कोरोना विषाणूच्या विरोधात होत असल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी गुळवेल काढा, ग��ळवेल, घनवटी, गुळवेलीचा स्वरस कोणत्याही प्रकारे सेवन चालू ठेवावे.\nकोरोना हा मुख्यत्वे करून कङ्ग-वातजन्य व्याधी असल्याने शक्य तितके उष्ण वातावरण रहावे, उष्ण आहार सेवन करावा, उष्णोदक प्यावे.\nआयुर्वेद शास्त्रानुसार कोरोना विषाणूची बाधा होऊ नये तसेच झाली तर त्यातून बरे होण्याकरिता म्हणा किंवा ‘रि-इन्ङ्गेक्शन’ होऊ नये म्हणून दिनचर्या व ऋतुचर्येचे पालन करावे.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nअमृत फळ ः आवळा\nडॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या...\nनिद्रा भाग – १\nडॉ. सुरज सदाशिव पाटलेकरश्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात...\nलहान मुलांना वाफ देताना…\nडॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून...\nयोगसाधना - ४८२अंतरंग योग - ६७ डॉ. सीताकांत घाणेकर आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर...\nकाय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज\nडॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो थोरॅसिक सर्जन) हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/06-january-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:29:27Z", "digest": "sha1:3U26OD5EFLK7WWZOHB3X7M7WS43BJMBY", "length": 8021, "nlines": 238, "source_domain": "mahanmk.com", "title": "06 January 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n06 Jan च्या चालू घडामोडी\nसौरभ चौधरी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी\nसौरभ चौधरी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सौरभ चौधरी सुवर्ण पदकाचा मानकरी ठिकाण भोपाळ स्पर्धा प्रकार\nएम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी नियुक्त\nएम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी नियुक्त राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्रथम प्रमुखपदी एम्सचे प्रा. सुरेशचंद्र शर्मा नियुक्त वेचक मु\nबेंगळुरू मध्ये योग विज्ञान मेळाव्याचे आयोजन\nबेंगळुरू मध्ये योग विज्ञान मेळाव्याचे आयोजन ५ जानेवारी २०२० रोजी योग विज्ञान मेळाव्याचे बेंगळुरू मध्ये आयोजन आयोजन बेंगळुरू येथे सुरू १०७ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेस (I\nजागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारत ३४ व्या स्थानी\nजागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारत ३४ व्या स्थानी भारत प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता या जागतिक आर्थिक मंचाच्या निर्देशांकामध्ये ३४ व्या स\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/blog-post_7.html", "date_download": "2020-12-02T19:18:58Z", "digest": "sha1:WW5JSAY3KGVX2GOW6UTE5U4WVERJWOCG", "length": 9080, "nlines": 48, "source_domain": "www.sthairya.com", "title": "म्हसवड येथील कोव्हीड रुग्णालयात स्टाफ न मिळाल्यास आंदोलन - आम्ही म्हसवडकर", "raw_content": "\nHomeसाताराम्हसवड येथील कोव्हीड रुग्णालयात स्टाफ न मिळाल्यास आंदोलन - आम्ही म्हसवडकर\nम्हसवड येथील कोव्हीड रुग्णालयात स्टाफ न मिळाल्यास आंदोलन - आम्ही म्हसवडकर\nस्थैर्य, म्हसवड दि. ७: माण तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे म्हसवड शहर व परिसरात असल्याने या रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळावा उपचाराविना कोणाचाही बळी जावु नये याकरीता शहरातील आम्ही म्हसवडकर टिम ने एकत्र येत शहरात लोकवर्गणीतुन अद्यावत असे कोव्हीड रुग्णालयात उभारले असले तरी याठिकाणी तज्ञ स्टाफ व डॉक्टर देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने सदरचे हे रुग्णालय असुन अडचण नसुन खोळंबा असे बनले आहे, सदरच्या रुग्णालयात प्रशासनाने तात्काळ तज्ञ स्टाफ व डॉक्टरांची नियुक्ती करावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आम्ही म्हसवडकर टिम ने दिला आहे.\nम्हसवड शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा दररोज वाढु लागल्याने म्हसवड सह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांची सोय व्हावी कोणालाही आपला जीव गमवावा लागु नये याकरीता शहरातील आम्ही म्हसवडकर टिम ने लोकवर्गणी उभारत शहरात अद्यावत असे कोव्हीड रुग्णालय उभारले सदरचे रुग्णालय उभारताना शहरातील अनेक दानवीरांनी सर्वांची सोय व्हावी म्हणुन लाखो रुपयाच्या देणग्या दिल्या त्यातुन कोव्हीड रुग्णालयासाठी लागणार्या सर्व अद्यावत सुविधांची खरेदी करण्यात आली, आरोग्य विभागानेही येथे औषधे उपलब्ध करुन दिली मात्र याठिकाणी लागणारा तज्ञ स्टाफ अद्यापही प्रशासनाने येथे उपलब्ध करुन दिला नाही तर सदर रुग्णालय सुरु करताना याठिकाणी शहरातील सर्व खाजगी डॉक्टर सेवा देतील असे प्रशासनाने सांगितले होते, मात्र आजवर याठिकाणी शहरातील काही मोजकेच डॉक्टर सेवा बजावत असुन काहींनी तर स्पष्टपणे येथे सेवा देण्यास नकार दिला आहे. वास्तविक सदरचे रुग्णालय हे लोकवर्गणी तुन उभारलेले जिल्ह्यातील पहिले रुग्णालय असल्याने जिल्हा स्तरावरुन या रुग्णालयाचे मोठे कौतुक झाले मात्र नुसत्या कौतुकाने रुग्ण बरा होत नाही तर त्याला प्रत्यक्षात त्याला लागणार्या ट्रिटमेंटची गरज असते नेमकी हीच ट्रिटमेंट सध्या याठिकाणी मिळत नसल्याने सदरचे रुग्णालय नामधारी बनु लागले आहे. खरेतर ज्या रुग्णालयाशी सर्वसामान्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत त्या रुग्णालयाला प्रशासनाने वार्यावर सोडु नये अशी सर्व सामान्य जनतेची इच्छा असल्यानेच सर्वसामान्य जनतेचा व रुग्णांचा विचार करुनच आम्ही म्हसवडकर च्या टिमने आता पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असुन दोन दिवसांत जर याठिकाणी सर्व सुविधा तज्ञांच्या नियुक्त्या न झाल्यास मात्र आंदोलन अटळ असल्याचे म्हसवडकर टिम ने म्हटले आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T19:58:35Z", "digest": "sha1:4QZWBZDEWUGBL6A5GI2AGCK4KKIKJALK", "length": 21002, "nlines": 265, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "आमच्याबद्दल - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेल��ी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nबदाली ज्वेलरी स्पेशॅलिटीज, इन्क. एक कौटुंबिक मालकीची आणि ऑपरेटिंग कंपनी आहे जी लेटा, युटा येथे आहे. आम्ही आमच्या अद्वितीय डिझाईन्स, उच्च गुणवत्तेच्या हस्तकलेच्या दागिन्यांची उत्पादने आणि वैयक्तिक ग्राहक सेवा यावर अभिमान बाळगतो. आम्ही सध्या लोकप्रिय कल्पनारम्य लेखकांसह अधिकृतपणे परवानाकृत तुकड्यांसह तीस हून अधिक खास दागिन्यांच्या ओळी तयार करतो. थेट लेखकासह कार्य करून, आम्ही त्यांच्या कल्पनारम्य जगातील मौल्यवान धातू आणि रत्ने आपल्या वास्तविकतेत आणले. आम्ही तयार केलेल्या प्रत्येक वस्तूसाठी उच्च प्रतीची सामग्री वापरली जाते. आम्ही प्रत्येक तुकडाला आपला स्वतःचा अनोखा दागदागिने बनविण्यासाठी आमच्या बर्‍याच डिझाइनमध्ये सानुकूल दागिने देखील ऑफर करतो.\nअध्यक्ष आणि मास्टर ज्वेलर\nपॉल जे. बदाली, अध्यक्ष आणि मास्टर ज्वेलर, एक कुशल दागिन्यांची डिझाइनर आणि सोने आणि चांदीचे काम करणारे म्हणून 40 वर्षांचा अनुभव आहे. पौल यांनी प्राणीशास्त्र अध्यापनात बी.एस. त्याच्या कल्पनारम्य आणि विज्ञान कल्पित कादंबर्‍यावरील प्रेमामुळे पॉलच्या डिझाईन्सवर परिणाम होतो. एका मुलापासूनच त्याला रत्न आणि स्फटिकांचा मोह आला आहे. येथे क्लिक करा पौलाच्या अधिक कथांसाठी आणि तो पॉवरची एक रिंग कसा तयार केला ™.\nInaलेना स्पेन्सर, सीईओ, एका लांबलचक साहसानंतर आपल्याकडे परत आल्या ज्याने तिला इतर मार्गांनी स्वीकारले. तिची परत परत येणे आणि तिच्या व्यापक व्यवसाय पार्श्वभूमीचे कौतुक आहोत आणि आम्ही सतत आमच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहोत. तिने तिच्या आयुष्याच्या प्रेमावर लग्न केले आहे आणि त्यांना तीन आश्चर्यकारक मुले आहेत. तिच्या पूर्वीच्या काळात अलेना देशाचे जीवन आनंद घेते आणि आपण तिला आणि तिच्या मुलींना त्यांच्या घोड्यावर स्वार होताना आढळेल. अलाइनाकडे बिझिनेस Administrationडमिनिस्ट्रेशन, रेडिओलॉजी आणि कम्युनिकेशन्समध्ये बीएस आहे.\nलीड ज्वेलर, रायन कॅझियर, बदाली ज्वेलरीसह ntप्रेंटिस ज्वेलर म्हणून सुरुवात केली. तो आता एक निपुण सोनं आणि चांदीचा चांदीचा आणि हुशार दागिन्यांचा डिझाइनर आहे. त्याच्या डिझाईन्समध्ये अर्थ, एअर, फायर आणि वॉटर इलेव्हन एलिमेंट बँड, थोरस हॅमर, साप इटिंग इज टेल रिंगचा समावेश आहे. रायनच्या अलीकडील डिझाईन्समध्ये रिंग्ज ऑफ मेन टीएम आहेत ज्यामध्ये डॅच-किंग्जटीएम रिंग आहे. रायन आपल्या सर्वांना माहिती देतो की, एक दिवस जगाच्या ताब्यात घेण्याची त्याची वाईट योजना यशस्वी होईल. सर्व काझीरचा जयजयकार करतात.\nहिलरी गवर्स, ज्वेलर. हिलरीकडे फोटोग्राफी आणि चित्रपटात बीएफए आहे, म्हणून दागदागिने करिअरचा मार्ग अडकला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. हिलरी एक ज्वेलर, डिझाइनर आणि सोशल मीडिया मॅनेजर आहे. दागिन्यांच्या खंडपीठात नसताना, ती एसएलसीमध्ये लैंगिक शिक्षण आणि लैंगिक सकारात्मकतेस प्रोत्साहित करण्यास मदत करते. तिला व्हिडिओ गेम, कोस्प्ले, फोटोग्राफी, टेबल टॉप बोर्ड गेम्स आणि गोठविलेल्या आंबट पॅच किड्सचा आनंद आहे. तिने खूप वाचले / ऐकत असले पाहिजे अशा पुस्तकांचा बॅक लॉग आहे, परंतु ती भयानक पॉडकास्ट किकवर आहे आणि तिला स्वतःला सापडलेल्या अस्तित्वाच्या छिद्रातून कसे बाहेर पडायचे याची पूर्णपणे खात्री नाही.\nतिची इच्छा आहे की तिच्या बोटाच्या टिपांवर त्याने फोटोशॉप लावला असता.\nकार्यालय व्यवस्थापक आणि सीएफओ\nसुमारे दहा वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमधील रस्त्याच्या कडेला बेक बिर्केट हा रहस्यमय परिस्थितीत दिसला. या विमानात जीवनाशी जुळवून घेत, बेक यांनी एक बुककीपर आणि ऑफिस मॅनेजर म्हणून काम केले आहे आणि स्कीइंग आणि कॅम्पिंगचा आनंद घेतला आहे. त्यांना स्प्रेडशीट आणि चमकदार गोष्टी देखील आवडतात, जेणेकरून आपण सहसा त्यांना बदालीच्या मागील ऑफिसमध्ये आनंदाने पिळताना दिसू शकता. ते मिड-वर्ल्डमध्ये परत सरकले आहेत का हे पाहण्याची वाट पाहत असताना, चोच हा विचित्र कारणे आणि वांशिक न्यायासाठी उत्कट वकिल आहे आणि त्यांचा कुत्रा जॅक हँग आउट करतो.\nइव्हेंट्स मॅनेजर आणि वेबमास्टर\nइव्हेंट्स मॅनेजर आणि वेबमास्��र लॉरिया बदाली कॉल, चांगल्या सॉलिड जीक स्टॉकचे उत्पादन आहे. टोकियन्सच्या लॉर्ड फॉर द रिंग्ज कादंब .्यांमधून पौराणिक जंगलाचे नाव, लोथ्लोरियन. लॉरियाने regional वर्षे प्रादेशिक नाट्यगृहात काम केले आणि नेपोलियन डायनामाइट नावाच्या एका छोट्याशा चित्रपटात देखील दिसला. ट्युपरवेअर खरेदी करणारी ती \"मला पाहिजे आहे\" ती स्त्री होती. लॉरियाचा म्युझिकल थिएटरमध्ये बीएफए आहे.\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A5%A7%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-12-02T19:01:20Z", "digest": "sha1:67SS2AXB7XCYF6WYBKHGZIFXBR4RNRAV", "length": 6564, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी ५ साठी १ला संदेश - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी ५ साठी १ला संदेश\n< विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.\nमुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिप��डिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०१५ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-udala-bhadka-read-what-parbhani-news-299580", "date_download": "2020-12-02T18:09:45Z", "digest": "sha1:JNBNT2EOJ5H3NY3ARILBJUH2NKVWXQ6F", "length": 16568, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "परभणीत उडाला भडका, कशाचा ते वाचाच... - Parbhani Udala Bhadka, Read What, parbhani news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपरभणीत उडाला भडका, कशाचा ते वाचाच...\nपरभणी शहरात तीन दिवसांच्या बंदनंतर शुक्रवारी शिथिलता मिळताच बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुक्रावारी वाहतुकीची कोंडी झाली होती. यामुळे बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी पाय ठेवायलाही जागा मिळेनासी झाली.\nपरभणी ः दिवसागणिक वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि प्रशासनासह नागरिकांची वाढलेली चिंता यामुळे जिल्हावासियांच्या सुरक्षेसाठी तीन दिवसांची कडक संचारबंदी लागू केली होती. तीन दिवस नागरिक घरात तर बसले, पण शुक्रवारी शेवटी नागरिकांनी बाजारात गर्दीचा भडका उडवला आणि एकच झुंबड उडाली.\nतीन दिवसांच्या संचारबंदीमध्ये शिथिलता मिळताच शुक्रवारी (ता. २९) बाजारपेठत झुंबड उडाली. महामार्गासह सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र होते. भाजीपाला, किराणा साहित्यासह मोंढ्यातील कृषी केंद्रांवर तुफान गर्दी ���ाली होती. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने (ता. २६ ते २८) मेपर्यंत संचारबंदी लागू करत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. शुक्रवारी संचारबंदी कायम ठेवली असली तरी काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच यापूर्वीच्या आस्थापनांसोबत अन्य काही आस्थापनांना सूट दिली आहे.\nहेही वाचा - Video - मधुमेहींनी कोरोनापासून अशी घ्यावी काळजी - डॉ. संतोष मालपाणी\nया आस्थापनांना मिळाली मुभा\nबांधकाम, इलेक्ट्रिकल, कृषी संबंधित सर्व दुकाने, अवजारे दुरुस्ती, विक्री आदी दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत मोठी झुंबड उडाली. भाजीपाला, किराणा साहित्यासह मोंढ्यातील कृषी केंद्रांवर तुफान गर्दी झाली होती. पोलिसांसह महापालिका प्रशासनाने गर्दी सावरण्यासाठी उपाययोजना केल्या.\nहेही वाचा - उमेदमुळे तीच्या कर्तृत्वाला मिळाली लॉकडाऊनमध्ये भरारी\nशहरात येणाऱ्या वाहनांची संख्यादेखील वाढल्याने वसमत, जिंतूर, गंगाखेड रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. शहरातील मुख्य बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांचे गाडे लागल्याने नागरिकांची एकच गर्दी झाली. किराणा, इलेक्ट्रिकल दुकानांवरदेखील गर्दी झाल्याचे चित्र होते. जुना मोंढा, कच्छी बाजार, गुजरी बाजार, गांधी पार्क, कडबी मंडी, स्टेशन रस्ता आदी भागांत गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.\nबॅंकेसह बाजार समितीत रांगा\nतीन दिवसांनंतर बॅंका सुरू झाल्याने बॅंकांसमोरदेखील मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच शासकीय कार्यालयांतदेखील वर्दळ वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातदेखील शेतीसाहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. खरीप हंगाम जवळ येत असल्याने खते, बियाणे खरेदीसाठी शेतकरी मोंढ्यात येत आहेत. मात्र, तीन दिवसांच्या सुटीमुळे शुक्रवारी एकदमच गर्दी झाली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\nपरभणी जिल्ह्यातील ३२६ शाळा सुरु, दहावी-बारावी��्या वर्गांना सुरुवात\nपरभणी ः जिल्ह्यातील शाळांमध्ये बुधवारी (ता.दोन) सुरु झालेल्या दहावी व बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी होते. परंतू, एक...\nमराठवाडा पदवीधरसाठी ६४.४९ टक्के मतदान॰ सर्वात जास्त परभणी, तर सर्वात कमी बीडमध्ये मतदान\nऔरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता.एक) सरासरी ६४.४९ टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीत ४० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते...\nपरभणी जिल्ह्यात पदवीधर मतदानाचा टक्का वाढला\nपरभणी ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातून ६७.४३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभरात...\nपरभणीतून नऊ हजार ६०० रुपयांच्या खोट्या नोटा जप्त\nपरभणी : येथील दोनशे रुपयांच्या खोट्या नोटा चलणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना विशेष पथकाने सोमवारी (ता.30) रात्री वडगाव सुक्रे (ता.परभणी)...\nपरभणी : व्हाटशाॅप, फेसबुकवर सेलू- पाथरी या खड्डेमय रस्त्याची गाजतेय चर्चा\nसेलू ( जिल्हा परभणी ) - सेलू ते पाथरी या २४ किलो मीटर अंतराच्या रस्त्याची पूर्णपणे दैना झाल्याने प्रवाशांचे अतिशय हाल होत आहेत.पाथरी शहर हे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/pune/", "date_download": "2020-12-02T19:22:41Z", "digest": "sha1:J55BW5AZIYW32K3QSXCA3L5QF2NLDXGM", "length": 10469, "nlines": 149, "source_domain": "mahanmk.com", "title": "Pune Recruitment 2020 Pune Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nपुणे येथील जाहिराती - Pune Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Pune: पुणे येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च [IISER] पुणे येथे ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] मध्ये सहायक अभियंता पदांच्या ३१ जागा\nअंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२०\nराष्ट्रीय एड्स संशोधन संस्था [ICMR-NARI] मध्ये विविध पदांच्या १२ जागा\nअंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२०\nनॅशनल केमिकल लॅबोरेटरी [CSIR-NCL] पुणे येथे विविध पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०२०\nराष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था [NIBM] पुणे येथे मुख्य व्यवस्थापक पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च [IISER] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा\nअंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२०\nमहाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड [MESCO] पुणे येथे विविध पदांच्या ३६ जागा\nअंतिम दिनांक : ०३ डिसेंबर २०२०\nमिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड पुणे येथे सल्लागार पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०१ डिसेंबर २०२०\nमहाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [ESIC] मधे विविध पदांच्या ११ जागा\nअंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२०\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च [IISER] येथे संशोधन सहयोगी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२०\nआर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [AIT] पुणे येथे लॅब सहाय्यक पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २९ नोव्हेंबर २०२०\nपुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२०\nएअर फोर्स स्टेशन [Air Force Station] पुणे येथे स्वीपर पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२०\nहाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी [HEMRL] पुणे येथे निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २३ नोव्हेंबर २०२०\nनवोदय विद्यालय समिती [NVS] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा\nअंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२०\nभारती विद्यापीठ [Bharti Vidyapeeth] पुणे येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२०\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे येथे सहाय्य्क प्राध्यापक पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १३ नोव्हेंबर २०२०\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका [PCMC] पुणे येथे विविध पदांच्या ११६ जागा\nअंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२०\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ [SPPU] मध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२०\nऔरंगाबाद रोजगार मेळावा [Aurangabad Rojgar Melava] येथे विविध पदांच्या २०००+ जागा\nअंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nपुणे जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज व�� उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/system-disturb-about-corona-deaths-malegaon-nashik-marathi-news-315098", "date_download": "2020-12-02T18:48:26Z", "digest": "sha1:VXR3KYUBGVXGVIXTRHNOGMYUOYFFWSDH", "length": 16317, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "मालेगावमध्ये बिघडले ताळतंत्र...सारा आकड्यांचा खेळ सुरू..कुणाचा कुणाशी मेळच बसेना! - system disturb about corona deaths in Malegaon nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमालेगावमध्ये बिघडले ताळतंत्र...सारा आकड्यांचा खेळ सुरू..कुणाचा कुणाशी मेळच बसेना\nमालेगावमध्ये कोरोनाबळींच्या संख्येबाबत मात्र कुणाचा कुणाशी मेळच बसेना व त्यातून सारा आकड्यांचा खेळ सुरू असल्याची स्थिती आहे. मालेगावमध्ये आकड्यांचे ताळतंत्र बिघडले असल्याचेही जाणवत आहे.\nनाशिक / मालेगाव : महापालिकेच्या फरहान हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी (ता. 30) दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. यात हिंगलाजनगर भागातील 46 वर्षीय व नांदगाव येथील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे संशयितांच्या मृत्यूंची संख्या 44 झाली आहे. येथील कोरोनाबळींच्या संख्येबाबत मात्र कुणाचा कुणाशी मेळच बसेना व त्यातून सारा आकड्यांचा खेळ सुरू असल्याची स्थिती आहे.\nपॉझिटिव्ह रुग्णसंख्येबाबतही घोळ कायम\nजिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मंगळवारी आलेल्या अहवालानुसार मालेगाव महापालिका क्षेत्रात कोरोनाबळींची संख्या 75 दर्शविण्यात आली आहे, तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने हीच संख्या 72 दाखविली आहे. त्यामुळे कोरोनाबळींची नेमकी संख्या किती, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आजवरची आकडेवारी पाहता शहरातील कोरोनाबळींची संख्या 73 आहे. मात्र, धुळे येथील एक व एक अनोळखी असे दोन मृत्यू येथील आकडेवारीच्या माथी मारले जात असल्याचे समजते. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या सोमवार (ता. 29)च्या अहवालातही येथील कोरोनाबळींची संख्या 74 होती. आरोग्य विभागाने याबाबत संबंधित यंत्रणेला कळविले आहे. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येबाबतही घोळ कायम आहे. महापालिकेच्या अहवालात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 990, तर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अहवालात एक हजार 131 रुग्ण दर्शविण्यात आले आहेत.\nहेही वाचा > धक्कादायक खुलासा महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता\nचार रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले\nदरम्यान, मंगळवारी मृत्यू झालेला हिंगलाजनगर भागातील पुरुष गेल्या 27 जूनला फरहान हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता, तर नांदगाव येथील 28 जूनला येथे दाखल झाला होता. दोघांचेही अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. नांदगावच्या पुरुषाचे वय 46 वर्षे असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी नव्याने 102 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे 464 अहवाल प्रलंबित आहेत, तर नव्याने 12 संशयित दाखल झाले असून, नऊ रुग्णांना घरी सोडण्यात आले. हज हॉलमधून दोन व फरहान हॉस्पिटलमधील दोन अशा चार रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. एकूण 99 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरातील 990 बाधितांपैकी 800 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nहेही वाचा > धक्कादायक हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यात कोरोनाचे दिवसभरात सात बळी, बरे झाले २३२ रूग्‍ण\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूचे प्रमाण घटत असतांना, मंगळवारी (ता.१) मात्र दिवसभरात सात रूग्‍णांचा जिल्‍ह्‍यात उपचारादरम्‍यान...\nनागरिकांनो, पोलिस तक्रारी टाळताय 'या' नंबरवर थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी करा ��ंपर्क\nनाशिक : ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरातील नागरिकांसाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. कुणाचीही तक्रार असल्यास आणि स्थानिक पोलिस...\nजिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत १७६ ने घट; दिवसभरात ५३८ कोरोनामुक्त\nनाशिक : बऱ्याच दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्‍या रुग्‍णांपेक्षा दिवसभरात बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. सोमवारी (ता. ३०)...\nनाशिक जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या ३ हजार; दिवसभरात ३४२ पॉझिटीव्‍ह\nनाशिक : जिल्‍ह्‍यात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या पुन्‍हा तीन हजारांच्‍या जवळ येऊन पोहोचली आहे. रविवारी (ता.२९) दिवसभरात ३४२...\nशासकीय कापुस खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : कृषिमंत्री दादा भुसे\nमालेगाव (नाशिक) : तालुक्यात कापसाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय कापुस खरेदी केंद्रामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम...\nविहिर कामगार नव्हे, होती मोटारसायकल चोरट्यांची टोळीच; ग्रामीण पोलिसांकडून चोरीचे रॅकेट उघड\nयेवला (नाशिक) : विखरणी व मालेगाव येथील तरुणांनी राजस्थानमधील विहीर कामगारांच्या मदतीने जिल्ह्यात तयार केलेले मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस आणले. यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://humanliberty.co.in/jati-ant-upay/", "date_download": "2020-12-02T17:53:06Z", "digest": "sha1:FITEEP7U7F7M42C56MMGYQWUULMGEIVW", "length": 21030, "nlines": 106, "source_domain": "humanliberty.co.in", "title": "जातीअंत उपाय - समाजासाठी आवश्यक - HUMAN LIBERTY", "raw_content": "\nजातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक\nजातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक\nजातीअंत करण्याचा प्रयत्न जसा शासनाने करायला हवा. सामाजिक संस्था, संघटनांनी करायला हवा. तसाच समाजातील व्यक्तीनीही करायला हवा. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच कायमचा जातीअंत होवू शकतो.\nबाबासाहेब म्हणाले होते. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो पिईल तो गुरगुर���्या शिवाय राहणार नाही. हे अगदी खरे आहे. शिक्षणामुळे विकासाची अनेक दारे आपल्यासाठी खुली होतात. आणि त्या द्वारे प्रवेश करून आपण आपला विकास करू शकतो. यासाठी सर्व समाजाने जीवाची बाजी लावून स्वत: शिकले पाहिजे. आणि आपली पोरे शिकविली पाहिजेत. शिकल्यानंतरच मागास वर्गीय लोक उच्च वर्गीय लोकांच्या बरोबरीला येण्यास मदत होणार आहे.\nमाऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा ताब्यात घ्या.\nबाबासाहेबांनी मागासवर्गीय समाजास माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा ताब्यात घेण्याचा सल्ला दिला आहे. जर आपण या जागा ताब्यात घेतल्या तरच आपण आपला उद्धार करू शकतो. तसेच आपले नुकसान होण्या पासून आपण स्वत:ला वाचवू शकतो. आणि आपण आपला आर्थिक आणि सामाजिक दर्जा वाढवू शकतो. त्यामुळे अन्य जातींमध्ये मिसळून जाणे सोपे होवून जाते.\nयासाठी शिक्षण घेवून मोठ्या अधिकारी पदांवर आपणास जावून बसावे लागेल. आजही वरिष्ठ अधिकारी, न्यायाधीश, मुख्य प्रवाहातील मिडिया, मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष या ठिकाणी ब्राह्मण लोक जागा अडवून बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणावरून मनुस्मृतीची अंमलबजावणी ते करत आहेत. यासाठी मागास घटकाने त्या जागा ताब्यात घेवून ब्राह्मणांचे षडयंत्र उधळून लावायला हवे.\nस्वजातीच्या परंपरागत व्यवसायाचा त्याग\nबाबासाहेब म्हणाले होते की, जात म्हणजे एक बंदिस्थ वर्ग आहे. कारण मनुष्य ज्या जातीत जन्मास येतो. त्याच जातीचा व्यवसाय तो परंपरागत रित्या करत राहतो. आणि त्याच्या वर्गानुसारच त्यांची ओळख होते. शिवाय त्यानुसारच त्यांचा सामाजीक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात दर्जा ठरत असतो. न्हावी, शिंपी, चांभार, कुंभार, सुतार, लोहार, माळी, कुणबी, मांग, ब्राह्मण यांचे प्रत्येकाचे व्यवसाय निश्चित आहेत. त्यानुसार त्यांना मिळणारी वागणूक व आर्थिक स्थिती आधारीत आहे.\nमहार जातीने मात्र आपला परंपरागत व्यवसाय त्यागला आहे. त्यामुळे ही जात वर्गातून मुक्त झाली आहे. या आधारावर विचार करता व्यक्तींनी स्वजातीच्या व्यवसायाचा त्याग करणे. अन्य कोणतेही व्यवसाय स्विकारणे. ते शिकून घेणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपण जातीला वर्गातून मुक्त करतो. जाती व्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी स्वजातीच्या परंपरागत व्यवसायाचा त्याग करणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे.\nगावाचा त्याग अर्थात शहराकडे चला\nगाव म्���णजे १२ बलुतेदार, १८ आलुतेदार. जातीनिहाय परंपरागत वस्त्या. त्यानुसार असणारे परस्पर असामंजस्य. खोट्या प्रतिष्टा व जाती आधारीत मान सन्मान व अपमान. उचनिचता, सरंजामी प्रवृत्ती, अहगंड व न्यूनगंड इ. बाबी या गावाचे वैशिष्ट्य आहेत. जात आणि गाव हे परस्परांशी एकनिष्ठ व एकरूप आहे.\nयाउलट शहरातील वस्त्या ह्या मिश्र वसाहती असतात. उत्पन्नाच्या अनेक संधी व अनेक व्यवसाय उपलब्ध असतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोणता व्यक्ती कोणत्या जातीचा आहे. याची विचारपूस करून व्यवहार करण्याची गरज उरत नाही. शिक्षणाच्या संधीमुळे मागास समजुती पुसण्यास मदत होते. शिक्षण, आरोग्य, वाहतुकीच्या सुविधा, संपर्क इ. बाबींमुळे माणूस अधिक आधुनिक आणि प्रगत जीवन जगू लागतो.\nधनदांडग्या जातींची हुकूमशाही व प्रभाव शहरात क्षीण होतो. जातदांडग्याची भाडभीड न ठेवता स्वतंत्र मनाने निर्णय घेता येतात. गावातील अल्पसंख्य जातीस, मागास जातीस शहरात संरक्षण भेटते. या बाबींचा विचार करता गाव सोडून शहराकडे स्थलांतरीत होण्यास जातीअंत च्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे.\nइतकेच नव्हे तर आंतरजातीय विवाहास देखील गावांप्रमाणे शहरात कडवा विरोध होत नाही. एकूणच जाती अंतास पोषक वातावरण शहरात लाभते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शहराकडे चला हा नारा दिला होता.\nबऱ्याच वेळा आडनावांवरुन व्यक्तीची जात चटकन समजते. कित्येकांचे नाव सांगूनही समाधान होत नाही. आडनाव, गाव इ. विचारुन जातीचा अंदाज लावला जातो. सदर व्यक्तीशी कसे वागायचे हे त्यानंतर ठरविण्यात येते. त्यामुळे आडनावांचा त्याग केल्यास जात कळणे. व त्यानुसार होणारा भेदभाव टाळता येवू शकतो.\nमाणूस म्हणून व्यक्तीशी व्यवहार होणे अतिशय महत्वपूर्ण आहे. माणूस कोणत्याही जाती, धर्माचा, विचारांचा असला तरी त्यास माणूस म्हणून वागणूक मिळत असेल तर जातीअंत ला पूरक वातावरण निर्माण होते.\nआंतरजातीय विवाहांमुळे केवळ २ व्यक्तीच नव्हे तर दोन कुटूंब त्यापुढे जावून २ जाती एकत्र येतात. परस्परांमधील द्वेष, तेढ, स्पर्धा, तिरस्कार संपुष्टात येवू शकतात. प्रेमच जातीय द्वेषाला सडेतोड उत्तर आहे.\nशहरातील शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधीमुळे नवी आंतरजातीय प्रेमप्रकरणे उभी राहतात. मात्र त्यास विवाहांचे स्वरूप येत नाही. यामागे कुटुंबीय, नातेवाईक, म��त्र परिवार, ग्रामस्थांचा विरोध कारणीभूत असतो. घरातून हाकलून देण्यापासून खून करण्यापर्यंत स्वत:चे आईवडील व जवळचे लोक वर्तणूक करतात. यास सामाजीक रूढी परंपरावादी विचारसरणी, सामाजीक दबाव इ. बाबी जबाबदार आहेत.\nसुशिक्षित नवतरुणानी पोलिस, सामाजिक संस्था, संघटनांची मदत, सहकार्य व संरक्षण घ्यावे. कोणाचीही भाडभीड न ठेवता धाडसाने आंतरजातीय विवाह करावा. वर्ष – दोन वर्षातच कुटूंबीयांचा विरोध मावळून दोन जाती एकत्र येण्यास सुरुवात होते. आणि जातीअंत होण्याची वाट सुकर होते.\nब्राह्मणी धर्माचा त्याग आणि बुद्ध धम्माचा स्वीकार\nजाती व्यवस्था ही ब्राह्मणी धर्माची देण आहे. वर्णव्यवस्था, उचनिचता, परस्परांचे व्यवसाय करण्यास बंदी. आंतरजातीय विवाह बंदी. अस्पृश्यता. पौरोहित्याचे ब्राह्मणी पेटंट इ. बाबी या केवळ ब्राह्मणी धर्माचे प्रतिक आहेत.\nहजारो वर्षांपासून ब्राह्मणांनी भारतातील बहुजन समाजास मानसिक गुलाम बनवून ठेवले आहे. आणि त्याआधारे ते सत्ता आणि संपत्ती उपभोगत आहेत. आपसात भांडणे लावून आपली सत्ता कायम टिकवली आहे. जाती एक होऊ नयेत. म्हणून त्यांमध्ये उच्चनीचता निर्माण करून ठेवली आहे.\nम्हणूनच जर जातीचा अंत करायचा असेल. तर जे तत्वज्ञान उच्चनिचतेवर आधारलेले आहे. त्या तत्वज्ञानाचा त्याग करणे आवश्यक आहे. जातीच्या अंतासाठी जनतेने वर्णव्यवस्थेवर आधारलेल्या ब्राह्मणी धर्माचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच जातीअंत च्या दृष्टीने पाऊल पुढे पडू शकेल.\nतसेच जातीअंत साठी पोषक असा अत्याधुनिक बौद्ध धम्म स्वीकारण्याची देखील गरज आहे. कारण बुद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारलेला आहे. यामुळे जाती अंत वेगाने घडून येईल. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारलेला समाज कायमस्वरूपी टिकून राहील.\nजात नष्ट होण्यात जसे ब्राह्मणी धर्म, शासनकर्ते अडथळा ठरत आहेत. त्याच प्रमाणे व्यक्ती स्वत:देखील जातीअंत च्या मार्गातील अडथळा ठरत आहेत. आपणास कोणत्यातरी एकाच नावेत बसता येवू शकेल. दोन नावेत आपण बसण्याचा प्रयत्न केल्यास पाण्यात पडून मृत्यू होण्याचाच जास्त संभाव आहे.\nजाती व्यवस्था की जातीअंत. यापैकी समाजाने आता दोघांपैकी एकाची नाळ धरायला हवी. माणसाला स्वत:वर अन्याय होऊ नये. स्वत:ला कोणी नीच माणू नये. म्हणून जाती अंत हवा असतो. तर त्याच वेळी आपण दुसऱ्या पेक्षा श्रेष्ठ आहोत. हे व्यक्ती ब्राह्मणी धर्म आणि ब्राह्मणी व्यवस्थेच्या आधारे सिद्ध करू लागते. तेंव्हा ती व्यक्ती स्वत:सोबतच समाजाचेही नुकसान करत असते.\nतसेच जर आपणास उच्च जातींच्या बरोबरीला जाऊन बसायचे असेल. तर आपल्यातील नीच प्रवृत्ती देखील व्यक्तीला संपवायला लागतील. मागास जातीतील व्यक्ती जर व्यसनी असतील. अंधश्रद्धाळू असतील. गलिच्छ राहत असतील. गलिच्छ व्यवसाय करत असतील. शिवराळपणा करत असतील. अशिक्षित असतील. अज्ञानी असतील. तर अशा व्यक्तीने कितीही आरडओरडा केला. तरी त्यास बरोबरीचे स्थान मिळू शकणार नाही.\nतर त्यासाठी मागास घटकातील व्यक्तींनी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवायला हवी. स्वत:हून व्यसन, अंधश्रद्धा, शिवराळ व गचाळ भाषा, अस्वछ राहणीमान इ. चा त्याग करायला हवा. अशा रीतीने उच्च जातींचे राहणीमानानुसार स्वत:मध्ये बदल केल्यास निश्चित पणे उचनिचता व सामाजीक दरी कमी होवू शकते. व जातीअंत चे कार्य सुकर होऊ शकते.\nजातीअंत उपाय – समाजासाठी आवश्यक\nआंतरजातीय विवाह जातीअंत धम्म बुद्ध शहराकडे चला शिक्षण\nआंबेडकर जयंती : काय चूक काय बरोबर\nजातीचा शेवट शासनामार्फतच होऊ शकतो.\nकार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत\nबुद्ध : अत्यंत प्राचीन तरीही अत्याधुनिक क्रांतिकारक\nब्राह्मणी मानसिकता बदलने आवश्यक\nअस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/yatin-karyekar-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T18:51:44Z", "digest": "sha1:SDCEFO5ZL7PPOEFJ5QES4FEIWMV7FNBU", "length": 14123, "nlines": 154, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Yatin Karyekar शनि साडे साती Yatin Karyekar शनिदेव साडे साती Actor", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nYatin Karyekar जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nYatin Karyekar शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी चतुर्दशी\nराशि वृश्चिक नक्षत्र ज्येष्ठा\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n4 साडे साती वृश्चिक 12/21/1984 05/31/1985 शिखर\n6 साडे साती वृश्चिक 09/17/1985 12/16/1987 शिखर\n7 साडे साती धनु 12/17/1987 03/20/1990 अस्त पावणारा\n8 साडे साती धनु 06/21/1990 12/14/1990 अस्त पावणारा\n17 साडे साती वृश्चिक 11/03/2014 01/26/2017 शिखर\n18 साडे साती धनु 01/27/2017 06/20/2017 अस्त पावणारा\n19 साडे साती वृश्चिक 06/21/2017 10/26/2017 शिखर\n20 साडे साती धनु 10/27/2017 01/23/2020 अस्त पावणा��ा\n26 साडे साती वृश्चिक 12/12/2043 06/22/2044 शिखर\n28 साडे साती वृश्चिक 08/30/2044 12/07/2046 शिखर\n29 साडे साती धनु 12/08/2046 03/06/2049 अस्त पावणारा\n30 साडे साती धनु 07/10/2049 12/03/2049 अस्त पावणारा\n37 साडे साती वृश्चिक 02/06/2073 03/30/2073 शिखर\n39 साडे साती वृश्चिक 10/24/2073 01/16/2076 शिखर\n40 साडे साती धनु 01/17/2076 07/10/2076 अस्त पावणारा\n41 साडे साती वृश्चिक 07/11/2076 10/11/2076 शिखर\n42 साडे साती धनु 10/12/2076 01/14/2079 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nYatin Karyekarचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत Yatin Karyekarचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, Yatin Karyekarचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nYatin Karyekarचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. Yatin Karyekarची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. Yatin Karyekarचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव ���ायम राहतील. खर्च वाढतच राहतील व Yatin Karyekarला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nYatin Karyekar मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/yeh-jawaani-hai-deewani-turns-karan-johar-deepika-padukone-get-nostalgic-share-unseen", "date_download": "2020-12-02T18:00:07Z", "digest": "sha1:2WIXSWBWRE6TDWG5ULEAERCONOONQU4V", "length": 15992, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "'ये जवानी है दिवानी' ची ७ वर्ष पूर्ण, करणने शेअर केला खास व्हिडिओ - yeh jawaani hai deewani turns karan johar deepika padukone get nostalgic share unseen video | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'ये जवानी है दिवानी' ची ७ वर्ष पूर्ण, करणने शेअर केला खास व्हिडिओ\n'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाला आज सात वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने या चित्रपटाचे निर्माता करण जोहरने एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंट शेअर केला आहे.\nमुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला चाहते नेहमीच पसंत करतात. या दोघांचा गाजलेला चित्रपट म्हणजे 'ये जवानी है दिवानी'. या चित्रपटातील या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आजही अनेकांच्या फेवरेट मूव्ही लिस्टमध्ये या चित्रपटाचे नाव असते. आज या चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक अयान मुखर्जीचा हा गाजलेला चित्रपट ३१ मार्च २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज सात वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने या चित्रपटाचे निर्माता करण जोहरने एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंट शेअर केला आहे.\n'अरे भूमी.. बॉलर म्हणजे काय अमिताभ बच्चन यांनाच पडला प्रश्न\nया चित्रपटातील बनी आणि नैनाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात खास घर केले. याच आठवणींना उजळा देत करणने व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये रणबीर-दीपिका शिवाय चित्रपटातील काही क्षणांना पुन्हा एकदा उजळा दिला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना करणने लिहिले आहे की,' या मित्रांच्या गॅंगला आपल्या आयुष्यात आल्याला आणि आपल्याला मैत्री आणि प्रेमाबद्दल शिकवलेल्या या चित्रपटाला आज ७ वर्ष पूर्ण झाली. हा एक असा चित्रपट आहे जो प्रत्येक पिढीसाठी बनला आहे. ७ वर्ष 'ये जवानी है दिवानी' ची'.\nदीपिका-रणबीरच्या नात्याला पूर्णविराम लागल्यानंतर या जोडीला अयान मुखर्जीने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आणले होते. या चित्रपटासोबतच चित्रपटातील सर्व गाणी देखील हिट ठरली होती.\n...आणि ट्विंकलला तब्बल 46 वर्षात पहिल्यांदा मिळालं आईच्या हातचं जेवण\n'ये जवानी है दिवानी' चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले असून करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, कल्की कोचलीन, फारुख शेख, आदित्य रॉय कपूर, एवलीन शर्मा, तन्वी आझमी मुख्य भूमिकेत होतें. या चित्रपटाला जरी सात वर्षे पूर्ण झाली असली तरीही आजही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहताना तितकाच फ्रेश वाटतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयोगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...\nअरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या...\n'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'\nमुंबईः मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या...\nराहुल रॉयची प्रकृती सुधारतेय; आयसीयूतून आणले बाहेर\nमुंबई - आता फारसा कुणाच्या लक्षात नसलेला मात्र कोणे एकेकाळी आपल्या आशिकी या चित्रपटाच्या माध्यमातून स्टार झालेला अभिनेता राहुल रॉय हा गेल्या काही...\nयोगींनी मुंबईत सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरेंना भेटायला हवे होते : इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आ��्यावर सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी होती...\nशेवटी बाईपण सोडून 'पुरुष' व्हावं लागलं, कित्येक वर्षांपासून होती त्रस्त\nमुंबई - जगाला नावं ठेवायला काय जाते त्यांना मला काय त्रासातून जावे लागले याबद्दल कुणाला कसलीच माहिती नाही. कोणाचीही भीड न ठेवता जे वाटत आले त्याबद्दल...\nताजमध्ये होता वेटर, फावल्या वेळेत केली फोटोग्राफी नंतर झाला 'व्हायरस'\nमुंबई - काही अभिनेते वेगळेच असतात. त्यांचे बोलणे. त्यांचा अभिनय याशिवाय सेलिब्रेटी म्हणून मिरवणे हे नेहमीच विचार करण्यास प्रवृत्त करणारे असते. अशाच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-crime-refusal-food-and-drink-sword-attack-314872", "date_download": "2020-12-02T19:04:24Z", "digest": "sha1:CZVBFK7AMETCZFTVFRZU6AKHKB7VGYO4", "length": 12997, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "बीड क्राईम - जेवण-दारूस नकार; तलवार कत्तीने हल्ला, सहा जणांविरोधात गुन्हा - Beed Crime - refusal of food and drink; Sword attack | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nबीड क्राईम - जेवण-दारूस नकार; तलवार कत्तीने हल्ला, सहा जणांविरोधात गुन्हा\nसिरसदेवी येथील हॉटेल चंद्रसखा येथे कमलेश केशव पवार (वय २०, रा. रुई, ता. गेवराई) हा युवक कामाला आहे. २३ जून रोजी पाच ते सहा तरुण या हॉटेलात आले. त्यांनी जेवण व दारुची पिण्यासाठी हॉटेलात बसू देण्याची यात तो जखमी झाला.\nबीड - हॉटेलात बसून जेवण व दारु देण्यास नकार दिल्याने हॉटेल कर्मचाऱ्यावर तलवार व कत्तीने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सिरसेदवी (ता. गेवराई) येथे घडली. याप्रकरणी एमएलसी जबाबावरुन अज्ञात सहा जणांविरोधात तलवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nमागणी केली. मात्र, याला नकार दिल्यानंतर त्यांनी तलवार व कत्तीने कमलेश पवार याच्यावर हल्ला केलागेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील हॉटेल चंद्रसखा येथे कमलेश केशव पवार (वय २०, रा. रुई, ता. गेवराई) हा युवक कामाला आहे. २३ जून रोजी पाच ते सहा तरुण या हॉटेलात आले. त्यांनी जेवण व दारुची पिण्यासाठी हॉटेलात बसू देण्याची यात तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी त्याने दिलेल्या एमएलसी जबाबावरुन सोमवारी तलवाडा पोलिसांत अज्ञात सहा जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे हे करत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या होणार\nमुंबई: मुंबईत कोविड चाचणी मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सलून, फूड डिलीव्हरी बॉय, सुरक्षा रक्षकांचीही कोरोना चाचण्या करण्याचा पालिकेचा...\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कोकणातील मिटले नामोनिशान\nचिपळूण (रत्नागिरी) : कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे लोटे येथील नामोनिशाण मंगळवारी झालेल्या लिलावात मिटले गेले. दाऊदची मालमत्ता अर्थात पेट्रोल...\nतर मंगल कार्यालयांवर होणार फौजदारी ; 'गर्दीचे कार्यक्रम आयोजित कराल तर याद राखा'\nकोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक व मंगलकार्यालयांनी कोव्हीड-19 रोखण्यासाठी शासनाने काढलेल्या विविध आदेशाचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर...\nभरधाव वेगात ट्रॅव्हल्सने दिली टिप्परला धडक; दोन चालकांचा जागीच मृत्यू\nपांढरकवडा (जि. यवतमाळ) : कामगार घेऊन जाणार्‍या भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिली. या अपघातात एका चालकाचा...\nनदीपात्रालगत अनधिकृत बांधकामे सुसाट; कासारवाडीतील प्रकार\nपिंपरी: कासारवाडी नदीपात्राजवळ लॉकडाउनपासून अनधिकृत बांधकामे सुसाट सुरू आहेत. नदीपात्रालगत भराव टाकून नदीचे पात्र बुजविण्याचा प्रकार सुरू असूनही \"ह'...\nताजमध्ये होता वेटर, फावल्या वेळेत केली फोटोग्राफी नंतर झाला 'व्हायरस'\nमुंबई - काही अभिनेते वेगळेच असतात. त्यांचे बोलणे. त्यांचा अभिनय याशिवाय सेलिब्रेटी म्हणून मिरवणे हे नेहमीच विचार करण्यास प्रवृत्त करणारे असते. अशाच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B/", "date_download": "2020-12-02T18:12:02Z", "digest": "sha1:7T2I2MEDJ5BKIULARXG4DF4ARVT4KZ45", "length": 9095, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "काबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव : गिरीेश चोडणकर यांचा आरोप | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर काबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव : गिरीेश...\nकाबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव : गिरीेश चोडणकर यांचा आरोप\nगोवा खबर: काबो राज निवासाचे खासगीकरण करुन तेथे कॅसिनो स्पा रिसोर्ट सुरु करण्याचा डाॅ. प्रमोद सावंतांचा डाव आहे. त्यामुळेच त्यानी नविन राजभवन बांधण्याचा सरकारी प्रस्ताव पुढे केला आहे असा आरोप गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.\nकोविड संकट काळात केवळ आपली तिजोरी भरण्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. राजभवनच्या वास्तुत कॅसिनो स्पा रिसोर्ट सुरू करुन ती ऐतिहासिक वास्तु खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव प्रमोद सावंतानी तयार केला आहे, असा दावा चोडणकर यानी केला आहे.\nकोळसा व खाण व्यवसायात त्यांचे थेट हितसबंध गुंतलेले असल्याने मोले अभयारण्यात लाखो झाडांची कत्तल करुन येणाऱ्या प्रकल्पांबद्दल मुख्यमंत्री काहिच बोलत नाहीत असा आरोप करून चोडणकर म्हणाले, रेल्वे रुळांचे दुपदरीकरण करुन आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी मुख्यमंत्री गोव्याचे पर्यावरण नष्ट करण्यास पुढे सरसावले आहेत हे दुर्देवी आहे.\nगोवा विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही हे मान्य करणारे मुख्यमंत्री करोडो रुपये खर्च करुन नविन प्रकल्प बांधण्याचे व काही प्रकल्पांचे नुतनिकरण करण्याच्या घोषणा करीत आहेत. केवळ सल्लागार व कंत्राटदारांकडुन कमिशन खाण्यासाठी गरज नसताना हे प्रकल्प राबवले जाणार आहेत,असा आरोप चोडणकर यांनी केला.\nअसंवेदनशील भाजप सरकारकडे दयानंद सामाजीक सुरक्षा योजना, विधवा व दिव्यांग यांचे मासीक पेंशन देण्यासाठी निधी नाही परंतु स्व. मनोहर पर्रिकरांचे स्मारक बांधण्यासाठी सरकार १५ कोटींचा चुराडा करीत आहे,याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले.\nPrevious articleनववे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे ‘ऑनलाईन’ होणार \nNext articleवैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात धर्माची बाजू घेऊन हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा: चारुदत्त पिंगळे\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nकाँग्रेस आमदार फुटणार कवळेकर यांनी पूर्वीच सांगितले होते;सरदेसाई यांचा गोप्यस्फोट\nगोव्यात ‘एन्.आर्.सी.’ लागू करा \nमुख्यमंत्र्यांतर्फे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवाचा १ ऑक्टोबर रोजी शुभारंभ\nजीएमपीएफचे केंद्रीय गृह मंत्रालयास तातडीच्या मदतीचे आवाहन\nसाबांखा मंत्री ढवळीकर विधानसभेत दाखल\nपवना धरणातून 2750 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग 3\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपोटपुजा’च्या लेखिका उषा बाळे यांचे निधन\nराधानगरीत अडकले गोव्याचे प्रवासी;मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेऊन पोचवली मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/vada-pav-goes-national-to-herald-thackeray/", "date_download": "2020-12-02T19:00:01Z", "digest": "sha1:O3WNDTYOIBYPNTHCMHW4VBP4G4DR2FUD", "length": 8176, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "ठाकरे अंदाज - पॉपकॉर्न ऐवजी वडापाव सोबत! - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>ठाकरे अंदाज – पॉपकॉर्न ऐवजी वडापाव सोबत\nठाकरे अंदाज – पॉपकॉर्न ऐवजी वडापाव सोबत\nमहाराष्ट्राचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ‘ठाकरे’ जागतिक पातळीवर गर्जण्यास सज्ज झालेला आहे तेव्हा स्वाभाविकतः महाराष्ट्राची आन बान शान असलेल्या, दिवसाच्या कोणत्याही वेळेला सर्वसामान्यांचे पोट भरेल आणि स्वस्तात मस्त तसाच चटपटीत अशा महाराष्ट्रातील लोकप्रिय शिव वडापावची चव राष्ट्रीय दर्शकांना चाखण्यास मिळणार आहे.\nबाळासाहेब ठाकरेंसारख्या महाराष्ट्राच्या मातीतील रांगड्या व लोकप्रिय व्यक्तित्वाप्रमाणेच दशकानुदशके करोडोंच्या मनांवर व जिभेवर राज्य गाजवणारा शिव वडापावने चवखोरांवर टीका केलेली आहे. ठाकरे चित्रपटाच्या टिझर व ट्र���लर प्रक्षेपणादरम्यान स्टार्टर्स म्हणून वडापाव सर्व्ह करणाऱ्या निर्मात्यांच्या विचारशरणीस पाठिंबा देत ७२ निवडक कार्निवल सिनेमा थिएटरमध्ये त्यांनी शिव वाडा पाव ची निवड त्यांच्या एफ अँड बी ऑफरमध्ये केलेली आहे. अद्वितीय अशा पॅन-इंडिया मार्केटिंग पुढाकाने टेंट कार्ड्स, वेबसाइट बॅनर, सिनेमा स्लाइड्स आणि एसएमएस मोहिम याद्वारे उत्साहवर्धक महाराष्ट्रीयन पाककृतींना राष्ट्रीय प्रेक्षकांसमोर सादर केले जाईल.\n‘ठाकरे’ चित्रपटासह कार्निवल सिनेमाज मध्ये शिव वडापावचा स्वाद चाखत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तसंही असे ऐकिवात आले आहे की, राष्ट्रीय प्रेक्षकांसमवेत आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना देखील ठाकरे चित्रपटाबरोबर झणझणीत मराठी मोळ्या वडापावचा स्वाद चाखण्यास मिळणार आहे.\nसंजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाच्या टीमने ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम केलेले आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून येत्या २५ जानेवारी २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.\nPrevious वेळेच्या नियोजनातही भाऊ ‘नशीबवान’\nNext Ajinkya Yoddha : संजय पांडे प्रस्तुत ‘अजिंक्य योद्धा’ लवकरच रंगभूमीवर\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकार���ार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maitreegroup.net/2020/04/28/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%87-5-%E0%A4%A8%E0%A5%85/", "date_download": "2020-12-02T18:57:06Z", "digest": "sha1:KOXJFW6FVYCQEF6HYJ6E5NH3PTBUXEWM", "length": 6982, "nlines": 85, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "लॉकडाऊन आणि उन्हाळा- हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर – Maitree Group", "raw_content": "\nYou are here: Home / Harsha Terrace Restaurant / लॉकडाऊन आणि उन्हाळा- हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर...\nलॉकडाऊन आणि उन्हाळा- हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर\nवर्क फ्रॉम होम असो वा घरातील इतर काम… या काळात शरीराला भरपूर आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात पुरेश्या विश्रांतीसोबतच पोषक आहाराची गरज असते. सकाळ पासून ते रात्रीच्या झोपे पर्यंत आपलं शरीरं काम करतं असतो. शरीरास देखील थकवा जाणवतो अशा वेळेस गरज भासते एनर्जी ड्रिंक्सची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून आरोग्याशी तडजोड न करता नॅचरल एनर्जी ड्रिंक्स घेणे ‍कधीही परवडतं. आज आपण काही अशाच नॅचरल ड्रिंक्स बद्दल जाणून घेऊ या….\nलिंबू पाणी – जसं की सर्वाना ठाऊकच आहे की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. व्हिटॅमिन सी शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला वाढवते. आणि शरीरास नवी एनर्जी देतं\nशहाळ्याचं पाणी – शहाळं किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमीला पूर्ण करून शरीरास एनर्जी शक्ती देतं. ह्या मध्ये नैसर्गिकरीत्या पोटॅशिअम पाण्याची कमी होऊ देतं नाही.\nताक – उन्हाळ्यात ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरतं. या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. याने पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते.\nग्रीन टी – हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे शरीराला उत्स्फूर्तता म्हणजेच एनर्जी मिळते. आपण व्यायामानंतर ग्रीन टी पिणे योग्य ठरेल. हे आपल्यास एनर्जी देण्याचे काम करतं.\nदूध पिणे – लहानपणा पासूनच आपल्याला शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे सगळ्यांसाठी फायदेशीर असतं. दूधात अधिकाधिक पोषक तत्व असतात. त्यामुळे हा सम्पूर्ण आहार मानला गे��ा आहे. व्यायामानंतर दूध पिणे अधिक फायदेशीर आहे.\nहे सगळं नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आहे जे घेतल्याने आपल्या शरीराला काहीच नुकसान होणार नाही हे फायदेशीरच आहे. हे घेतल्याने थकवा अजिबात जाणवणार नाही.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\nदही भात बडीशेप खाण्याने होणारे फायद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/lockdown-landlord-searching-tenants-after-tenant-leaves-nanded-news-300810", "date_download": "2020-12-02T19:16:37Z", "digest": "sha1:5EES6EXHJ5FLRKLE6WHI2ELSJXURWXR6", "length": 17877, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाउनचा फटका : किरायदार निघून गेल्याने घरमालक भाडेकरूंच्या शोधात - Lockdown: Landlord searching for tenants after tenant leaves nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nलॉकडाउनचा फटका : किरायदार निघून गेल्याने घरमालक भाडेकरूंच्या शोधात\nहजारो परप्रांतीयांनी नांदेड सोडताना आपले किरायाचे घर व दुकानेही खाली केल्याने शेकडो मालमत्ताधारकांना आता नवीन भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे.\nनांदेड : एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे हाताला काम राहिले नसल्याने हजारो परप्रांतीयांनी नांदेड सोडताना आपले किरायाचे घर व दुकानेही खाली केल्याने शेकडो मालमत्ताधारकांना आता नवीन भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. भलेमोठे घर आता एका गोदामासारखे दिसत असल्याने घरमालक भाडेकरुंच्या शोधात आहेत.\nपरप्रांतीय भाड्याच्या घरात राहून वेगवेगळे व्यवसाय व कामाच्या माध्यमातून आपले व आपल्या कुटुंबांचे उदरनिर्वाह करत होते. पण त्यामुळे त्यांचा रोजगार बंद झाल्याने या परप्रांतीयांनी आपल्या राज्याची वाट धरली असून त्यामुळे भाड्याची शेकडो घरे रिकामी झाली आहेत. रोजगारच नसल्याने भाडे कुठून भरावे असा प्रश्न या परप्रांतीयासमोर उभा असताना त्यांनी घर सोडल्यानंतर आता भाडेकरू पाहिजे असे म्हणायची वेळ या मालमत्ताधारकांवर आली आहे. ही परिस्थिती संबंध राज्यभर झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.\nहेही वाचा - नांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nकामगार व किरायदारांनी जडअंतकरणाने शहर सोडले\nलॉकडाऊनचा जबर फटका परप्रांतीय कामगार व लघु व्यावसायिकांना बसला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी आहे तिथेच राहण्याचा सल्ला दिला असला तरी रोजगाराविना त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा आपले गाव गाठावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि जडअंतकरणाने शहर सोडले. नांदेड शहराचा विचार केला तर पावभाजी विक्रीचा पूर्ण व्यवसाय करण्यासाठी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बंगालचे हजारो कामगार आणि कारागीर गेल्या एक वर्षापासून शहरात आले होते. यापैकी काही गुजराती, राजस्थानी कामगारांनी स्वतःचा व्यवसाय येथे सुरू करून आपला जम बसविला असला तरी प्रत्येकाला असे करता आले नाही.\nघरमालकांवर डोक्याला हात लावण्याची वेळ\nपगारी कामगार म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी शहराच्या विविध भागात भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे. परंतु रोजगारच नसल्याने त्यांना परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. घराचे भाडे कुठून द्यावे, परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालवावा असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने हजारो कामगारांनी नांदेड सोडण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या कालावधीत काहींनी खासगी वाहने करून आपले घर जवळ केले तर अलीकडे काहींना रेल्वेचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाड्याची घरे रिकामी झाली आहे. ती रिकामी घरे पाहून घरमालकांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.\nयेथे क्लिक करा - Video - शाळा सुरु झाल्याच तर, घ्यावी लागणार खबरदारी\nनवीन भाडेकरू शोधूनही सापडत नाही\nनवीन भाडेकरू शोधूनही सापडत नसल्याने टोलेजंग इमारतीचे मेंटेनन्स, कर भरणा कशाने करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. बऱ्याच जणांनी टोलेजंग इमारती बांधून त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होता. आता कोरोनाची ही साथ केंव्हा संपुष्टात येईल हे निश्चित नसताना इमारतही रिकाम्या झाल्याने त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतावर घाव बसला आहे. यामुळे भाडेकरू पाहिजे असे म्हणायची वेळ आली आहे. एवढे मात्र निश्चित आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nनांदेड : त्रिकूट येथे वाळू माफियाविरुद्ध महसूलची कारवाई\nनांदेड : नांदेड तहसील आणि बारड पोलिसांनी सोमवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास नांदेड तालुक्यातील त्रिकूट येथे केलेल्या धडक कारवाईत वाळू उपसा...\nनांदेड : शिवणी परिसरात शंभर टक्के कापसावर बोंड अळीचा प्रादु्र्भाव\nशिवणी (जिल्हा नांदेड )- किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात कापूस पिकाचे 100% बोंड आळी झाल्याने शेतकरी हिरवीगार असलेल्या कापूस पिकात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/bhakti/what-culture-a678/", "date_download": "2020-12-02T18:18:33Z", "digest": "sha1:TKWCWCB6NMDXEMYRN5IGTVW3VXPAD6CA", "length": 19198, "nlines": 317, "source_domain": "www.lokmat.com", "title": "संस्कृती म्हणजे काय? - Marathi News | What is culture? | Latest bhakti News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nSharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं म���ठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\n'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nपत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल\nप्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nगुरुग्राम : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला कोरोना पॉझिटिव्ह, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\nमहाराष्ट्रात दिवसभरात ५,६०० नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर १११ रुग्णांचा मृत्यू.\nआदिवासींना खावटी अनुदानासाठी आता पोर्टलवर नोंदणी\n‘’दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’\nराजस्थानमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,72,400 वर\nराजस्थानमध्ये आज कोरोनाचे 1,990 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nAll post in लाइव न्यूज़\nमंत्र्यासोबत डिनरला नकार;थांबवलं विद्याचं शूटिंग\nभूमीचा दुर्गामती - पुन्हा साऊथची कॉपी\nराहुल रॉयला अचानक तीव्र स्ट्रोक कसा आला\nभारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांमधील लक्षवेधी वादविवाद | India vs Australia Sledging Moments\nफुटबॉलचा 'दैवी हात', भारतातही होते त्याचे फॅनक्लब | Diego Maradona Death | Football | Sports News\nहृदयविकाराच्या झटक्यामुळे कपिल देव रुग्णालयात | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News\nस्पॅनिश फ्लू प्रमाणेच कोरोनाची दुसरी लाट धोकादायक\nकोरोना २६ जानेवारीला दुपारी ४ वाजता संपणार | Dr Ravi Godse on Covid 19 | America\nमास्क घातल्यानंतर चष्म्यावरील Fog कसा घालवा\nकोरोना रुग्णांच्या एका हास्यासाठी डॉक्टरांचे कौतुकास्पद पाऊल | Doctor Dance on Wearing PPE Suit\nजीवनरक्षक झिंककडे कोरोनाकाळात दुर्लक्ष केलं जातंय का\nठाण्यातील दोन खासगी कार्यालयातून लाखाच्या ऐवजाची चोरी\nठाण्यातील आॅटोमोबाईल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक: दोघांना अटक\n पोलीस ठाण्यातच हवालदाराला धक्काबुक्की करणाऱ्यास अटक\nधनगर महासंघाची कार्यकारिणी जाहीर\n\"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही\nरशियात पुढील आठवड्यापासून कोरोनाच्या लसीकरणाला होणार सुरुवात\n\"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली\nकेंद्र सरकारच्या विरोधात बळीराजाने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातील साहित्यिकांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/corruption-in-bharatiya-janata-party-1268759/", "date_download": "2020-12-02T18:37:36Z", "digest": "sha1:I4SZKKGYNSHYHQRH5IGYKQMXBC7RVGJX", "length": 36101, "nlines": 234, "source_domain": "www.loksatta.com", "title": "corruption in Bharatiya Janata Party | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं ना खुद खाता हूँ, ना खाने देता हूँ’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं ना खुद खाता हूँ, ना खाने देता हूँ’ अशी घोषणा करून सुरुवातीला टाळ्या मिळवल्या. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर, प्रकाश मेहता, रवींद्र चव्हाण यांच्यासारखे सहकारी आणि काही आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक यांच्यावर असलेले आरोप किंवा गुन्ह्य़ांची जंत्री पाहिली तर भ्रष्टाचारमुक्त सुप्रशासन व पारदर्शी कारभाराची हमी देणाऱ्या भाजपने जनतेच्या तोंडाला कशी पाने पुसली आहेत, हे लक्षात येते..\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत ‘राष्ट्रभक्ती, जनसेवा व एक विचार’ घेऊन शिस्तबद्धपणे मार्गक्रमण करीत असलेला पक्ष अशी एके काळी ओळख असलेल्या पक्षाचे नेतृत्व अलीकडच्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी प्रभृतींनी केले. मात्र केंद्रात व काही राज्यांमध्ये सत्ता मिळाल्यावर पैसा व सत्तेमुळे येणारे दुर्गुण भाजपमध्ये आले. गेल्या दोन-तीन वर्षांत तर यशाची चढती कमान असल्याने आणि मिळेल त्या मार्गाने व अपप्रवृत्तींनाही बरोबर घेऊन यश संपादन करण्याची झिंग चढल्याने भाजपमध्ये अन्य पक्षांमधूनही अगदी लोंढे आले. भाजपच्या जुन्या निष्ठावंतांची गळचेपी झाली. यश संपादन करण्यासाठी आणि देशात १० कोटी कार्यकर्ते असलेला जगातील एकमेव पक्ष अशी बिरुदावली मिरविण्यासाठी येणाऱ्यांसाठी सताड दारे उघडली गेली आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी ही अडचणीची न ठरता भाजप प्रवेशासाठी कार्यक्षमतेची निदर्शक ठरली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात घसा फोडून सत्तेवर येणाऱ्या भाजपने लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यांच्याच पक्षाच्या आरोप असलेल्या नेत्यांना मुक्त प्रवेश दिला. महाराष्ट्रात राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याबद्दल १९९० नंतरच्या काळात ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी हल्ला चढविला होता. पण अजून न्यायालयाने शिक्षा सुनावलेली नाही, अशी सबब बेमुर्वतपणे सांगत गुन्हेगारी स्वरूपाचे व फसवणुकीचे आरोप असलेल्यांना भाजपने निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली, पक्षात पदे दिली व काही जबाबदाऱ्याही दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही हेच सुरू आहे. त्यामुळे पैशांच्या जोरावर पक्षातील निष्ठावंताच्या डोक्यावर पाय देऊन ही स्वार्थी मंडळी पक्षात पुढे गेली.\n‘आधी देश, मग पक्ष आणि शेवटी मी,’ असे ब्रीदवाक्य घेऊन एके काळी काम करणाऱ्या भाजपचा उलटय़ा क्रमाने सध्या राज्यात व देशात प्रवास सुरू आहे. यशाची शिखरे सर करण्यासाठी नीतिमत्तेची चाड न ठेवता वादग्रस्त नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.\n‘मैं ना खुद खाता हूँ, ना खाने देता हूँ’ अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या. पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर, प्रकाश मेहता, रवींद्र चव्हाण यांच्यासारखे सहकारी आणि काही आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक यांच्यावर असलेल्या आरोप किंवा गुन्ह्य़ांची जंत्री पाहिली तर भ्रष्टाचारमुक्त सुप्रशासन व पारदर्शी कारभाराची हमी देणाऱ्या भाजपने जनतेच्या तोंडाला कशी पाने पुसली आहेत, हे लक्षात येते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जनतेचा विश्वास गमावल्याने सत्तेची संधी मिळालेल्या भाजपने आचार-विचाराने थोर असलेल्या नानाजी देशमुख यांच्यासारख्यांचे स्मरण केले, तर आपण सत्तेसाठी कुठे पोहोचलो आहोत, हे लक्षात येईल. गुंडापुंडांना, बँकांच्या कर्जबुडव्यांना आणि जनतेला फसविणाऱ्यांना बरोबर घेतल्याने ‘देश बदलतोय’ हे सांगण्यासाठी जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करण्याची व जनतेच्या दारी जाऊन प्रचार करण्यास कार्यकर्त्यांना सांगण्याची वेळ भाजपवर आली आहे. आगामी मुंबई, ठाणे व अन्य महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना याचे भान भाजपला ठेवावे लागेल. जनता दुधखुळी नाही. जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांप्रमाणेच भाजपची ओळख पटू लागली, तर ऊध्र्वगतीकडून अधोगतीकडे वळण्यास वेळ लागणार नाही. ‘नमामि गंगे, नमामि चंद्रभागा’ या उपक्रमांच्या माध्यमातून नद्यांच्या शुद्धीकरणाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. पण देशात १० कोटी व राज्यात एक कोटी कार्यकर्त्यांचे लक्ष गाठल्याचा दावा करणाऱ्या भाजपमधील अनिष्ट व विघातक प्रवृत्तींना दूर करण्यासाठी पक्षशुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे. साधी राहणीचा उपदेश कार्यकर्त्यांना देऊन आपला बडेजाव मिरविण्यासाठी राज्य अतिथी दर्जा व पोलीस संरक्षण मिळविणाऱ्या आणि मुंबईत घर असूनही पात्र नसताना शासकीय बंगल्यात ठाण मांडणाऱ्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडून पक्षशुद्धीकरणासाठी फारसे काही होण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनाच त्यासाठी काही कटू निर्णय घेऊन पावले उचलावीच लागतील.\n– मुंबई / कल्याण-डोंबिवली\nप्रकाश मेहता : झोपुतील भ्रष्टाचार\n’गुन्हा – झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील (एसआरए) भ्रष्टाचाराचा आरोप. मुंबई विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १५६ (३) अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १० मार्च २००८ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे कलम ७ व कलम १३ (१)(ई) खाली लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्तरावर जैसे थे परिस्थिती.\nप्रवीण दरेकर : बँक घोटाळा\nपद – आमदार, विधान परिषद\n’गुन्हा – मुंबई बँकेत १९९८ पासून करण्यात आलेल्या गैरव्यवहारात बँकेचे सुमारे १२३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप. आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यावर माजी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेकांवर त्यात सहभागाचा आरोप आहे. पुढील कारवाई प्रलंबित आहे. याशिवाय बेकायदा जमाव ज��वून दंगल घडविणे, इजा घडविणे आदी प्रकारचे १३ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल.\nराम कदम : मारहाण, धमक्या, अपहरण..\n’गुन्हा – शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर व अन्य पोलीस ठाण्यात दाखल.\nरवींद्र चव्हाण : १९ गुन्हे, तीन ते सात वर्षांच्या शिक्षेचे गंभीर गुन्हे\n’गुन्हा – १. झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल. ठेकेदारांना देण्यात आलेल्या १६ कोटींच्या अग्रिम रकमा आणि अनियमितता यापुरतीच या गुन्ह्य़ाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्याप्ती. संथ गतीने प्रकरणाचा तपास सुरू. २. काँग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे समर्थकांना मारहाणप्रकरणी विष्णूनगर पोलिसांकडून १ नोव्हेंबर २०१० रोजी अटक. ३.विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्ह्य़ांची नोंद. त्यांत खंडणी, अपहरण, मारहाण, अ‍ॅट्रॉसिटी यांचा समावेश.\nदीपक (बाबा) मिसाळ : खुनाचा प्रयत्न, धमक्या\nपद – सरचिटणीस, शहर कार्यकारिणी, माजी नगरसेवक (आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर)\n’गुन्हा – २००३ मधील बबलू कावेडिया खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई, मात्र निदरेष मुक्तता. कबड्डी संघाचे प्रमुख आणि प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी सध्या जामिनावर. महंमदवाडीतील एका जागेच्या वादातूनही गुन्हा दाखल. मिसाळ यांच्या पत्नीकडूनही संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात फिर्याद. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल. सध्या या प्रकरणी मिसाळ यांना जामीन.\nमराठवाडा संभाजी पाटील निलंगेकर : आर्थिक गैरव्यवहार\n’गुन्हा – मेहुणे आणि अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग कंपनीस एकूण ४९ कोटी रु. कर्जासाठी जामीनदार. त्यासाठी लीजने मिळालेली जमीन तारण ठेवल्याचा आरोप. कर्जाची व्याज मिळून ७२ कोटी रुपयांची थकबाकी. त्याविरोधात बँकांची कर्ज प्राधिकरणामार्फत सीबीआयकडे तक्रार. लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. ऋण वसुली न्यायाधिकरणाकडून कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे आदेश. त्याविरोधात मुंबईतील प्राधिकरणाकडे अपील.\nएकनाथ खडसे : जमीन गैरव्यवहार\nपद – माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते\n’ पुणे येथील जमीन खरेदी प���रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महसूलमंत्रिपदाचा राजीनामा. उत्तर महाराष्ट्र\nविजयकुमार गावित : भ्रष्टाचार, फसवणूक\nपद – आमदार, माजी मंत्री ( नंदुरबार)\n’गुन्हा – संजय गांधी निराधार योजनेत भ्रष्टाचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाकडे आरोप आणि गुन्ह्य़ाबाबत विचारणा केली असता कारवाईस स्थगिती देण्याचा शासनाचा निर्णय. ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविण्याच्या प्रकरणात जनहित याचिका दाखल. या प्रकरणात राज्य शासनाकडून ‘क्लीन चिट’. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी न्या. गायकवाड आयोगापुढे तक्रारी. आयोगाचा अंतिम अहवाल येणे बाकी.\nजयकुमार रावल : आर्थिक घोटाळे\n’गुन्हा – दोंडाईचा येथील दादासाहेब रावल सहकारी बँक डबघाईला येण्यास रावल व कुटुंबीयांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा लेखापरीक्षणातील ठपका. या प्रकरणी गुन्हे दाखल. औरंगाबाद खंडपीठात खटला सुरू. संचालक असणाऱ्या रावल कुटुंबीयांनी बँकेतून नियमबाह्य़ पद्धतीने कोटय़वधींचे कर्ज घेतले. त्यात जयकुमार रावल यांचाही समावेश. गुन्हे दाखल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम भरली. दादासाहेब रावल बँकेच्या संपूर्ण व्यवहाराची धुळे एसआयटीकडून चौकशी पूर्ण. रावल यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास धुळे एसआयटीकडून काढून घेत तो सीआयडीकडे सोपविल्याचा विरोधकांचा आरोप. या गुन्ह्य़ात दुसऱ्या क्रमांकावर असणारे रावल यांचे नावही कालांतराने बचावासाठी यादीत नंतरच्या क्रमांकावर नेले गेले. या प्रकरणी काही संचालकांना पूर्वीच अटक. उर्वरित संशयितांची चौकशी सुरू. त्यात मंत्री रावल यांचा समावेश.\nदिलीप गांधी : कर्जवाटप व सोनेतारण गैरव्यवहार\nपद – खासदार, नगर दक्षिण, अध्यक्ष, नगर अर्बन सहकारी बँक\n’गुन्हा – बँकेतील एक कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी भादंवि ४०९, ४२० व ३४ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन. संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी. रिझव्‍‌र्ह बँकेकडून या बँकेला पाच लाख रुपयांचा दंड.\nशिवाजी कर्डिले : फसवणूक व शस्त्रास्त्र\nपद – आमदार, राहुरी\n’गुन्हा – एका जमीन खरेदीच्या व्यवहारात ९१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भादंवि ४२०, शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी कर्डिले यांना अटक. सध्या खटला सुरू. शिक्षा – जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी घातलेल्या गोंधळाच्या गुन्ह्य़ात पंधरा महिन्यांची शिक्षा.\nबबनराव पाचपुते : शेतकऱ्यांची देणी व बँकेची कर्ज थकबाकी\nपद – माजी आमदार\n’गुन्हा – चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष विक्रम पाचपुते व अन्य दोघांवर साईकृपा खासगी साखर कारखान्यावर (श्रीगोंदे) शिरूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल. बबनराव हे या कारखान्याचे संस्थापक व माजी अध्यक्ष. शेतकऱ्यांच्या उसाचे तब्बल ३८ कोटी रुपये या कारखान्यास देणे आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट. पंजाब नॅशनल बँकेच्या पुणे शाखेकडून कारखान्यावर बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई.\nकृष्णा खोपडे : क्रीडा घोटाळा\nपद – आमदार, पूर्व नागपूर\n’गुन्हा – २००२ मध्ये महापालिकेतील दोन कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीच्या अहवालात ठपका. या प्रकरणी काही पोलीस ठाण्यांत भादंविच्या ३४१, ३५३, ३३६, ३३७, ३४१ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.\nविकास कुंभारे : क्रीडा घोटाळा\nपद – आमदार, मध्य नागपूर\n’गुन्हा – महापालिकेतील दोन कोटींच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीने केलेल्या चौकशी अवालात ठपका. या प्रकरणात भादंविच्या ४२०, ४६७, ४०६ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.\nरामदास तडस : आर्थिक गैरव्यवहार\nपद – खासदार, वर्धा\n’गुन्हा – देवळी पालिकेचे अध्यक्ष असताना आमदार निधी वेतनावर खर्च केला व नंतर वेतनाचा निधी आमदार निधी म्हणून वापरला. या आर्थिक गैरव्यवहारावरून भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाने जमीन मंजूर.\nउत्तमराव इंगळे : खंडणीखोरी\nपद – माजी आमदार, उमरखेड\n’गुन्हा – उमरखेडचे वन परिक्षेत्राधिकारी के. एम. तर्टेकर यांच्यावर हल्ला केल्याचा व खंडणी मागितल्याचा आरोप. पुसदच्या वसंतनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५३, ३८४, ३८५, १८६, २९४ आणि ५०६ कलमांखाली १३ जुलै २०१६ रोजी गुन्हा दाखल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्त���चे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 डॉक्टरांना गरज जाहिरातींच्या टॉनिकची\n2 सत्ता की संघर्ष\n3 मुक्तीमागील हेतूवर शंका\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokshahi.news/kolhapur-rain-update-5-august-2020/", "date_download": "2020-12-02T19:10:16Z", "digest": "sha1:YXHBE4PJ3NKSKWOC44TF3GYSQ3NR7OK6", "length": 3769, "nlines": 31, "source_domain": "www.lokshahi.news", "title": "कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 73 बंधारे पाण्याखाली - Lokshahi.News", "raw_content": "\nकोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 73 बंधारे पाण्याखाली\nकोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 73 बंधारे पाण्याखाली\nनदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, जिल्ह्यात पूरस्थिती\nकोल्हापूर | जिल्ह्याच्या धरणक्षेत्रासह सर्वत्रच पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने जिल्ह��यातील तब्बल ७३ बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. यामुळे काही गावांचा पूर्णत तर काही गावांचा अंशत संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर काही राज्यमार्गांवर देखील पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.\nपंचगंगा नदीची पाणी पातळी रात्रीत तब्बल दहा फूटानी वाढल्याने कोल्हापूर करांची चिंता वाढलीय. सध्या पंचगंगंगेची पाणीपातळी ३२ फूटांवर आहे. तर इशारा पातळी ३९ फूट आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने आज पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासह राज्यात सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.\nNext गगनबावडा तालुक्यात 24 तासात विक्रमी पाऊस; राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 6922 क्युसेक विसर्ग »\nPrevious « माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन\nमतदानाला जाण्यापूर्वी एकदा खात्री करा तुमचे मतदान केंद्र.. ‘या’ ठिकाणी पहा तुमची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/three-kids-from-nagpur-climbes-kalsubai-peak/articleshow/78774307.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-12-02T18:56:46Z", "digest": "sha1:LL3Y56IP6WVYQCVAOKAWGUUVMHECEFLS", "length": 12580, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागपूरच्या चिमुकल्यांनी सर केले कळसूबाई शिखर\nनागपूर जिल्ह्यातील तीन चिमुकल्यांनी कळसूबाई हे तब्बल ५ हजार ४०० मीटरचे शिखर सर करीत वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. दहा तासांच्या मोहिमेत या मुलांनी कळसूबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत त्यांच्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला.\nकळसूबाई सर केल्यानंतर आनंद व्यक्त करताना श्लोक, गुरुकांत आणि प्रिशा.\nनागपूर जिल्ह्यातील तीन चिमुकल्यांनी कळसूबाई हे तब्बल ५ हजार ४०० मीटरचे शिखर सर करीत वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. दहा तासांच्या मोहिमेत या मुलांनी कळसूबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत त्यांच्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. श्लोक डुडूलकर, गुरुकांत भोसे आणि प्रिशा भोसे ही त्या तीन चिमुकल्यांची नावे आहेत.\nमहाराष्ट्रात कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच���या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहिमांपूर्वी गिर्यारोहक कळसूबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. नागपूर जिल्ह्यातील श्लोक, गुरुकांत आणि प्रिशा यांनी प्रसिद्ध दिव्यांग गिर्यारोहक अशोक मुन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुबाईची मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली. यातील गुरुकांत १२ वर्षांचा आहे. श्लोक आणि प्रिशा यांचे वय दहा वर्षे आहे.\nकळसूबाई चढण्याचा अनुभव थरारक होता. या तिघांसह त्यांचे पालकही या मोहिमेत सहभागी झाले होते. खास गिर्यारोहकांची वाट म्हणून ओळखली जाणारी बारी या रस्त्याद्वारे मोहिमेला १८ ऑक्टोबरला सुरुवात झाली. सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास चढाईला सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कळसूबाईच्या मोहिमेवर त्यांनी फत्ते मिळविली. रात्री दहा वाजेपर्यंत ते खाली परतलेअसे मुन्ने यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. या मोहिमेदरम्यान मुसळधार पाऊस, पाऊलवाटा निसरड्या व चिखलमय झाल्या होत्या. परतीच्या वेळी दाट अंधार होता. मात्र मुलांनी कुठेही न डगमगता मोहिम यशस्वीपणे पार केले.\nमुन्ने यांचे काटोल तालुक्यातील कार नदी प्रकल्पाजवळ 'अमर द कॅम्प' आहे. याठिकाणी या तिघांनीही मोहिमेपूर्वी आवश्यक असलेल्या गोष्टींचा सराव केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nबहिणीची छेड काढली; भावाने 'त्याला' पार्टीच्या बहाण्याने चौकात नेले, त्यानंतर... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nश्लोक डुडूलकर प्रिशा भोसे नागपूर गुरुकांत भोसे कळसूबाई शिखर Kalsubai peak\nमुंबईST कर्मचाऱ्यांचं पगाराचं टेन्शन मिटलं; कॅबिनेटने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न ���ुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/doctors-day-corona-control-everyones-responsibility-dr-anil-madke-315004", "date_download": "2020-12-02T19:32:35Z", "digest": "sha1:RPE3MLD4KOETFY6AZGJ4O56NQ647AS76", "length": 15870, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "डॉक्टर्स दिनानिमित्त : कोरोना नियंत्रण सर्वांची जबाबदारी - Doctors' Day: Corona control is everyone's responsibility: Dr. Anil Madke | Marathi News - eSakal", "raw_content": "\nडॉक्टर्स दिनानिमित्त : कोरोना नियंत्रण सर्वांची जबाबदारी\nआज 1 जुलै.. डॉक्‍टर्स डे म्हणून भारतभर साजरा केला जातो. परंतु दुर्दैवाने हा एकूणच काळ काही \"साजरे' करावे असे वाटण्यासारखा नाही.\nआज 1 जुलै.. डॉक्‍टर्स डे म्हणून भारतभर साजरा केला जातो. परंतु दुर्दैवाने हा एकूणच काळ काही \"साजरे' करावे असे वाटण्यासारखा नाही. कारण हा काळ करोनाचा आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये वुहान (चीन) मधून बाहेर पडलेला कोरोना विषाणू अजूनही शांत व्हायचे नाव घेत नाही. भारतातील संसर्गबाधितांचा आकडा पाच लाखांवर गेला आहे. जमेची बाजू म्हणजे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरातल्या मृत्युदरापेक्षा खूप कमी आहे. ही बाब समाधान मानून राहावे अशी नाही. मृत्युसंख्या वाढू नये असाच निकराचा प्रयत्न जारी राहायला हवा.\nकोरोनाविरुद्धचा लढा अद्याप सुरुच आहे. या लढ्यात जे प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येतात आणि येत आहे�� अशा डॉक्‍टर्स आणि नर्सेसना किंबहुना एकूणच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जास्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर साहजिकच \"डॉक्‍टर्स डे'च्या निमित्ताने काय संदेश द्यायचा किंवा काय संवाद साधावा असा प्रश्‍न पडतो. एक मात्र सगळ्यांनाच सांगावेसे वाटते की, डॉक्‍टरांनीही स्वतः सुरक्षित राहून रुग्णसेवा देण्यासाठी सिद्ध असायला हवे. कोरोना हा गंभीर आजार आहे हे खरे असले तरी कोरोनाबरोबरच इतरही रुग्ण आपल्यासोबत आहेत, हे लक्षात ठेवायला हवे.\nआता वातावरण बदलले आहे. पावसाळा सुरु झाला आहे. अशा काळात दमा, सीओपीडी, हृदयविकार यासारखे आजार डोके वर काढत आहेत. ज्यांना कोरोना नाही परंतु इतर दीर्घकालीन आजार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आहे, असे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी आरोग्यव्यवस्था सदैव सुसज्ज असणे गरजेचे आहे. पाश्‍चात्त्य देशांत सर्व आरोग्य सुविधा आधुनिक दर्जाच्या आहेत असा आपला समज होता, तेथे कोरोनामुळे मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे.\nभारतात त्यामानाने मृत्युसंख्या कमी आहे. याचा अर्थ कायम तंत्रज्ञानावर अवलंबून चालणार नाही. रुग्णाचा इतिहास विचारात घेणे, रुग्णाशी संवाद साधणे आणि रुग्णाचा सर्वंकष विचार करणे आज खूप महत्त्वाचे आहे. कोरोना रुग्ण आणि कोरोना नसलेल्या रुग्णाकडे केवळ यांत्रिकतेने न पाहता वैद्यकीय पेशातील समर्पणभावनेचा अंगीकार करून रुग्णसेवेचे व्रत सुरू ठेवले पाहिजे.\n\"डॉक्‍टर्स डे' साजरा करता येत नसला तरी त्या निमित्ताने सर्व डॉक्‍टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासन आणि जनता यांना आरोग्यदायी शुभेच्छा \nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची ���मस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात प्रवेश होतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे....\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nजागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली\nचाळीसगाव : तालुक्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/volvo-v-40-cross-country-enter-in-to-pune-137080/", "date_download": "2020-12-02T18:36:40Z", "digest": "sha1:3LKWLY3BWE62I2V2I2AQI5ZNKM4QT3WA", "length": 11031, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्होल्वो ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ मोटार पुण्यात दाखल | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nव्होल्वो ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ मोटार पुण्यात दाखल\nव्होल्वो ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ मोटार पुण्यात दाखल\nव्होल्वोची ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ ही मोटार पुण्यातील ‘प्लॅनेट एक्सक्लुझिव’ या शोरूममध्ये शनिवारी दाखल झाली.\nव्होल्वोची ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ ही मोटार पुण्यातील ‘प्लॅनेट एक्सक्लुझिव’ या शोरूममध्ये शनिवारी दाखल झाली.\n‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ ही गाडी प्रीमियम कॉम्��ॅक्ट प्रकारातील व्होल्वोची पहिली क्रॉस कंट्री गाडी आहे. २ लिटर क्षमतेचे पाच सिलेंडर इंजिन, ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, १५० हॉर्स पॉवर हे या गाडीचे वैशिष्टय़ आहे. ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ पुण्यातील एक्स शोरूम किंमत २८ लाख ५० हजार रुपये आहे.\nयावेळी व्होल्वो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक टॉमस एर्नबर्ग यांनी सांगितले, ‘‘डिझाईन, फिचर्स, तंत्रज्ञान आणि सुरक्षा अशा सगळ्याच पातळीवर व्ही ४० क्रॉस कंट्री उत्तम आहे. या गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रणालींची निर्मिती करण्यात आली आहे. अपघात टळावेत किंवा अपघात झाल्यास आघात कमी व्हावा, या दृष्टीने या गाडीची रचना करण्यात आली आहे.’’ भारतातील बाजारपेठ २०२० पर्यंत अधिक पक्की करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे संकेतही एर्नबर्ग यांनी यावेळी दिले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने पुण्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ’\n2 जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीवरून डॉक्टरांचा २७ जूनला पालिकेवर मोर्चा\n3 नाटय़मय घडामोडीनंतर भोसरीत लांडे, कोतवाल यांच्यात थेट लढत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Stealing-a-bike-from-Molacha-Odha.html", "date_download": "2020-12-02T17:56:48Z", "digest": "sha1:AUHJXYLC4B4ZIWQZSU7GQF5NYHZL6SBV", "length": 4141, "nlines": 47, "source_domain": "www.sthairya.com", "title": "मोळाचा ओढा येथून दुचाकी चोरीस", "raw_content": "\nHomeक्राइममोळाचा ओढा येथून दुचाकी चोरीस\nमोळाचा ओढा येथून दुचाकी चोरीस\nस्थैर्य, सातारा, दि.२०: मोळाचा ओढा येथील चिकन सेंटरसमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत रियाज कादर सय्यद यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोळाचा ओढा येथील ए-वन चिकन सेंटरच्या समोर त्यांनी दुचाकी पार्क केली होती. दि. 16 रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास चोरट्याने गाडी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हवालदार चव्हाण तपास करत आहेत.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mmarathi.in/2020/10/22/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B/", "date_download": "2020-12-02T17:55:03Z", "digest": "sha1:6JLIDTQRMGCYNV3SAVNJ2IFU3CFRQDWE", "length": 3096, "nlines": 39, "source_domain": "mmarathi.in", "title": ". सरपंच सुहास उंडे यांनी सोशल डिस्टस पळून जेसीबी चे पूजन केले – \"म मराठी\"", "raw_content": "\n. सरपंच सुहास उंडे यांनी सोशल डिस्टस पळून जेसीबी चे पूजन केले\nमा. सरपंच सुहास उंडे यांनी सोशल डिस्टस पळून जेसीबी चे पूजन केले\nतुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी\nउस्मानाबाद तालुक्यातील ग्रामपंचायत च्या शेजारी श्री. आई तुळजाभवानी देवीची आरती करून कोरोन व्हायरस या विषाणुचा प्रसार होवू नये म्हणून मा. सरपंच सुहास उंडे यांनी सोशल डिस्टस पळून जेसीबी चे पूजन केले\nमुक्ताई सहकारी पतसंस्थेचे तथा बावी गावचे सरपंच सुहास उंडे व त्यांचे बंधू विकास उंडे यांनी दि.२२ ऑक्टोंबर रोजी जी. सी. बी. चे पूजन केले त्यावेळी\nयावेळी ग्रामपंचायतीचे सहकारी दशरथ मुळे रमेश कपाळे, अशोक तांबे, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,विकास उंडे, पिंटू जाधव आदि उपस्थित होते.\nगावाकडची बातमी असो व्वा शहरातील खबरबात अचुक बातमीदारीच नव पाऊल ग्रामीण महाराष्ट्राचा बुलद आवाज धावपळीतल्या शहरातील समस्यांचा शोध घेणारी पञकारिता अर्थात म मराठी म मराठी … अभिमान महाराष्ट्राचा गौरव मराठीचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%97_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8", "date_download": "2020-12-02T19:18:22Z", "digest": "sha1:UC2IC3G2XSCFXMZCL3QRBWREETNDIAHM", "length": 10620, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लुडविग विटगेनस्टाईन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलुडविग विटगेनस्टाईन उर्फ लुडविग योसेफ योहान विटगेनस्टाईन (२६ एप्रिल, इ.स. १८८९:व्हियेना - २९ एप्रिल इ.स. १९५१:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हे विसाव्या शतकातील एक मूलभूत आणि मौलिक विचार मांडणारे ऑस्ट्रियन-हंगेरियन तत्त्ववेत्ते होते. संपूर्ण पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानातील भाषिक विश्लेषण या नावाने ओळखली जाणारी तात्त्विक विचारसरणीवर विलक्षण प्रभाव निर्माण करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. विश्लेषक तत्त्वज्ञानाला त्यांच्यामुळे एकदा नव्हे तर दोनदा कलाटणी मिळाली. पहिली, त्यांच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांनी आणि दुसऱ्यांदा विचारवंताच्या अनेक पिढ्यांवर त्यांच्या प्रभावाने, आंग्लभाषिक जगतातील तत्त्वज्ञानात्मक चळवळीचे स्वरूपच बदलून टाकले.[१] ट्रॅक्टटस लॉजिको फिलॉसॉफिकस आणि फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टीगेशन (पीडीएफ उपलब्ध)[२] या जगप��रसिद्ध ग्रंथांचे ते लेखक आहेत.त्यांच्या या दोन्ही ग्रंथांनी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील विश्लेषण परंपरेतील अनेक पातळीवरील विकासांना आकार टर दिलाच; शिवाय अनेक प्रकारच्या तत्त्वज्ञानेतर साहित्याला खूप मोठी प्रेरणा दिली. त्यांच्या गूढ, चित्तवेधक व्यक्तिमत्वाने अकादामिक क्षेत्राच्या बाहेर उत्तुंग झेप घेऊन तत्कालिन अनेक कलाकार, नाटककार, कवी, कादंबरीकार, संगीतकार आणि अगदी चित्रपट निर्मिकांवर भुरळ घातली.[३] विटगेनस्टाईन हे युरोप-पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली तत्त्ववेत्ते आणि काहीजणांच्या मते इमान्युएल कांट या तत्त्ववेत्त्यानंतरचे सर्वात महत्वाचे तत्त्ववेत्ते आहेत.[४]\nतर्कशास्त्र, गणित आणि भाषा हे त्यांच्या चिंतनाचे विषय होते. ते बर्ट्रांड रसेल चे विद्यार्थी होते.\n५ ग्रंथ संपदा (मूळ जर्मनमधून इंग्लिशमध्ये भाषांतरीत)\n८ संदर्भ आणि नोंदी\nविटगेनस्टाईन हे त्यांचे मातापित्याचे शेवटचे आठवे अपत्य होते. त्यांच्या चार भावांपैकी तिघांनी आत्महत्या केली. विटगेनस्टाईन यांचे पूर्वज ज्यू होते. त्यांच्या आजोबांनी - वडिलांच्या वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. विटगेनस्टाईन यांचे वडील कार्ल विटगेनस्टाईन हे धनाढ्य आणि यशस्वी उद्योजक होते. ऑस्ट्रिया-हंगेरी प्रांतातील पोलाद आणि लोह उद्योगाचे ते नेतेच होते. विटगेनस्टाईन यांची आई अतिशय सत्त्वशील, संगीतप्रेमी होती. विटगेनस्टाईन घराणे अत्यंत उच्च दर्जाचे सुसंस्कृत घराणे होते. या संगीतप्रेमी कुटुंबाकडे तत्कालिन कलाकारांचा आणि विशेषतः संगीतकारांचा राबता होता. अनेकांची त्यांच्याकडे उठबस होती. जर्मन पियानोवादक जोहान्स ब्राह्म्स सारखा रचनाकार या कुटुंबाचा मित्र होता.[५][६]\nपरामर्श दोन विटगेनस्टाईन विशेषांक प्रसिद्ध केले आहेत.\nग्रंथ संपदा (मूळ जर्मनमधून इंग्लिशमध्ये भाषांतरीत)संपादन करा\nयू-ट्यूब : इंग्लिश चित्रफित : मालिका : तत्त्वज्ञान - लुडविग विटगेनस्टाईन - The School of Life\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ लुडविग. \"विटगेस्टन,\" (PDF).\n^ प्रा. शं. हि. केळशीकर, \"विटगेनस्टाईनचे तत्त्वज्ञान\", परामर्श, खंड २४ अंक ३, नोव्हेंबर-जानेवारी २००२-०३, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथी��� मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-union-budget-new-coins-of-rs-1-2-5-10-20-to-be-released-soon-says-nirmala-sitharaman-1812847.html", "date_download": "2020-12-02T19:24:43Z", "digest": "sha1:G2O2WHHXDAKQMIWMDNGW47265FEQRKZF", "length": 23745, "nlines": 317, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Union budget New Coins of rs 1 2 5 10 20 To Be Released Soon Says Nirmala Sitharaman, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nलवकरच नव्या रुपातील नाणी चलनात - अर्थमंत्री\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nदेशात लवकरच एक, दोन, पाच, दहा आणि २० रुपयांची नवी नाणी चलनात येतील, अशी घोषणा केंद्रीय ���र्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्चलाच या नाण्याचे अनावरण केले आहे. पण अद्याप ती चलनात आलेली नाहीत. लवकरच ती वापरासाठी नागरिकांना उपलब्ध होतील, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.\nBudget 2019 काय स्वस्त अन् काय महागलं\nचालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडला. यावेळी करप्रस्तावातील तरतुदी जाहीर करताना त्यांनी ही घोषणा केली. नवी नाणी ही दृष्टिहिनांचा विचार करून तयार करण्यात आली आहेत. त्यांना ही नाणी लगेचच ओळखता येतील, असे त्यांनी सांगितले.\nनव्या रुपातील सर्व नाण्यांवर अशोकस्तंभ असणार आहे. त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिण्यात आलेले असेल. भारत आणि इंडिया हे दोन्हीही शब्द या नाण्यावर असतील. याआधी दहा वर्षांपूर्वी १० रुपयांचे नाणे चलनात आले होते. त्यानंतर आताच नव्या रुपातील नाणी चलनात येत आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nUnion Budget 2019 : आधीच सोने महाग, त्यात सीमाशुल्कात वाढ\nBudget 2019: पेट्रोल-़डिझेल महागले, शेवटच्या मिनिटांत अर्थमंत्र्यांचा\nBudget 2019 : सीतारामन यांच्यापुढे ही आहेत आव्हाने\nBudget 2019: कराचा भार वाढवणारा अर्थसंकल्प, पी. चिदंबरम यांची टीका\nहे आहेत अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे\nलवकरच नव्या रुपातील नाणी चलनात - अर्थमंत्री\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nद���शात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrgtrick.blogspot.com/2020/03/prabhas-help-against-corona.html", "date_download": "2020-12-02T18:47:31Z", "digest": "sha1:KUFH4TAXFUSMPDKE4344TS5KMI2BXDDY", "length": 3327, "nlines": 58, "source_domain": "vrgtrick.blogspot.com", "title": "बाहुबली प्रभास ने केली कोरोना विरुद्धः लड़ाइत लोकांना मदत - VRG Trick", "raw_content": "\nबाहुबली प्रभास ने केली कोरोना विरुद्धः लड़ाइत लोकांना मदत\nHomeUnlabelled बाहुबली प्रभास ने केली कोरोना विरुद्धः लड़ाइत लोकांना मदत\nबाहुबली प्रभास ने केली कोरोना विरुद्धः लड़ाइत लोकांना मदत\nबाहुबली प्रभास ने केली कोरोना विरुद्धः लड़ाइत लोकांना मदत\nसंपूर्ण देश कोरोना विषाणूंसह लड़त आहे. अशा परिस्तितित अनेक सेलिब्रिटी स्टार मदतीचा हात पुढे करत आहेत या मधे आता तेलुगु स्टार प्रभासचे नाव आल आहे त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देत सांगितले आहे.\n\"रामायण\" च्या री टेलीकास्ट मुळे सर्व लोक आहेत आनंदी\nप्रभास ने कोरोना विरुद्धा लड़ाइत ४ कोटि ची मद्त केलि आहे. त्याने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीला 3 कोटी आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला 50 लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याने आता पर्यन्त ची सर्वात जास्त रुपयांची मदत केली आहे\n आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/double-pay-hike-muktibhoomi-employees-yeola-nashik-marathi-news-314530", "date_download": "2020-12-02T19:40:38Z", "digest": "sha1:35VSQYD4HWEXZEMHCW3GN2GZGK3FCH2J", "length": 16087, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "काय सांगता.. वेतन कपातीच्या जमान्यात 'त्यांना' दुप्पट वेतनवाढीची लॉटरी..! - Double pay hike for Muktibhoomi employees in Yeola Nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकाय सांगता.. वेतन कपातीच्या जमान्यात 'त्यांना' दुप्पट वेतनवाढीची लॉटरी..\nलॉकडाऊन लागल्यापासून देशातील अनेक खाजगी कंपन्या आणि घरगुती कामगारांपर्यंत सर्वांवरच वेतनकपातीला सामारे जावे लागत आहे तर अनेकांच्या हातचा रोजगार गेला. मात्र अशा परिस्थितीतही जर वेतनवाढ मिळाली तर सांगालयाच नको.\nनाशिक / येवला : येथील ऐतिहासिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्‍क्‍तभूमी स्मारकाची देखभाल व स्वच्छता ठेवण्याकरीता शासनामार्फत ठेकेदारी पद्धतीने 20 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र य�� कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांना वेळेवर दिले जात नव्हते. मानधन वेळेवर आणि वाढविण्याकरीता या कर्मचाऱ्यांकडून सतत आंदोलन केले जात होते. समाजकल्याण विभागाच्या बार्टी संस्थेकडून सुरक्षेसंदर्भात खाजगी कंपनीच्या माध्यमातून नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन कंपनीने थकविल्याने येथील कामगारांनी 27 डिसेंबर 2019 पासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.\nमानधनवाढीचा प्रश्‍न आता मार्गी\nयासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ बार्टीच्या महासंचालकांना सूचना केल्या होत्या. या आंदोलनाची दखल घेत भुजबळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे महासंचालक कैलास कणसे यांच्या आदेशानुसार मे. ब्रिस्क इंडीया प्रा.लि. या नवीन कंपनीमध्ये मुक्‍तीभूमी येथील 20 कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2020 रोजी बार्टी मार्फत वर्ग करण्यात आल्याने आता कर्मचारी वर्गाचा सुरळीत मानधनाचा व मानधनवाढीचा प्रश्‍न आता मार्गी लागला आहे.\nहेही वाचा > धक्कादायक खुलासा महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता\nदुरुस्ती व सुशोभीकरणाकडेही लक्ष\nयेथील मुक्तिभुमी व्यवस्थापक तथा संशोधन अधिकारी पदावर पल्लवी पगारे यांची मागील वर्षी नियुक्ती झाली असून त्यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रमासह मुक्तीभूमीची देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरणाकडेही लक्ष दिले जात आहे. सुरळीत मानधनाचा व मानधनवाढीचा प्रश्न मागी लागला. वेतनप्रश्नी येथील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री भुजबळ, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, निबंधक यादव गायकवाड, सहा. प्रकल्प संचालक सुभाष परदेशी, लक्ष्मीकांत महाजन, व्यवस्थापक पल्लवी पगारे, कंपनीचे व्यवस्थापक प्रविण प्रभुणे, मनोज गायकवाड आदींचे आभार व्यक्त केले आहे.\nहेही वाचा > धक्कादायक हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nपंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार...\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nमुर्दाड सरकारला जागं करण्यासाठी स्वाभिमानीचा जागर\nकोल्हापूर : मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक रद्द करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या (गुरुवार) सायंकाळी 7...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nमध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा\nमुंबईः कोरोनाच्या महामारीमुळे अद्याप सरसकट लोकल प्रवासाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली नाही. तर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरसकट...\nविजेचे वेळापत्रक बदलल्याने बळीराजाची धावपळ; पीक वाचविण्यासाठी थंडीत काम करण्याची वेळ\nदिक्षी (नाशिक) : १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शेती वीज भारनियमन वेळापत्रकात महावितरणकडून बदल केल्याने कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रब्बी पिकांसह...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/relief-for-ssc-students-3463", "date_download": "2020-12-02T18:19:10Z", "digest": "sha1:TP7SQY763CIDORAU4VRZRXILW6GG6762", "length": 6381, "nlines": 118, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दहावी बारावीच्या विदयार्थ्यांना दिलासा | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदहावी बारावीच्या विदयार्थ्यांना दिलासा\nदहावी बारावीच्या विदयार्थ्यांना दिलासा\nBy संतोष मोरे | मुंबई लाइव्ह टीम शिक्षण\nनरिमन पॉइंट - दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आधी परीक्षेचा फॉर्म भरावा, पैसे भ��ण्याची मुदत आम्ही वाढवू अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीय.\nपाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्यामुळे, परीक्षा फी भरण्यासाठी अडचण येत होती. याबाबतची तक्रार 10 वी, 12 वीच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती.\nकोणत्याही विद्यार्थ्यांना नोटांच्या अडचणींमुळे परीक्षेला बसता येणार नाही असं होणार नसल्याचं तावडेंनी स्पष्ट केलंय. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय असून या मुळे लाखो विदयार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.\nडिसेंबरमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद\nबेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर मुंबई ट्राफिक पोलिसांचा तिसरा डोळा\nब्रिजसाठी महालक्ष्मी स्टेशनवरील १९९ झाडांवर पडणार कुऱ्हाड\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nएसटी महामंडळाला १ हजार कोटींचा निधी मंजूर\nरिया चक्रवर्तीच्या भावाला अखेर जामीन मंजूर\nफुगा गिळल्याने ४ वर्षीय मुलाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/kyle-richards-horoscope.asp", "date_download": "2020-12-02T19:30:41Z", "digest": "sha1:LSOVMQ2X5S6VAQIZA2DO3AYAR456KMYZ", "length": 8386, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "काइल रिचर्ड्स जन्म तारखेची कुंडली | काइल रिचर्ड्स 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » काइल रिचर्ड्स जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nज्योतिष अक्षांश: 34 N 0\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकाइल रिचर्ड्स प्रेम जन्मपत्रिका\nकाइल रिचर्ड्स व्यवसाय जन्मपत्रिका\nकाइल रिचर्ड्स जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकाइल रिचर्ड्स 2020 जन्मपत्रिका\nकाइल रिचर्ड्स ज्योतिष अहवाल\nकाइल रिचर्ड्स फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकाइल रिचर्ड्सच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nकाइल रिचर्ड्स 2020 जन्मपत्रिका\nतुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.\nपुढे वाचा काइल रिचर्ड्स 2020 जन्मपत्रिका\nकाइल रिचर्ड्स जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. काइल रिचर्ड्स चा जन्म नकाशा आपल्याला काइल रिचर्ड्स चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये काइल रिचर्ड्स चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा काइल रिचर्ड्स जन्म आलेख\nकाइल रिचर्ड्स साठी ज्योतिष अहवाल पहा -\nकाइल रिचर्ड्स मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकाइल रिचर्ड्स शनि साडेसाती अहवाल\nकाइल रिचर्ड्स दशा फल अहवाल काइल रिचर्ड्स पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-12-02T19:41:01Z", "digest": "sha1:PHL3IENDXNFEZVO34F4AIYIRMPVVRDBT", "length": 2516, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५८४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १५८४ मधील मृत्यू\n\"इ.स. १५८४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at १२:५२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/hedgewar-hospital/", "date_download": "2020-12-02T18:24:54Z", "digest": "sha1:W4ZMJAT3FOXYVLKLSJDMPMYC4YAZ5YCB", "length": 4388, "nlines": 85, "source_domain": "ainnews.tv", "title": "hedgewar hospital Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nगोवर-रुबेला लसीकरणानंतर रुग्णालयात दाखल बालक ब्रेनडेड, नातेवाईकांचा आरोप\nऔरंगाबाद : गोवर-रुबेला लसीकरण दिल्यानंतर दोन वर्षीय बालकाची प्रकृती बिघडल्यानंतर त्या��� डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बालक ब्रेनडेड झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार…\nदेशात सुरू होणाऱ्या 24 वैद्यकिय महाविद्यालयांपैकी एक औरंगाबादेत\nऔरंगाबाद : केंद्रीय अर्थ संकल्पात देशात नव्याने 24 वैद्यकिय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. त्यापैकी एक औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकिय प्रतिष्ठानच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाला मिळाले आहे. साधारणतः 37 वर्षांपुर्वी…\n बॅरिकेटिंग फेकल्या, अश्रूधुराच्या फोडल्या नळकांड्या\nमनसे भूमिकेवर ठाम; ‘कितीही दबावतंत्र वापरा तरी आज ‘झटका…\nमोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शासकीय कापूस खरेदी…\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1690_nabhik-samaj-vadhu-var-pune.html", "date_download": "2020-12-02T19:46:25Z", "digest": "sha1:XATHXO3BJOR6YIASVX3UGHQF5IMBJ7GX", "length": 3493, "nlines": 57, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "nabhik samaj vadhu var pune", "raw_content": "\nवय: 23 वर्षे वजन : 58 किलो\nउंची : 5 फुट 2 इंच\nमोबाईल नंबर : 9833939***\nव्हाट्सअँप नंबर : 9373784***\nपत्ता: ********* सहकारी गृहनिर्माण संस्था दौंड, जामखेड - श्रीगोंदा रोड, श्रीगोंदा, महाराष्ट्र - 413701\nउच्च शिक्षण: एम. ए. (इंग्लिश)\nकॉलेज : महादाजी शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, श्रीगोंदा, महाराष्ट्र - 413701\nशाळा: झेड पी. प्राथमिक शाळा, श्रीगोंदा, महाराष्ट्र - 413701\nमिळकतीचे साधन : कॉम्पुटर लॅब मध्ये असिस्टंट\nफॅमिली स्टेटस: वर्किंग क्लास\nकौटुंबिक प्रकार: जॉईंट फॅमिली\nभाऊ: 1 भाऊ विवाहित आणि 1 भाऊ अविवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू अँड फोर व्हिलर लायसन्स\nइंग्लीश चित्रपट /हिंदी सॉंग्स पाहणे.\nवय: 27 ते 31 वर्षे\nवैवाहिक स्थिती: कधीही विवाहित नाही\nवार्षिक उत्पन्न: 4 लाख ते 8 लाख\nवार्षिक उत्पन्न: प्रोफेसर/बिजनेस/गव्हर्नमेंट ऑफिसर/इंजिनिअर\nधर्म / जात: हिंदु/हिंदु इतर जाती\nस्थायिक: महाराष्ट्रात राज्य/महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील/यु. के./���ुणे/मुंबई\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/express/", "date_download": "2020-12-02T18:25:03Z", "digest": "sha1:4R67JKWO2PK4DJ5QMVJLPBMCR7U3VRI2", "length": 24424, "nlines": 291, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...-1", "raw_content": "\nप्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nAuthor Topic: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई... (Read 17141 times)\nप्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nप्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nप्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई....हि कविता लिहिल्या नंतर काहीतरी चूक-चुकल्या सारखे वाटत होते,खरतर मी वरचे-वर ह्या एका नाजूक विषयाला स्पर्षले पण राहून-राहून वाटत होते कि ह्या सर्वात त्या मुलाच्या वडिलाना मी जाणीवपूर्वक विसरत आहे.\nखरतर आपल्या मुलाकडून आई आणखीन त्याचे बाबा दोघांच्याही काही अपेक्षा असतात.मुलगाही मोठा होत असताना ह्या अपेक्षा पूर्ण करतो,पण त्याच्या वाढणार्या वयासोबत तो प्रेमाची एक व्याख्या बरोबर घेऊनच मोठा होतो.बर्याचदा हि निर्मल प्रेमाची व्याख्या तो आपल्या आई वडिलांच्या असलेल्या प्रेमाच्या नात्यातूनच शिकत असतो.\nत्यामुळे मला सतत वाटत होते कि जर ह्या मुलाला होणारे अनुभव त्याने शिकलेल्या प्रेमाच्या व्याख्ये पेक्शाजार वेगळी असेल तर,नकळत हा मुलगा आपल्या आई-वडिलांपासून दुरावत जातो.त्याच्यात होणाऱ्या बदलावाना त्याची आई फार जवळून अनुभवत असते.\nपण ह्याच आपल्या तरुण मुलाची मनःस्थिती त्याच्या वडिलां पासून काही काल लपून रहाते.कारण वडिलाना आपल्या घरासाठीची जबाबदारी घराबाहेर राहून पार करायची असते.\nह्या सर्वात वडिलाना आपल्या मुलाचे मोठेहोने थोडे उशिराच जाणवते.आणि जेव्हा त्याना आपल्या मुलाच्या तुटलेल्या प्रेमाच्या स्वप्नाबद्दल कळते तेव्हा ते धड त्याच्याशी मोकळेपणे संवादही साधू शकत नाही.\nहि सर्व मुलाच्या मनाची घालमेल वडील थोडे आशायाच्याबाहेर राहूनच हाताळत असतात.\nहि वडिलांची धडपड फक्त त्यांनाच माहित असते.\nआणि त्यामुळेच मी अनेक प्रयत्न करुणाही ह्या कवितेत वडिलांची बाजू मांडू शकलो नव्हतो.\nआणि कालच (११/०१/२०१०) t .v . वर सौमित्रांच्या तोंडून ऐकलेली ���ळ हे सर्व एकदम सहजपणे स्पष्ट करते.\nवडील म्हणजे express न करता आलेली एक आईच...\nआणि हे एकाताच बऱयाच दिवस अडकेलेले काहीतरी मनातून मोकळे झाले\nपहाटे मी जाताना गाढ झोपेत असतोस,\nआणि संध्याकाळी नेमकी माझी परतीची वेळ साधून घर सोडतोस...\nकोठे जातोस तिन्हीसांजेला रोज,\nमलाही सांग ,म्हणजे तिथे कधीतरी आपण दोघेमिळून जाऊ,\nकाय चालू आहे मनात तुझ्या,\nतसे मलाही आहे थोडे ठाऊक...\nआठवते तुला लहान होतास तेव्हा,\nमी परतल्यावर,माझ्या हातून खाउची पिशवी हिसकावून घ्यायचास,\nतेव्हा भले तुझ्यावर रागे भरायचो मी,\nपण मला मात्र तू नेहमीच तसाच हवा-हवासा वाटायाचास\nसांग आता काय आणू मणजे ,बाळा तू परत धावत माझ्या मिठीत येशील,\nतुला हवे ते शक्या असेल तर देऊ,\nकाय चालू आहे मनात तुझ्या,\nतसे मलाही आहे थोडे ठाऊक...\nकाल तुला आईच्या कुशीत डोके ठेऊन रडताना पहिले,\nकसे सांगू त्या क्षणी मी का-काय हरले,\nअरे तुझ्या वयातून मी हि गेलोयाच कि कधीतरी,\nकधीतरी,बघ माझ्याकडेही मन मोकळे करून,\nमग मी हि साथ देईन तुला,\nबघेन मीही घटका-दोन घटकाभर रडून...\nकाय चालू आहे मनात तुझ्या,\nतसे मलाही आहे थोडे ठाऊक...\nएखादा रविवार साधून तुला गाठेन म्हणतो,\nतर तू शनिवारीच रात्री मित्रांसोबत बाहेर निघून जातो,\nमग वाटते,चला बरेच झाले,\nतुझे मन तिथेतरी कदाचित जाईल रमून,\nपण कधीतरी मला भीतीही वाटते बरका \nकधी उचलू नकोस चुकुनही वाईट पाउल,\nकाय चालू आहे मनात तुझ्या,\nतसे मलाही आहे थोडे ठाऊक...\nअभ्यासासाठीही कधीच पहाटे जागा न होणारा तू,\nहल्ली कधीतरी भल्या पहाटे जागा दिसतोस,\nहळूच डोकावून पाहिले,तर डायरीत काहीतरी लिहिताना दिसतोस,\nकाल मी चोरून तुझी डायरी वाचलीच,\nत्यात लिहिलेल्या कविता वाचून न रहावून डोळे ओलावालेही,\nवाटले बोलावे,\"छान लिहितोस,इंगीनीरिंगच्या अभ्यासासोबत,ह्याकडेही लक्ष दे,\nकवी हो आणि झालाच तर ह्यालाच पुढे करिअर म्हणून निवड\",\nपण नको,कवी हो सांगेन पण कसे सांगू,कि कवितेसाठी \"विरह\" विषय निवड,\nपण एव्हढे मात्र आता नक्की सांगतो,\nबोलू आपण ह्याही विषयावरही पुढे जाऊन,\nकाय चालू आहे मनात तुझ्या,\nतसे मलाही आहे थोडे ठाऊक...\nआणि अश्या प्रकारे वडील हा विषय टाळून जातात,पण मुलाच्या मनातील तळमळ त्यांच्या मनालाही एक कळ-कळ देऊन जाते\nप्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....\nमित्रानो,प्रेमात जेव्हा विरह येतो तेव्हा तुटलेल्या मनाला आधार लागतो आणि तेव्हा आपणास खरा आधार मिळतो तो आपल्या जन्मदाती जननिचा,\nपण आईलाही आपल्या लेकराचे दुःख बघवत नसते....\nअश्याच एका विरहात दुखी मुलाच्या आणि आईच्या मनाची स्थिति मी येथे मांडन्याचा प्रयत्न करत आहे...\nखरे तर आई आपले मन बरोबर ओळखते, पण आईचे मन ओळखने तसे अवघडच आहे...\nआई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का\nआई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,\nमाझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का\nबाळा तू फसत आहेस,\nआतल्या आत का धसत आहेस\nमी तुझ्या बोलन्या कड़े काना डोळा करायचो,\nतिच्या प्रेमात अजुनच बूडत जायचो,\nपरतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद करत जायचो...\nआई,तरी आज तू मला समजुन घे,\nमाझ्या केसात हात तुझा फिरवत,\nमाझा चेहरा वाचून घे,\nडोळ्या कड़े मात्र बघू नकोस,\nआसवान आड़ तिला डोळ्यातच राहून दे...\nआई,तू प्रश्नांची घाई करू नकोस,\nमी हळू-हळू माझे मन मोकळे करेन तुझ्या कड़े,\nआहे जे काही साठलेले मनात सर्व वाहीन तुझ्यापुढे,\nमी सर्व सांगत असताना मात्र तू धीर सोडू नकोस...\nमी तिच्या बद्दल जे काही सांगेन\nते तू खुल्या मनाने ऐक,\nतुला वाटेल मी तिची बाजू मांडत आहे,\nपण तू माझी बाजू बघून अश्रु ढाळू नकोस,\nआई मी कदाचित माझा धीर सोडेन,\nरडून-रडून तुझे पदर ओले करेन,\nतरी तू तिच्यावर रागावू नकोस,\nआता पुरे म्हणून मला रडायचे थाम्बवु नकोस,\nतुझे ऐकत नाही म्हणून कदाचित तू मला तुझ्या पासून दूर लोटशील,\nतू किव्हा मी ठरव असे देखिल म्हणशील,\nपण आई असे विचारून तू तुझ्या लेकराची परीक्षा घेऊ नकोस,\nविसरत नाही तिला म्हणून मला कायमचे दूर करू नकोस...\nमाहीत आहे तिने तुझ्या लेकराचे मन तोडले,\nतुझ्या लेकराचे स्वप्न पूर्ण होण्या आधीच मोडले,\nआई...तरी ज़रा सबुरिने घे,\nमला तेव्हा हवे असलेला तुझा आधार दे...\nतेव्हा सावरल्यावर मी कदाचित परत मी तिच्या कड़े जाइन ,\nथोड्या दिवसाने परत माझे तुटलेले मन घेउन तुझ्या कड़े येइन,\nतेव्हाही मी तुला हाच प्रश्न करेन,\nआई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का\nआई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,\nमाझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का\nमुला ,कसे सांगू मी तुला,\nतुझे हे मुके दुःख नाही बघवत मला...\nअसे वाटते तुला जवळ घ्यावे,\nकुशीत तुझे डोके घेउन ,\nमग हात मागे घेते,कारण समोर असून देखिल,\nतू भासतो कोणात तरी हरवलेला,\nमुला ,कसे सांगू मी तुला,\nतुला ठाउक नसेल,असेल ही कदाचित,\nमला तुझे दुःख कळते ते...\nअरे आजवर तूच म्हणायचासना,\nआई तुला माझे डोळे कसे कळतात\nमग आज असे डोळ्यात आसव लपवत आई पासून का दुरावला \nमुला ,कसे सांगू मी तुला,\nखर्‍या प्रेमाची व्याख्या मीच तुला सांगितलेली,\nआता प्रश्न पडतो तुला ती का नीट समजलेली\nराहून गेलेले जे सांगायचे ते आता सांगते ,\nऐक,मुला खर्‍या प्रेमामध्ये हार-जित नसते रे,\nपण मीही तर पाहू शकत नाही तुला हरलेला...\nमुला ,कसे सांगू मी तुला,\nकाल रात्री तू परत तू उशिरा घरी आलास,\nमाझे मिटलेले डोळे पाहून पुन्हा उपाशी पोटी झोपी गेला,\nमला वाटले विचारावे काय झाले\nतुला रडताना पाहून,माझाही तोल गेला,\nवाटले तुझी समजूत काढावी,हाताचा बनवून झूला...\nमुला ,कसे सांगू मी तुला,\nआज मी तुझ्या प्रेमाला कोणा दुसऱ्या सोबत पाहिले,\nरागात असे वाटले तिला जाब विचारावा,\nप्रेम नाही तुझे जर माझ्या मुलावर तर,\nत्याला जवळ का करते\"\nसोबत नको आयुष्याची तर एकदाच दूर का नाही लोटते\nपण मी तिथेच थबकले,कारण मी पाहिले तिथेच कोपऱ्यात तुला,\nमुला ,कसे सांगू मी तुला,\nमुला,आता तुझे ओलावालेले डोळे पाहून,\nतुला नेहमी जिंकताना पाहणारे,माझे डोळे ,\nतुला हरलेला पाहून पुरते खचले रे,\nमाहीत आहे शक्य नाही,\nम्हणुनच सांगत नाही,विसर आता तिला....\nमुला ,कसे सांगू मी तुला,\nतुझे हे मुके दुःख नाही बघवत मला...\nप्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nकाल रात्री तू परत तू उशिरा घरी आलास,\nमाझे मिटलेले डोळे पाहून पुन्हा उपाशी पोटी झोपी गेला,\nमला वाटले विचारावे काय झाले\nतुला रडताना पाहून,माझाही तोल गेला,\nवाटले तुझी समजूत काढावी,हाताचा बनवून झूला...\nमुला ,कसे सांगू मी तुला,\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nआज मी तुझ्या प्रेमाला कोणा दुसऱ्या सोबत पाहिले,\nरागात असे वाटले तिला जाब विचारावा,\nप्रेम नाही तुझे जर माझ्या मुलावर तर,\nत्याला जवळ का करते\"\nसोबत नको आयुष्याची तर एकदाच दूर का नाही लोटते\nपण मी तिथेच थबकले,कारण मी पाहिले तिथेच कोपऱ्यात तुला,\nमुला ,कसे सांगू मी तुला,\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nRe: प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nवडील म्हणजे express न करता आलेली एक आईच...\nह्या ओळीने वडिलांची एक नवी व्याख्या दिली आणि ह्यातुनच माझी अर्धी राहिलेली कविता पूर्ण झाली ....\nप्रेमात हरलेला मुलगा आणि त्याची आई ....आणि express न करता आलेली एक आई...\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-12-02T18:45:55Z", "digest": "sha1:RKAK5XXVXYYHFH7QWYKD5VBSRWGF7EI7", "length": 3490, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९३५ मधील मृत्यू\n\"इ.स. १९३५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २३ पैकी खालील २३ पाने या वर्गात आहेत.\nॲस्ट्रिड (बेल्जियमची स्वीडिश राणी)\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at १२:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AC/", "date_download": "2020-12-02T19:15:35Z", "digest": "sha1:QVB26LM3UWQEVAZD23RHZFB5Z7ODE7OV", "length": 8063, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "चंद्रकांत रघुवंशी खोटे बोलताय: डॉ.रविंद्र चौधरींचे आरोप | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nचंद्रकांत रघुवंशी खोटे बोलताय: डॉ.रविंद्र चौधरींचे आरोप\n तांत्रिक अडचणीमुळे नगरपालिकेच्या सभेचा व्हिडीओ रेकॉर्डिंग झाली नाही, असे पत्र मुख्याधिकार्यांनी दिले आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत पेश केलेला तो व्हिडीओ नगरपालिका सभेतील नव्हताच, तसे असेल तर तो सिद्ध करून दाखवा असे आव्हान भाजपचे डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिले आहे.\nनगरपालिकेची लाईन झालेली सभा चांगलीच गाजत असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत खोडलेल्या मुद्यांना भाजपने पुन्हा आव्हान दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी एखाद्या तरी भाजप नगरसेवकाला अपात्र करून दाखवा, किंवा आम्ही दोन महिन्यातच नागराध्यक्षांना अपात्र करून दाखवू असे खुले आव्हान डॉ. रवींद्र चौधरी यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना दिले आहे.\nअभिनेत्री पायल घोषचा रिपाईत प्रवेश\nजळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांची बदली\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\nजळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांची बदली\nरस्ते का माल सस्ते मे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/monsoon-enters-nagpur-city-without-rain-307172", "date_download": "2020-12-02T19:16:58Z", "digest": "sha1:IVJQ5CRXXYFBHM6KVOIJYNUNUEAWYJRL", "length": 16470, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून - Monsoon enters Nagpur city without rain | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून\nहवामान खात्याने मोसमी पूर्व पाऊस असल्याचे सांगितले. तो शनिवारी दाखल होईल, असेही भाकित वर्तविले होते. ते खरे ठरले आहे. आता नागपूरकरांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आठवडाभरापासून अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दमट वातवारण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे.\nनागपूर : पाऊस प्रत्येकाला हवा हवासा वाटतो... सामान्य नागरिक असो किंवा शेतकरी प्रत्येकालाच पावसाची प्रतीक्षा असते... पावसात भिजन्याचा आनंद वेगळाच... बळीराजा पावसासाठी काय काय नाही करतो... धान्य पिकवण्यासाठी पावसाची नितांत गरज असते... धरणात पाणी नसल्सास नागरिकांची मोठी पंचाईत होते... मात्र, पाऊस आता दाखल झाला आहे... परंतु, पावसाशिवाय... विश्‍वास बसेल ना... नाही... परंतु, हे खरं आहे... वाचा सविस्तर...\nदरवर्षी मॉन्सून कोकणमार्गे पूर्व विदर्भात दाखल होतो. यावेळीही मॉन्सूनने याच मार्गाने प्रवेश केला. मात्र, यावेळी अपेक्षेपेक्षा एक-दोन दिवस लवकर आगमन झाल्याने सुखद धक्‍काही दिला. गडचिरोली व इतर जिल्ह्यांमध्ये दणक्‍यात सलामी दिल्यानंतर शुक्रवारी नागपूर शहरातही सायंकाळी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र मॉन्सून दाखल झाल्याची चर्चा होती.\nकाय आहे या लिंकमध्ये - बापरे विलगीकरणात महिलेला आली पाळी, संबंधिताने सॅनिटरी पॅड ऐवजी दिले हे...\nमात्र, हवामान खात्याने मोसमी पूर्व पाऊस असल्याचे सांगितले. तो शनिवारी दाखल होईल, असेही भाकित वर्तविले होते. ते खरे ठरले आहे. आता नागपूरकरांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आठवडाभरापासून अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दमट वातवारण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे.\nविदर्भात साधारणपणे 15 जूनला मॉन्सूनचे आगमन होते. यापूर्वी 2018 मध्ये 8 जूनला, तर 2013 मध्ये 9 जून रोजी मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले होते. विदर्भात मॉन्सून सक्रिय झाल्याने आता पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्‍यता आहे. शुक्रवारी विदर्भात मॉन्सून दाखल झाला होता. शुक्रवारी शहरात जोरदार वर्षाव करून आपण येत ���सल्याचे संकेत मॉन्सूनने दिले होते. प्रादेशिक हवामान विभागानेही मॉन्सूनच्या आगमनावर शिक्‍कामोर्तब केले.\nअधिक माहितीसाठी - आश्चर्यम् विजेशिवाय होतोय शेतात 24 तास पाणीपुरवठा...तो कसा विजेशिवाय होतोय शेतात 24 तास पाणीपुरवठा...तो कसा\nहवामान विभागाचा इशारा ठरला फोल\nहवामान विभागाने शनिवारी मॉन्सूनचा पाऊस येणार असल्याचे सांगितले होते. विदर्भात पाऊस आलाही. मात्र, काही प्रमाणात. दरवर्षी मॉन्सूनचा पाऊस ज्या प्रमाणे पडतो तसा तो आला नाही. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्याची पार निराशा झाली.\nविदर्भात दशकातील मॉन्सूनचे आगमन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nनागपूर महापालिकेचे अधिकारी सायकलने पोहोचले कार्यालयात; महिन्यातून एक दिवस येणार सायकलने\nनागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सायकलने मनपा मुख्यालयात पोहोचले. त्याचे...\nएड्‌स नियंत्रण ठरतेय निष्फळ; तब्बल दीड हजार समुपदेशकांचे वेतन अडले\nनागपूर ः नॅकोच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेअंतर्गत राज्यातील जिल्हा स्तरावर एड्‌ससारख्या दुर्धर रोगावर नियंत्रणाचे उपक्रम...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\n महसूल मध्य प्रदेशला, भुर्दंड मात्र महाराष्ट्राला; वाळू वाहतुकीने राज्यमार्गावर खड्‌डे\nसिहोरा (जि. भंडारा) : मध्य प्रदेशातील वाळूची वाहतूक सीमावर्ती भागातील रस्त्यांनी केली जाते. यातून मध्य प्रदेश शासनाला महसूल प्राप्त होत असला...\n; वाहनांची 'स्पीड' ठरतेय जीवघेणी\nगुमगाव (जि. नागपूर): अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोडवरील गुमगाव-हिंगणा मार्गांला जोडणारा चौक सध्या चौफेर जीवघेणा ठरत आहे. या चौकामध्ये होणाऱ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_50.html", "date_download": "2020-12-02T18:09:45Z", "digest": "sha1:WIFPXZ6VYDBP2AEJBZULWXZPNJWZAKH5", "length": 10950, "nlines": 85, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लामी जिहाद | IMPT Books", "raw_content": "\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी\nभाषांतर - प्रा. अब्दुल रहमान शेख\nपाश्चिमात्यांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीने आमच्या समाजमनावर जिहादबद्दल अत्यंत चुकीचा समज करून दिला आहे. जिहादचे नाव ऐकताच आम्ही त्वरित दोन्ही कानांवर हात ठेवून लागलीच तोंड लपविण्याचा प्रयत्न करू लागतो. स्वातंत्र्यपूर्व काळात तर भले भले ज्ञानी लोकसुध्दा जिहादचे नाव ऐकून विचलीत होऊन जात असत. शारीरिक आणि मानसिक गुलामगिरीच्या या कठीण काळांत मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी मोठ्या हिमतीने जिहादवर लिहीण्यासाठी लेखणी हातात घेतली. संशोधनात्मक आणि विद्वत्तापूर्ण लिखाण करून त्यांनी एक श्रेष्ठतम ग्रंथ जिहाद याविषयी उपलब्ध करून दिला. मूळ ग्रंथ उर्दूत असून त्याचे शीर्षक आहे 'अल् जिहाद फिल इस्लाम'. हा ग्रंथ स्वकीयांना आणि परकीयांनासुध्दा चांगलाच भावला आहे. जगातील कोणत्याच भाषेत याविषयी इतका सविस्तर ग्रंथ दुसरा नाही, हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.\nआयएमपीटी अ.क्र. 101 पृष्ठे - 64 मूल्य - 30 आवृत्ती - 4 (March 2015)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा'...\n- सय्यद अबुल आला मौदूदी इस्लाम म्हणजे काय इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामची इच्छा काय आहे आणि ती तशी का आहे इस्लामी धर्मश्रद्धेचा मनुष्य जीवनाशी कोणता ...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष...\nभारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना\nमुहम्मद फारूक खान भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी आयएमपीटी अ.क्र. 13 -पृष्ठे - 40 मूल्य - 15 आवृत्ती - 5 (DEC 2010) डाउनलोड लिंक : h...\nपैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ\n- डॉ. एम. ए. श्रीवास्तव जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करू...\nकुरआन आणि आधुनिक विज्ञान\n- डॉ. मॉरिस बुकाले या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधु...\nइस्लाम एक मधुर उपहार\nलेखक - मो. फारूक खान भाषांतर - जाहिद आबिद खान या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्व...\nहुतात्मा ईमाम हुसैन (र.)\nलेखक - मौ. सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - सय्यद शाह महेमूद बी.ए.बी.एड. राष्ट्रभाषा पंडित आयएमपीटी अ.क्र. 79 -पृष्ठे -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/here-are-the-top-reasons-to-study-in-hong-kong-for-the-next-three-years-of-your-life/articleshow/73248424.cms", "date_download": "2020-12-02T18:55:38Z", "digest": "sha1:GXPT6OFRJKS4QHOS5U7FTVLUBISN7G4K", "length": 18399, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nया कारणांमुळे निवडा हाँगकाँगचं शिक्षण\nगौतम गोपीनाथने जेव्हा भौतिकशास्त्रात इंजिनीअर होण्याचं स्वप्न पाहिलं, तेव्हा त्याला साधी कल्पनाही नव्हती को तो एवढ्या विविध संस्कृतीमधील आणि विविध विचारांच्या लोकांना भेटेल. गौतमने हाँगकाँगमध्ये शिकण्याचा पर्याय निवडला, विविध लोक वैविध्यपूर्ण परिस्थितीत कसा विचार करतात हे त्याला समजलं आणि संपूर्ण बदल स्वीकारुन त्याने स्वतःचं व्यक्तीमत्वही घडवलं.\nगौतम गोपीनाथने जेव्हा भौतिकशास्त्रात इंजिनीअर होण्याचं स्वप्न पाहिलं, तेव्हा त्याला साधी कल्पनाही नव्हती को तो एवढ्या विविध संस्कृतीमधील आणि विविध विचारांच्या लोकांना भेटेल. गौतमने हाँगकाँगमध्ये शिकण्याचा पर्याय निवडला, विविध लोक वैविध्यपूर्ण परिस्थितीत कसा विचार करतात हे त्याला समजलं आणि संपूर्ण बदल स्वीकारुन त्याने स्वतःचं व्यक्तीमत्वही घडवलं.\nगौतमप्रमाणेच तुम्हाला परदेशात शिकून करिअर घडवायचं असेल तर या पोस्टमध्ये तुम्हाला हाँगकाँगमधील शिक्षणाविषयी माहितीपूर्ण बाबी समजतील. २०१८ च्या जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांकामध्ये हाँगकाँगचा तिसरा क्रमांक आहे. शिवाय उच्च शिक्षणासाठी हाँगकाँग हे एक डेस्टिनेशन बनलं आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये शैक्षणिक शुल्क अत्यंत कमी आहे. शिवाय व्हिसा धोरणातही लवचिकता आहे.\nभारती���ांसाठी हाँगकाँग योग्य कशामुळे\nहाँगकाँग हे एक स्थापित शैक्षणिक हब आहे. क्यूएस बेस्ट २०१९ च्या क्रमवारीत हाँगकाँगचा १४ वा क्रमांक लागतो. विशेषतः विद्यापीठांच्या बाबतीत हाँगकाँगचा वरचा क्रमांक लागतो. कारण, इथे अत्यंत प्रभावी आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्तापूर्ण विद्यापीठ आहेत. हाँगकाँगमध्ये आशियातील टॉप १० पैकी ४ आणि जगातील टॉप १०० पैकी ५ विद्यापीठ आहेत. हाँगकाँग पॉलिटेक्निक विद्यापीठासारख्या संस्था उच्च गुणवत्तेचं आणि भक्कम संशोधन असलेलं शिक्षण पुरवतात.\nसंस्कृती आणि उद्योगाचा संगम\nया शहरात जगभरातील काम करणारे लोक राहतात, ज्यामुळे एक वेगळी संस्कृती पाहायला मिळते, जिथे पूर्वेकडील व्यक्ती पश्चिमेच्या व्यक्तीलाही भेटतो. याशिवाय आकर्षक कर रचना, आधुनिक पायाभूत सुविधा आणि चीनसह आशियातील इतर बाजारपेठांशी निकटता यामुळे हाँगकाँग हे कॉर्पोरेशन आणि स्टार्टअप्ससाठी डेस्टिनेशन बनलं आहे.\nम्हणूनच, हाँगकाँगमध्ये अभ्यास केल्याने एखाद्याला असे सामाजिक आणि व्यावसायिक संबंध तयार करण्यास मदत होऊ शकते, जी करिअर सुरू करताना अत्यंत महत्त्वाची असेल.\nपण तुम्ही कोणतं विद्यापीठ निवडाल\nतुम्हालाही पदवीपूर्ण शिक्षण परदेशात घ्यायचं असेल तर हाँगकाँग पॉलिटेक्निक विद्यापीठ हा एक चांगला पर्याय आहे. या विद्यापीठाने व्यावसायिक शिक्षणात आपला ठसा उमटवला असून हाँगकाँगच्या उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रात चांगले संबंध आहेत. हे विद्यापीठ मायदेशासह परदेशातील संबंधांसाठीही ओळखलं जातं, ज्यामुळे तुम्हाला चीनच्या बाहेरही नोकरीची संधी मिळते.\nपाहा, गौतमला त्याचं आवडतं करिअर कसं मिळालं\nया विद्यापीठाची स्थापना १९३७ मध्ये करण्यात आली. विचारशील, प्रभावी संवादक आणि समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे उच्च गुणवत्तेचं शिक्षण मिळतं.\nया विद्यापीठाला वैविध्यपूर्ण बनवणारे काही आकर्षणाचे केंद्रबिंदू\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीपूर्ण शिक्षणात अप्लाईड सायन्स, बिझनेस, कम्प्युटिंग कन्स्ट्रक्शन आणि पर्यावरण, डिझाईन, इंजिनीअरिंग, फॅशन आणि टेक्स्टाईल, आरोग्य विज्ञान, हॉटेल आणि पर्यटन व्यवस्थापन, भाषा, संस्कृती, संवाद आणि समाज विज्ञान यांसारखे पर्याय निवडू शकतात.\n- गुणांवर आधारित पॉली यू एंट्री शिष्यवृत्ती १९०,००० HKD(जवळपास २४,४०० USD), शैक्षणिक पात्रतेनुसार नूतनीकरण\n- बाहेरच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था\n- इंटर्नशीपची खात्री (स्थानिक किंवा परदेशात)\n- ऑफशोअर अभ्यासाची हमी\n- बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशनची (IANG) व्यवस्था\n- हाँगकाँगमध्ये पदवीपूर्ण किंवा उच्च शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसायासाठी राहू इच्छितात त्यांनाही आयएएनजीसाठी अर्ज करता येईल. सामान्य इमिग्रेशनची पूर्तता करणाऱ्या या विद्यार्थांना १२ महिने राहण्याची सुविधा मंजूर होईल.\nपॉली यूच्या प्रेमात पडण्याची आणखी कारणं\nशिक्षण चालू असतानाच डिस्नेलँड, ओशियन पार्क आणि इतर ठिकाणी आनंद घेण्याची तुमची स्वप्न असतील तर तेही पूर्ण होतील. कारण, पॉलीयू शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर, विद्यापीठाची पायाभूत सुविधा, प्राध्यापकांचे प्रोफाइल, पात्र कर्मचार्‍यांचे पाठबळ आणि प्रशासनाच्या भूमिकेद्वारे शिक्षणाची विशिष्ट गुणवत्ता सुनिश्चित करते. पॉली यूने आपल्या विद्यार्थ्यांना जगातलं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं आहे हे विविध रँकिंगमधील वाढत्या आलेखाने स्पष्ट होतं.\nडिस्क्लेमर : हा लेख हाँगकाँग पॉलिटेक्निक विद्यापीठाच्या वतीने टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमकडून प्रकाशित करण्यात आला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/dislike-on-pm-modis-address-to-nation-on-bjp-youtube-channel-videos/articleshow/78786164.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-12-02T18:40:13Z", "digest": "sha1:74TNFHFNNFCCXBOYJXOEP5LTBFVMOE6U", "length": 12875, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n 'डिसलाईक' काही पंतप्रधानांची पाठ सोडेना\nDislike on PM Narendra Modi videos : भारतातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून मिरवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात 'डिसलाईक'ला सामारं जावं लागत आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)\nनवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी ६.०० वाजता देशाला संबोधित करताना कोविड १९ संक्रमणाचा धोका अद्याप संपलेला नसल्याचं सांगतानाच नागरिकांना काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. पंतप्रधानांचा हा रेकॉर्डेड व्हिडिओ यूट्यूबसहीत इतर माध्यमांतून प्रसारित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या यूट्यूब अकाऊंटवरून हा व्हिडिओ प्रसारित होत असतानाच या व्हिडिओंच्या खाली पुन्हा एकदा 'डिसलाईक'चा पाऊस पडलेला दिसला.\nसोशल मीडियावर जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं तसा 'डिसलाईक'चा सिलसिला सुरू झाला. या व्हिडिओवर 'लाईक'च्या (आवडतं) तुलनेत 'डिसलाईक' (नावडतं) अधिक पडलेले दिसले. भाजप आयटी सेलच्या हे लक्षात येताच या व्हिडिओंवरचा 'लाईक-डिसलाईक' हे पर्याय बंद करण्यात ���ले.\nवाचा :कोश्यारींची 'लव्ह जिहाद'वर भेट, महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा वादात\nवाचा :चीनी हेरगिरी: मोदी, PMO, दलाई लामा... कोठे-कोठे होते चीनी हेर\nपंतप्रधानांचं संबोधन १२ मिनिटांचं होतं. यानंतर भाषणाचे तीन तुकडे व्हिडिओंच्या स्वरुपात अपलोड करण्यात आले. यावरही लाईकपेक्षा डिसलाईकच अधिक आहेत.\nट्विटरवरदेखील हाच ट्रेन्ड पाहायला मिळाला. #Dislike आणि #BoycottModiBhasan हे हॅशटॅग ट्रेन्ड होताना दिसले. दुसरीकडे, समर्थकांकडून #Bharat_With_Modi हा हॅशटॅग चालवण्यात येत होता.\nपंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर 'डिसलाईक' मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदर ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या व्हिडिओलाही 'डिसलाईक'च्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. यावेळी पंतप्रधानांनी खेळणी आणि मोबाईल गेम्समध्ये देशाला आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला दिला होता. परंतु, यावर बेरोजगारी आणि पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा यांवरून त्यांना मोठी टीका सहन करावी लागली. सोबतच 'डिसलाईक'चा पर्यायाचा सोशल मीडिया युझर्सनं पुरेपूर वापर केला.\nवाचा :हाथरस गँगरेप : फॉरेन्सिक रिपोर्टवर प्रश्न; दोन डॉक्टरांनी गमावली नोकरी\nवाचा :Bihar Elections : खून, खंडणी, बलात्कार; तीस टक्के उमेदवारांवर गुन्हे\nवाचा :उत्तर प्रदेशातील टीआरपी प्रकरणाचा तपास विद्युतवेगाने सीबीआयकडे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nबिहार: काँग्रेस-एलजेपीने उघडला आश्वासनांचा पेटारा; पाहा, कोणाला काय दिले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\n आईने स्वत: च्याच मुलाला २८ वर्ष कोंडून ठेवले\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभा��ची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nक्रीडाIND vs AUS: 'या' पाच गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2020-12-02T19:37:16Z", "digest": "sha1:67BKWPMEZLOND6GJEHNPDIE42USJ2XJN", "length": 4919, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आग्रा छावणी रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआग्रा छावणी रेल्वे स्थानक\nआग्रा छावणी हे उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्ली व उत्तरेकडून मध्य रेल्वेमार्गे मुंबई व पुण्याकडे धावणाऱ्या गाड्या देखील येथे थांबतात.\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nताजमहाल, आग्र्याचा किल्ला इत्यादी जगप्रसिद्ध वास्तू असलेले आग्रा हे भारतामधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. ह्यामुळे आग्र्याला वर्षाकाठी २० ते ४० लाख पर्यटक भेट देतात.\nपुणे−जम्मू तावी झेलम एक्सप्रेस\nअमृतसर−वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्सप्रेस\nहजरत निजामुद्दीन−चेन्नई राजधानी एक्सप्रेस\nनवी दिल्ली−बंगळूर कर्नाटक एक्सप्रेस\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०१६ रोजी ०८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-2/", "date_download": "2020-12-02T18:12:49Z", "digest": "sha1:5YX7VWOHFWYHIKQCECSSJZQH4ZUDRJSM", "length": 19973, "nlines": 121, "source_domain": "navprabha.com", "title": "बायंगिणी कचरा प्रकल्पाची ऐशी की तैशी | Navprabha", "raw_content": "\nबायंगिणी कचरा प्रकल्पाची ऐशी की तैशी\nआता पुन्हा एकदा बायंगिणी प्रकल्प रेंगाळतो की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापौर श्री. उदय मडकईकर यांनी होऊ घातलेल्या या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रकल्पास मंत्रिमहोदयांनी विरोध करू नये असे आवाहन केले आहे. आता हा प्रकल्प आवाहनानुसार हटतो की प्रकल्प म्हणजे एक नवे आव्हान ठरते हे नजीकच्या भविष्यकाळात कळेलच.\nसध्या गोव्यातील तीन तालुके पेटून उठले आहेत. मुरगाव तालुका कोळसा प्रकरणामुळे पेटला आहे, सासष्टी तालुका सोनसोडो कचरा प्रकल्पामुळे, तर तिसवाडी तालुका बायंगिणी कचरा प्रकल्पामुळे पेटला आहे. स्थानिक आमदार तथा समाजकल्याणमंत्री श्री. मिलिंद नाईक हे ‘विरोधक कोळसा प्रकरणाचे राजकारण करतात’ असे म्हणतात, तर कॉंग्रेस नेते संकल्प आमोणकर हे ‘कोळसा कितीही उगाळला तरी काळाच’ असे सांगून सरकारचे मुरगाव पतन निगमशी साटेलोटे आहेत असे सांगत आहेत.\nमडगावमधील सोनसोडो कचरा प्रकल्पाबाबत कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो ‘सोनसोड्यातील कचर्‍याला मडगाव पालिकेच्या प्रतिछाया मंडळाचे सदस्यच जबाबदार असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी ते आडकाठी आणत आहेत’ असे सांगत आहेत, तर फातोर्ड्याचे आमदार व गोवा फॉर्वर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपली तोफ मुख्यमंत्र्यांवर डागली आहे. श्री. सरदेसाई यांचे म्हणणे की, घनकचरा महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्प प्रस्ताव आलेला असताना भाजपचे काही नगरसेवक सेटिंगचा आरोप करतात. सरकारला सोनसोडो कचरा प्रकल्प समस्या सोडवायची आहे की आता पालिका निवडणुका जवळ आल्याने यावरून राजकारण करायचे आहे यावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण हवे, असा आग्रह त्यांनी धरला आहे. स्थानिक आमदार तथा विरोधी पक्षनेते श्री. दिगंबर कामत प्रत्येक विधा��सभा अधिवेशनात हा प्रश्‍न धसास लावण्याचा आग्रह धरतात, पण तरी सोनसोडो कचरा प्रकल्प ही समस्याच बनून राहिली आहे.\nराजधानी पणजी तिसवाडी तालुक्यात येते. येथील कचरा समस्या कायमची मिटावी म्हणून गेली सहा-सात वर्षे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांपासून विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत आणि तत्कालीन पणजी महानगरपालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादोंपासून ते विद्यमान महापौर उदय मडकईकर यांच्यापर्यंत सर्व मातब्बर मंडळी प्रयत्न करीत होती. प्रयत्न आहेत, पण अजूनही हा प्रश्‍न सुटू शकलेला नाही; किंबहुना तो सुटत असतानाच तुटत गेला की काय असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण होऊ घातली आहे. यासाठी थोडे मागे वळून पाहताना आपल्याला काय दिसते बरे मुळात बायंगिणी घनकचरा प्रकल्प होण्यास स्थानिकांचा व ग्रामपंचायतीचाही विरोध होता. ग्रामसभेतही या प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यात आला होता. शिवाय नाणीजच्या नरेंद्र महाराजांच्या आश्रमासाठी ही जागा राखून ठेवण्यात आल्याची चर्चा होती. त्या परिस्थितही हा कचरा प्रकल्प मंजूर करून घेण्याचे श्रेय तत्कालीन महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्याकडे जाते. कारण तेव्हा केंद्रसरकारच्या जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निर्माण योजनेखाली २५ फेब्रुवारी २०१४ रोजी या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी मिळाली होती. त्यानंतर हा प्रकल्प म्हणजे जणू एकप्रकारचा पाठशिवणीचा खेळ बनला. कारण या प्रकल्पासाठी मंजूर झालेला निधी या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी गोवा साधन विकास सुविधा महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आला, पण येनकेन प्रकारेण प्रकल्पाचे काम रेंगाळतच राहिले. त्यानंतर स्मार्ट सिटी, पे पार्किंग व कचरा प्रकल्प या तीन समस्यांनी पणजी नगरपालिकेला घेरले ते आजतागायत ही महापालिका या महासंकटात चाचपटत आहे.\nमध्यंतरी मंत्री लोबो यांनी बायंगिणी कचरा प्रकल्पास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून आता हे काम विनाविलंब करण्यात येईल, अशी घोषणा केली आणि हा प्रकल्प आता पुन्हा एकदा शीतपेटीत जातो की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण नुकतेच ‘पोरणे गोंयचो नागरिक मंच’ या संघटनेतर्फे जुनेगोवे आणि सभोवतालच्या परिसरातील ग्रामस्थांच्या समवेत केंद्रीय आयुषमंत्री नामदार श्रीपादभाऊ नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेद��� सादर करून प्रकल्पास विरोध केला आहे. ‘जुनेगोवे परिसरातील शांत व सुंदर वातावरणामुळे अनेक लोकांनी आपल्या आयुष्याची कमाई गुंतवून फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करून तेथे वास्तव्य करत आहेत. तसेच त्या सभोवतालच्या भागात मोठमोठ्या वसाहती स्थापून गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. अशावेळी तेथे कचरा प्रकल्प उभारला गेल्यास तो सर्वांनाच सर्वप्रकारे त्रासदायक ठरणार आहे. त्यातून आरोग्याचे प्रश्‍न उपस्थित होणार आहेत.’ यावर अर्थातच एकमेव उपाय म्हणजे हा घनकचरा प्रकल्प लोकांच्या आरोग्यास कसा अपायकारक नाही, ते संबंधितांना सोदाहरण पटवून द्यावे लागेल. आणि प्रकल्प खरोखरच आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक असेल तर आताच त्याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन लोकांची खात्री करून घ्यावी लागेल.\nयाबाबत साळगाव कचरा प्रकल्पाचे उदाहरण द्यावेसे वाटते. या प्रकल्पाला स्थानिकांचा व पंचायतीचाही मुळापासूनच विरोध होता. ‘साळगाव पिपल्स फोरम’ने तर न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. पण मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जनतेची समजूत काढली. लोकांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून प्रकल्पास परवानगी दिली. सुरुवातीची दीड-दोन वर्षे सुरळीत गेली, पण आता या कचरा प्रकल्पावर इतका ताण पडला आहे की, बार्देश तालुक्यातील जवळजवळ वीस ग्रामपंचायत क्षेत्रांतील कचरा येथे येतो व लोकांना घाणीपासून बचाव करणे कठीण होऊन गेले आहे. शिवाय जवळपासच्या झरी, नाले व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवरही त्याचा परिणाम झाला आहे. सरकार किंवा संबंधित अधिकारी योग्यवेळी योग्य ती दखल घेत नाहीत याचाच हा परिणाम म्हणावा लागेल.\nआता तर बायंगिणीच्या कचरा प्रकल्पास विरोध करण्यासाठी मंत्री श्रीपाद नाईकही पुढे सरसावल्यामुळे पुन्हा एकदा हा प्रकल्प रेंगाळतो की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापौर श्री. उदय मडकईकर यांनी होऊ घातलेल्या या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रकल्पास मंत्रिमहोदयांनी विरोध करू नये असे आवाहन केले आहे. आता हा प्रकल्प आवाहनानुसार हटतो की प्रकल्प म्हणजे एक नवे आव्हान ठरते हे नजीकच्या भविष्यकाळात कळेलच.\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nकर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा\nज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/11561", "date_download": "2020-12-02T18:50:30Z", "digest": "sha1:BLEP545AKSAWVHKQBAJHPWFRBSITTNYT", "length": 11434, "nlines": 119, "source_domain": "newsjalna.com", "title": "जालना - परत २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह. - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभा���ीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/जालना – परत २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह.\nजालना – परत २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह.\nन्युज जालना ब्युरो – रात्री उशिराने जालना जिल्ह्यातील २८ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. यात जालना शहरातील समर्थ नगर 2, नूतन वसाहत 2, दुःखी नगर 1, पोस्ट ऑफिस रोड अंबर हॉटेल 1, मंमादेवी नगर 1, अजिंक्य नगर 1, बडीसडक 1, आनंद वाडी 1, साई नगर 1, म्हाडा कॉलनी 1, शंकर नगर 1, तर उर्वरित मध्ये अंबड 4, दे. राजा 2, पारध भोकरदन 1, जय भवानी नगर भोकरदन 1, शहागड 1, चंदनापुरी 1, डमडम जिंतूर 1, सिंदखेडराजा 1, परपोता गल्ली परतूर 1, मेहकर मेन रोड 1, साडेगाव अंबड 1, अशा एकूण २८ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.\nजालना नगर पालिकेकडून सॅनिटाइज फवारणी\nजालना जिल्ह्यातील छायाचित्रकारांचे मिशन संघटन \nमंठा तालुक्यातील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nविषेश पथकाची कारवाई ९१,५०० गावठी दारु केली जप्त\nजालना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-याच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह \nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/13343", "date_download": "2020-12-02T18:20:05Z", "digest": "sha1:IRCCHRBRSKM6QJUG3H7LQEZY3LDHUN6A", "length": 11701, "nlines": 120, "source_domain": "newsjalna.com", "title": "अंबड मध्ये दारूबंदी विरोधी पथकांची कारवाई ,पाच हजाराची दारू जप्त - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जण��ंना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/अंबड तालुका/अंबड मध्ये दारूबंदी विरोधी पथकांची कारवाई ,पाच हजाराची दारू जप्त\nअंबड मध्ये दारूबंदी विरोधी पथकांची कारवाई ,पाच हजाराची दारू जप्त\nजालना न्यूज /अनिल भालेकर दि १\nमंगळवारी अंबड जालना रोडवरील अंबड येथे ईडीयन पेट्रोल पंप समोर पारनेर येथे एकाला अवैध दारू विक्री करत असताना दारूबंदी विरोधी पथकाने पकडून कारवाई केली आहे यात एकूण साडे पाच हजाराचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदर्भित कारवाई ही पोलीस अधीक्षक एस चैतन्य अपर पो.अ.समाधान पवार , पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पोलीस उपनिरीक्षक संपत पवार, ना.पो.का आर.टी.वेलदोडे, पोकाॕ , दिपक पाटील, रवि मेहेत्रे मपोना,अलका केंद्रे,चालक धोडीराम मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.\nआरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यात जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मोठा आर्थिक व्यवहार\nजालन्याचे नवीन एस.पी विनायक देशमुख\nजालना जिल्हाधिका-यांचे सुधारीत संचार बंदीचे आदेश पहा सविस्तर\nजास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा -जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे\nसिंधी काळेगावमध्ये ग्रामपंचायत ने केली दूसर्यांदा जंतुनाशक फवारनी.\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्र��य राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/14234", "date_download": "2020-12-02T18:39:39Z", "digest": "sha1:VZWSWHQDKLPNMOHNHQIZ6AJXCRSTUDSV", "length": 14632, "nlines": 127, "source_domain": "newsjalna.com", "title": "जालना जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्ह संख्या ७ हजार पार - आज ९७ रुग्णांची भर - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/कोरोना पॉझिटिव्ह बातमी/जालना जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्ह संख्या ७ हजार पार – आज ९७ रुग्णांची भर\nकोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा\nजालना जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्ह संख्या ७ हजार पार – आज ९७ रुग्णांची भर\nन्यूज जालना ब्युरो दि १७ –\nजालनातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण मागील दोन ते तीन दिवसांपासून वाढ झालेली असून यात गुरुवारी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर ९७ नवीन रुग्णांची भर ही पडली आहे दरम्यान कोरोना बळी ची संख्या ही १८३ वर पोहचली आहे तर एकूण पॉझिटिव्ह संख्या आता ७०४३ झाली आहे तर सक्रिय संख्या ही १४७३ झाली आहे.\nजिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०६ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण जालना शहरातील तटदुपुरा परिसरातील ५५ वर्षीय पुरुष , जालना शहरातील प्रयाग नगर परिसरातील ७० वर्षीय महिला , वाघाळा ता सिंदखेडराजा येथील ७४ वर्षीय पुरुष , केनवड जि वाशीम येथील ७० वर्षीय महिला , दरेगाव ता जालना येथील ६५ वर्षीय पुरुष जानेफळ ता भोकरदन येथील ६५ वर्षीय पुरुष आहे .याचा समावेश आहे\nजिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार डेडीकेटेडकोवीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील १०० रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे .\nजालना तालुका- राजपुतबाडी ०२ , गांधीचमन ०१ , एस आर पी एफ निवासस्थान ०१ , प्रियदर्शनी कॉलनी ०१ , देवपुर ०१ , भाटेपुरी ०१ , हिवर्डी ०१ ,\nमंठा तालुका- ��ाघाळा ०१ , परतूर_०० ,\nघनसावंगी तालुका- भेंडाळा ०४ , बाचेगाव ०१ , अंबड तालुका- महेबुब नगर ०१ , गणपती गल्ली ०१ , म्हाडा कॉलनी ०१ , सोनक पिंपळगाव ०१ , माथ तांडा ०१ , दाढेगाव ०१ ,\nबदनापूर तालुका बदनापूर शहर ०१ , खापरखेडा ०२ , धाकरवाडी ०१.जाफ्राबाद तालुका -आदर्श नगर ०४ , खासगाव ०१ , जानेफळ पंडीत ०१ , हनुमंतखेडा ०२.\nभोकरदन तालुका – भोकरदन पिंपळगाव रेणुकाई ०२ , सुभानपुर ०१ , पिंपळगाव ०१ , जळगाव सपकाळ ०२ , वालसा डावरगाव ०३ , .\nइतर जिल्हा- मेहकर ०४ , मेहरा खु ता चिखली ०१ , काकडा जि बुलढाणा ०१ , सिंदखेडराजा ०२ , देऊळगाव राजा ०१ , मेव्हणाराजा ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ५१ व्यक्तीचा व अँटीजेनतपासणीद्वारे ४६ व्यक्तींचा अशा एकुण ९ ७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .\nकुंभार पिंपळगावात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nकोरोनाचा जिल्ह्यात आठवा बळी\nऔरंगाबादवरून येणाऱ्या वाहनाला किनगाव पाटीवरच प्रवेश बंद\nमंठा प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन\nजालना शहरातुन पो.उ.नी प्रमोद बोडले यांना निरोप\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dronacharya/", "date_download": "2020-12-02T18:11:04Z", "digest": "sha1:C4RXMC4YOSGW65OR7YGGTV6ZG3PNDB4K", "length": 8774, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "Dronacharya Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nRohit Sharma Khel Ratna : मुंबईकर रोहित शर्माला मिळणार राजीव गांधी ‘खेलरत्न’, इतर 4…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला पसंती दिली…\nजसपाल राणा – द्रोणाचार्य, अंजुम मौदगिल – राजीव गांधी खेलरत्न तर ‘या’ 4…\n2020 मध्ये सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांना…\nInsta Fitness Dose : गुल पनागनं साडी परिधान करून मारले…\nKBC च्या १२ सीझनमध्ये अनुपा बनल्या तिसऱ्या करोडपती\nIndian Idol 12 : स्पर्धकाचा स्ट्रगल ऐकून भावुक झाली नेहा…\nBAFTA च्या ‘ब्रेकथ्रू इंडिया’च्या उपक्रमाचा…\n‘या’ शिक्षक मतदार संघातील उमेदवाराची चक्क…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nसरकार पडणार म्हणण्याशिवाय विरोधकांकडे टीकेसाठी दुसरे मुद्देच…\nPetrol Diesel Price : आज पुन्हा वाढले नाहीत पेट्रोल-डिझेलचे…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nसर्वांना लस देणार असे केंद्राने म्हंटले नाही : आरोग्य सचिव\nहॉटेल, जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरीसह 8 क्षेत्रांमधील संपुष्टात येऊ शकतात अनेक…\nBirthday SPL : आमिर खानच्या गाण्यानं उदित नारायणला मिळवून दिला होता…\n‘हे’ आजार असलेल्या रुग्णांना Covid-19 होण्याचा जास्त धोका;…\nथंडीच्या दिवसांमध्ये शेंगदाणे खा, रक्त वाढविण्यापासून ते ‘या’ आजारांपासून होईल बचाव\nअनधिकृत इमारतींना मिळणार क्लस्टरचे बूस्टर, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी वाढीव FSI\nTATA – रिलायन्समध्ये मोठी स्पर्धा, अब्जावधी डॉलर मोजून टाटा मोठा धमाका करण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sheetaluwach.com/tag/gita/", "date_download": "2020-12-02T18:43:04Z", "digest": "sha1:6GR4DUESBAWMI3ONGMZHAI7QO2JWY4SF", "length": 185086, "nlines": 684, "source_domain": "sheetaluwach.com", "title": "gita – Sheetal Uwach", "raw_content": "\nअथेन्स – भाग ४ – लोक आणि लोकशाही\nअथेन्स – भाग ३ – संस्कृतीचे स्तंभ\nअथेन्स – भाग २ – गुढरम्य डेल्फी\nज्ञानपीठ अथेन्स – भाग १\nओळख वेदांची – भाग ८\nओळख वेदांची – भाग ७\nओळख वेदांची – भाग ६\nओळख वेदांची – भाग ५\nओळख वेदांची – भाग ४\nअंतरं�� - भगवद्गीता - भाग ७\nओळख वेदांची – भाग ७\nछान्दोग्य उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. गुरुगृही शिक्षण समाप्त करून श्वेतकेतु आश्रमातून परत येतो. ज्ञानप्राप्तीचा गर्व त्याच्या चेहेऱ्यावर दिसत असतो. त्याचे वडील आरुणि ऋषी चिंतेत पडतात. केवळ लौकिक शिक्षणानंतर आपला मुलगा अहंकारी बनला तर पारलौकिक किंवा आत्मविद्येचे ज्ञान त्याला कसे होणार त्याला पुढील टप्पा गाठायला उद्युक्त कसे करणार त्याला पुढील टप्पा गाठायला उद्युक्त कसे करणार त्यांना एक युक्ती सुचते. ते श्वेतकेतुला बोलावतात. छाती पुढे काढून अतिशय उत्साहात श्वेतकेतु येतो.\nआरुणि – बाळ श्वेतकेतु, गुरुकुलातून आल्यापासून तू किंचित गर्विष्ठ वाटत आहेस.\nश्वेतकेतु – नाही बाबा, मी सखोल अभ्यासाने विद्या प्राप्त केली आहे. या ज्ञानामुळे मी परीपक्व झालोय. मला याचा अभिमान आहे गर्व नाही.\nआरुणि – तू गुरुकुलातून उच्च ज्ञान प्राप्त करून आला आहेस. इतक्याच अभ्यासाचा तूला अभिमान वाटतोय हरकत नाही, तर मग मला हे सांग की अशी कोणती गोष्ट आहे जी जाणल्यावर अप्राप्यही प्राप्त होते किंवा अज्ञातही ज्ञात होते \nहा प्रश्न ऐकल्यावर श्वेतकेतु गोंधळात पडतो. अज्ञातही ज्ञात होण्याची विद्या कोणती हे त्याला गुरुकुलात शिकवलेले नसते.\nआरुणि – बाळा, विद्या शिकल्याने प्राप्त होणारे ज्ञान हे श्रेष्ठ असतेच परंतू ते अंतिम ज्ञान नव्हे. तू गुरुकुलात जे ज्ञान शिकलास ते बाह्य जगाबद्दलचे ज्ञान होते. ते जग जे आपल्याला पाहता येते तसेच स्पर्श, रस आणि गंध यांच्या माध्यमातून अनुभवता येते. परंतु त्या जगाचे अंतरंग आपल्या दृष्टीस पडत नाही. ते जाणून घेण्याची विद्या साध्य करता आली पाहिजे.\nश्वेतकेतु – मी पुरेसे समजलो नाही बाबा. आपण थोडे विस्ताराने सांगाल काय\nआरुणि – हे तांब्याचे पात्र पहा. आपल्या डोळ्यांसमोर हे पात्र आहे. त्याचा उपयोग आपण करतो. अशा अनेक तांब्याच्या वस्तू आपण वापरतो. ही पात्रे आणि त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत. मात्र त्याचे मूळ मात्र ‘ताम्र’ हा एकमेव धातूच आहे. तसेच आपल्याला दिसणारे जग हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरुपात दिसत असले तरी त्याचे मूळ हे एकच तत्त्व आहे. ते तत्वच एकदा जाणले की संपूर्ण सृष्टीचे स्वरूप उलगडेल. पाण्यात विरघळलेले मीठ आपल्याला दिसत नाही परंतु त्याच्या खारट चवीवरून आपण ओळखतो तसेच सृष्टीतील प्रत्येक घ���कात हे तत्व अंतर्भूत आहेच. सृष्टीच्या अंतरंगात शिरून ते जाणण्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.\nछान्दोग्य उपनिषदातील ही कथा/संवाद केवळ छान्दोग्यच नव्हे तर सर्वच उपनिषदांच्या विषयावर प्रकाश टाकते. सृष्टीचे कोडे उलगडण्यासाठी तिच्या अंतरंगात डोकावण्याचे कार्य उपनिषदे करतात. त्यामुळेच उपनिषदांचे विषय हे अदृष्याचे ज्ञान, आत्मज्ञान, तत्त्वज्ञान, ज्ञानोपासना असेच आहेत.\n(** यावरून हे ही लक्षात यायला हरकत नाही की उपनिषदांचा विषय फक्त आणि फक्त आत्मानुभूतीचे तत्वज्ञान आहे. कोणत्याही देवाची उपासना किंवा पर्यायाने धर्माचा उपदेश प्रमुख उपनिषदात येत नाही. त्यामुळेच जगातील जवळपास सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या तत्त्वज्ञांना उपनिषदे आकर्षित करतात.)\nआपण मागच्या लेखात पाहिले की उपनिषद शब्दाचा अर्थ (गुरुजवळ) बसून प्राप्त केलेले ज्ञान असा होतो. याच अर्थाला साजेसे असे हे संवाद सर्व प्रमुख उपनिषदांमध्ये येतात. गुरु-शिष्य, पिता-पूत्र, पती-पत्नी किंवा देव-मानव अशा अनेक प्रकारच्या संवादातून उपनिषदे अतिशय सहज सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान मांडतात. आजकाल जसे Talk Shows किंवा Expert Interviews/Dialogues होतात तसेच.\nआरुणि – श्वेतकेतु प्रमाणेच\nयाज्ञवल्क्य – मैत्रेयी (बृहदारण्यक उपनिषद),\nयाज्ञवल्क्य – गार्गी (बृहदारण्यक उपनिषद),\nयाज्ञवल्क्य – जनक राजा (*सीता फेम नसावा पण त्याच वंशातला) (बृहदारण्यक उपनिषद),\nअजातशत्रु – गार्ग्य बालाकि (कौषितकी उपनिषद),\nशौनक – अंगिरस (मुण्डकोपनिषद),\nकामलायन – सत्यकाम जाबाल (छान्दोग्य उपनिषद),\nनारद – सनत्कुमार (छान्दोग्य उपनिषद)\nअसे अनेक संवाद उपनिषदांमध्ये येतात.\nउपनिषदांची एकूण संख्या किती आणि त्यातील प्रमुख उपनिषदे कोणती हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वेदवाङ्मयाचा भाग असल्याकारणाने प्रत्येक वेद व त्याच्या सर्व शाखांची उपनिषदे होती असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार उपनिषदांची संख्या जवळपास ११८० च्या आसपास भरते. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदांची नावे सांगितली आहेत त्यातील पहिल्या श्लोकात दहा प्रमुख प्राचीन उपनिषदे येतात. ती अशी\n ऐतरेयम् च छान्दोग्यं बृहदारण्यकम् तथा (ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड/मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरिय, ऐतरेय , छान्दोग्य तसेच बृहदारण्यक)\nआदि शंकराचार्यांनी ११ उपनिषदांवर भाष्ये लिहीली यात वरील १० आणि श्वेताश्वत��� उपनिषदाचा समावेश होतो. याखेरीज निरनिराळ्या विद्वानांनी गौरवलेली कौषीतकी, प्रश्न, मैत्री अशी इतरही काही उपनिषदे प्रमुख मानली जातात. यातील ईश, कठ आणि मुण्डक ही उपनिषदे पद्य तर बाकीची गद्य स्वरूपात आहेत.\nसंख्या आणि विषयाची खोली लक्षात घेता उपनिषदातील विषयांवर भाष्य करणे हे एका लेखाचे काम नव्हे. बाह्य सृष्टी आणि ब्रह्मरुप आत्मा या दोन्हीचे यथार्थ स्वरूप उपनिषदे मांडतात. श्वेतकेतु, मैत्रेयी, नचिकेत या सारख्या अनेक जिज्ञासुंच्या शंका आणि त्याचे गुरुतुल्य ऋषींनी विस्तृतपणे केलेले समाधान अशी मांडणीची सोपी पद्धत उपनिषदे अंमलात आणतात. मी कोण हे जग कसे निर्माण झाले हे जग कसे निर्माण झाले याचा कर्ता कोण आहे याचा कर्ता कोण आहे अशा वरवर साध्या वाटणाऱ्या परंतु अत्यंत गुढ अशा या शंका आहेत.\nयाखेरीज उत्कृष्ट वचने (वाक्ये), गोष्टी, वर्णने आणि भाष्य या माध्यमांचाही उपनिषदात उपयोग होतो.\nआत्मा आणि ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा मुख्य विषय असला तरी त्या अनुषंगाने सृष्टीच्या जवळपास प्रत्येक घटकाचा तात्त्विक अंगाने उपनिषदे अभ्यास करतात.\nसाधे उदाहरण घ्यायचे तर आजकाल प्रसिद्धीस आलेल्या ‘योग’ (आजच्या भाषेत योगा (Yoga)) चे मूळ हे श्वेताश्वतर उपनिषदात आढळते. प्राणाचा अवरोध, इंद्रियदमन आणि समाधी स्थिती यावर विस्तृत भाष्य या उपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायात येते. अगदि योगाभ्यासासाठी योग्य जागेच्या निवडीपासून ते समाधी स्थितीतील जीवात्म्याला होणाऱ्या परमात्म्याच्या दर्शनपर्यंतचे विचार या उपनिषदात मांडले आहेत. अशाच प्रकारे ॐकार (प्रणव) तसेच इतर प्रतीकांची उपासना, यज्ञ, कर्म, वर्तन, वाणी, विचार अशा असंख्य विषयांवरचे तत्वज्ञान उपनिषदातून मिळते.\nब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. तांब्याच्या पात्राच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे – स्वतः कोण आहोत याचे रहस्य जाणणे म्हणजेच सृष्टीचे रहस्य जाणणे होय. ही उपनिषदांची शिकवण आहे. या अर्थाची जी वाक्ये उपनिषदात येतात त्यांना महावाक्ये म्हणतात. प्रत्येक वाक्य एकेका वेदाशी संबंधित उपनिषदात येते.\n (ऐतरेय उपनिषद) (प्रकट ज्ञान हेच ब्रह्म आहे)\n (बृहदारण्यक उपनिषद) (मी (आत्मा) ब्रह्म आहे),\n (ईशोपनिषद) (तो मीच आहे)\n (छान्दोग्य उपनिषद) (ते (ब्रह्म) तू आहेस)\n (माण्डूक्य उपनिषद) (हा आत्मा ब्रह्म आहे)\nगूढ तसेच अर्थगर्भ अशी ही वाक्ये वाचली की उपनिषदांना भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया का म्हणतात ते लक्षात येते.\nआपल्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हातील ‘सत्यमेव जयते’१ हे वाक्य उपनिषदातलेच आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे याच अर्थाचे Pravda vítězí (सत्याचाच विजय होतो) हे वाक्य चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय चिन्हात येते.\nआपण नेहेमी म्हणत आलेला –\nभ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑\nहा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातला मंत्र माण्डूक्य उपनिषदाच्या सुरुवातीला येतो. ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः’ हा स्वस्तिमंत्र याच उपनिषदात पुढे येतो.\nकेवळ भारतीयच नव्हे तर तत्वज्ञानाच्या एकूणच इतिहासात उपनिषदांचे स्थान अजोड आहे. दारा शिकोह ने स्वतःच म्हटल्याप्रमाणे ‘नव्याने प्रचलित होणा-या अनेक धर्मांची शिकवण ही केवळ उपनिषदातील तत्वांचेच पुनःप्रक्षेपण आहे.’ पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्वच विद्वानांनी उपनिषदांचा गौरव केला आहे. यात केवळ तत्त्वज्ञच नव्हे तर कवि, लेखक, शास्त्रज्ञांसह सर्व धर्मीय अभ्यासकांचा समावेश होतो. उपनिषदांचा हा प्रचंड प्रभाव १७९६ च्या पहिल्या पाश्चात्य भाषांतरानंतर केवळ गेल्या २०० वर्षात पडलाय. यावरून हजारो वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान सोप्या आणि सहज मांडणाऱ्या भारतीय ऋषींच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते.\n१.\tसत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः\nयेनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्‌ सत्यस्य परमं निधानम्‌ ॥ (मुण्डकोपनिषद – तृतीय मुण्डक – खंड १ मंत्र ६)\n२.\tभ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः \nस्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑ ॥ ऋग्वेद मंडल १.सूक्त ८९ ऋचा ०८\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ७\n**आत्तापर्यंतचे सर्व लेख वाचलेल्या (कमाल आहे) वाचकांच्या हे ध्यानात आले असेल की पहील्या लेखापासून लेखांची लांबी उत्तरोत्तर वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे लेखागणिक भाषाही किंचीत क्लिष्ट होत गेली आहे. याचे कारण अर्थातच गीतेचे ज्ञान दुस-या आणि तिस-या अध्यायाय अधिकाधिक गहन होत जाते. त्याचे सोपे स्पष्टीकरण देणे कठीण नाही पण त्यासाठी शब्दव्यापार खुप वाढवावा लागेल. शब्द कमी ठेवावे तर भाषा कठ���ण होते. त्यामुळे शब्द आणि भाषेचा पोत दोन्हीचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात लेख थोडे क्लिष्ट होणे स्वाभाविक आहे.***\nसम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला कर्माचे उद्दीष्ट्य जितके उद्दात्त तितका त्याचा परीणाम उन्नत…….\nया एकाच गोष्टीतून चौथ्या अध्यायाचे सार प्रकट होते. किंबहुना कर्म आणि ज्ञानकर्मसंन्यास या दोनही अध्यायांचा एकत्रित बोध या गोष्टीतून होतो.\nविहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो.\n‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ हा गीतेतील चौथा अध्याय आहे. या शब्दाची नीट फोड केल्यास संपुर्ण अध्यायाचा सारांश कळावा. फोड दोन प्रकारे करता येईल.\n१. संन्यस्त वृत्तीने कर्म करण्याचे ज्ञान\n२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे\nपहीली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी आहे. दुस-या आणि तिस-या अध्यायात सांगितलेले कर्मविचार या अध्यायात किंचीत विस्ताराने मांडले आहेत. साधारणपणे या अध्यायाचे चार प्रमुख भाग पडतात.\nपहील्या भागात कृष्ण आपल्या अवतारी कृष्णरुपावर भाष्य करतो आणि त्या अनुषंगाने कर्मय���ग मांडतो. तोच कर्मयोग योगी आणि महात्मे कसे आचरणात आणतात हे तो दुस-या भागात सांगतो. तिसरा भाग हा प्रामुख्याने यज्ञ या विषयावर आहे तर चौथ्या भागात तो ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो.\nअध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण सांगतो की जे ज्ञान तो अर्जुनाला देतोय ते त्याने पुर्वी विवस्वानाला (सूर्य) दिले होते. अर्जुनाला याचे आश्चर्य वाटते. कारण अर्थातच अर्जुनापुढे उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणे शक्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो की माझे आणि तुझेही अनेक जन्म झाले आहेत. ते तूला आठवत नसले तरी मला आठवतात. मी जन्मरहीत आणि अविनाशी आहे. केवळ योगमायेने मी प्रकट होत असतो. कधी प्रकट होतो\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥\nजेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ येते तेव्हा मी प्रकट होतो.\nभगवंत जेव्हा सगुण साकार असा कृष्णावतार धारण करतो तेव्हा त्याही शरीराची सर्व विहीत कर्मे तो करतो परंतु त्या कर्माचे बंधन त्याला बाधत नाही. कारण त्याला कर्माच्या फलांची आसक्ती नाही. यामुळे जो कोणी परमात्म्याच्या अनासक्त कर्माचे तत्त्व जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो.\nन मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥\nम्हणूनच सृष्टीचे सर्जन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती असो भगवंत एकाच वेळी कर्ता आणि अकर्ता दोन्ही होतो.\nचातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥\nहे सर्व तो निर्माण करतो म्हणून कर्ता, परंतु यातून कोणत्याही फलाची आसक्ती त्याला नाही म्हणूनच अकर्ता.\nमुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणा-या तुझ्या पुर्वजांनीही माझे हे स्वरुप जाणले आणि त्याचे अनुकरण केले. म्हणूनच हे अर्जुना तू ही याच मार्गाचे अनुकरण असे कृष्ण सांगतो.\nअशाप्रकारे प्रत्यक्ष सृष्टीचा कर्ता, परमात्मा जसे निरपेक्ष कर्म करतो तसे कर्म करावे असे सांगून कृष्ण दुस-या भागाकडे वळतो.\nअसे ज्ञानयुक्त कर्म करायचे तर कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणणे आवश्यक आहे. कारण हा भेद जाणणाराच कर्माचे तात्विक स्वरुप समजु शकतो. ज्याला हे स्वरूप कळाले तो योगी कर्म करूनही अलिप्त राहतो.\nमग कर्म, अकर्म आणि विकर्म न���वाची तीन वेगवेगळी कार्ये किंवा कृती आहेत का तर नाही. कृष्ण म्हणतो कर्मातच अकर्म किंवा विकर्म पाहता आले पाहीजे. म्हणजेच आपल्या कर्माकडे मनुष्य कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे आहे.\nशरीराचे कर्म जे कर्म आहे परंतु निस्पृहपणे आचरल्याने ते कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहते आणि आत्म्याला त्याचे बंधन लागत नाही. कर्म असूनही ते भासमान किंवा नसल्यासारखेच आहे म्हणून त्याला अकर्म म्हणता येईल. म्हणजे कर्म हे वास्तविक कर्म नसून केवळ भास आहे जो इंद्रियांमुळे घडतो. जो व्यक्ती नित्य आणि विहीत कर्माला अकर्म मानतो. म्हणजे विहीत कर्म करताना अहंकार बाजूला ठेवतो आणि ते कर्म जणु आपण केलेले नाहीच असे मानुन निस्पृहपणे करतो तो अकर्म जाणतो. तो ज्ञानी होय. येथे उदाहरणासाठी ज्ञानदेवांचा आधार घेऊ.\nजैसा जो जलापासिं उभा ठाके तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे तऱ्हीं निभ्रांत ओळखे म्हणे मीं वेगळा आहें॥\nजसे पाण्यांत दिसणारे प्रतिबिंब आपले असले तरी ते आपण नव्हे तर भास आहे हे आपण जाणतो. तसेच कर्म हा शरीराचा धर्म आहे, आत्मा त्यापासून वेगळा आहे हे जाणणे. व्यक्ती जेव्हा अशा अलिप्त किंवा निस्पृह वृत्तीने कर्म करते तेव्हा ते कर्म अकर्म होते कारण त्याचे शरीर कर्म करते पण आत्मा त्यापासून मुक्त राहतो.\nमग विकर्म म्हणजे काय विकर्म म्हणजे विशेष कर्म. अकर्माचे स्वरुप जाणणे किंवा आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजे विकर्म. विकर्म हे कर्म नसून केवल ज्ञान आहे. त्याची आसक्ती म्हणजेच मोक्षाची आसक्ती किंवा मुमुक्ष वृत्ती.\nम्हणूनच कृष्ण म्हणतो की जो व्यक्ती कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म (मुमुक्षुत्व) पाहतो तो योगी होय.\nकर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥\nअसा ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने कर्मबंधन नष्ट करतो आणि ज्ञानियांचाही ज्ञानी होतो. असा व्यक्ति कर्म करूनही बंधमुक्त राहतो. उपभोग घेऊनही भोगमुक्त राहतो. त्याच्या कर्माचा केवळ भास होतो अंतरी मात्र तो निष्कर्मी राहतो. त्यामुळे नित्यकर्म हे दृष्य कर्म असूनही त्याच्या लेखी ते अकर्म आहे. तर मोक्षप्राप्तिची साधना हे दृष्य कर्म नाही परंतु त्याच्यासाठी ते एकमेव कर्म आहे.\n जैसे न चलतां सूर्याचे चालणे तै���ें नैष्कर्म्यत्वीं जाणे\nतो मनुष्यासारिखां त-हैं आवडे परि मनुष्यत्व तेयांसि न घडें परि मनुष्यत्व तेयांसि न घडेंजैसे जली जलामाजिं न बुडेजैसे जली जलामाजिं न बुडे\nसूर्य ज्याप्रमाणे उदय आणि अस्त झालेला दिसतो परंतू तो आपल्याला घडलेला भास असतो वास्तविक सूर्य अचल असतो. तसाच निष्कामता प्राप्त केलेला कर्मयोगी वरून माणसासारखा माणूस दिसतो परंतू अंतस्थ योगी असतो. सूर्यबिंब जसे पाण्यात बुडाल्याचा भास सायंकाळी होतो तसा त्याच्या कर्माचा आणि सामान्य माणूस असण्याचा केवळ भास असतो. वरून कृष्ण, राम वगैरे असतो पण अंतरी योगीराज असतो.\nअशा व्यक्तीच्या आयुष्याला यज्ञाची उपमा देत कृष्ण तिस-या भागाकडे वळतो.\nपुर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञभाव हा एक निरपेक्ष कर्माप्रमाणे आहे. मनुष्याने यज्ञभावनेने म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करावे असे तिस-या अध्यायात भगवंताने सांगितले होते. संन्यस्त कर्मही यज्ञच आहे असे कृष्ण म्हणतो. असा यज्ञ ज्यात आहुति देणारा (कर्मयोगी), हविभाग (यज्ञात अर्पण करायची वस्तु) (कर्म) आणि यज्ञ ज्याला समर्पित करायचा ते (परब्रह्म) सर्व ब्रह्मरुप आहेत. कारण यज्ञ करणारा भक्त, अग्नि आणि यज्ञ ज्याला अर्पण केला तो परमात्मा तिघेही अंतिमतः एकरुप होतात.\nनिरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून योगी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा यत्न करतात. हे सर्व यज्ञ म्हणजेच साधनेची जंत्रीच कृष्ण सादर करतो.\nश्रोत्र, वाचा इत्यादि इंद्रियांच्या क्रिया संयमित करणे, द्रव्यादि आसक्ती संयमित करणे, हिंसादि अतिचार संयमित करणे, आहारादि भोग नियमित करणे, प्राणायामादि योगातून शरीरक्रिया संयमित करणे अशा अनेक यज्ञांद्वारे योगी कर्मबंधनातून मुक्त होतात.\nज्ञानकर्मसंन्यास शब्दाची दुसरी फोड म्हणजे कर्म करता करता त्यात संन्यस्त वृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे हे आपण पाहीले.कर्म, संन्यस्त वृत्ती आणि आत्मज्ञान अशा मार्गाने जाण्याऐवजी आधी ज्ञानयुक्त होऊन मगच कर्म करणे म्हणजेच दुसरी फोड. ज्ञानप्राप्ती……..\nएवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥\nया सर्व दृष्य वस्तु किंवा इंद्रियस्वरूप यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून कृष्ण अंतिम ���ाग म्हणजेच ज्ञानाच्या महतीकडे वळतो.\nकर्म करताना ज्या मोहाचा त्याग करायचा, हे ज्ञान त्या मोहात तुला पडूच देणार नाही. जसे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसे हे ज्ञान तुझे कर्मबंधनच भस्मसात करेल. कर्मयोगी कालांतराने अंतकरण शुद्ध झाल्यावर हेच ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यामुळे असे ज्ञान तू साक्षात्कारी व्यक्तींकडून प्राप्त करून घे असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. हे ज्ञान कसे प्राप्त करावे याचा वस्तुपाठही तो पुढील श्लोकात देतो\nतद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥\nते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.\nकारण इंद्रिय संयमन करणा-या श्रद्धावान व्यक्तीलाच हे ज्ञान लाभते या ज्ञानासारखे पवित्र जगात दुसरे काही नाही. ते प्राप्त झालेल्या व्यक्तीला परम शांतीचा लाभ होतो.\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत \nन हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते \nचौथा अध्याय नसता तर भारतातल्या बहुतांश संस्थांना बोधवाक्यांसाठी वणवण भटकावे लागले असते\nकर्मयोगाच्या विस्तृत वर्णनानंतरही ज्ञानकर्मसंन्यास सांगण्याचे मुख्य कारण माणसाचा स्वभाव. कर्माची आसक्ती इतकी प्रबळ असते की ती मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनाही त्या मोहात अडकवून ठेवते. ते कर्म करण्याचा आनंदच त्यांना इतका भावतो की आपले ध्येय हे कर्म पार करून पुढे मिळणारे आत्मज्ञान आहे याचा त्यांना विसर पडतो विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे –\nएकवेळ मोहाचा त्याग करता येईल पण त्यागाचा मोह आवरता येणे कठीण.\nत्यागी, कर्मयोगी या शब्दांच्या मोहापायी त्या कर्माच्या आसक्तीत गुरफटलेले अनेक ‘भोंदु’ कर्मयोगी आपण आसपास पाहतोच मग सामान्य माणसाची काय कथा. न आवडणारे कर्म टाकता येते पण आवडणारे कर्मही टाकायचे आहे. कारण ते आवडते किंवा नावडते हे इंद्रियांनी निर्माण केलेले भास आहेत. ते खरे मानून चालायचे तर आत्मा बंधनात अडकेल आणि मग कर्मांची बरीवाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकेल. आपले ध्येय हे आत्मा बंधमुक्त करणे आहे मरणोत्तर पुतळा उभा रहावा म्हणून प्रयत्न करणे नव्हे. हे परिणाकारकरित्या पटवून देण्यासाठी कृष्ण ज्ञानकर्मसंन्यास उभा करतो. अर्जुनालाही हे पटले पाहीजे की केवळ युद्धोत्तर लोक आपल्याला चांगले म्हणतील म्हणून धर्माची बाजू घेणे हे तितकेच अयोग्य आहे जितके स्वार्थाने अधर्माची बाजू घेणे. कारण दोन्ही मध्ये कर्माच्या फलाची आसक्ती आहे. या ब-या आणि वाईट आसक्तीवर संन्यास शब्दाने आघात करून कृष्ण अर्जुनाला अंतिम ध्येयाच्या मार्गावर दृढ करतो.\nकुमारजींनी अमर केलेला कबीराचा दोहा इंद्रियसंयमावर आणि कर्मसंन्यास निराळ्या शब्दात व्यक्त करतो \nहिरना समझ बुझ बन चरना || एक बन चरना दूजे बन चरनातीजे बन पग नहीं धरना ||\nतीजे बन में पंछ पारधीउन के नजर नहीं पड़ना ||\nपांच हीरन पच्चीस हिरनीउन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावेउन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावे खलका करेंगे बिछोना ||\nकहे कबीर जो सुनो भाई साधोगुरु के चरन चित धरना||\nपाच पारधी म्हणजे पंचेंद्रिये जी आपापल्या मोहाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग आपली फरफट होते. या इंद्रियांचे वन म्हणजे तिसरे वन, यात पाऊलही न ठेवता दुस-या वनात चरायचे म्हणजेच निष्काम वृत्तीचे कर्मयोगी शरीर. याच शरीराने मग पुढे ज्ञान प्राप्त करून पहील्या वनातही चरायचे म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचे एक होणे. हे सगळं ‘समज बुझ’ आणि ‘गुरु के चरन चित’ धरून करायचे आहे. कारण अर्थातच ‘उन मे एक चतुर ना’, पाचही इंद्रिये चतुर नाहीत त्यांना बांधायचे काम हरणाचे म्हणजे अर्थातच आपले आहे. अन्यथा जसे त्या हरणाचे मांस विकले जाईल आणि चामडीचे आसन केले जाईल तसेच आपलेही जन्ममृत्यू आणि कर्म असे चर्मचक्र चालुच राहील\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ६\nगावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.\nतो – आज काय सुट्टी आहे का\nतो – मग कामावर का जात नाही \nतो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….\nते – बरं पुढे \nतो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….\nतो – मग काय, निवान्त बसता येईल ..\nते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की���.. त्यासाठी इतकी वणवण करायची काय आवश्यकता आहे\nया गोष्टीतला विनोदाचा भाग सोडला तर त्या टोळक्याला पडलेला प्रश्न विचार करण्यासारखा आहे. निष्क्रियतेचे त्या टोळक्याने केलेले समर्थन नीट तपासले की कर्मयोग समजणे सोपे होईल.\nनिष्क्रियता…… निरनिराळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या परीघातून प्रत्येकासमोर उभी असणारी संभ्रमाची अवस्था.\nप्रत्येकाला या निष्क्रियतेचा अनुभव सतत कोणत्यातरी संदर्भात येत असतो, तसेच प्रत्येकजण स्वतःही अनेकदा निष्क्रियतेचा भाग असतो.\nराजकारणी आणि उद्य़ोजकांच्या पातळीवर निर्णय घेण्याबाबत निष्क्रियता, नोकरशाहीमध्ये निर्णय राबविण्याबाबत निष्क्रियता, सामाजिक पातळीवर सार्वजनिक हिताबाबत निष्क्रियता तर वैयक्तिक पातळीवर क्षमतेच्या पुरेशा वापराबाबत निष्क्रियता…\nमानवी जग आणि मानवी मन ज्या एका मजेदार कसोटीवर विलक्षण साम्य दाखवते ते म्हणजे निष्क्रियता दोघांचाही मुळ स्वभाव निष्क्रियतेकडे झुकतो. म्हणजे जोपर्यंत गरज अथवा संकट (दबाव किंवा आपत्ती) समोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत दोघेही निष्क्रिय राहणे पसंत करतात. म्हणजेच जर गरज किंवा संकट नसेल तर दोघे स्वतःहून कृती करतीलच असे नाही, जसे कट्ट्यावरील टोळके दोघांचाही मुळ स्वभाव निष्क्रियतेकडे झुकतो. म्हणजे जोपर्यंत गरज अथवा संकट (दबाव किंवा आपत्ती) समोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत दोघेही निष्क्रिय राहणे पसंत करतात. म्हणजेच जर गरज किंवा संकट नसेल तर दोघे स्वतःहून कृती करतीलच असे नाही, जसे कट्ट्यावरील टोळके गंमतीचा भाग असा की निष्क्रियतेबद्दल प्रत्येक जण वैयक्तीक आणि सामुहीक पातळीवर इतरांना दोष देत असतो पण जोडीने स्वतःच्या निष्क्रियतेकडे मात्र दुर्लक्ष करत असतो\nविश्वशांतीच्या किंवा पर्यावरणाच्या बाबतीत विकसित आणि विकसनशील देश एकमेकांना निष्क्रिय मानतात. धोरणांच्या बाबतीत जगभरातले (फक्त भारतीयच नव्हे) उद्योजक सरकारला निष्क्रिय मानतात. नोकरशाही एकमेकाला तर सामान्य माणूस स्वतः सोडून जवळपास सगळ्यांना निष्क्रिय मानतो. ‘कोणी काही करत नाही आम्ही एकटेच धडपडतोय’ हे भरतवाक्य संयुक्त राष्ट्रांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत आणि पंतप्रधानांपासून ते घरातल्या सूनेपर्यंत प्रत्येक जण ऐकवत असतो. प्रत्येक जण एकाच वेळी स्वतः निष्क्रिय असतो आणि इतरांना ते निष्क्रिय ��सल्याबद्दल दोषही देत असतो.\nया अशा अवस्थेमुळे माणूस व पर्यायाने समाज किंकर्तव्यमूढ होतो. संभ्रमामुळे त्याला काय करायचे हे ठरवता येत नाही. मग योग्य अयोग्य गोष्टी हातून घडत राहतात आणि संपूर्ण व्यवस्था बिघडते. याचाच अर्थ असा की कर्म करण्याची प्रेरणा आणि प्रत्यक्ष कर्म यात सुसंगती आणल्यास माणसाची व्यक्तीगत आणि सामाजिक गोंधळाची अवस्था संपुष्टात येईल आणि तो योग्य कर्म करून सुखी होईल.\nकर्मयोग………….निष्क्रियता आणि निष्कामता यातला फरक म्हणजे कर्मयोग. कर्मापासून फारकत न घेता उलट कर्म तन्मयतेने करणे परंतु त्याच्या बंधनात न पडता आत्मा मुक्त ठेवणे म्हणजे कर्मयोग.\nकर्ममार्ग पुरेसा न उमगल्याने अर्जुन गोंधळात पडतो आणि घोर कर्म टाळण्यासाठी निष्क्रियतेकडे झुकणारे मत मांडतो.\nज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥\nव्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥\nश्रीकृष्णा, जर तुला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग, मला हे युद्धासारखे भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहेस तेव्हा एक काहीतरी निश्चित सांग जेणेकरून मला योग्य तो मार्ग मिळेल\nमग कर्मयोगाच्या माध्यमातून कृष्ण अर्जुनाचा संभ्रम दुर करतो आणि केवळ युद्धच नव्हे तर संपुर्ण आयुष्य अर्थपूर्ण रीतीने जगण्याचा मार्ग सांगतो.\nवर चर्चा केलेला ऩिष्क्रियतेचा जो गोंधळ उभा राहतो तो केवळ विचारांचा आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. कारण तो पुढे हे स्पष्ट करतो की आत्मज्ञान किंवा परमात्म प्राप्ती हे उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी दोन मार्ग सांगितले आहेत. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा कर्ममार्ग…\nलोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्\nज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग स्वीकारणे हे सर्वस्वी व्यक्तीच्या जीवनशैली, विचारसरणी आणि कुवतीवर अवलंबुन आहे.\nअर्जुनाचा वैचारीक गोंधळ होतो कारण त्याची जीवनशैली कर्मयोगास योग्य असून केवळ युद्धप्रसंगापुरता तो ज्ञानमार्गाचा विचार करतोय. सोयीप्रमाणे दोन्ही मार्गांचा एकाच वेळी अवलंब करण्याचा प्रयत्न हा गोंधळाला निमंत्रण देतो.\nज्ञानी किंवा योगी व्यक्ती हा ज्ञान���्राप्तीतून आलेली निष्कामता (निष्क्रियता नव्हे) स्वीकारतो आणि आत्मानंदी लीन होतो. समाधिस्थ अवस्थेतून अशी निष्कामता त्याला प्राप्त होते. तो निष्क्रिय नसतो. अशा व्यक्तीच्या गरजा अत्यंत सीमीत असतात म्हणूनच त्यांचे कर्मही. कर्मविचार आणि प्रत्यक्ष कर्म यांचे एकत्रित स्वरूप त्याला उमगलेले असते. त्यामुळे तो आळसाने कर्म टाळत नाही. कर्म आणि मनःसंयमाच्या मार्गातून तो निष्कामता प्राप्त करतो.\nपरंतु बहुसंख्य लोकांना या मार्गाने जाणे शक्य नसते. रोजचे कर्म करत आयुष्य जगणा-या बहुसंख्य समाजाला कर्ममार्ग जास्त सुलभ वाटणे सहाजिक आहे. कारण अर्थातच ते रोजच्या आयुष्यात आधीच कार्यमग्न असतात. स्वतःच्या, कुटुंबाच्या, व्यवसायाच्या, इच्छा, आकांक्षा आणि गरजांच्या पूर्तीमध्ये ते गुंतलेले असतात. कधी त्यांना करायचे म्हणून तर कधी त्यांना करावे लागते म्हणून तर कधी सगळे करतात म्हणून निरनिराळ्या कर्माचा ते भाग बनतात. अशाप्रकरे इच्छेने किंवा इच्छा नसूनही कर्माला बांधले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कर्मयोग आहे.\nन हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥\nकर्म करणे हा प्रकृतीचा स्वाभाविक धर्म आहे. मनुष्याला कर्म करणे भाग आहे. शरीराच्या किमान गरजा भागविण्यासाठी तरी कर्म करणे आलेच. आणि हेच कर्माचे मूळ आहे.\nआपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस बुद्धी, कुवत आणि परीस्थितीप्रमाणे निरनिराळे मार्ग निवडतो आणि त्यातून त्याच्या कर्माचा पसारा वाढत जातो. म्हणजे काय तर इतर अनेक घटक, व्यक्ती, परीस्थिती या कर्मावर परीणाम करू शकतात. यातूनच मग इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आणि अर्थातच सुख आणि दुःख निर्माण होते. हे आत्म्याला कर्मबंधनात टाकते.\nतेव्हा आता कर्म करायचे आणि आत्म्याचे बंधनही टाळायचे ही कसरत करायची, तर मग गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. यातूनच निष्क्रियता येते. म्हणून कर्मविचार आणि कृती यातील एकतानता समजून घेणे आणि तसे कर्म करणे हे आवश्यक आहे.कर्माचे बंधन लागणार नसल्याची खात्री पटलेला मनुष्य निष्क्रिय राहणार नाही. ते बंधन न लागता कर्म कसे करावे हे जाणणे म्हणजे कर्मयोग….\nफलाची अपेक्षा न करता कर्म केले तर त्या कर्माचे बंधन आत्म्याला बाधत नाही.ही अवस्था शारीरीक तितकीच मानसिकही आहे. मनुष्याची इ���द्रिये त्याला निरनिराळ्या अपेक्षांच्या जाळ्यात ओढतात आणि कर्मासाठी प्रवृत्त करतात. तेव्हा शरीराने कर्म करायचे आणि मनाने त्याच्या फळाची अपेक्षाही न बाळगता रहायचे याला निष्कामता म्हणता येईल. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याचा गर्व न बाळगणे (सेल्फी पोस्ट न करणे) किंवा मदत झालेल्याने आपल्याविषयी कृतज्ञ असावे अशी अपेक्षा न ठेवणे हे निरपेक्ष कर्म होय.\nमाणसाची इंद्रिये त्याच्या मनात सतत कर्मफळाची आसक्ती निर्माण करत असतात. चांगले खायची आसक्ती, मग ते मिळवायचे कर्म, ते मिळेपर्यंतची अवस्था, मग ते मिळाले तर सुख नाही मिळाले तर दुःख, दुस-याला मिळाले तरी अधिक दुःख आणि आपल्याला मिळाले तर त्याला दुःख… हे सर्व मनाचे खेळ इंद्रियांच्या माध्यमातून सतत घडत असतात.\nकर्मयोगी तो असतो ज्याचे शरीर कर्म करते आणि मन इंद्रियांना फळाच्या आसक्तीपासून दूर ठेवते. वरवर पाहता कर्म करणारा पण मनातून त्याच्या फळाची लालसा बाळगणारा ढोंगी असतो. असे दुटप्पी वागणा-यांना तुकोबा भोंदु म्हणतात.\nऐसे कैसे झाले भोँदु कर्म करुनि म्हणति साधू कर्म करुनि म्हणति साधू अंगा लावुन राख डोळे झाकुनि करिति पाप\nकारण इंद्रिय संयमन हा कर्मयोगाचाच भाग आहे.\nमग कर्म कसे असावे…..\nकर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥\nइंद्रियांवर संयम राखून, निरपेक्ष बुद्धीने कर्मामध्ये जो लीन होतो तो अनासक्त कर्मयोगी होय.\nअनासक्त कर्म करण्याला श्रीकृष्ण यज्ञाची उपमा देतो. पुरातन काळापासून यज्ञ हे अत्यंत श्रेष्ठ कर्म मानलं गेलंय कारण ते निष्काम आणि अनासक्त आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे.\nआहुति देताना ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ असे म्हटले जाते. माणसानेही त्याचे विहीत कर्म करताना मी पणा टाकून ते कर्म केले तरच त्याचे बंधन त्याला लागणार नाही. कर्माला यज्ञ म्हणण्यामागे हा दृष्टीकोन आहे.\nतदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥\nविश्वकल्याणाच्या उदात्त तत्त्वावर यज्ञाची कल्पना उभी आहे. वेदकालीन समाजाच्या सुखाच्या कल्पना अनेक वैदिक प्रार्थनांमध्ये येतात. त्यातील प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ती प्रार्थना विश्��कल्याण आणि सर्वांच्या सुखासाठी आहे. वैयक्तीक सुख हे समाज, राष्ट्र आणि संपूर्ण विश्वाच्या व्यापक हिताचाच भाग आहे असा दृष्टीकोन बाळगल्यामुळे तत्कालिन समाजाला एक व्यवस्था आणि दिशा होती. समाजाचे हित साधले की त्यातील व्यक्तीचे हित आपसुकच साधले जाईल.\n‘सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः’ किंवा ‘सहनौ भुनक्तु’\nयासारख्या प्रार्थनांमध्ये सगळ्यांचा सुखाचा विचार केला आहे. त्यामुळेच सामुहीक आणि वैयक्तिक अशा दोनही पातळीवर कल्याण होते ही दृढ भावना त्या काळात होती. हाच विचार मांडताना श्रीकृष्ण म्हणतो की व्यक्तीने कर्म करताना व्यापक हिताचा दृष्टिकोन ठेवावा.\nकर्म मनुष्याला चुकणार नसल्याने ते करावेच लागणार. केवळ त्यामागचा दृष्टीकोन योग्य असल्यास आत्म्याला बंधनात न टाकता कर्म घडेल. कृष्ण पुढे सांगतो की मी स्वतःही जेव्हा अवतार घेतो तेव्हा मी त्या अवतारातील सर्व विहीत कर्मे करतो. कारण एक ते त्या देहाला स्वाभाविक आहे आणि दुसरे असे की समाज अशा व्यक्तींचे अनुकरण करतो. कर्मयोग्याने स्वतः निष्काम कर्म करत असताना त्यातून इतरांना कर्मयोगाचे दिशादर्शन करावे. यालाच लोकसंग्रह अशी संज्ञा तो वापरतो.\nन मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥\nहे पार्था मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो.\nअशाप्रकारे कर्मयोगाचे विवेचन करताना कर्माची अपरिहार्यता, अनासक्त कर्म, इंद्रियसंयम आणि लोकसंग्रह अशा क्रमाने श्रीकृष्ण संपुर्ण मानवजातीच्या वैचारीक गोंधळावर आणि कर्माच्या एकतानतेवर भाष्य करतो.\nमनुष्यसमाज मग तो राष्ट्र, राज्य, धर्म अशा कोणत्याही स्वरुपाचा असो त्याचे व्यापक हित आणि त्यातील माणसांचे वैयक्तीक हित हे सहसा भिन्न नसते. केवळ मनुष्य जेव्हा वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थाला प्राधान्य देतो तेव्हाच समाजहिताला अडथळा निर्माण होतो. तसेच जेव्हा प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थ साधण्याची धडपड करतो तेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण होते, कोणी काय करायचे आणि काय नाही करायचे याचा संभ्रम निर्माण होतो आणि समाजाव्यवस्था निष्क्रिय होते. आजची सर्वव्यापी वैचारिक गोंधळ��ची आणि निष्क्रियतेची स्थिती ही या कर्मयोगाच्या पुरेशा ज्ञानाच्या अभावी प्राप्त होते. हीच स्थिती अर्जुनाच्या काळात होती आजही आहे. त्यामुळे अर्जुनाची जी अवस्था होती तशीच आपल्यातील प्रत्येकाची होते.\nकेवळ अर्जुनच नव्हे तर त्याकाळातील संपूर्ण समाज हा युद्धाच्या मार्गाने विनाशापर्यंत येण्याचे कारण कर्मयोगाचे अज्ञान हेच होते. भीष्मादि ज्येष्ठांपासून ते दुर्योधनादि कनिष्ठांपर्यंत व्यक्तींनी इंद्रियसंयम, अनासक्त कर्म, लोकसंग्रह आणि व्यापक समाजहित हा कर्मयोगाचा सोपान न अवलंबल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि संपुर्ण समाजाचे हित धोक्यात आले. तेव्हा आणि आजही माणसाने निरपेक्ष वृत्तीने जर स्वतःचे वैयक्तिक कर्म केले तर त्याचे आणि संपुर्ण मानवजातीचे कल्याण होईल.\nइंद्रियांच्या आहारी न जाता योग्य ते कर्म व्यापक समाजहीत डोळ्यासमोर ठेऊन निष्काम वृत्तीने करणे म्हणज कर्मयोग……. गीतेतील तत्त्वज्ञान हे सार्वकालिक व आजही तितकेच सुसंगत नाही का\nभक्तीचे महत्व सांगताना कबीर कर्मयोगाचेच निकष मांडतात. भक्तीमध्ये भक्त जसे निरपेक्षपणे भगवंताचे नाव घेत राहतो. तसेच निष्काम वृत्तीने मानव कोणत्याही भ्रमात न राहता कर्म करत राहीला तर कर्मयोग आणि त्यायोगे मोक्ष साध्य होईल.\nऔर कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म \nन जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः \nअजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे २\nअविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् \nवासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि \nतथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही २\nनैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः \nन चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः २\nवीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २\nयततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः\nइन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२\nयदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः\nएषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति \nअंतरंग – भगवद्गीता – भाग ५\nमोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय. इतकं पुरे होईल\nमागेल ते देण्याची तयारी दाखवणा-या जगजेत्त्या राजाला तो तत्त्वज्ञ नक्की काय सांगतोय…. तेच जे कृष्ण अर्जुनाला सांगतोय.\nशरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.\nकसे आहे आत्म्याचे स्वरूप..\nसांख्ययोगाच्या १७ व्या श्लोकापासून पुढे आत्म्याच्या स्वरुपाचे वर्णन श्रीकृष्ण करतो.\nन जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः \nअजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे २\nहा (आत्मा) कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन(अनादी) आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.\nअविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् \nवासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि \nतथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही २\nनैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः \nन चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः २\nआत्मा हा अविनाशी, शाश्वत, आणि सर्वव्यापी आहे. (श्लोक १७) तो ना जन्म घेतो ना नष्ट होतो. नष्ट होते ते शरीर. आत्मा नष्ट होत नाही, नष्ट करता येत नाही. शरीर नष्ट झाले की आत्मा दुस-या शरीरात प्रवेश करतो. जसे माणूस जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो.(श्लोक २२, २३)\nतात्पर्य काय तर अज, नित्य, शाश्वत, पुराण अशा विशेषणांनी युक्त आत्मा देहामध्ये वास करून राहतो. देह, मग तो कोणताही असो जन्म, वाढ, वृद्ध्त्व आणि मृत्यु अशा अवस्थातून जातो. परंतु आत्म्याच्या स्वरूपात असे बदल घडत नाहीत. तुटणे, झिजणे, जळणे, बुडणे अशा अनेक अवस्थातून शरीर जाते याला विकार म्हणतात आत्म्याला विकार नसतात. शरीर एक दिवस नष्टही होते, आत्मा नष्ट होत नाही. तो केवळ दुसरे शरीर धारण करतो.\nअशा प्रकारे मायावी सृष्टी आणि अविकारी आत्मा यांचे स्वरूप श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतो.\nपण मग शोक करायचा नाही हे जरी पटले तरी संहार करण्याच्या पापाचे काय भीष्म, काय किवा द्रोण काय यांची शरीरे नश्वर आहेत हे पटले तरी यापैकी कोणालाही मारणे हे पापच नाही का भीष्म, काय किवा द्रोण काय यांची शरीरे नश्वर आहेत हे पटले तरी यापैकी कोणालाही मारणे हे पापच नाही का\nश्लोक ३१ ते ३९ पर्यंत श्रीकृष्ण स्वधर्म पालनाचे महत्व सांगतो. धर्माची आणि सत्याची बाजू राखण्यासाठी युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्मच आहे. त्यासाठी करायला लागणा-या हानीत पाप नसते कारण ते धर्मपालनासाठीच असते. साधे उदाहरण घेउ यात. देशाच्या रक्षणासाठी शत्रुसैन्याशी सीमेवर लढणा-या जवानाला आपण पापी मानत नाही कारण देशाच्या, पर्यायाने समाजाच्या भल्यासाठी केलेले ते कर्तव्यपालन आहे, हत्याकांड नव्हे\nराज्याच्या हव्यासापोटी द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत अधःपतन झालेल्या राजकुळाला आणि हे घडू देणा-या समाजाला पुन्हा योग्य राज्यसंस्था देणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यासाठी युद्ध करणे हे पाप नाही. याउलट सर्व मार्ग संपल्यावरच जे युद्ध उभे राहीले आहे त्यापासून दुर जाणे हे पाप ठरेल. युद्धापासून पळ काढल्याने समाजात अवहेलना होईल आणि समाजामध्ये चुकीचे आदर्श उभे राहतील. समाजाला योग्य दिशा देणारे वर्तन करणे भावी शासकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रसंगी जर युदध करावे लागले तर ते कठोरपणे करणेच योग्य आहे. त्यावेळी क्षत्रियाने सामुहिक हिताऐवजी वैयक्तीक नातीगोती पाहून कमकुवत होणे हे पाप आहे. हे झाले अर्जुनाच्या दुस-या शंकेचे उत्तर.\nसृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचे स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म याच्या चर्चेतून श्रीकृष्ण अर्जुनाला हे पटवून देतो की – दुर्योधन, दुःशासन किंवा तो स्वतः या केवळ योग्य किंवा अयोग्य मनोवृत्ती आहेत. समाज कधी योग्य तर कधी अयोग्य मनोवृत्तींकडे झुकत असतो. कधीतरी अयोग्य ��लवान असते आणि समाज त्यामागे धावतो. जसे आजही दुर्योधनाच्या मागे ११ अक्षैहीणी सैन्य आहे पुढे जेव्हा अर्जुन, पर्यायाने पांडव विजयी होतील तेव्हा ते योग्य मानून समाज त्याच्या मागे धावेल. जसे सृष्टीतील सुख, दुःख,स्पर्श, रस, गंध आणि शरीरही नाशवंत आहेत तसेच योग्य आणि अयोग्य वृत्तीही नाशवंत आहे. कारण त्या वृत्ती जपणारे माणसाचे मन चंचल असते. आज जे योग्य आणि हवेसे वाटते ते त्याला उद्या अयोग्य आणि नकोसे वाटू शकते. या मनाच्या चंचलतेवर विजय मिळविणे आवश्यक आहे. कारण एकदा मन स्थिर झाले की मग ते योग्य तेच पाहते आणि योग्य तेच करते. हे मनाचे स्थैर्य म्हणजे अर्जुनाच्या शंकेचा तिसरा भाग. कारण अर्जुनाचे मन स्थिर झाले की त्याला युद्ध योग्य की अयोग्य तेही कळेल आणि योग्य ते तो ठामपणे करूही शकेल. किंबहुना मन स्थिर झाले की सर्व प्रश्नच सुटतील आणि आत्मसुखही साध्य होईल हेच कृष्णाला पटवून द्यायचे आहे. तुकोबा म्हणतात तसे –\nमन करा रे प्रसन्न\nगायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संदर्भात एक कथा सांगतात. जंगलातून प्रवास करत असताना ते एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील…”\nसंन्यस्त आणि गृह्स्थ हे मनाचे खेळ आहेत. ज्याचे मन स्थिर असते तो गृहस्थ असूनही संन्यस्त असू शकतो आणि ज्याचे मन स्थिर नाही तो संन्यस्त गृहस्थच राहतो.\nस्थितप्रज्ञ……… प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर/ठाम. ज्याची बुद्धी स्थिर असते तो स्थितप्रज्ञ. ज्याच्या विचार आणि कृतीमध्ये द्वैत नसते तो स्थितप्रज्ञ.\nदुस-या अध्यायाच्या ५४ व्या श्लोकापासून स्थितप्रज्ञाचे वर्णन येते. ��नाची स्थिरता प्राप्त असणारा आणि बुद्धीयोगाने कर्म करणारा स्थितप्रज्ञ असतो कसा याचे कुतुहल अर्जुनाला असते. तो कृष्णाला विचारतो आणि कृष्ण त्याचे वर्णन करतो\nवीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २\nदुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.\nहे वाचायला जितके सोपे तितकेच आचरणात आणण्यास कठीण आहे. कारण\nयततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः\nइन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२\nदुःखाच्या प्रसंगी खेद न वाटता राहणे एकवेळ शक्य आहे परंतु सुखाची इच्छा न करणे अवघड नाही का माणसला दुःख टोचते म्हणून नको असते पण दुःखाबरोबर सुखही क्षणिक आहे म्हणून ते ही टोचावे आणि नको वाटावे अशा मनस्थिती प्राप्त करणे सोपे नाही. कारण अर्थातच बलवान अशी इंद्रिये माणसाच्या मनाला निरनिराळ्या मोहाच्या मार्गाने खेचत असतात.\nयदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः\nकासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो.\nम्हणूनच सर्वसामन्य माणसाला भूरळ पाडणारे मोह त्याला बाधत नाहीत. त्याचे मन आणि शरीर केवळ एकाच विचारात मग्न होते, ते म्हणजे शाश्वत आनंद जो क्षणिक सुख आणि दुःख यांच्याही पुढील पातळीवर असणारा मोक्ष आहे.\nपरंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.\nअशा स्थितीला श्रीकृष्ण ब्राह्मी स्थिती म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची स्थिती म्हणतो.\nएषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति \nस्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेचा अद्धितीय ठेवा आहे कारण गीतेशिवाय इतर कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेख येत नाही.\nगीतेच्या अंतरंगात डोकावल्यास असं लक्षात येतं की दुसरा अध्याय हा गीतेचा तत्त्वज्ञानातील पहीला अध्याय आहे आणि गीतेचे संपुर्ण सार सांगणारा अध्याय सुद्धा आहे. अर्जुनापुढे उभ्या असणा-या प्रश्नांचा रोख हा केवळ युदधाकडे नसतो तर अर्थातच शाश्वत आनंदाकडे असतो. या एका अध्यायातून श्रीकृष्ण त्या प्रश्नाचे समाधान उभे करतो.\nशाश्वत सुख हवे तर, या सृष्टीत शाश्वत आणि क���षणिक काय आहे ते जाणले पाहीजे. सांख्य मतानुसार दृष्य सृष्टी ही क्षणिक आहे तर आत्मा शाश्वत आहे.\nक्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत त्या क्षणिकातून बाहेर येत नाही तो पर्यंत शाश्वत सुख मिळणार नाही. क्षणिकातून बाहेर येणे म्हणजेच क्षणिकात गुंतवणारे सुख आणि दुःख यातून बाहेर येणे.\nसुख आणि दुःखातून बाहेर येणे म्हणजेच हर्ष आणि शोक दोन्हीकडे समभावाने पहाणे आणि त्याचा त्याग करणे. समभाव हवा तर इंद्रियांवर संयम हवा.\nइंद्रियांवर संयम हवा असेल तर मन ताब्यात हवे आणि मनावर ताबा मिळवणे म्हणजेच बुद्धीने मनावर विजय मिळविणे.\nही बुद्धी प्राप्त करणारा स्थितप्रज्ञ होतो.\nज्याची बुद्धी स्थिर असते तो सुखी होतो कारण ते सुख आपल्यात असते, बाह्य पदार्थात नसते हे त्याला उमगलेले असते. मग त्याच्या कर्माची फळे त्याला बाधत नाहीत. सुख आणि दुःख दोन्ही त्याला उपभोगता येतात आणि त्यांच्या पलिकडेही जाता येते.\nजसा भक्त आणि भगवंत एक होतो तसा ब्राह्मी स्थितीत गेलेला व्यक्ती परमानंदी लीन होतो.\nअसा मनोविजय मिळविणा-याचा आनंद पाडगांवकरांच्या एका कवितेतून तंतोतंत व्यक्त होतो.\nआज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो\nफुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग आज अवघे अंतरंग ओसंडले हो\nमिटूनही डोळे दिसू लागले आकाश आज सारा अवकाश देऊळ झाला हो\nकाही न बोलता आता सांगता ये सारे आतली प्रकाशाची दारे उघडली हो \nनासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् \nकिमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम्\nकार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः \nयच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌\nन त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् \nअंतरंग – भगवद्गीता – भाग ४\nनासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् \nकिमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥\nनासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या व��चारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण थोडं खोलात गेलं तर दोघांतली साम्यस्थळं दिसायला लागतात. दोघेही बुद्धीजीवी. दोघेही जण एकाच ध्येयाच्या वाटेवर असतात. शास्त्रज्ञ भौतिक प्रगतीच्या माध्यमातून शाश्वत सुखाचा शोध घेतो तर तत्त्वज्ञ अध्यात्मिक किंवा तात्त्विक प्रगतीच्या माध्यमातून…\nवर्षानुवर्षे होणारी शास्त्रीय प्रगती माणसाला अधिकाधीक सुखी बनवते पण शास्त्रज्ञाला अधिकच कोड्यात टाकते. इतकी भौतिक सुखाची साधने निर्माण करूनही मानव खरोखर सुखी होतोय का याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते याचं उत्तर हो असं नक्कीच नाही. कारण तसं असतं तर अधिक सुखाची साधनं उभी करायला लागलीच नसती. तत्त्वचिंतकही याच कोड्यात हरवतो. नवनवीन साधनांमुळे मानव सुखी होतो, पण अल्पकाळच. मग कायम सुखी ठेवणारे साधन कोणते खरोखर सुख साधनातच असते की त्याचा शोध दुसरीकडे कुठे घ्यावा\nअर्जुनही याच द्विधा मनस्थितीत पडतो. युद्ध जिंकल्यावर राज्य मिळणार, सुखाची सर्व साधने मिळणार पण स्वतःच्याच नातेवाईकांना मारण्याचे दुःख भोगावे लागणार. बरं युद्ध न करावे तर संहाराचे दुःख जाणार पण पळपुटेपणाची अवहेलना वाट्याला येणार. म्हणजे कोणतेच सुख पूर्णत्वाने वाट्याला येणार नाही त्याला दुःखाची किनार असणारच. त्यालाही असंच सुख हवंय जे कायम टिकेल आणि दुःखरहीत असेल. अर्जुन अतिशय गोंधळून जातो. त्याची विचारशक्ती कुंठीत होते आणि युद्ध करायलाच नको असा काहीसा अनिश्चित निर्णय घेऊन तो कृष्णाकडे वळतो.\nआता कृष्णापुढे काम आलं एका गोंधळलेल्या परंतु अभ्यासु विद्वानाला समजावण्याचं. हे काम निश्चित सोपं नाही. कारण जो विचार कृष्ण मांडणार आहे तो अर्जुनाला पटवून द्यायचा आहे. त्यासंदर्भात त्याला ज्या शंका असतील त्यांचं निरसन करायचं आहे. उगीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायला तो बाबांना खाऊ मागणारा लहान मुलगा नाहीये\nमोठ्या कौशल्याने कृष्ण अर्जुनाला युद्ध का करावे हे पटवून देतो. केवळ तेवढेच नव्हे तर शरीराचे आणि आत्म्याचे स्वरुप, कर्माचे महत्त्व, बुद्धीचे स्थैर्य आणि या सगळ्यांच्या ज्ञानाने येणारी स्थितप्रज्ञ वृत्ती असे विषय अनुक्रमे मांडून शाश्वत सुखाचा मार्ग त्याच्यापुढे उभा करतो.\nअसं मानतात की नासदीयसुक्तातच सांख्य तत्त्वाची बीजेही आढळतात. सांख्य….. तत्त्वज्ञानातील एक सिद्धांत… ऋग्वेदीय ऋषींपासून कपिल मुनींपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना भुरळ पाडणारा. बौद्ध, जैन अशा अनेक तत्त्वप्रणालीत स्थान मिळविणारा विचार.\nसांख्य तत्त्वाचा संदर्भ किंवा विवेचन ऋग्वेदासह श्वेताश्वतर, तैत्तिरीय, ऐतरेय, बृहदारण्यक अशी उपनिषदे, बौधायनाचे गृह्यसुत्र, पतंजलीचे योगसुत्र आणि चरकसंहीता इतकेच काय पण परमार्थाच्या१ चिनी भाषांतरातही आढळतात. एक वेगळा ग्रंथ लिहीता येईल इतकी सामग्री सांख्य या एका शब्दात आहे. पण तूर्तास आपण केवळ भगवद्गीतेच्या दुस-या अध्यायाच्या संदर्भात आलेला सांख्य विषयच पाहू यात.\nजसं संगणकाचं संपूर्ण विश्व हे बायनरी म्हणजे ० आणि १ एक या दोन तत्त्वांनी बनलंय तसंच सांख्य तत्त्वाच्या मते विश्व हे दोन तत्त्वांनी बनलंय. एक अविनाशी तत्व ‘पुरुष’आणि दुसरं विनाशी/विकारी तत्त्व ‘प्रकृती’. प्रकृती या तत्त्वात नश्वर अशा सर्व गोष्टी येतात तर पुरुष म्हणजे अविनाशी चैतन्य/आत्मा. या दोनहीच्या संयोगाने सृष्टीचे सर्जन होते. जेव्हा नश्वर शरीर विकाराच्या माध्यमातून नष्ट पावते तेव्हा आत्मा मुक्त होऊन प्रकृतीच्या दुस-या तत्त्वात सामावतो. असा सर्वसाधारण विचार सांख्य मांडतो.\nआता गीतेकडे पाहू.. अर्जुनाच्या प्रश्नांचे तीन भाग पाडून प्रत्येक भागाला सांख्य सिद्धांताच्या आधारे कृष्ण उत्तर देतो.\nपहीला भाग अर्थातच ‘नातेवाईकांच्या संहाराचा’. दुसरा भाग या कृतीतील ‘धर्म अधर्माचा’ आणि तिसरा भाग ‘मानसिक स्थैर्याचा’ कारण तेच ढळल्याने अर्जुन शस्त्र उचलणार नाहीये.\nएका कुशल समुपदेशकाप्रमाणे प्रथम गोंधळलेल्या अर्जुनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठ�� कृष्ण त्याला रागावतो. ऐन युद्धाच्या वेळी हे असले नपुंसकासारखे, पुरुषार्थाला बाधा आणणारे वर्तन करणे वीर अर्जुनाला अशोभनीय आहे हे तो परखडपणे सांगतो. सैरभैर झालेल्या अर्जुनाच्या बोलण्यातील विसंगतीवर तो बोट ठेवतो. परखड टीका झाल्याने सहाजिकच आता अर्जुनाचे लक्ष कृष्णाच्या विवेचनाकडे केंद्रित झाले आहे.\nशरीर आणि आत्मा या दोन घटकांपासून जीवाचे अस्तीत्त्व बनते. यातील शरीर हे विकारी म्हणजेच नाश पावणारे आहे तर आत्मा हा अविकारी म्हणजे चिरंतन आहे. ज्या नातेवाईकांचे शरीर तू आपल्या बाणांनी विदीर्ण करणार आहेस ते शरीर नाश पावणारच आहे. तू नष्ट केलेस तरी आणि नाही केलेस तरी. याचा अर्थ काय तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा तर जे निश्चित नाश पावणार आहे त्यावर दुःख करणे आणि त्याविषयी युक्तीवाद करणे हे तर मुर्खपणाचे लक्षण आहे. मुठीत पकडलेली वाळू कितीही प्रयत्न केला तरी निसटुनच जाते म्हणून कोणी त्याचे दुःख करत नाही. तुझे नातेवाईकच काय पण तू , मी आणि हे इतर राजे महाराजे सुद्धा आज आहेत उद्या नसतील मग कोणाचा, किती आणि का शोक करायचा बरं, शोक करून ते टिकणार थोडेच आहेत. उद्या तेही जाणारच आहेत.जे जे जन्म घेते त्याचा मृत्यू अटळ आहे हा सृष्टीचा नियम आहे.\nन त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् २\nसर्व विनाशी तत्त्वांची उदाहरणे देऊन कृष्ण अर्जुनला समजावतो की गेलेल्याचे किंवा जाणा-याचे दुःख करणे अयोग्य आहेच वर ते जाणे आपल्या हातून घडतेय याचे वैषम्य वाटणेही गैर आहे.\nज्ञानेश्वर महाराजही दोनच ओव्यात अर्जुनाची अवस्थेचे मार्मिक वर्णन करतात. त्यांच्या मते अर्जुनाची अवस्था ही जन्माने अंध असाण-या व्यक्ती सारखी आहे. नकळत दरवाजा समजून भिंतीवर डोके आपटावे तसे अर्जुनही नकळत चुकीच्या तत्त्वावर युक्तीवादाचे डोके आपटत आहे. त्याला स्वतःचे शरीर आणि आत्मा यांचे पुरेसे ज्ञान नाही आणि तो कौरवांचे शरीर नष्ट करण्याचा शोक करतोय.\n मग तैं सैरा धांवे जैसे\nप्रकृतीचे नश्वरत्वही ज्ञानदेव एका ओवीत सांगतात. जे जे जन्म घेते ते ते नाश पावते. ते ते काय तर अर्थातच बाह्य इंद्रियांचे विषय….\nहे उपजे आणि नाशे \nहा झाला सांख्ययोगाचा अर्धा भाग ज्यात प्रकृती तत्त्वाचे विनाशीत्व प्रकट होते. हे केवळ शरीराच्या बाबतच खरे नसून सृष्टीतील प्रत्येक तत्त्व जे बाह्य इंद्रियांच्या माध्यमातून जाणवते ते सर्वच नश्वर असते असेही कृष्ण सांगतो. बाह्य इंद्रिये कोणती तर डोळे, कान, नाक, त्वचा. म्हणजेच काय तर जे डोळ्यांना दिसते ते चांगले/वाईट दृष्य, कानाला ऐकू येणारे बरेवाईट आवाज/बोलणे, नाकाला येणारे विविध वास आणि शीतोष्ण स्पर्श सगळे काही नश्वर म्हणजे अल्पजीवी आहे. आत्ता असेल नंतर नसेल, उद्या असेल परवा नष्ट होईल. भाडेकरूला जसे घर बदलण्याचे दुःख करून चालत नाही तसेच प्रकृतीतील नश्वर तत्त्वांच्या गमावण्याचे दुःखही निरर्थकच आहे.\nएकुण काय तर नातेवाईकांचे किंवा कोणाचेही शरीर हे नश्वर आहे. आज ना उद्या ते नष्ट होणारच आहे. त्यामुळे युद्धप्रसंग उभा असताना अर्जुनाने ते नष्ट करण्यात अयोग्य असे काहीच नाही. हे झाले अर्जुनाच्या पहील्या शंकेचे उत्तर.\nपण मग जर प्रकृती नश्वर तत्त्व आहे आणि त्याचा ध्यास अयोग्य आहे तर शाश्वत काय आहे ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा ध्यास कोणत्या तत्त्वाचा घ्यायचा\nशाश्वत सुख हवे तर शाश्वत तत्त्व काय हे जाणले पाहीजे आणि ते जाणायचे तर तशी मानसिकता हवी म्हणजेच काय तर प्रथम आत्मतत्त्वाची ओळख मग त्याचे स्वरूप जाणणा-या मानसिकतेची ओळख आणि मग ती जाणणा-या स्थितप्रज्ञाची ओळख…..\nही ओळखपरेड करुयात पुढच्या भागात……..\n१) परमार्थ – इ.स. ५ व्या शतकातील एक बौद्ध भिक्षु. इ.स. ४९९ मध्ये उज्जैनला जन्मलेल्या परमार्थाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर कंबोडीयासह दक्षिण चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. अनेक बौद्ध ग्रंथाच्या चीनी भाषांतराबद्दल त्याला ओळखण्यात येते. उदा. अभिधर्मकोष, सुवर्णप्रभाससुत्र. पंचशिखा आणि ईश्वरकृष्णाच्या सांख्य सिद्धांताचेही भाषांतर परमार्थाने केले. चीनमध्येच इ.स. ५६९ मध्ये त्याचा मृत्यु झाला.\nअंतरंग – भगवद्गीता – भाग ३\nदृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग\nदृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाका��ांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन. एकाला इष्ट परीणाम साधण्यासाठी दुःखांत योग्य वाटला तर दुस-याला विनोद.\nअर्जुनविषाद. गीतेतील पहील्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.\nविवेक… योग्य आणि अयोग्य या दोनहीतील फरक जाणण्याची बुद्धी. विवेक…. कोणतेही पाउल टाकण्यापुर्वी ब-यावाईट परीणामांचा पुरेसा विचार करायला लावणारा संयम.\nविवेक…. अमानुष आणि विनाशी शक्ती बाळगणारे आणि युद्धासाठी उत्सुक असणारे इतर योद्धे आणि अर्जुन यांच्यातील फरक..\nमहाभारतीय युद्धातील अनेक महारथी योद्धे हे अपरिमित शक्ती आणि दिव्य अस्त्रांनी सज्ज होते. त्यातील बहुसंख्यांना त्या शक्तींच्या वापराची खुमखुमी होती. परंतु त्या शक्तीच्या आणि दिव्य अस्त्रांच्या वापराने होणा-या अपरीमित हानीची पुरेशी जाणीव कितीजणांकडे होती प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थाच्या किंवा सुडाच्या अग्निने पेटलेला होता. दृष्टीकोन……..\nसुड, शत्रुत्व, विजय हाच दृष्टीकोन म्हणून अभिव्यक्ती\nएक सैनिक म्हणजे एक परीवार. वास्तविक असे लक्षावधी परीवार उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य बाळगणा-या वीराचा विवेक कितीतरी जास्त पटीने जागा हवा ना या विवेकाचे, संयमाचे दर्शन घडवणारा अर्जुन, अर्जुनविषादातून प्रकट होतो.\nयुद्धाची आणि संहाराची अपरीहार्यता पटल्याशिवाय तो शस्त्र उचलायला धजावत नाही. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नव्हे तर आपल्या संहारक क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास आहे म्हणून. संहाराच्या सर्वस्पर्शी विपरीत परीणामांची त्याला जाणीव आहे म्हणून.\nकेवळ शक��तिमान योद्धा म्हणूनच नव्हे तर एक परिपक्व, प्रगल्भ आणि विवेकी शासक म्हणून अर्जुन या अध्यायात उभा राहतो. आपण उद्याचे शासक झालो तर समाज आपलाच आदर्श समोर ठेवणार आहे, आपण जसे वागलो तसेच वागणार आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच युद्धाचे होणारे भयानक परीणाम तो निरनिराळ्या भुमिकांमधून ताडून पाहतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, मुल्यव्यवस्था अशा सर्व घटकांवरचे परीणाम.. दृष्टीकोन….\nहे सर्व जाणूनही युद्ध का करायचे याचे समाधानकारक उत्तर त्याला हवे आहे. कारण एक विवेकी व्यक्ती आणि भावी शासक म्हणून या युद्धाचे नैतिक उत्तरदायित्व तर त्याला घ्यावे लागणर आहेच वर पुढील पीढीला समजावूनही सांगावे लागणार आहे. म्हणूनच हे समाधान मिळाल्याशिवाय शस्त्र उचलण्याची त्याला भीती वाटते.\nयुद्धाची भीषणता, अर्जुनाची परिपक्वता याखेरीज अजूनही एक वैशिष्ट्य मांडता येईल. जे अर्जुनाच्या विवेचनातून पहील्या आणि पुढील जवळपास सर्व अध्यायात दिसुन येते.\nमहाभारतात एक कथा आहे. असं म्हणतात की कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविताना द्रोण एक युक्ती करत असत. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी भरून आणण्यासाठी ते एक एक पात्र देत असत. त्यातले अश्वत्थाम्याला दिलेले पात्र सर्वात जास्त रुंद तोंडाचे असल्याने तो सर्वात आधी पाणी भरून परत येत असे. मग इतर शिष्यवृंद येईपर्यंत द्रोणाचार्य त्याला काही खास गोष्टी शिकवत असत. फक्त अर्जुनाला ही मेख कळते. तोही अश्वत्थाम्याबरोबर पोहोचून या विशेष शिक्षणाचा लाभार्थी होतोच वर द्रोणाचार्यांचाही अधिक लाडका बनतो. ही गोष्ट किंवा पांडव भावंडात श्रीकृष्णाच्या अधिक जवळही अर्जुनच असणे. दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठीची तपश्चर्या आणि देशाटनही अर्जुनालाच करायला सांगीतले जाणे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की अर्जुन हा केवळ शक्तीमान योध्दा नव्हता तर एक जिज्ञासु अभ्यासकही होता. तसं नसतं तर केवळ “दादा सांगतोय ना” किंवा “मी सांगतोय ना” “मग कर युद्ध” असं कृष्णाने म्हटलं असतं तरी तो युद्धाला तयार झाला असता\nउलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.\nआणि हो अर्जुनविषादच नसता तर कृष्णाने गीता सांगीतली असती का आणि आपल्याला ती अनायासे प्राप्त झाली असती का\nत्यामुळे गीतेतील १७ अध्यायातील ज्ञान ही अर्जुनाची पर्यायाने अर्जुनविषादाची देणगी आहे.\nकाय आहे ही देणगी… सांख्ययोग….. पुढील भागात…\nनिमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे \nनिहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः \nRead in Marathi अंतरंग – भगवद्गीता – भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/why-did-father-law-harass-married-woman-read-nanded-news-314679", "date_download": "2020-12-02T18:41:59Z", "digest": "sha1:SIDN4H6RUUUEXGY4MDOXXDZ3WIRPURPT", "length": 16498, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "का केला सासरच्यानी विवाहितेचा छळ?...वाचा - Why did the father-in-law harass the married woman Read nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nका केला सासरच्यानी विवाहितेचा छळ\nमाहेरून 50 हजार रुपये घेऊन असे म्हणून एका विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनांदेड : बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये घेऊन असे म्हणून एका विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देगलूर नाका परिसरातील खुदबेनगर येथे रजा मशीद परिसरात राहणारी माहेरवासिनीला तिच्या सासरी बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी ५० हजाराचा मागणी करून शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. लग्नानंतर तिला काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर ता.16 जानेवारी 2020 पासून ते ता. 26 जून 2020 पर्यंत सतत तिचा मानसिक व शारीरिक त्रास करून तिला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ केली. एवढेच नाही तर तिला मारहाणही करण्यात येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित पंचवीस वर्षीय महिलेने या त्रासाला कंटाळून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. यावरून तिच्या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री नागरगोजे करत आहे.\nहेही वाचा - नांदेड जिल्ह्यात दुसरा पोलिस बाधीत, हदगावमध्ये पहिला रुग्ण\nनायगाव शहरात 50 हजाराची चोरी\nनांदेड : नायगाव शहरातील हेडगेवार चौकात असलेले दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना ता. 29 जूनच्या रात्री घडली. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनायगाव येथील हेडगेवार चौक परिसरात नागेश दत्तात्रय पुट्टा यांचे साई माऊली स्टाईल ॲंड सनिटरी वेअर फरशीचे दुकान आहे. त्यांनी आपल्या दुकानात दोन दिवस व्यापार करून ग्राहकांकडून आलेली रक्कम 50 हजार रुपये दुकानाच्या गल्ल्यात ठेवून दुकान बंद करून सोमवारी रात्री घरी गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून शटर वाकून दुकानाच्या पाठीमागील दरवाजाच्या कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला.\nरोख पन्नास हजार रुपये चोरून नेले\nगल्यातील रोख पन्नास हजार रुपये चोरून नेले ही बाब मंगळवारी(ता. २९) सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकान मालक नागेश पुट्टा यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच नायगाव पोलीस ठाण्यात जाऊन दुकान फोडल्याची माहिती दिली. नायगाव पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करून नागेश पुट्टा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार श्री काळे करीत आहेत. मुख्य चौकातील दुकान फोडल्याने या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागात नेहमीच चोरट्यांकडून दुकान फोडीच्या घटना घडत असतानाही नायगाव पोलीस गस्त करण्यास कमी पडत असल्याचे सांगण्यात आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. ���ात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nनांदेड : त्रिकूट येथे वाळू माफियाविरुद्ध महसूलची कारवाई\nनांदेड : नांदेड तहसील आणि बारड पोलिसांनी सोमवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास नांदेड तालुक्यातील त्रिकूट येथे केलेल्या धडक कारवाईत वाळू उपसा...\nनांदेड : शिवणी परिसरात शंभर टक्के कापसावर बोंड अळीचा प्रादु्र्भाव\nशिवणी (जिल्हा नांदेड )- किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात कापूस पिकाचे 100% बोंड आळी झाल्याने शेतकरी हिरवीगार असलेल्या कापूस पिकात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/ekanath-shinde-chhagan-bhujbal/", "date_download": "2020-12-02T18:28:07Z", "digest": "sha1:7YX3NJPC7S5KMZZF5CDDN4SAXFAZQTWY", "length": 30974, "nlines": 171, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "स्वतंत्र भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या लढ्याला महाविकास आघाडीकडून सोबतीचे आश्वासन – Marathi e-Batmya", "raw_content": "\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nस्व.बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येऊ नका तर पॅगोडा बंद\nमुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी ���ेले स्वागत\nअनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nराज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार\nकोरोना लससाठी ९०० कोटींच्या तरतूदीसह केंद्राकडून २.६५ लाख कोटींचे ३ रे पॅकेज\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट\nरिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवसायाच्या वेळेत केली वाढ\nलॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय \nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nकोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट\nकोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका\nकोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे\nराज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही\nप्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी\nराज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनव���णाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार\nकोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ\nस्वतंत्र भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या लढ्याला महाविकास आघाडीकडून सोबतीचे आश्वासन महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांचे सीमाभागातल्या बांधवाना पत्र\nभाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने १ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nमहाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेने महाराष्ट्र दणाणून सोडला. दुर्दैवाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवताना सीमाभाग मात्र आपण मिळवू शकलो नाही. भाई दाजीबा देसाईंच्या संपूर्ण महाराष्ट्र समितीपासून ते आताच्या काळा दिन आणि हुतात्मा दिनाला आंदोलन करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सहा दशकांहून अधिक काळ सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठीचा लढा चालू आहे. साराबंदी आंदोलन ते कन्नड सक्ती विरोधी आंदोलनापर्यंत, आणि येळ्ळूरमधल्या ग्रामस्थांना झालेल्या अमानुष मारहाणीविरोधात उभ्या राहिलेल्या सनदशीर प्रतिकारापासून ते मराठी शाळा आणि मराठी संस्कृती यांच्या जतनासाठी उभ्या राहिलेल्या विधायक चळवळींपर्यंत, अनेक स्वरूपाची सामुदायिक ताकद सीमाभागाने पाहिली आहे. आम्ही दोघेसुद्धा या सीमालढ्यातले छोटे शिपाई आहोत. आमच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक जीवनातील अनेकांनी सीमालढ्याची धग कायम राहावी म्हणून प्रयत्न केले आहेत.\nसीमाभागातील लोकांचे बलिदान, त्याग आणि धाडस याचे खूप मोठे उपकारांचे ओझे महाराष्ट्राच्या मनावर आहे. शक्य त्या पद्धतीने त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करत आहोत. महाराष्ट्र शासनाने हा भाग महाराष्ट्रात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा दावा यशस्वी व्हावा यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता युद्ध पातळीवर करत आहोत. पण फक्त तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. सीमाप्रश्न आणि सीमाभागातील लोकांच्या इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणारा सीमाकक्ष नव्या जोमाने प्रयत्न करत आहे.\nशालेय शिक्षण, उच्च शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, गृह, मराठी भाषा आणि अन्य शासकीय विभागांशी समन्वय साधून सीमाभागातल्या ८६५ खेड्यांसाठी शासनाने आजवर घेतलेल्या निर्णयांचे एकत्रीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. जे प्रश्न अद्याप मार्गी लागलेले नाहीत, त्यासाठी विविध विभागांशी संपर्क साधून कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, याचा वेगवान आढावा घेतला जात आहे. सीमाभागातील जनता महाराष्ट्राचीच आहे, असे महाराष्ट्र शासन मानते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला उद्योग, रोजगार, शिक्षण आणि इतर बाबींमध्ये ज्या – ज्या सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या जातात, त्या सर्व सीमाभागातील जनतेलाही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जवळपास चार पिढ्या आपल्या भाषेच्या हक्काच्या राज्यात येण्यासाठी आपण सगळे निकराची लढाई लढत आहात. भाषावर प्रांतरचनेमुळे महाराष्ट्रावर जो अन्याय झाला, त्याच्या निराकरणासाठी सीमाभागातून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्रातून संयुक्त महाराष्ट्र सीमा समिती यांनी दीर्घकाळ एकत्रितपणे काम केले आहे.\nअगदी अलीकडे राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतर सीमाभागातून महाराष्ट्रात आलेले तरुण आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील सीमाप्रश्नांबद्दल आस्था असणारे लोक यांनी संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा या नावाने सीमाभाग महाराष्ट्रात यावा आणि सीमाभागासह महाराष्ट्राचं मराठीपण उजळून निघावे, यासाठी आंदोलनात्मक आणि रचनात्मक कार्यक्रमही केले आहेत. महाराष्ट्रातील नव्या पिढीलाही या प्रश्नात रस आहे, ही गोष्ट आम्हाला दिलासादायक वाटते. तुरुंगवास सहन करणारे, पोलिसांच्या लाठ्या खाणारे, घर – कुटुंब यांची वाताहत झाली तरी त्याची फिकीर न बाळगणारे, राजकीय आणि आर्थिक कोंडी झाली तरीही धीर न सोडणारे, असे लाखो सीमा सत्याग्रही आहेत; म्हणूनच स्वतंत्र भारतातला हा अभूतपूर्व आणि एकमेवाद्वितीय लढा टिकून राहू शकला आहे. ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील वयाच्या नव्वदीतही अतिशय निष्ठेने या चळवळीचे नेतृत्व करत आहेत. आमचे नेते माननीय शरद पवार साहेब यांनी विविध टप्यांवर सीमालढ्याचे नेते आणि कार्यकर्त्यांना धीराने साथ दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी बिदरपासून कारवारपर्यंत सीमालढ्यात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी, या सर्वांना मानपत्र देऊन २०१६ साली सत्कारही केला होता. आज सीमाभागामध्ये मराठी शाळा, मराठी वाचनालये, मराठी नाटक, मराठी लोककला यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत; किंबहुना उर्वरित महाराष्ट्राने मराठी भाषा, समाज संस्कृती याबद्दलचे टोकदार प्रेम काय असते, याचा धडा सीमाभागातील जनतेकडून घ्यावा, असेही म्हणता येईल. या सर्व व्यक्ती आणि संस्था यांना महाराष्ट्र शासनाने या आधीही आर्थिक सहकार्य केले होते. आताही मराठी भाषा विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सीमाकक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नातून सीमाभागातील सांस्कृतिक संस्था आणि वाचनालये यांना मदत करण्याची प्रक्रिया चालू आहे.\nसीमाभागातील सर्व जाती -धर्माचा मराठी बोलणारा माणूस महाराष्ट्र आपला मानतो, त्यामुळे सीमाभागातील दलित, बहुजनांचे आणि अल्पसंख्याकांचे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सहभागाचे आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न आम्हाला अत्यंत महत्वाचे वाटतात. त्यासाठीची आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची व उपलब्ध व्यवस्थेतील सर्व मर्यादा लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे. या सर्व बाबतीतील तपशील आम्ही आपल्याला वेळोवेळी कळवत राहूच. ज्या दिवशी हा भाग महाराष्ट्रात येईल, त्या दिवशी सीमाभागातील जनतेचेच नव्हे; तर महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे स्वप्न पूर्ण होईल. या लढ्यात खारीचा वाटा उचलल्यामुळे आम्हांलाही तेव्हा कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. तो ऐतिहासिक क्षण येईपर्यंत आम्ही आपल्यासोबत आहोतच, असा ठाम विश्वास शासनाच्या वतीने आपल्याला देत आहोत.\nPrevious पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी अॅड.प्रकाश आंबेडकरांनी केला श्रीमंत मराठ्यांवर आरोप\nNext शरद पवारांनी सांगितले, होय मला राजचा फोन आला….\nमराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nसात जिल्ह्यात या प्रवर्गातील तलाठीपदी निवड झालेल्यांना नियुक्त्या देणार नाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती\nमोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी कुलाब्यातील माजी आमदारांसह अन्य आमदारांचा समावेश\nशेतकऱ्यांच्या लोकचळवळीची चौकशी करणारे निर्लज्ज सरकार आरे कारशेडप्रमाणेच यातही सत्यच बाहेर येईल : केशव उपाध्ये\nफडणवीसांच्या अडचणीत वाढ जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती जाहीर सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश\nराज्य सरकारकडून या आदेशास स्थगिती देत थांबवली वसुली सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा\nकेंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला\nधर्माचा चष्मा लावणाऱ्यानों, गीता पठण स्पर्धेतही मुस्लिम मुलगी प्रथम आलेली होती देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही-नवाब मलिक\nमुख्यमंत्री ठाकरेंना विसर पडतोय महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा अण्णाभाऊ साठेंनंतर महात्मा फुलेंचा विसर\nकेवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका\nमराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका\nया ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनाकडून आदेश जारी\nराऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार\nमुख्यमंत्री ठाकरेंची वक्तव्ये प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाहीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा टोला\nठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका\nकंगनाला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्री ठाकरेंच्या खिशातून द्या आ. अतुल भातखळकर यांची मागणी\nबोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरीचा फायदा उचलणाऱ्यांना चाप लावणार नवीन नियमावली आणणार क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची माहिती\nED चे आदेश प्रताप सरनाई��� हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा\nमुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …\nन्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी\nखुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे\nठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/california-textbook-controversy-over-hindu-history-1268708/", "date_download": "2020-12-02T19:45:36Z", "digest": "sha1:BUUKJ4QDBJT4LOW2PAFFOVK7KF2SLW5C", "length": 13253, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "California textbook controversy over Hindu history | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकॅलिफोर्नियातील समाजशास्त्र व इतिहास अभ्यासक्रमात हिंदूत्व, प्राचीन भारताबाबत योग्य माहिती\nकॅलिफोर्नियातील समाजशास्त्र व इतिहास अभ्यासक्रमात हिंदूत्व, प्राचीन भारताबाबत योग्य माहिती\nकॅलिफोर्नियातील शिक्षण मंडळाने समाजशास्त्र व इतिहासाचा अभ्यासक्रम मंजूर केला\nकॅलिफोर्नियातील शिक्षण मंडळाने समाजशास्त्र व इतिहासाचा अभ्यासक्रम मंजूर केला असून त्यात हिंदुत्व, प्राचीन भारत यांचे चुकीचे चित्र रंगवण्यात आलेले नाही उलट त्यात अतिशय सकस असा आशय देण्यात आला आहे. इस्लामबाबतचा आक्षेपार्ह मजकूरही वगळण्यात आला आहे. भारताला दक्षिण आशियायी संबोधण्याचा मनसुबा आधी कॅलिफोर्नियाच्या शिक्षण मंडळाने आखला होता पण त्यावर याचिकेच्या माध्यमातून शिक्षणतज्ज्ञ व भारतीय पालकांनी जनक्षोभ व्यक्त केल्याने कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाला त्याची दखल घ्यावी लागली होती. या प्रस्तावित अभ्यासक्रमात अनेक आक्षेपार्ह विधाने होती.\nप्राचीन भारत ऐवजी दक्षिण आशिया असा उल्लेख करण्याला तज्ज्ञांचा आक्षेप होता. त्याबाबत बऱ्याच प्रतिक्रिया आल्यानंतर ही सुधारणा मागे घेण्यात आली. हिंदू एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक संदीप देडगे यांनी सांगितले, की हिंदुत्वाबाबत व भारतीय संस्कृतीबाबतचा आशय इतर धर्म व संस्कृती यांच्या समान पातळीवर आणण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे पण गेल्या दोन वर्षांत बरीच प्रगती झाली असून वादग्रस्त व चुकीचे उल्लेख टाळण्यात आले आहेत. आताच्या नव्या अभ्यासक्रमात वेदिक ऋषी, हिंदू शिकवण, तत्त्वज्ञान व भक्ती, संत, संगीत, नृत्य, कला व विज्ञानातील योगदान यांचा विचार करण्यात आला आहे. अंतिम सुनावणीच्या वेळी काँग्रेस सदस्या तुलसी गबार्ड व कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर गाविन न्यूसॉम यांनी भारताच्या भूमिकेचा विचार केला. नव्या अभ्यासक्रमात चुकीचे उल्लेख टाळण्यात आले आहेत, असे टॉम टोरलाकसन यांनी सांगितले. हिंदुत्वाला समान प्रतिनिधित्व देण्यात आले आहे, तरी अजून यात बरीच प्रगती आवश्यक आहे, असे सामाजिक व धार्मिक विभागाच्या अधिष्ठाता गटाच्या प्रमुख बार्बरा मॅकग्रॉ यांनी सांगितले. इस्लाम व मुस्लिमांबाबत जेवढी संवेदनशीलता अभ्यासक्रमात दाखवण्यात आली, तेवढी अजूनही हिंदू धर्माबाबत दाखवली नाही, असे हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे वरिष्ठ संचालक समीर कालरा यांनी नाराजीचा सूर कायम ठेवत सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकट���ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 …म्हणून कंदीलचा मारेकरी निर्दोष सुटण्याची शक्यता\n2 नाइस हल्ल्याची इसिसने घेतली जबाबदारी\n3 उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, चारधाम यात्रेवर परिणाम\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://wwwkcmpd.wordpress.com/2020/10/17/mental-health-common-issues-mental-health-day-2/?like_comment=2117&_wpnonce=c8b3b928c8", "date_download": "2020-12-02T19:29:49Z", "digest": "sha1:2ADGYXVTYQJ5XNFLSD4YYPCQPXJALHCR", "length": 18814, "nlines": 167, "source_domain": "wwwkcmpd.wordpress.com", "title": "Mental Health – Common Issues -Mental Health Day – chhayaonline.com", "raw_content": "\nमानसिक आरोग्य – सामान्य समस्या – मानसिक आरोग्य दिन.\nआज आपल्याला ‘मानसिक आरोग्य’ या शब्दाची खूप जाणीव आहे. कोणीही आपल्याला मानसिक म्हणणार नाही याची काळजी प्रत्येकजण घेत आहे. पण जर आपण प्रत्येकाच्या घराची तपासणी केली तर प्रत्येक घरात किमान १ व्यक्ती मानसिक होतील.\nआम्ही या शब्दाचा खूप मोठा मुद्दा मांडला आहे. लहान मुलं नीट खात नसतील तर आपण म्हणतो की तो मानसिक बनतो घरातली कोणतीही व्यक्ती रागावली आणि जोरजोरात बोलत असेल तर आपण म्हणतो की तो आता मानसिक बनतो.\nसर्वसाधारणपणे वृद्धांसाठी आपण सहजपणे म्हणतो की तो मानसिक आहे, तुम्हाला माहीत नव्हतं.\nआज युवा पिढी सोशल मीडियाच्या अतिवापरात किंवा गेम्स खेळण्यात गुंतलेली आहे. games. ते खरोखरच मानसिक बनत आहेत. पण आम्ही त्यांना उपस्थित राहणार नाही. आता कोणत्याही व्यक्तीला मानसिक बनण्याची वेळ आली आहे. कारण एकमेकांशी बोलण्यासाठी किंवा स्वतंत्र होण्यासाठी कोणीही घरी नसतो. आपण जिथे एन्जॉय करत आहोत, काहीतरी खेळत आहोत आणि स्वतंत्र होत आहोत तिथे मित्रांचा कोणताही गट नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचं ओझं कधीच जाणवत नाही. पण आज ची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाला खूप जड आणि कंटाळा जाणवत आहे. बरं, that, आपल्या मुलांच्या भविष्याचा कधीही विचार करू नका, नाहीतर आपण वेडे होऊ.\nआपण मानसिक व्यक्तीशी कसे वागू शकतो\nजर आपल्याला मानसिक व्यक्तीसारखी कोणाचीही लक्षणे आढळली तर. तुम्ही मानसिक आहात किंवा त्याला मनोरुग्णालयात नेण्याची घाई करू नका असे त्याला कधीही म्हणू नका. इतक्या कुटुंबांमध्ये काही पालक त्यांना मानसिक किंवा त्यांच्याकडे बोट दाखवत असतात, मग तो अधिक मानसिक बनतो आणि कोणत्याही प्रकारचे काम करत नाही.\nकाही वेळा परिस्थिती समस्या सोडवते\nआपण ऐकत आहोत की जेव्हा सुनेत भांडण होते तेव्हा आपण म्हणतो की ती मानसिक आहे. जेव्हा पती -पत्नी मध्ये भांडण होते तेव्हा आपण म्हणतो की ते मानसिक आहेत का भांडण हा जीवनाचा सोपा मुद्दा आहे, पण घरात भांडण चांगलं नाही असा विचार करणं आम्ही खूप कठीण केलं. आपलं घर शांत असायला हवं. आत waves of भरपूर लाटा असतील पण घरात मुलं असल्यामुळे ते व्यक्त करता येत नाही. आम्हाला आमच्या आवाजाच्या बाहेर जायचं नव्हतं. मला माझं घर शांत ठेवायचं आहे. काही काळ ते चांगले आहे, पण जर आपण या सर्व समस्या ंचा शोध न घेता दाबून टाकलेतर दुसरा फॉर्म लागू शकतो आणि आपण म्हणतो की हा माणूस मानसिक बनतो. त्यामुळे छोट्या छोट्या भांडणामुळे अनेक मुद्द्यांवर उपाय आहे.\nचैत्यनाचा शोध कुठे करायचा\nसकाळी आमच्या कॉलनीत इतका आवाज येत नाही, कधीकधी मला असं वाटतं की वातावरणात चैत्यआणण्यासाठी आपल्याला रस्त्यावर काहीतरी बोलावं लागतं. त्यांच्यापैकी ‘डस्टबिन व्हॅन जोरजोरात गाणं गात होती आणि मग बरं वाटतंय’, नाहीतर आपण कुठे आहोत हे आम्हाला माहीत नव्हतं आणि आपण डिमेन्शियाने ग्रस्त आहोत असं म्हणत आहोत. या धोक्याच्या शांततेचे काय होईल\nour लहानपणी जेव्हा आपण रस्त्यावर असतो तेव्हा आपण न्यूज अँकरचा चांगला आवाज ऐकत असतो.’ आकाशवानी पुणे सुधा Narvane अप्लायला प्रदेशिक Batmai Det Ahe -,’आम्हाला रस्त्यावर इतक्या बातम्या ऐकायला मिळतात आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. आजकाल भरपूर Channels Aaहेत अजूनही आम्हाला कोणत्याही बातमीचं आकर्षण नव्हतं. जीवनाला कंटाळा का आला होता आपल्याकडे भर���ूर भौतिक गोष्टी असतील तर आपली उत्सुकता, आनंद किंवा चैत्यकुठे हरवले आहे. आपण काहीतरी हरवत आहोत. तरीही आपण बाहेर दाखवत आहोत, मी कसा खूष आहे\n२] मी अतिशय काळजीपूर्वक पाहिले की मानसिक प्रकरणे साध्या सामान्य ज्ञानाने सोडवली जातात जी आपले आईवडील किंवा\nआजी-आजोबा आमच्याबरोबर वापरत होते. आपण मानसिक आहोत पण परिस्थिती हाताळत आहोत असं ते कधीच म्हणत नाहीत. आजकाल जर ते घरी असतील तर आपल्या पुढच्या पिढीच्या तुलनेत- , आपल्याला वाटतं की ते मानसिक आहेत.\nफरक एवढाच आहे की आपल्याकडे ज्ञानाचे साहित्य आहे त्यांच्याकडे परिस्थितीचे साहित्य आहे. ते आपल्या जीवन कौशल्याचा उपयोगवातावरणात’चैत्य’आणण्यासाठीकरत आहेत. भौतिक गोष्टी केवळ आपल्या जीवनासाठी आणण्यासाठी आपण आपल्या जीवन कौशल्यांचा उपयोग करत आहोत.\nमाझ्या पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद, कृपया तुमचा अभिप्राय येथे द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://dongarwadi.blogspot.com/2019/08/blog-post.html", "date_download": "2020-12-02T18:51:57Z", "digest": "sha1:6FQCD3ZOY25F6ZRTJS5OYGZH7TH3MRXU", "length": 33138, "nlines": 118, "source_domain": "dongarwadi.blogspot.com", "title": "डोंगरवाडी: हरहुन्नरी मुकेश", "raw_content": "\nयावर्षी गिरिमित्र संमेलनाचा समारोप थोडासा उशिराच झाला. दोन दिवसाची झोप अनावर होऊन मी संध्याकाळी चार वाजताच व्यासपीठाच्या मागे असलेल्या खोलीत झोपलो होतो. पुढे समारोपानंतर ग्रुप फोटो वगैरे सुरु होते, त्यातलाच एक फोटो संमेलनाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पडला आणि पुढच्या क्षणाला मुकेशचा फोन आला. मी झोपेतच फोन घेतला, मुकेश बोलू लागला, ‘झोपालास ना दमून, मला माहित होतं फोटो पाहीला तेव्हाच लक्षात आले.’ त्यावेळी तो हॉस्पिटलमधून होता. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी. पण त्याचा जीव गिरिमित्र संमेलनात अडकला होता. त्याच आस्थेतून त्याने फोन केला होता. त्याला माहीत होतं की, मी मागच्या वेळेप्रमाणेच दमून झोपलो असणार. यावर्षी संमेलनाची जबाबदारी त्यानेच सुरु केलेल्या अणुशक्ती केंद्राच्या गिरिसंचार संस्थेकडे होती. इतकं वर्षे आम्ही सर्वजण संमेलनात एकत्र आहोत, नेमकं यावर्षी त्याला येता येणार नव्हते. पण त्याचा जीव डोंगरमित्रांमध्ये अडकला होता, आणि आता तर तो सर्वानाच मागे ठेऊन निघून गेलाय.\nडोंगरात ज्याच्याबरोबर भटकतो त्याच्याबरोबर एक अव्यक्त नातं निर्माण होतं. तेथे वयाचा, अनुभवाचा अडसर उरत नाही. थेट ���केरी हाक मारत सलगी साधली जाते. पण डोंगरात न भटकतासुद्धा, डोंगर हा सामाइक घटक असलेल्या माणसांशीदेखील असेच नाते जडते. मुकेशबरोबर माझं नातं असंच काहीसं होतं. गेल्या 15 वर्षापासूनची त्याची ओळख. एक ना दोन अनेक उद्योग एकत्रपणे केले. डोंगरात कधीच आम्ही एकत्र गेलो नाही. पण डोंगर हा आमच्यामधला असा धागा होता की कोणत्याही औपचारिकतेचे कसलंही बंधन आमच्यामध्ये आलं नाही. किंबहुना ते मुकेशने येऊच दिलं नाही, हे त्याचं मोठेपण.\nदेशातील पहिल्या नागरी यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेतील तो महत्वाचा आरोहक सदस्य, युथ होस्टेल महाराष्ट्राचा सचिव, युथ होस्टेलच्या राष्ट्रीय कार्यकारणीचा सदस्य, गिर्यारोहण महासंघाचा पदाधिकारी आणि एनपीसीएल या भारत सरकारच्या एका प्रतिष्ठित उपक्रमातील वरिष्ठ अधिकारी. पण ही अधिकारांची, मानाची झूल त्याने कधीच पांघरली नाही. त्यामुळे आमच्या वयात 15 एक वर्षांचे अंतर असले तरी कधीही त्याचे दडपण आले नाही.\nगिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने मुकेशची ओळख वाढली असली तरी त्यापूर्वी 2003 मध्ये तो आमच्या क्षितिज ग्रुपच्या एका कार्यक्रमासाठी आला होता. पहिल्या यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेच्या सादरीकरणासाठी तो डोंबिवलीत आला होता. आम्ही आपले हौशी कलाकार, नुकतेच डोंगरात भटकू लागलो होतो. हृषीकेशला विचारले तर त्याने मुकेशला सीडी घेऊन पाठवले. साधासरळ स्वभाव, कसलीही आढ्यता नाही की एव्हरेस्टवर 25 हजार फूट उंचीपर्यंत आरोहण केल्याचा कसलाही गर्व नाही. अतिशय शांतपणे आमच्या बालीश प्रश्नांना त्याने उत्तरदेखील दिली. लोकल ट्रेनने आला आणि लोकल ट्रेनने निघून गेला. एव्हरेस्टची अशी त्याने किमान 500 सादरीकरणे केली होती.\nपुढे संमेलनाच्या कामामुळे ओळख वाढली, त्याबरोबर आमचे अनेक उपक्रम सुरु होतेच. बऱ्याचवेळा मिटिंगसाठी आम्ही युथ होस्टेलच्या कार्यालयात भेटायचो. मुकेशची ओळख होत गेली ती येथेच. दिवसभर ऑफीसचे काम उरकून तो आठवड्यातून दोन दिवस तरी येथे यायचाच. हृषी आणि मुकेशने मिळून युथ होस्टेलच्या कामाचा विस्तार करायला सुरुवात केली होती. वेगवेगळे उपक्रम सुरु केले होते. उत्तर पूर्व राज्यांमध्ये भटकंती असो की अंदमानची भटकंती. किमान खर्चात केले जाणारे हे उपक्रम राज्य शाखेचे कार्यालय आर्थिकदृष्ट्या सुरळीत ठेवण्यासाठी उपयोगी पडायचे. मुकेश सतत नियोजन, व्य���स्थापनात गर्क. जोडीला तेथील कर्मचारी वर्ग होताच. हृषी आणि मुकेश दोघेही युथ होस्टेलच्या राष्ट्रीय कार्यकारणीतदेखील होते. राष्ट्रीय पातळीवर चांगलेच राजकारण रंगते. त्यात महाराष्ट्र राज्य शाखेची प्रगती अनेकांना खुपायची. मुकेश अनेकदा म्हणायचा, आपण आवाज उठवायला हवा. हृषी मध्यममार्गी आणि उपक्रम पुढे नेण्यात अधिक स्वारस्य असणारा. मुकेश आवाज उठवायला हवा म्हणायाचा, पण त्याचा पिंड राजकारण करणारा नव्हता. किंबहुना या दोघांनाही इंटरेस्ट होता तो डोंगरात नवनवं काही तरी करता यावं यातचं. आणि त्या दोघांनी त्यादृष्टीनेच कैक वर्षे खस्ता खाल्या. त्याचेच मूर्त स्वरुप युथ होस्टेलच्या अनेक अभिनव उपक्रमात सदैव दिसून येते.\nगिरिमित्र संमेलन हे वार्षिक निमित्त होतं, पण गेल्या पंधरा वर्षात अनेक छोटेमोठे उपक्रम संयुक्तपणे वेगवेगळ्या संस्थांना एकत्र आणून सुरुच होते. त्या सर्वांमध्ये मुकेश हक्काचा माणूस होता. हा कधीच चिडलेला, त्रस्त झालेला, वैतागलेला पाहिला नाही. बरं याला कोणत्याही कामाचा कमीपणा वाटला नाही. मीपण त्याला काहीही सांगायचो, आणि तो ते करायचा. त्याच कारण एकच होतं, आपण सारेचजण संस्थेसाठी काम करतो ही धारणा महत्वाची होती. मग लहानथोर हा भेदच उरायचा नाही. तसाही त्याला कोणताही अभिनिवेश कधीच नव्हता.\nसंमेलनाच्या या साऱ्या गदारोळात कधी कधी मोकळा वेळ मिळायचा तेव्हा इतर गप्पा व्हायच्या. मग कधी जुन्या आठवणी निघायाच्या. त्यातून मग बरंच काही नवंनव उलगडत जायचं. गिर्यारोहणा क्षेत्रात तो अशा काळात होता की तेव्हा महाराष्ट्रातील संस्थात्मक पातळीवरील गिर्यारोहणाचा सुर्वणकाळ होता. सतत काही ना काही तरी नवीन घडत असायचं. व्यापारीकरणाची लागण झालेली नव्हती, त्यामुळे प्रत्येक संस्था जोमाने वाढत होती. मुकेशने तो काळ अनुभवला होता. त्याच काळात झालेली भारतातील पहिली नागरी यशस्वी एव्हरेस्ट मोहिम तो जगला होता. असं बरंच काही गप्पातून उलगडत जायचं.\nदोन एक वर्षापूर्वी प्रसाद गोगटे, मी आणि मुकेश अशा तिघांनी मिळून एक उद्योग केला. हृषीकेशच्या एकसष्ठीनिमित्ताने एक पुस्तक करायचं आम्ही ठरवलं. हे हृषीला कळू द्यायचं नव्हतं त्यामुळे कधी माझ्या घरी, कधी बाहेर कुठेतरी अशा आमच्या भेटीगाठी सुरु झाल्या. शेवटच्या टप्प्यात पुस्तकाचं डिझाईन वगैरे सुरु झालं तेव्हा मु��ेश, प्रसाद, अभिजीत रणदीवे असे माझ्या घरी पडीकच असायचे. त्याला डिझाईन, लेखन या बाबतीत फारसं काही लक्षं नसायचं, पण संपूर्ण काम वेळेत होतंय की नाही, फोटो कोणते हवेत, कोणाकडून लेख यायचा बाकीआहे, छपाईला वेळेत जाणार का, छापून केव्हा येणार याचं सारं गणित तो सांभाळत होता. त्याचवेळी लोकप्रभाच्या दिवाळी अंकाचं कामदेखील घाईगडबडीत होतं. पण मुकेशची धावपळ आमच्या वरताण होती. माझ्या हातात वेळ कमी आहे हे त्याला माहित असल्याने टेस्ट प्रिंट करणे, ते आणून मला दाखवणे, त्यातील प्रूफ रिडींगच्या दुरुस्त्या करवून घेणे असं सारं तो अगदी मनापासून करत होता. पुस्तक छापायाला जाण्यापूर्वीदेखील त्याने पुन्हा एकदा टेस्ट प्रिंट काढून मला घरी आणून दिली, पुन्हा एकदा नजर मारण्यासाठी म्हणून. त्या पुस्तकासाठी त्याला मी एक लेख लिहायला लावला होता. त्याला लिखाणाचं अंग आहे की नाही याची मला कसलीच कल्पना नव्हती. पण विषय एव्हरेस्ट मोहिमेचा होता. त्यामुळे तोच योग्य माणूस होता. त्याने भला मोठा लेख लिहला. तो टाइप करुनदेखील दिला. एव्हरेस्ट मोहिमेच्या अगदी बारीकसारीक खाचाखोचा त्यामध्ये आल्या होत्या. मला संपादकीय संस्कार करण्यासाठी फारसे श्रमदेखील घ्यावे लागले नाहीत. कारण त्याने जे काही लिहलं होतं ते सर्व त्याने अनुभवलं होतं.\nत्याची आणि हृषीची एव्हरेस्टनंतरची वाटचाल एकत्रच झाली. अशावेळी श्रेयापश्रयावरुन कधीकधी इगो दुखावला जाऊ शकतो. एकाच क्षेत्रात असून थोडं कमी मानाचं पद मिळालं की त्याची खंत भल्याभल्यांना पोखरुन टाकते. त्यातूनच मग फाटे फुटु लागतात अशी उदाहरण आपल्याकडे बरीच आहेत, पण मुकेशच्या मनाला ही भावना कधीच शिवली नाही. किंबहुना त्याला जे उत्तम करता यायचं ते ते सर्व तो अगदी जीव ओतून करत राहीला. तेदेखील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मग ते युथ होस्टेल असो, गिरिसंचार असो, दुर्गविकास असो, गिरिमित्र असो की अखिलमहाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे काम असो की अन्य काही. मुकेश सतत संस्थेसाठी, उद्दीष्टांसाठीच कार्यरत राहीला.\nआपल्याकडे असलेले रिसोर्सेस संस्थेच्या कामास यावे ही त्याची भावना कायम राहीली. गिरिमित्र संमेलनामध्ये दरवर्षी काही ना बदल होत असतो. सुरुवातीची कैक वर्षे आम्ही साधा कापडी पडदा वापरायचो. एकेवर्षी यात बदल करुया अशी चर्चा सुरु झाली. एकदोन बैठकांमध्ये ���्याबद्दल माहिती मिळवली. पण खर्चाचे गणित जमत नव्हते. शेवटी एका बैठकीत मुकेशच त्याच्या माहितीतल्या एका व्हेंडरशी बोलला. त्याच्याकडून खर्चाचा अंदाज घेतला, संमेलनाला किती खर्च परवडणार ते पाहीले आणि समोरच्या माणसाला सांगितले एवढेच मिळतील. त्यावर्षी पहिल्यांदा तो भव्य असा एलसीडी स्क्रीन व्यासपीठावर उभा राहीला. संमेलनाचा सारा लूकच त्यामुळे बदलून गेला. मुकेशने शांतपणे हे काम मार्गी लावले होते. कोणताही अभिनिवेश न बाळगता काम करणाऱ्यांची हल्ली कमी होत जाणारी संख्या पाहता मुकेशचे वेगळेपण उठून दिसते. इतकेच नाही तर तो संस्थेच्या कामात तुमच्या वैयक्तिक मतांचादेखील आदर करतो. आपलंच खरं म्हणून कधी रेटत नाही.\nमागच्या वर्षी त्याची तब्येत ढासळू लागली. एनपीसीएलच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटलमध्ये तो अडमिट झाला. आजाराचे निदान होत नव्हते. तसा तो एकदम ठणठणीत आणि फिट अण्ड फाईन माणूस. कसलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. दरवर्षी पंढरपूरच्या वारीत त्याची आरोग्य पथकाबरोबरची फेरी ठरलेली. पण अति देवदेव करणाऱ्यातला देखील नव्हता. अखेरीस एनपीसीएलच्या आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर कर्करोगावरील उपचार सुरु झाले. त्याची इच्छाशक्ती जबर होती. त्यामुळे या प्रक्रियेत कधीच निराश झाला नाही. सर्व उपचार यशस्वी पार पडल्यावर काही बोन मॅरो ट्रान्सप्लांटपूर्वी काही काळ तो घरीच होता. एकदा आमच्या अशाच काही उपक्रमात माझी सही हवी होती. आणखीनही काही लोकांच्या सह्या घ्यायच्या होत्या. मुकेश स्कूटर काढून माझ्या घरी आला. सह्या घेतल्या. मी नेमके तेव्हाच कॅन्सरवरील औषधांच्या किंमती यावरच कव्हर स्टोरी करत होतो. त्याबद्दल त्याला विचारणं प्रशस्त वाटत नव्हतं, पण विचारलं. कॅन्सरचा सामना केलेल्या त्याने मला त्या तशावेळी देखील फटाफट चारपाच जणांचे नंबर काढून दिले. त्या लोकांना फोन केला आणि सांगितले याला मदत करा. माणूस किती उत्साही असू शकतो याचेच ते उदाहरण होते.\nसरतेशेवटी तोदेखील थोडासा थकला. पण न हरता पुढील उपचारांना सामोरे गेला. अखेरीस शरीरानेच साथ सोडली. गेला तेव्हा 58 वय होतं, पण अखेरपर्यंत अमर्यादित उत्साहानेच वावरला. आज त्याचे पार्थीव स्मशानात आले तेव्हा पाहताना गलबलून आलं. एरवी मी स्मशानातील सारे सोपस्कार करण्यात पुढे असतो, पण आज म���ा तो मुकेश पाहवत नव्हता. मनात जपलेला मुकेश असा पटकन कोठूनतरी येईल, ‘चल करुन टाकू हे काम’ असे म्हणेल असं सारखं वाटत होतं. पण आतातरी तो केवळ आठवणीतच राहीला आहे...\nवर मी मुकेशच्या गिर्यारोहण कारकिर्दीची वर्षानुसार यादी दिलेली नाही. त्याच्याच बायोडेटामधून घेतलेली यादी येथे देत आहे.\nमुकेश दादा गेले अजून विश्वास बसत नाही कोणी अस कस जावू शकतो\nवारीच्या आधी फोन केला होता तेव्हा म्हणाले पुढच्या वर्षी येतो तुमच्या बरोबर\nआजारी असले तरी सर्व लक्ष पंढरपूरला होत सर्व Volunteer जेवले का ड्यूटी वर् गेले का सारखा शरद दादाला फोन करायचे\nएक् स्वयंसेवक कसा असावा याच उत्तम उदाहरण मुकेश दादा नी त्यांच्या सेवेतून दाखवून दिले आमच्या साठी दादा एक् आदर्श व्यक्तीमत्त्व खंबीर नेतृत्व आणि उत्तम टीम लीडर कसा असावा याच उदाहरण होते , आहेत, आणि कायम राहतील\nभारत सेवाश्रम संघच्या पंढरपूर कैंप चा आधारस्तंभ आज ढासळला आहे\nईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगति देओ हीच पांडुरंग चरणी प्रार्थना������������\nसच्चा कार्यकर्ता कसा असावा याचे मुकेश मैसेरी उत्तम उदाहरण होते.गिरीमित्र संमेलनात याचा अनुभव घेतला होता. परमेश्र्वर गतात्म्यास शांती देवो.\nवाचून रडूच आले रे .... मुकेश नाही यावर आजून विश्वास नाही बसत .\nमुकेश भाई म्हणजे आम्हा सर्व ब्राईटलैण्डर्स साठी घरचेच. प्रत्येक सार्वजनिक कामात सर्वात पुढे. आणि आमच्या सोसायटीतील गणेशोत्सव म्हणजे त्यांचा जीव की प्राण.अश्या एका खंद्या कायर्यकर्त्याची उणीव कधीच भरून निघत नसते. झाले बहू होतील बहू परि या सम हा असं व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश भाई. त्यांच्या सारखीच सर्वाना मदत करण्या ची प्रवृत्ती आम्हा सर्वांच्या अंगी बाणावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/209825-2/", "date_download": "2020-12-02T19:44:44Z", "digest": "sha1:WDA27ITIADNT5JW7BA7VSFANZVEQMA7A", "length": 7902, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "खडसेंशी राजकीय मतभेद, वैयक्तिक नाही : माजी आमदार संतोष चौधरी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nखडसेंशी राजकीय मतभेद, वैयक्तिक नाही : माजी आमदार संतोष चौधरी\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, माझ्यात व खडसे यांच्यात राजकीय मतभेद होते, वैयक्तिक नाही. खडसे आता राष्ट्रवादीत आल्याने त्यांचे मनापासून मी स्वागत करतो. त्यांच्या येण्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असून भाजपातील विरोधक संपणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीत भुसावळ पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा आशावादही त्यांनी वर्तवला. पार्टीकडून मुंबईत उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने आपण गेलो व एकाच व्यासपीठावरही आल्याचे ते म्हणाले.\nभुसावळात राष्ट्रवादीची वाढणार ताकद : भाजपेयींना पक्ष चिन्हाची अडचण\nयुपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nयुपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nप्रत्येक जिल्ह्यात असणार रेमडेसिवीरचे अधिकृत केंद्र; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/citu-protest-for-free-home-to-low-income-groupand-below-poverty-line-people-191313/", "date_download": "2020-12-02T18:08:17Z", "digest": "sha1:R2I3QOMUPRGPFHW36CK2JE6ITHQHWZM3", "length": 12048, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घराच्या मागणीसाठी ‘सीटू’चा आज मोर्चा | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nघराच्या मागणीसाठी ‘सीटू’चा आज मोर्चा\nघराच्या मागणीसाठी ‘सीटू’चा आज मोर्चा\nअल्प उत्पन्न गट, दारिद्रय़रेषेखालील गट तसेच कामगारांना हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी मार्क्‍सवादी कामगार पक्ष आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) यांच्या वतीने ७\nअल्प उत्पन्न गट, दारिद्रय़रेषेखालील गट तसेच कामगारांना हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी मार्क्‍सवादी कामगार पक्ष आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) यांच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.\nसकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चाला सुरुवात होणार असून तो म्हाडा कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. वसुधा कराड, जिल्हाध्यक्ष श्रीधर देशपांडे हे करणार आहेत. जवाहरलाल नेहरू योजनेंतर्गत बांधण्यात आलेली २५ टक्के घरे असंघटित, कंत्राटी, घरेलू तसेच बंद कारखान्यातील कामगारांना द्यावीत, झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच घरे बांधून द्यावीत, केंद्र व राज्य शासनाने म्हाडा, सिडको व महानगरपालिकेमार्फत अल्प उत्पन्न, असंघटित कामगार, टपरीधारक, रिक्षाचालक व अन्य कष्टकरी जनतेसाठी अल्पदरात घरबांधणी योजना राबवावी, सीटूचे प्रदेश अध्यक्ष नरसय्या आडम यांचे अनुकरण करून नाशिकमध्ये घरबांधणी योजना राबवावी आदी प्रमुख मागण्या आहेत. मोर्चात सर्वानी सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nधूळपेर – उगवणाऱ्या प्रत्येक पहाटेसाठी\nभारतात गरिबी, मातेचे अनारोग्य कुपोषणास कारणीभूत\nसामान्यातील असामान्य स्त्रियांविषयी लेखन व्हावे – विद्या बाळ\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 धुळ्यात डॉक्टरांचा मूक मोर्चा\n2 विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू\n3 वसंत पुरके यांची ‘मास्तरांची शाळा’\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/29/117-year-old-woman-girija-bai-honored-for-filing-regular-income-tax/", "date_download": "2020-12-02T18:28:25Z", "digest": "sha1:6PW3HZYT4NRNV42RDPLZN23QKMUMUII6", "length": 4808, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नियमित कर भरणाऱ्या 117 वर्षीय महिलेचा आयकर विभागाकडून सन्मान - Majha Paper", "raw_content": "\nनियमित कर भरणाऱ्या 117 वर्षीय महिलेचा आयकर विभागाकडून सन्मान\nमध्य प्रदेशमध्ये आयकर विभागाने नियमितरित्या कर भरणाऱ्या 100 पेक्षा अधिक वय असणाऱ्या चार महिलांना सन्मानित केले आहे. यातील एक महिला 117 वर्षांची आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विभागाच्या 160व्या स्थापना दिनानिमित्ताने व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nआयकर विभागाने मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बीना येथील गिरिजा बाई तिवारी (117), इंदौरच्या ईश्वरीबाई लुल्ला (103) आणि कंचन बाई (100) यांच्या व्यतिरिक्त छत्तीसगडच्या बिलासपूर येथील 100 वर्षीय बीना रक्षित यांना सन्मानित केले.\nमध्य प्रदेश-छत्तीसगडच्या आयकर विभागाचे मुख्य आयुक्त एके चौहान यांना गिरिजा बाई जगातील सर्वात वृद्ध आयकरदाता असल्याचे विचारले असता, ते म्हणाले की मला याबाबत कोणतीही निश्चित माहिती नाही. मात्र पॅन कार्डच्या आधारावर दोन्ही राज्यातील त्या सर्वात वृद्ध आयकरदाता मात्र आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-12-02T19:45:43Z", "digest": "sha1:OX5LXRKHWEVGNKWM2C67URTV6X24WGQ7", "length": 5597, "nlines": 134, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९३५ मधील जन्म\n\"इ.स. १९३५ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ८१ पैकी खालील ८१ पाने या वर्गात आहेत.\nशरद जोशी (शेतकरी नेता)\nलक्ष्मी होल्मस्ट्रोम (तमिळ अनुवादक)\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०७:५९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/result/mahresult-maharashtra-hsc-result-2020.html", "date_download": "2020-12-02T19:01:55Z", "digest": "sha1:OUD5SHJ5VR4TK7TFZE3T6QHNT72DD5KA", "length": 9783, "nlines": 141, "source_domain": "mahanmk.com", "title": "Mahresult.nic.in - बारावी बोर्ड परीक्षा निकाल २०२० पहा आज दुपारी १ वाजेपासून", "raw_content": "\nMahresult.nic.in - बारावी बोर्ड परीक्षा निकाल २०२० पहा आज दुपारी १ वाजेपासून\nMahresult.nic.in - बारावी बोर्ड परीक्षा निकाल २०२० पहा आज दुपारी १ वाजेपासून\nया पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या बारावीच्या सर्व उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल.\nमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज १६ जुलै २०२० रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nबारावीचा निकाल आज, दुपारी १ वा वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार असून आपण या वेबसाईट वरून आपला निकाल पाहू किंवा डाऊनलोड करू शकता.\nनिकाल पाहण्यासाठी खालील लिंक्स चा वापर करा\n(वरील लिंक्स आज दुपारी १ वाजता चालू करण्यात येतील)\nSMS द्वारे आपला रिजल्ट पाहण्यासाठी\nइतर वेबसाईट वर खूप साऱ्या चुकीच्या लिंक्स टाकण्यात कृपया त्यावर क्लिक करू नका. आणि कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणजे आपले बंधू / भगिनी अगदी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निकाल पाहू शकतील.\nनिकाल १६ जुलै २०२० रोजी दुपारी ०१:०० वाजता जाहीर होणार.\nपरीक्षा दिनांक : १८ फेब्रुवारी व १८ मार्च २०२० रोजी\nगुड पडताळणी : -\nपुरवणी परीक्षा : -\nनवीन परीक्षा निकाल :\nराष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) [UGC NET] परीक्षा- जून २०२० परीक्षा निकाल\nदिनांक : ०१ डिसेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोग [SSC] स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी परीक्षा २०१८ निकाल\nदिनांक : ०१ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC CMS] संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा निकाल\nदिनांक : २४ नोव्हेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोग [SSC CHSL] संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (१०+२) परीक्षा निकाल\nदिनांक : ११ नोव्हेंबर २०२०\nभारतीय रिझर्व्ह बँक [RBI] ऑफिसर ग्रेड 'बी' पदांची भरती परीक्षा निकाल\nदिनांक : ११ नोव्हेंबर २०२०\nराष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांची मुलाखत यादी\nदिनांक : ०५ नोव्हेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोग [SSC] मल्टी टास्किंग स्टाफ पदांची पेपर II परीक्षा निकाल २०१९\nदिनांक : ३१ ऑक्टोबर २०२०\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC IFS] भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा निकाल\nदिनांक : २६ ऑक्टोबर २०२०\nसर्व परीक्षेचे निकाल >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/manchester-university-students-oppose-mahatma-gandhi-statue-to-be-installed-near-manchester-cathedralbut-city-council-will-go-ahead-with-installation-of-gandhis-statue/articleshow/71642188.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-12-02T18:05:54Z", "digest": "sha1:5JEYLBL5SLSMY4KCTWN45NPN6ZIGWP2D", "length": 12625, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवंशवादाचा आरोप; गांधी पुतळ्याला ब्रिटनमध्ये विरोध\nब्रिटनमधील मॅंचेस्टर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मँचेस्टरमधील मुख्य चर्चसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. स्थानिक प्रशासनाकडून महात्मा गांधींचा पुतळा उभारण्याची मंजूर देण्यात आलेली आहे.\nलंडन: ब्रिटनमधील मॅंचेस्टर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मँचेस्टरमधील मुख्य चर्चसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. स्थानिक प्रशासनाकडून महात्मा गांधींचा पुतळा उभारण्याची मंजूर देण्यात आलेली आहे.\nमहात्मा गांधी यांच्या पु��ळ्याला विरोध दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी 'गांधी मस्ट फॉल' असे अभियान सुरू केले आहे. मँचेस्टर नगरपरिषदेने महात्मा गांधींचा नऊ फुटी कास्याचा पुतळा उभारण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती या विद्यार्थ्याने केली आहे.\nका आहे विद्यार्थ्यांचा विरोध\nमँचेस्टर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात त्यांनी महात्मा गांधींना 'अँटी-ब्लॅक वंशवादी' असे संबोधले आहे. मँचेस्टर मुख्य चर्चसमोर २५ नोव्हेंबर या दिवशी हा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, हा निर्णय नगरपरिषदेने रद्द करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.\nआफ्रिकेत ब्रिटनच्या शासनाने केलेल्या कारवाईला महात्मा गांधींचा पाठिंबा होता, असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. महात्मा गांधी यांनी आफ्रिकी जनतेचा 'असभ्य', 'अर्धे मूलनिवासी', 'जंगली', 'घाणेरडे', 'जनावरांसारखे', असे हिणवले असल्याचे या विद्यार्थ्यांनी पत्रात लिहिले आहे.\nमँचेस्टर मुख्य चर्चबाहेर उभारण्यात येत असलेला प्रस्तावित महात्मा गांधींचा हा पुतळा शिल्पकार राम व्ही. सुतार यांनी तयार केला आहे. विशेष म्हणजे हे वर्ष महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे वर्ष आहे. हा पुतळा उभारण्याची परवानगी नाकारावी अशी मागणी विद्यार्थी संघटनेची एक पदाधिकारी सारा खान हिने केली आहे.\nदरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बसविण्याचा मुख्य उद्देश शांती, प्रेम आणि बंधुभावाचा त्यांच्या संदेशाचा प्रसार करावा हाच आहे, असे नगरपरिषदेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनोबेल नामांकनावरून चीनचा संताप महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nगुन्हेगारीरेखा जरे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची उद्या बैठक\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायड�� विजयी\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/bollywood-star-salman-khans-brother-sohail-own-team-in-sri-lanka-t-20-league/articleshow/78789466.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-12-02T17:59:23Z", "digest": "sha1:NV5OVGG3ZZPAMOBCLYIGIH4T2CTT7NIB", "length": 12811, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nसलमान खानच्या कुटुंबाची ट्वेन्टी-२० लीगमध्ये एंट्री, संघात ख्रिस गेल खेळणार...\nआातपर्यंत बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी ट्वेन्टी-२० लीगमधील काही संघ विकत घेतल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे. पण आता सलमान खानच्या कुटुंबियांनाीही यामध्ये उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी ट्वेन्टी-२० लीगमधील एक संघ विकत घेतला आहे.\nनवी दिल्ली : बॉलीवूड आणि क्रिकेटचे जुने नाते आहे. आयपीएलमधील संघही काही बॉलीवूड स्टार्सने खरेदी केलेले आहेत. आता यामध्ये बॉलीवूडचा भाईजान असलेला सलमान खानही उतरला आहे. सलमानच्या कुटुंबियांनी ट्वेन्टी-२० लीगमधील एक संघ विकत घेतला आहे. सलमानच्या या संघात युनिवर्स बॉस आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलही खेळणार असल्याचे आता समोर आले आहे.\nसलमान खानच्या कुटुंबियांनी आता श्रीलंका प्रीमिअर लीगमधील एक संघ विकत घेतला असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियने दिलेली आहे. सलमानचा भाऊ सोहेल खान आणि वडिल सलीम यांची एक कंपनी आहे. या कंपनीचे नाव सोहेल खान इंटरनॅशनल असे आहे. या कंपनीला श्रीलंका प्रीमिअर लीगमध्ये फार क्षमता दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी या लीगमधील एक संघ विकत घेतला आहे.\nसलमानचा भाऊ सोहेलने यावेळी सांगितले की, \" आमच्या संघामध्ये बरेच नामांकित खेळाडू आहेत, त्यामुळ हा संघ या लीगमध्ये धमाल करेल, असे मला वाटते. या लीगमधील सर्व सामने पाहायला सलमान श्रीलंकेला जाणार आहे. आमच्या संघात ख्रिस गेलसारखा धडाकेबाज खेळाडू आहे. पण या लीगमध्ये स्थानिक खेळाडूला आयकॉन बनवायचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे श्रीलंकेचा कुशल परेरा हा आमच्या संघाचा आयकॉन असेल.\"\nआपल्या संघातील खेळाडूंबाबत सोहेल म्हणाला की, \" आमच्या संघात ख्रिस गेल, कुशल परेरा यांच्यासह लायम प्लंकेट, वहाब रियाझ, कुशल मेंडिस आणि नुवान प्रदीप यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आमचा संघ चांगलाच समतोल दिसत आहे आणि या खेळाडूंकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत.\"\nआतापर्यंत जगभरातील ट्वेन्टी-२० लीगमध्ये बऱ्याच बॉलीवूडच्या सेलिब्रेटीनी संघ विकत घेतले आहे. आयपीएलमध्ये शाहरुख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी यांचे संघ आपल्याला दिसतात. त्याचबरोबर कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये शाहरुख खाननेही एक संघ विकत घेतल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आता श्रीलंकेच्या ट्वेन्टी-२० लीगमध्येही भारतातील बॉलीवूड सेलिब्रेटीने एक संघ आता विकत घेतला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nHappy Birthday Virender Sehwag: जगातील कोणत्याही कर्णधाराला सेहवागचा विक्रम मोडता आला नाही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nसिनेन्���ूजसनी देओलला करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nमुंबईतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ; उर्मिला यांचं झणझणीत ट्वीट कुणासाठी\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/beed/", "date_download": "2020-12-02T19:16:19Z", "digest": "sha1:Z23B75SMZDLO2CP46M4W3NUA2Y2U7NES", "length": 11026, "nlines": 118, "source_domain": "ainnews.tv", "title": "beed Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nबालाघाट डोंगर पट्ट्यातील ढाण्या वाघाची दु:खद एक्झीट पिराजी पाटील सुर्वे यांचे निधन\nबीड : नारायणगड शिक्षण प्रसारक मंडाळाचे कोषाध्यक्ष पिराजी पाटील सुर्वे (वय ९२) यांचे बुधवारी (ता. १६) रात्री पालवण चौकातील राहत्या घरी निमोनिया या आजाराने निधन झाले. सुर्वे…\nपरतीच्या पावसाने साडेसात लाख हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान \nबीड : आठ लाख 12 हजार हेक्टर पेरणी झालेल्या खरीप पिकांपैकी सात लाख 56 हजार हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे. मात्र शेतकऱ्यांचे लाखावर नुकसान झाले असले तरी मदत मात्र हजारांत मिळणार आहे. प्रशासनाने आयुक्तांना…\nविरोधकांनी पुरग्रस्तांचे डोके भडकवण्याचे काम केले, भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप\nबीड : पुरग्रस्तांच्या दुःखाचा गैरफायदा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या आपत्तीच्या परिस्थिती राजकारण करायला नको होते. पूरग्रस्त संकटात असतानी त्यांचे डोके भडकवण्याचे काम विरोधी पक्षातील नेत्यांनी केले. हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले…\nराष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देणार शेतकऱ्यांना फक्त १० रुपयात जेवण\nपरळी : बीडमधील परळी तालुक्यात कामनिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त १० रुपयात जेवण मिळणार आहे. हा उपक्रम नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवला जाणार आहे. स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी भोजनालयाचे उदघाटन स्वातंत्रदिनी धनंजय मुंडे यांच्या हस्ते…\nबीड जिल्ह्यातील देवऱ्याचीवाडीने पटकवले तेरा लाखाचे बक्षीस\nपुणे : अमिर खान प्रमुख असलेल्या पानी फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. २०१९ च्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील अनेक गांवाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील…\nअंबाजोगाई – लातूर रोडवर भीषण अपघात, दोन ठार जण तर सहा जण गंबीर जखमी\nबीड, ११ ऑगस्ट : बीड मधील अंबाजोगाई येथे भीषण अपघात झाला आहे. हा अपघात तीन वाहनामध्ये झाला असून यात दोन जागीच ठार झाले आहेत तर ६ जण जखमी आहेत. हि घटना अंबाजोगाई लातूर रोडवर रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली आहे. अंबाजोगाईतील नंदगोपाल दूध…\nबीड मधील धक्कादायक घटना, अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या\nबीड : अंबाजोगाईत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे असेआत्महत्या केलेल्या विद्यार्थांचे नाव आहे. हि घटना शहरातील योगेश्वरी…\nबीडमध्ये दररोजच्या छेडछाडीला कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या\nबीड : छेडछाडीला कंटाळून एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील गप्पेवाडी येथे घडली आहे. दररोज शाळेत जाताना स्वाती घोळवेला छेडछाडीला सामोरे जावे लागत होते, त्यामुळे तिने हा टोकाचे पाऊल उचलले. तिने चार दिवसांपूर्वी…\nबीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, आरोपी रुग्णालयात दाखल\nबीडमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. शेतीच्या वादातून एकाच घरातील तिघांची हत्या झाली आहे. सख्या भावाने आपल्या मुलांना सोबत घेऊन तीन सख्या भावांचा काटा काढला. मिळालेल्या माहितीनुसार, किरण प��वणे, प्रकाश पावणे, दिलीप पावणे अशी मृतांची नावे…\nपंकजा मुंडेंच्या मतदार संघातील महिलांची दबंग कामगिरी, हातभट्टी केली उध्दवस्त\nपरळी : पंकजा मुंडेंच्या मतदार संघातील माया गावंडे या महिलेने चक्क हातभट्टी दारूचा अड्डा उध्दवस्त केला. नवरा रोज दारू पितो आणि मारहाण करतो या त्रासाला कंटाळून या महिलेने हे धाडसी पाऊल उचल. हातभट्टी दारू आपल्या घराजवळच भेटत असल्याने नवरा रोज…\nछत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा\nपदवीधरांच्या न्याय्य हक्कासाठी रमेश पोकळेंना निवडून द्या – घाडगे\nविधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान; हॅट्ट्रिक करणार, सतीश चव्हाणांचा…\nआडूळ शिवारात भरधाव-कारची-दुचाकीला धडक; अपघातात तीन जण जखमी\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dnyaneshwardk7.wordpress.com/2017/12/18/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2020-12-02T19:39:08Z", "digest": "sha1:6IXAAB7LVGLSYEHMI5HJJUHIJL4V3TWS", "length": 9611, "nlines": 135, "source_domain": "dnyaneshwardk7.wordpress.com", "title": "‘भारतीय स्पोर्ट्सची अवस्था’ – DK7_blog", "raw_content": "\nनमस्कार, हा माझा पहिलाच ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न 🙏\nसुरुवातीला मी सांगू इच्छितो की या ब्लॉग मध्ये मी कोणत्याही खेळाला कमी लेखत नाहीये, फक्त एक बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय . मी स्वतः क्रिकेट,फुटबॉल, खो-खो, अॅथलेटिक्स चा खेळाडू होतो त्यामुळे कोणत्याच खेळाचा अपमान मी करू शकत नाही.\nआपल्या १२५ करोड लोकांच्या देशाला जागतिक स्तरावरील खेळाच्या स्पर्धेत, एक-एक पदक मिळवण्यासाठी झगडावे लागतेय.याहून दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही असे वाटते.कारण आपल्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेले, कमी प्रगत असलेले देश सुद्धा आपल्या पेक्षा पदकाच्या संख्येत पुढे असतात.\nक्रिकेट हा आपल्याकडील सर्वात प्रिय खेळ. पण तेवढेच महत्व आपण इतर खेळांना देतो का जो खेळ फक्त बोटावर मोजता येतील एवढे देश खेळतात त्यात आपण पुढे, पण आपल्याच राष्ट्रीय खेळ ‘हाॅकी’ ची आजची स्थिती काय आहे जो खेळ फक्त बोटावर मोजता येतील एवढे देश खेळतात त्यात आपण पुढे, पण आपल्याच राष्ट्रीय खेळ ‘हाॅकी’ ची आजची स्थिती काय आहे .मेजर ध्यानचंद यांनी ज्या हॉकीला सातासमुद्रापार नेले त्यांना सचिन तेंडुलकर प्रमाणे ‘भारतरत्न’ मिळाला का .मेजर ध्यानचंद यांनी ज्या हॉकीला सातासमुद्रापार नेले त्यांना सचिन तेंडुलकर प्रमाणे ‘भारतरत्न’ मिळाला काऑलिम्पिक स्पर्धेत आपला देश एवढा मागे काऑलिम्पिक स्पर्धेत आपला देश एवढा मागे का असे खूप प्रश्न निर्माण होतात.\nयाबाबतीत मी कोणालाही दोष देण्यापेक्षा लोकांच्या मनस्थितीला दोष देईन. कारण आपण जर युरोपियन किंवा अमेरिकन देश पाहिले तर त्या लोकांची मनस्थिती अशी असते की ,जो खेळ कमी वेळात खेळला जाऊन जागतिक स्तरावर देशाचे नाव करेल असाच खेळ ते लोक करियर साठी निवडतात. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न लहानपणापासूनच चालू असतात. त्यांच्या घरचे, नातेवाईक त्यांना लहानपणापासूनच त्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन करतात. आपल्याकडे असे खूप कमी पाहायला मिळते.\n‘स्वतःचे करिअर फक्त ठराविक गोष्टींमध्येच आहे’ असा विचार बदलून प्रत्येकाने स्वतःला, घरातील मुलांना, नातेवाईक यांपैकी कोणालाही खेळामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन किंवा मार्गदर्शन करावे. माझ्या मते जर आपण आपल्या मुलांना वैयक्तिक खेळांसाठी प्रोत्साहित करावे,कारण वैयक्तिक खेळ हा असा प्रकार आहे ज्यात त्यांच्या कष्टाचे फळ स्वतःच मिळवता येते. आणि जे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत त्या खेळात करिअर साठी मुलांना प्रोत्साहन करावे.\nआजकाल उदय शंकर, नीता अंबानी असे बरेच लोक आहेत जे भारतीय स्पोर्ट्स साठी प्रयत्न करतायत त्यांना माझा सलाम.\nसध्या आधुनिक युगात मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करणे हे खरतर पालकांसाठी आव्हानच झाले आहे. कारण डिजिटल युग म्हणता म्हणता तेच मैदानी खेळांसाठी शाप ठरत आहे त्यामुळे शेवटी एकच सांगावेसे वाटते की, आपल्या मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करा, एक दिवस तेच तुमचे आपल्या, देशाचे नाव मोठे करणार आहेत. आणि अपेक्षा आहे एक दिवस आपल्या देशाचा खेळाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण व्हावा व ऑलम्पिक सारख्या स्पर्धेत पदक यादीत उच्च स्थान गाठावे.🙏\n17 thoughts on “‘भारतीय स्पोर्ट्सची अवस्था’”\nधन्यवाद भावा🙏. नक्कीच 👍\nधन्यवाद भावा. 🙏ही तर सुरुवात आहे. पुढे पुढे नवनवीन विषय आणखी चांगल्या पद्धतीने मांडेन 👍\nमनापासून धन्यवाद 🙏 नक्कीच 👍\nNext Next post: सोहऽशल मिडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/coronavirus-vaccine-updates-prepare-for-oxford-covid-vaccine-next-month-uk-hospital-told-said-report/articleshow/78872964.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-12-02T18:13:40Z", "digest": "sha1:KPWW3IIAGHUSP6WABBHCV3HBOXKQURFZ", "length": 14272, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " 'या' देशातील रुग्णालयांना सूचना | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus vaccine करोना: लस देण्याच्या तयारीला लागा 'या' देशातील रुग्णालयांना सूचना\nCoronavirus vaccine news: करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या ब्रिटनमधून मोठी बातमी समोर आली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लशीकरणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना महत्त्वाच्या रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.\nलस देण्याच्या तयारीला लागा\nलंडन: युरोपीयन देश करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. फ्रान्स, ब्रिटन, स्पेनमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून काही ठिकाणी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहेत. त्यातही आता ब्रिटनला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील काही रुग्णालयांना पुढील महिन्यात लशीकरणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने विकसित केलेल्या लशीची पहिली खेप महत्त्वाच्या रुग्णालयात दाखल होणार आहे.\nब्रिटनमधील 'द सन'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यांपासून लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे वृत्त 'द सन'ने दिले आहे. सध्या या लशींची चाचणी सुरू आहे. मात्र, ब्रिटनसह जगातील मोठ्या आणि महत्त्वाच्या रुग्णालयात लस देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही मोठ्या रुग्णालयात सुरू असलेल्या लस चाचणी स्थगित करण्यात आले असून हजारो डॉक्टर, नर्सेस आणि इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.\n ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका लशीने दिली 'ही' चांगली बातमी\nकरोना लशीकरणाला विरोध करणाऱ्या गटांकडून या लस मोहिमेत अडथळा आणला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुरेशा सुरक्षितेची काळजी घेऊन लशी���रण करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. करोना लशीकरणाला विरोध करणारे गट, संघटना लशींच्या साठ्याला नुकसान पोहचवू शकतात. याचीच शक्यता लक्षात घेऊन लस साठ्याच्या सुरक्षितेची काळजी घेण्यात येणार आहे.\nवाचा: करोनाचे थैमान: स्पेनमध्ये संचारबंदी, मे महिन्यापर्यंत आणीबाणी लागू\nदरम्यान, अमेरिकेतील संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फॉस्सी करोनावरील लस डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला येणार असल्याची शक्यता व्यक्त केली. करोनावरील लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे नोव्हेंबर अखेरपर्यंत अथवा डिसेंबरच्या सुरुवातीला समोर येईल. एक अथवा अधिक लशी उपलब्ध होतील तेव्हा लोकांपर्यंत त्याचे वितरण करण्याचाही मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.\nवाचा: ट्रम्प म्हणतात, करोना लस तयार; 'इतक्या' दिवसांत होणार उपलब्ध\nदरम्यान, करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. विविध देशांमध्ये लस चाचणीही सुरू आहे. सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीबाबत चांगली बातमी दिली समोर आली आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका विकसित करत असलेली वृद्धांवर परिणामकारक ठरत असल्याचे चाचणीत समोर आले आहे. करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लस दिलासादायक ठरणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका लशीने दिली 'ही' चांगली बातमी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nक्रीडाIND vs AUS: 'या' पाच गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\n आईने स्वत: च्याच मुलाला २८ वर्ष कोंडून ठेवले\nसिनेन्यूजसनी देओलला करोनाची लागण, ट्व���ट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/satara/", "date_download": "2020-12-02T18:57:44Z", "digest": "sha1:2QBFAUB7YONPYASNFEPGWZD5NXACJ5J7", "length": 10236, "nlines": 149, "source_domain": "mahanmk.com", "title": "Satara Recruitment 2020 Satara Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nसातारा येथील जाहिराती - Satara Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Satara: सातारा येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nएक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम [ECHS] मध्ये विविध पदांच्या ४३ जागा\nअंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२०\nइन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च मायणी जि. सातारा येथे विविध पदांच्या ९२ जागा\nअंतिम दिनांक : २६ ऑक्टोबर २०२०\nजिल्हा परिषद [ZP Satara] सातारा येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : २४ सप्टेंबर २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सातारा येथे विविध पदांच्या ५५२ जागा\nअंतिम दिनांक : २७ ऑगस्ट २०२०\nरयत शिक्षण संस्था [Rayat Shikshan Sanstha] सातारा येथे विविध पदांच्या २०४ जागा\nअंतिम दिनांक : २३ जून २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag Pune] येथे कक्ष सेवक पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २३ मे २०२०\nसातारा सैनिक स्कूल [Sainik School Satara] येथे विविध पदांच्या ०७ जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : १५ मे २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] पुणे येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २१ एप्रिल २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [NHM] सातारा येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १० एप्रिल २०२०\nजिल्हा परिषद [Zilha Parishad] सातारा येथे विधी तज्ञ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०४ एप्रिल २०२०\nसातारा रोजगार मेळावा [Satara Rojgar Melava] येथे विविध पदांच्या २३२+ जागा\nअंतिम दिनांक : १४ मार्च २०२०\nदि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [RSCBL] सातारा येथे विविध पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : १२ मार्च २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सातारा येथे विविध पदांच्या ९६ जागा\nअंतिम दिनांक : २९ फेब्रुवारी २०२०\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा [DRDS] सातारा येथे सनदी लेखापाल पदांच्या ०८ जागा\nअंतिम दिनांक : २४ फेब्रुवारी २०२०\nजिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद सातारा येथे विविध पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२०\nजिल्हा व सत्र न्यायालय [District and Session Court] सातारा येथे सफाईगार पदांच्या १२ जागा\nअंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२०\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था [DDR] सातारा येथे शिपाई पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०\nजिल्हा सामान्य रुग्णालय [District General Hospital] सातारा येथे विविध पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२०\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सातारा येथे वैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : १० जानेवारी २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nसातारा जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 ���हाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-12-02T19:21:27Z", "digest": "sha1:4IHD4BUQ5H67NKXJIOBPB6UCREK2NRC7", "length": 3245, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गूगल मॅप्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगूगल मॅप्स ही गुगलने आंतरजालावर उपलब्ध केलेली नकाशे पाहण्याची आणि त्यावर ठिकाणे शोधण्याची प्रणाली आहे.. ही सुविधा गुगलच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याला फुकट वापरता येते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१३ रोजी १९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53706", "date_download": "2020-12-02T19:34:40Z", "digest": "sha1:DTONC6ZLCW5IGJMWS6MQZRHO3RRPIBG3", "length": 3984, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवधूत गुप्तेकडून सर्वांना आमंत्रण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अवधूत गुप्तेकडून सर्वांना आमंत्रण\nअवधूत गुप्तेकडून सर्वांना आमंत्रण\nअवधूत गुप्तेंकडून सर्व रसिकांना आमंत्रण\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nकाय ते दिसत नाहीये ब्वा\nकाय ते दिसत नाहीये ब्वा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-12-02T19:47:50Z", "digest": "sha1:OBTJRPNYYUF7235YGHNMWSWENPMM2I3P", "length": 7794, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आग्ऱ्याहून सुटका - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(आग्र्याहून सुटका या पानावरून पुनर्निर्देशित)\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nइतिहासकारांच्या मते 'आग्ऱ्याहून सुटका' हा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च मोलाचा प्रसंग आहे. या घटनेत शिवाजी महाराजांनी दाखवलेली समयसूचकता व चाणाक्षपणा त्यांना आजवर होऊन गेलेले महान योद्धे, सेनानी व राज्यकर्ते यांच्यापेक्षा वेगळे ठरवतो.\nआग्ऱ्याहून सुटका या प्रसंगावरील पुस्तकेसंपादन करा\nआग्ऱ्याहून सुटका (प्रभाकर भावे)\nआग्ऱ्याहून सुटका (नाटक, लेखक विष्णू हरी औंधकर, प्रकाशन सन १९२०च्या सुमारास)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०२० रोजी २२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/14/donald-trump-claimed-pm-modi-praised-him-for-doing-great-job-in-coronavirus-testing/", "date_download": "2020-12-02T19:59:58Z", "digest": "sha1:YQWCOAGD3YFP3Z3YH5GTTMFFQH5LSPAM", "length": 5393, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोनाच्या लढाईतील माझ्या कामाचे मोदींनी कौतुक केले, ट्रम्प यांचा दावा - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनाच्या लढाईतील माझ्या कामाचे मोदींनी कौतुक केले, ट्रम्प यांचा दावा\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By Majha Paper / कोरोना, डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी / September 14, 2020 September 28, 2020\nअमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. भारतीय समुदायाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात आताच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस टेस्टिंगबाबत केलेल्या शानदार कामगिरीचे कौतुक केले आहे.\nजगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत आहे. तर त्यापाठोपाठ भारत दुसऱ्या स्थानावर आहे. कोरोना चाचणी देखील भारत अमेरिकेपेक्षा मागे आहे. निवडणूक रॅलीमध्ये ट्रम्प म्हणाले की, आतापर्यंत आपण भारताच्या तुलनेत जास्त कोरोना टेस्ट केल्या आहेत. टेस्टिंगच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आपण भारतापेक्षा 4.4 कोटी ट��स्ट अधिक केल्या आहेत.\nट्रम्प यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदींनी मला फोन करत टेस्टिंगबाबत केलेल्या कामाचे कौतुक केले.\nदरम्यान, अमेरिकेत कोरोना ग्रस्तांचा आकडा 65 लाखांच्या पुढे गेला आहे. तर भारताने 47 लाखांचा आकडा ओलांडला आहे. भारतात दररोज 90 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/ravindra-waikar-chief-coordinator-chief-ministers-secretariat-9527", "date_download": "2020-12-02T18:59:38Z", "digest": "sha1:LOCOLBXY2ZCDKJL3NQCHRB4MIIQELTC4", "length": 7674, "nlines": 129, "source_domain": "www.saamtv.com", "title": "रविंद्र वायकर मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य समन्वयक | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविंद्र वायकर मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य समन्वयक\nरविंद्र वायकर मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य समन्वयक\nरविंद्र वायकर मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य समन्वयक\nबुधवार, 12 फेब्रुवारी 2020\nमुंबई : मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक निवेदने, तक्रारी, गाऱ्हाणी घेवून येत असतात. अशा भेटण्याकरीता येणाऱ्या सर्व नागरिकांची निवेदने, तक्रारी व गाऱ्हाणी समजावून घेवून मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात जेष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्‍यकता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.\nमुंबई : मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक निवेदने, तक्रारी, गाऱ्हाणी घेवून येत असतात. अशा भेटण्याकरीता येणाऱ्या सर्व नागरिकांची निवेदने, तक्रारी व गाऱ्हाणी समजावून घेवून मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात जेष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्‍यकता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.\nजिल्हास्तरावर व विभागस्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरिता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आले आहे. त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या सर्व कार्यालयांच्या समन्वयासाठी देखील प्रशासकीय अनुभव असणारे रवींद्र वायकर काम पाहतील.\nरवींद्र वायकर यांना कामकाजासाठी आवश्‍यक सुविधा तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य कक्षातील अधिकारी- कर्मचारी देण्यात येणार आहेत.\nमुंबई mumbai मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे uddhav thakare मंत्रालय विभाग sections रवींद्र वायकर मका maize chief minister\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/gajgaon/", "date_download": "2020-12-02T19:17:35Z", "digest": "sha1:WYZTCATGTGPOX4GVCE7UFVAZWHJEBKZE", "length": 3513, "nlines": 85, "source_domain": "ainnews.tv", "title": "gajgaon Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nगाजगाव येथे नारळी नदिचे खोलिकरण व रुंदिकरणाचे काम प्रगतिपथावर\nगंगापूर येथील गाजगाव येथे नारळी नदिचे खोलिकरण व रुंदिकरणाचे काम प्रगतिपथावर सुरु आहे. https://www.youtube.com/watch\nगाजगाव येथील आरोग्य उपकेंद्र असून अड़चन नसून खोळंबा…\nगाजगाव येथील आरोग्य उपकेंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणवर हेळसांड होत आहे.\nश्रीनगर हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपूत्र यश देशमुख शहीद\nसंजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल, तयारी अँजिओप्लास्टीची\nराष्ट्रवादीच्या कार्यालयात या, सरकारच्या कामांचा ग्रंथ वाचायला…;…\nछत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट, ठरली तारीख\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/zip-zap-zoom/let-your-child-eat-shevaya-upma-rather-than-maggi-or-easy-healthy-homemade-seviyan-recipe-for-kids-in-marathi/articleshow/78783890.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2020-12-02T19:14:06Z", "digest": "sha1:4R7DKUZA7XEU67JDHSSKTAJ3BIRIFR42", "length": 18232, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "parenting tips in marathi: मुलांना मॅगीऐवजी खाऊ घाला ‘हे’ पौष्टिक व टेस्टी पदार्थ, मिळतील दुप्पट पोषक तत्वे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुलांना मॅगीऐवजी खाऊ घाला ‘हे’ पौष्टिक व टेस्टी पदार्थ, मिळतील दुप्पट पोषक तत्वे\nजर तुम्ही आपल्या मुलांसाठी मैदा आणि मॅगीऐवजी वेगळा हेल्दी आणि टेस्टी पर्याय शोधत असाल तर इथे आम्ही सांगितलेली रेसिपी तुमच्या खूपच कामी येईल.\nमुलांना मॅगीऐवजी खाऊ घाला ‘हे’ पौष्टिक व टेस्टी पदार्थ, मिळतील दुप्पट पोषक तत्वे\nआजकाल मुलांना भूक लागली की सर्रास मॅगी (maggie) देण्याची जणू प्रथाच पडली आहे. मुलांच्या माता सुद्धा त्यांचा हा हट्ट पुरवतात कारण मॅगी फक्त 2 मिनिटांत बनते ना पण मंडळी खरंच मॅगी ही मुलांच्या आरोग्यासाठी चांगली आहे पण मंडळी खरंच मॅगी ही मुलांच्या आरोग्यासाठी चांगली आहे तर त्याचे उत्तर आहे नाही. जर तुमची मुले अति प्रमाणात मॅगी सारख्या मैद्याच्या पदार्थांचे सेवन करत असतील तर तुम्ही वेळीच त्याला आवर घातला पाहिजे.\nकारण मॅगी मध्ये जरी काही पोषक तत्वे आहेत असे सांगण्यात येत असले तरी ती पोषक तत्वे मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाहीत. शिवाय हा एक पाकीटबंद पदार्थ असून असे पाकीटबंद पदार्थ मुलांनी जास्त प्रमाणात खाणे हानिकारक ठरू शकते. आता अनेक पालकांना असाही प्रश्न पडतो कि मॅगी नाही तर मग दुसरे काय तर त्याचे उत्तर आज आम्ही या लेखामधून घेऊन आलो आहोत. तर मंडळी मॅगी पर्यायी असा पौष्टिक पदार्थ आहे शेवयांचा उपमा\nशेवयांचा उपमा बनवण्याची पद्धत\nचला तर सर्वप्रथम जाणून घेऊया की शेवयांचा हा उपमा तयार कसा केला जातो. त्यासाठी पहिल्यांदा साहित्य कोणते गरजेचे आहे ते पाहू. हा पदार्थ बनवण्यासाठी गरजेनुसार तेल, अर्धा चमचा जीरा, 2 कापलेले कां���े, 1 कापलेला टोमॅटो, 1 कप कापलेले गाजराचे तुकडे, अर्धा कप वाटाणे, अर्धा चमचा मीठ (स्वादानुसार), अर्धा चमचा लाल मिरची, नसल्यास हिरवी वापरू शकता. थोडीशी हळद आणि दोन चमचे टोमेटो सॉस\n(वाचा :- झोपेत असताना बाळ सतत का हसतं\nसर्वात प्रथम कढई गॅसवर ठेवा आणि गरम झाल्यावरच त्यात कुकिंग ऑईल टाका. अर्धा चमचा जिरे घ्या आणि ते सुद्धा त्यात टाकून रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. सोबतच त्यात चिरून घेतलेला कांदा सुद्धा टाका. आता यामध्ये काही वेळाने टोमॅटो, गाजर आणि वाटाणे मिक्स करा किंवा तुम्ही ती भाजी सुद्धा मिक्स करू शकता जी तुमच्या मुलाला खायला आवडते. यामुळे मुल चवीने हा पदार्थ आवर्जून खाईल.\n(वाचा :- ऐश्वर्या राय व करीना कपूरने दिल्या वर्किंग मदर्सना Parenting Tips)\nआता दोन मिनिटे शेवया शिजू द्या आणि मग त्यात मसाला टाका. आपल्या चवीसाठी मॅगी मसाला आणि टोमेटो सॉस सुद्धा तुम्ही टाकू शकता. 2 मोठे ग्लास पाणी सुद्धा त्यात टाका आणि कढ येईपर्यंत तसेच ठेवा. उकळी आल्यावर तुम्ही पुढील गोष्ट करण्यास मोकळे जेव्हा उकळी येईल तेव्हा शेवया मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून घ्या. थोडी थंड झाल्यावर मग शेवया मुलाला सर्व्ह करा.\n(वाचा :- नवरा नसतानाही सुष्मिता सेन एकटी करते आपल्या दोन्ही लेकींचा असा सांभाळ\nआपण शेवया पासून हा आगळावेगळा पदार्थ कसा बनतो ते तर पाहिलं पण मुलांना हा पदार्थ खाल्याने नक्की काय फायदा होतो याचा विचार तुम्ही सुद्धा करत असाल. तर चला त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया. शेवयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असतात जी शरीराला उर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शेवया बनवताना तुम्ही त्यात विविध प्रकारच्या भाज्या टाकू शकता. यामुळे त्यातील व्हिटॅमिन आणि प्रोटीन वाढते. याचा फायदा मानसिक आणि शारीरिक दोन्ही वाढीसाठी होतो. तुम्ही शेवयात तूप सुद्धा मिसळून मुलाला देऊ शकता. यामुळे त्याच्या विकासासाठी गरजेचे असणारे मेद त्याला त्यातून मिळेल. वर कृतीमध्ये सांगितलेल्या भाज्या शेवयांमध्ये तुम्ही टाकल्या तर त्यातून मुलाच्या त्वचेला फायदा होईल. वरील कृतीमध्ये आम्ही शक्य तितक्या पौष्टिक भाज्यांचा समावेश केला आहे यामुळे मुलाचे वजन वाढण्याचा धोका सुद्धा उद्भवणार नाही.\n(वाचा :- करीना कपूरच्या डाएटिशियनने ऑनलाईन क्लास करणा-या मुलांसाठी दिल्या स्पेशल डायट टिप्स\nतुमच्या मुलाला बा���ेरील पदार्थ खाण्याचा नाद असेल तर साहजिकच हा पदार्थ खाण्यासाठी ती कुरकुर करेल मात्र अशावेळी तुम्ही तो पदार्थ त्याला आवडू लागेल यासाठी विविध प्रयोग करून पाहायला हवेत. पदार्थ कोणताही असो जर एखाद्याला त्याची चव आवडत नसले तर त्याला आवडणाऱ्या चवीसारखा व त्या पद्धतीने तो पदार्थ बनवावा. हीच गोष्ट मुलांना सुद्धा लागू होते. तुम्ही मॉडर्न पद्धतीने अधिक पौष्टिक पदार्थ तयार केला तर साहजिकच मुल ते आवडीने खाईल आणि त्याला पौष्टिक आहार देण्याचा तुमचा उद्देश सुद्धा सफल होईल.\n(वाचा :- जेवण्यास टाळाटाळ करणा-या मुलांसाठी करा ‘हे’ टेस्टी व पौष्टिक पदार्थांचे नवनवीन पर्याय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की असुरक्षित जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की असुरक्षित\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nक्रीडाIND vs AUS: 'या' पाच गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nदेशब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/pomegranate-sold-one-crore-314765", "date_download": "2020-12-02T18:18:20Z", "digest": "sha1:ZANUUBFQPSCXGV5IUZUIARYYHKCSBN6C", "length": 16722, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "अबब... डाळिंब विकले एक कोटीचे - pomegranate sold for one crore | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअबब... डाळिंब विकले एक कोटीचे\nडाळिंबाचा हंगाम नुकताच सुरू झाला. येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर आज तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या 15 हजार कॅरट डाळिंबाची विक्री झाली. उत्तम प्रतीच्या फळांना आज प्रतिकिलो चाळीस ते नव्वद रुपये भाव मिळाला.\nराहाता ः डाळिंबाचा हंगाम नुकताच सुरू झाला. येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर आज तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या 15 हजार कॅरट डाळिंबाची विक्री झाली. उत्तम प्रतीच्या फळांना आज प्रतिकिलो चाळीस ते नव्वद रुपये भाव मिळाला. सध्या प्रामुख्याने पुणे व नगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील शेतकरी येथे डाळिंब विक्रीसाठी आणत आहेत.\nयंदा हंगामाच्या सुरवातीलाच तुलनेत बऱ्यापैकी भाव आहेत. येथून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत डाळिंब पाठविले जातात. यंदा उत्तर प्रदेशात आंब्यांचे मोठे उत्पादन झाले. हा आंबा चवीला स्वादिष्ट असतो. तो बाजारात आहे तोपर्यंत अन्य फळांची मागणी वाढू दिली जात नाही. त्यामुळे डाळिंबाचे भाव काहीसे रोखले गेले आहेत. हा आंबा आणखी दोन महिने उत्तर भारतातील प्रमुख बाजारपेठांत विक्रीसाठी उपलब्ध राहील. त्यानंतर त्याचे प्रमाण कमी होत जाईल, तसे अन्य फळांचे भाव वाढतील. हे लक्षात घेऊन पुढील दोन महिन्यांनंतर डाळिंबाचे भाव आणखी वाढतील, असा जाणकारांचा कयास आहे.\nयाबाबत माहिती देताना बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर म्हणाले, \"\"बाजार समितीचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही डाळिंबाच्या मोंढ्यासाठी प्रशस्त शेडची उभारणी केली. कमीत कमी वेळेत मोंढा व्हावा, शेतकऱ्यांना वाट पाहायला लागू नये. लिलाव पारदर्शी पद्धतीने, तसेच शेतकऱ्यांना त्वरित रक्कम अदा व्हावी. याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्याचा परिणाम म्हणून थेट विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी येथे डाळिंब विक्रीसाठी आणतात.''\nहेह�� वाचा ः लॉकडाऊनमध्येही विकले 120 रुपये लिटरने दूध\nसचिव उद्धव देवकर म्हणाले, \"\"आठवड्यातून पाच दिवस डाळिंबाचा मोंढा भरतो. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती काळजी घेतली जाते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवली जाते. यंदा डाळिंबाच्या हंगामाच्या सुरवातीला समाधानकारक भाव आहेत.''\nराहात्याचा डाळिंब मोंढा राज्यात अव्वल\nडाळिंबाचा हंगाम पावसाळ्यात सुरू होतो. या काळात पावसाने लिलावापूर्वी मोंढ्यावर फळे भिजली, तर त्याची प्रतवारी आणि टिकाऊपणा ढासळतो. मोंढ्यासाठी पुरेशा शेडची आवश्‍यकता असते. आपण कृषी व पणनमंत्री असताना राज्यातील मोंढ्यांवर शेडच्या उभारणीकडे व व्यापारी संगनमत करून शेतकऱ्यांना लुटणार नाहीत, याकडे सातत्याने लक्ष दिले. त्याचा सध्या राज्यातील डाळिंबउत्पादकांना चांगला फायदा होतो. स्वच्छ व पारदर्शी व्यवहारामुळे राहात्याच्या बाजार समितीचा डाळिंब मोंढा राज्यात अव्वल ठरला आहे.\n- आमदार राधाकृष्ण विखे पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडाळिंबाने मारले; पण दोडक्याने केला पैशांचा वर्षाव\nवालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील ५४ फाट्याजवळील अशोक शिंदे या शेतकऱ्यांचे पावसामुळे ४ एकरातील डाळिंबाचे नुकसान झाले. मात्र १५ गुंठ्यातील...\nफळपिकांच्या नोंदीसाठी राष्ट्रीय पीकविमा पोर्टल सुरु; सहभागासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत\nयेवला (नाशिक) : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत (आंबिया बहार) द्राक्ष, डाळिंबासह आठ फळ पिकांसाठी अवेळी पाऊस, दैनंदिन अधिक तापमान,...\nफळपिकांच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीकविमा पोर्टल; द्राक्ष, डाळिंबासह ८ पिकांना विमाकवच\nयेवला (नाशिक) : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत (आंबिया बहार) द्राक्ष, डाळिंबासह आठ फळ पिकांसाठी अवेळी पाऊस, दैनंदिन अधिक तापमान,...\nशिक्षण उपसंचालकांच्या खुर्चीसाठी 'लॉबिंग', इच्छुकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट\nअमरावती : शिक्षण विभागातील अतिमहत्वाचे समजले जाणारे शिक्षण उपसंचालक या पदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे इच्छुकांकडून राजकीय...\n माल वाहतुकीमधून बार्शी आगाराने सहा महिन्यांत मिळवले 15 लाखांचे उत्पन्न\nबार्शी (सोलापूर) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ���ार्चपासून राज्यात लॉकडाउन सुरू झाले अन्‌ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी प्रवासी बससेवा बंद...\nलातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग : प्रतिष्ठेऐवजी लोकहितासाठी व्हावा सर्वे\nलातूर : रेल्वे खात्याने लातूर ते गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पथकही येथे आले. पण, लातूरच्या खासदार,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54275", "date_download": "2020-12-02T18:19:48Z", "digest": "sha1:UJX5C4CAJBI6J7HNXS55IG4ASLWP36UX", "length": 11191, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - नरेंद्र कुलकर्णी (लॉस एंजलीस, कॅलीफोर्नीया) यांच्याशी गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - नरेंद्र कुलकर्णी (लॉस एंजलीस, कॅलीफोर्नीया) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - नरेंद्र कुलकर्णी (लॉस एंजलीस, कॅलीफोर्नीया) यांच्याशी गप्पा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.\n1) नरेंद्र, तुम्ही मुळचे कुठले \nमाझा जन्म पुण्याचा. म्हणजे मी पक्का पुणेरी २००० साली नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत आलो.\n2) तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली \nमाझा जन्म सांगीतिक कुटुंबात झाला असल्यामुळे लहानपणापासून किंबहुना कळायला लागल्यापासूनच संगीताची गोडी लागली. माझे वडील श्री. मधुसूदन कुलकर्णी हे आकाशवाणी आणि दूरदर्शन वर मान्यताप्राप्त गायक, संगीतकार आहेत.\n3) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे \nवयाच्या चवथ्या पाचव्या वर्षापासून आतापर्यंत. आता शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. याशिवाय नाट्यसंगीत आणि गझल यासारखे गीत प्रकार सादर करण्यासाठी श्रवण भक्ती चालूच असते.\n4) संगीतातील तु���चे गुरु कोण \nप्राथमिक धडे वडिलांकडून घेतले. आता शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. श्री अरुण द्रविड (गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य) यांचेकडे चालू आहे.\n5) तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल \nलहानपणापासून अनेक स्पर्धांमधे प्रथम क्रमांक. विशेष सांगायचे झाले तर. कॉलेज मध्ये फिरोदिया करंडक संगीत विभागात प्रथम क्रमांक. आकाशवाणीच्या अखिल भारतीय उपशास्त्रीय संगीताच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक. सांगलीच्या संगीत नाटक स्पर्धेत \"कट्यार काळजात घुसली\" या नाटकात खां साहेबांच्या भूमिकेसाठी प्रथम क्रमांक. सर्व उत्तर अमेरिकेसाठी अटलांटा येथील स्वरगंगा संस्थेने घेतलेल्या शास्त्रीय संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक.\n6) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात \nयासाठी एकतर डोक्यात सतत गाणे चालू असते, नाहीतर विविध प्रकारचे गाणे ऐकणे चालू असते अथवा रियाझ चालू असतो.\n7) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते तुमचे आवडते एखादे गाणे तुमचे आवडते एखादे गाणे कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते \nशास्त्रीय संगीत - पं. भीमसेन जोशी, पं.वसंतराव देशपांडे, पं. कुमार गंधर्व, विदुषी गानसरस्वती किशोरी आमोणकर.\nसुगम संगीत - सुरेश वाडकर, वसंतराव देशपांडे, सुधीर फ़डके, लता मंगेशकर, आशा भोसले.\nया व्यतिरिक्त कोणाचेही सुरेल आणि कल्पक गाणे मला ऐकायला आवडते.\nसंगीतकार: श्रीनिवास खळे, ह्रदयनाथ मंगेशकर सुधीर फडके, यशवंत देव, अजय अतुल.\n8) आपल्या बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे \nठरवलेल्या गाण्याचे सादरीकरण करताना शब्दाचे भाव आणि सूर याना पुरेपूर न्याय देण्याचा सराव चालू आहे. या कामामध्ये मला माझ्या पत्नीची (माधुरीची) बहुमोल मदत होते. रोजचा शास्त्रीय संगीताचा रियाझ तर चालूच आहे.\n9) संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे \nबागकाम, घरामध्ये वेगवेगळ्या सुधारणा करणे. प्रवास, मित्रांसमवेत गप्पा मारणे.\n10) आपल्या बीएमएम सारेगम २०15 च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत \nरोजचा स्वरांचा आणि ठरवलेल्या गाण्यांचा रियाझ. माझं उपांत्य फेरीतील गाणं इथे ऐकू शकता.\n11) आपला कौटुंबिक परिचय \nमाझी पत्नी, माधुरी ही software professional आहे. तीही चांगली गायिका आणि उत्तम समीक्षक आहे. माझा मुलगा, निषाद नुकताच mechanical engineer झाला. तो चांगला गातो आणि उत्तम गिटार वाजवतो.\nनरेंद्र कुलकर्णीना तुम्ही इथे मत देऊ शकता.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nबेस्ट ऑफ लक काका...\nबेस्ट ऑफ लक काका...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-vyakti-vishesh/do-you-know-about-mns-leader-sandeep-deshpande-63380", "date_download": "2020-12-02T18:15:25Z", "digest": "sha1:2BNJMEFA2432VO3THNNPHGZ6BMAHLBHC", "length": 18227, "nlines": 185, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मनसेचा आक्रमक आवाज असलेल्या संदीप देशपांडेंबद्दल हे तुम्हाला माहिती आहे? - do you know about MNS leader Sandeep Deshpande | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमनसेचा आक्रमक आवाज असलेल्या संदीप देशपांडेंबद्दल हे तुम्हाला माहिती आहे\nमनसेचा आक्रमक आवाज असलेल्या संदीप देशपांडेंबद्दल हे तुम्हाला माहिती आहे\nमनसेचा आक्रमक आवाज असलेल्या संदीप देशपांडेंबद्दल हे तुम्हाला माहिती आहे\nशुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020\nराज ठाकरेंचे बाजीप्रभू देशपांडे\nमुंबई : ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांनी मराठीच्या सन्मानासाठी सोन्याच्या दुकानाबाहेर एकट्यानेच सत्याग्रह सुरु केल्याचे कळल्यावर मराठीसाठी लढणारे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे आज तेथे जाऊन आपल्या पद्धतीने त्या दुकानदाराला वठणीवर आणले. देशपांडे यांची ही पहिलीच कामगिरी नसून त्यांनी यापूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांची पत्रकार परिषदही उधळून लावली होती. एकदा त्यांनी महापालिकेच्या अभियंत्यालाही त्याच्याच दालनात आपल्याबरोबर कोंडून ठेवले होते. देशपांडे हे सध्या मुंबईतील मनसेचे सर्वात आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.\nमनसेतर्फे सन 2012 मध्ये नगरसेवकपद भूषविलेल्या संदीप देशपांडे यांनी आजवर मराठीची प्रतिष्ठा जपण्यासाठी कित्येक लहानमोठी आंदोलने केली असून त्यात त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगल�� आहे. एकदा तर त्यांनी चार सहकाऱ्यांसह गुजराती व्यापाऱ्यांचा वेश धारण करून गुजराती व्यापाऱ्यांच्या बैठकीत जाऊन ती बैठक उधळली होती. देशपांडे यांच्यावर अजूनही विविध आंदोलनप्रकरणी सोळा ते सतरा गुन्हे दाखल आहेत.\nभारतीय विद्यार्थी सेनेतून सुरवात\nसंदीप देशपांडे यांनी आपल्या चळवळ्या जीवनाची सुरुवात महाविद्यालयापासूनच केली होती. 1991 मध्ये रुपारेल महाविद्यालयात शिकताना त्यांनी महाविद्यालयीन निवडणुका तसेच शिवसेना शाखेत जाऊन निवडणुकीची कामे केली होती. मात्र त्यावेळीही शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना जरा लांबच ठेवत अशी त्यांची खंतही होती. तेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे अध्यक्ष असल्याने त्यांचा संपर्क होताच. पण 1996-97 नंतर राज ठाकरे बॅकसीटवर गेले व देशपांडे यांनीही आपल्या व्यवसायात लक्ष घातले.\nसदा सरवणकर यांना तोडीस तोड उत्तर\n2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यावर त्यांना मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्षपद मिळाले. त्याच दरम्यान शिवसेनाभवनच्या खाली झालेल्या राड्यादरम्यान सेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्याशी तोडीस तोड बाचाबाची करून देशपांडे यांनी आपल्या आक्रमक स्वभावाची चुणुक दाखवून दिली. या बाचाबाची नंतर तेथे दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफानी हाणामारी झाली होती व त्यातही देशपांडे यांचा सक्रीय सहभाग होता.\n2008 मध्ये राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या मोठ्या आंदोलनातही देशपांडे यांनी भाग घेऊन गुन्हेही अंगावर घेतले. त्याचवर्षी दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात यासाठी मनसेने केल्या आंदोलनात त्यांना चार दिवस पोलिस ठाण्याच्या कोठडीतही काढावे लागले होते. मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या चार सहकाऱ्यांसह गुजराती व्यापाऱ्यांचा वेश धारण करून पोलिसांना चकवा देऊन गुजराती व्यापाऱ्यांच्या बैठकीत शिरून ती बैठकही उधळून लावली होती.\nगुजराती व्यापाऱ्यांना असे गंडविले\nदक्षिण मुंबईत ही बैठक एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुरु होती व आंदोलनामुळे खाली तीनशे पोलिसांचा बंदोबस्त होता. देशपांडे व त्यांच्या तिघा सहकाऱ्यांनी गुजराती-मारवाडी पद्धतीचा झब्बा-कुडता घातला, कपाळावर टिळा लावला, एखाद्याने टोपी परिधान केली, हातात गुज��ाती मिड डे व गुजरात समाचार अशी वर्तमानपत्रे घेतली. त्यामुळे हे देखील बैठकीला आलेले व्यापारी असतील असे वाटून पोलिसांनी अडवले नाही. पोलिस कार्ड मागतील हे ठाऊक असल्याने त्यांनी आधीच भलत्याच व्यापाऱ्यांची व्हिजिटिंग कार्डेही आणली होती. बैठकीत शिरून घोषणाबाजी सुरु केली व खाली उरलेल्या कार्यकर्त्यांनी एक दुकान फोडले आणि ती बैठक गुंडाळण्यात आली.\nअमरसिंहांची पत्रकार परिषद उधळली\nउत्तर भारतीयांविरुद्धचे आंदोलन पेटलेले असताना राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची कुणकुण देशपांडे यांना लागली. आपल्या काही सहकाऱ्यांसह ते आधीच गुपचूप पत्रकार परिषदेत जाऊन बसले. अमरसिंह यांनी वक्तव्यादरम्यान राज ठाकरेंवर टीका केल्यावर देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा करून त्यांना बोलणे थांबवणे भाग पडले.\nपोलिस कोठडी सोडली नाही...\nतुळशीपाईप रोड वरील पुलावर खड्डे पडल्याने देशपांडे यांनी महापालिकेचे मुख्य अभियंत्यांना (रस्ते) त्यांच्याच दालनात आपल्यासोबत तीन चार तास कोंडून ठेवले होते. अखेर आयुक्तांनी कामाचे आश्वासन दिल्यावरच अभियंत्यांची सुटका झाली. मात्र याप्रकरणी देशपांडे यांना तीन दिवस पोलिस कोठडीत रहावे लागले होते. त्यांना जामीन लगेच मिळाला असता, पण या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खड्डे नीट होत नाहीत तोपर्यंत जामीन घ्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले होते. अखेर जामिनावर बाहेर येण्याचा आदेश राज ठाकरे यांनीच दिल्यावर ते बाहेर आले. सन 2010 मध्ये तर त्यांनी या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सुरु असताना तेथे शिरकाव करून वादावादी केली होती.\nशोभा देशपांडेंसाठी पुढाकार घेतला..\nआजदेखील शोभा देशपांडे या ज्येष्ठ लेखिका मराठीच्या सन्मानासाठी रात्रभर आंदोलन करीत आहेत हे त्यांना सकाळी सकाळी शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करताना कळले. तत्काळ त्यांनी कार्यकर्त्यांसह दक्षिण मुंबईतील त्या दुकानावर धाड घातली. पोलिसांनी बोलावूनही तो दुकानदार येत नसल्याने देशपांडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून त्याला बोलावून घेतले. त्या दुकानदाराला मराठी येते हे कळल्यावर तर देशपांडे यांचा पारा आणखीनच चढला. कार्यकर्त्यांनी त्या दुकानदार���ला थोडासा प्रसाद दिला. पण तुला मराठी येते मग कालच बोलला असतास तर प्रकरण वाढलेच नसते अशी समज देऊन देशपांडे यांनी शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता केली. मुख्य म्हणजे मराठीच्या सन्मानासाठी आता शिवसेनेच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे बाजीप्रभू देशपांडे तत्काळ धावून जात असल्याने त्याचा फायदा यापुढेही त्यांना तसेच त्यांच्या पक्षाला मिळण्याची अपेक्षा आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज ठाकरे raj thakre मुंबई mumbai मराठी नासा संदीप देशपांडे sandip deshpande अमरसिंह मनसे mns आंदोलन agitation गुजरात शिवसेना shivsena आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokshahi.news/corona-well-known-playback-singer-s-p-balasubramaniam-passed-away/", "date_download": "2020-12-02T19:14:43Z", "digest": "sha1:XRQ7LYJYTFUTMBI3S66WV622ZGDMB474", "length": 4603, "nlines": 31, "source_domain": "www.lokshahi.news", "title": "सूरांचा बादशाह हरपला : सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे कोरोनाने निधन; दीड महिन्यांची झुंज अयशस्वी - Lokshahi.News", "raw_content": "\nसूरांचा बादशाह हरपला : सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे कोरोनाने निधन; दीड महिन्यांची झुंज अयशस्वी\nसूरांचा बादशाह हरपला : सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे कोरोनाने निधन; दीड महिन्यांची झुंज अयशस्वी\nचेन्नई | आपल्या अलौकिक आवाजाने रसिकांवर गारूड घालणारे सुप्रसिध्द पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या दीड महिन्यापासून ते कोरोनाशी लढत होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या २४ तासात त्यांची प्रकृती अधिकच नाजूक झाली होती.\nबालसुब्रमण्यम यांनी कोरोनाची लागण झाल्याचे फेसबुक पोस्टवरून आपल्या चाहत्यांना सांगितले होते. ५ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल बालासुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती समजल्यानंतर अभिनेता कमल हसनने एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.\nबालसुब्रमण्यम यांनी तमिळ, तेलुगु, कानडी, हिंदी आणि मल्याळम सहित १६ भाषांमध्ये ४० हजारहून अधिक गाणी गायिली आहेत. ९० च्या दशकात सलमानच्या चित्रपटात बालसुब्रमण्यम यांचा आवाज असाय��ाच. बालसुब्रमण्यम यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.\nNext कृषी विधेयके महाराष्ट्रात लागू करणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा\nPrevious « दिपीकाच्या आधारासाठी सरसावला रणवीर, एनसीबीला केली 'ही' विनंती..\nमतदानाला जाण्यापूर्वी एकदा खात्री करा तुमचे मतदान केंद्र.. ‘या’ ठिकाणी पहा तुमची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/anjum-fakih/", "date_download": "2020-12-02T19:19:31Z", "digest": "sha1:SXIQ23D37LCGYJBM5EB6IKYJDOTPN6YF", "length": 8560, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "anjum fakih Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\n‘या’ अभिनेत्रीनं सांगितला बुरखा सोडून बिकीनी घातल्याचा प्रवास \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आणि कुंडली भाग्य फेम अंजुम फकीहने आपल्या लाईफमधील स्ट्रगल सांगितला आहे. अंजुम फकीहचा अ‍ॅक्ट्रेस होण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. याबाबत अंजुमनेच खुलासा केला आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी…\nकॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज देणाऱ्याला NCB कडून अटक \nसारा अली खान ‘बेबो’ करीनाला आंटी म्हटल्यानंतर…\nअभिनेता शहीर शेखनं गर्लफ्रेंड रुचिका कपूरसोबत केलं कोर्ट…\nVideo : नेहा कक्करवरून जीजू रोहनप्रीतसोबत भांडला भाऊ टोनी…\nचाहतेही खरेदी करू शकतात काजल अग्रवालचा हनिमूनदरम्यान घातलेला…\n‘बच्चन पांडे’मध्ये सामिल झाली जॅकलीन फर्नांडिस \nउर्मिला मातोंडकरचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत…\n चुकीच्या आकाराची ब्रा घालण्यामुळे आरोग्याच्या…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \n‘वरमाला’पासून ते 7 फेरे पाहा आदित्य नारायणच्या लग्नाचे…\nआता सहज दुसऱ्याच्या नावावर करता येईल ‘वाहन’, माराव्या…\nकंगनानं शेहला राशीद प्रकरणावर केलं Tweet \nप्राचीन ड्रेस घालून मॉडेलचं ‘सेक्सी’ फोटोशूट \nDrugs Case : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर NDPS कोर्टाकडून तात्पुरता दिलासा\n‘स्क्रीन रायटर’ जिशान कादरी विरोधात FIR 1.5 कोटी रुपयांच्या अफरातफरीचं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/roti-bank/", "date_download": "2020-12-02T18:12:41Z", "digest": "sha1:AIDFI7GWL3UJCPNB2GMCPXTKLI2PLRHG", "length": 3005, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "Roti bank Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nहारून मुकाती फाऊंडेशनतर्फे तीन विवाह सोहळे थाटात\nहारून मुकाती फाऊंडेशनतर्फे तीन विवाह सोहळे थाटात पार पडले. https://www.youtube.com/watch\nलोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, चालक व क्लिनर जागीच ठार\nपिंपळदरी येथील दहशत पसरविणारी गुंडांची टोळी हद्दपार, पोलिस अधीक्षकांची…\nपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी : सकाळी 10 पर्यंत मतदानाची आकडेवारी\nकामगार संघटनांचा आज संप\n‘ट्रायडंट’ हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा…\n‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे…\nभाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nवीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/antrang/19677", "date_download": "2020-12-02T19:20:12Z", "digest": "sha1:BXOQFVLWNJ7ZYZW7DY3HN7QVGBM37TYQ", "length": 10769, "nlines": 115, "source_domain": "bahuvidh.com", "title": "बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी", "raw_content": "\nवाचण्यासारखे अजून काही ...\nदिवाळी अंक येता घरा..\nसंपादकीय | 2 दिवसांपूर्वी\nशंकर साठे | 2 दिवसांपूर्वी\nमाझ्यासारख्या कर्महीन सामान्य पठितांचा वर्गच या देशांत फार आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nप्रतीक्षा रणदिवे | 4 दिवसांपूर्वी\nसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याइतकाच सक्रिय सहभाग होता, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा.\nराजीव तांबे | 4 दिवसांपूर्वी\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\nमुलाखतकार: संध्या टाकसाळे | 6 दिवसांपूर्वी\nतुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे\nपालक आणखी काय काय विकणार\nनमिता धुरी | 7 दिवसांपूर्वी\nइंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय हे कळूनही पालक म्हणतात - “आमची शाळा याला अपवाद आहे”.\nशाळेसाठी काहीतरी संस्मरणीय करा.\n02 Dec 2020 संपादकीय\nदिवाळी अंक येता घरा..\n30 Nov 2020 मराठी प्रथम\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\n27 Nov 2020 मराठी प्रथम\nपालक आणखी काय काय विकणार\nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्य��� भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/135821", "date_download": "2020-12-02T18:45:28Z", "digest": "sha1:2ZTUQ3NFDENZQQKFJDINBVCRDC57B7OU", "length": 3028, "nlines": 113, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:४६, २० सप्टेंबर २००७ ची आवृत्ती\n९३१ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\nई.स. ८०० वरील दुवे\n१७:४४, २३ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n(नवीन लेख; वर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा)\n१७:४६, २० सप्टेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n(ई.स. ८०० वरील दुवे)\n[[वर्ग:इ.स.चे १ ले सहस्रक]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/343424", "date_download": "2020-12-02T19:04:34Z", "digest": "sha1:YBNVVRQGRCMUV5YBG2RIDIFH6QW57ORM", "length": 2135, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:५८, २५ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१४:२१, ८ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nPurbo T (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vo:954)\n१०:५८, २५ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nRobbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fy:954)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82", "date_download": "2020-12-02T18:54:10Z", "digest": "sha1:XDTCWKTRAKBGJ7JBSF7SSSVN5LA452DB", "length": 4350, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जर्दाळू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजर्दाळू हे एक कठीण कवचीचे फळ आहे. सुकवलेल्या जर्दाळूंचा सुकामेवा म्हणून वापर होतो.\nजर्दाळूची पाने व फळे\nजर्दाळू एक लहान झाड असून 8-10 मी. (26-39 फूट) उंच आहे. खोड 40 सेंमी (16 इंच) पर्यंत होतो. डोलारा दाट असतो. पाने अंडगोलाकार, शेंड्याकडे टोकदार निमूळते २.cm लांब आणि १. cm-–.१ इंच रुंद असतात. फुलांचा व्यास ०.–-११. in इंच असून पाच पांढर्‍या ते गुलाबी रंगाच्या पाकळ्या असतात; फूलं वसंत श्रृतू मध्ये एकट्याने किंवा जोड्यांमध्ये येतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजगातील सर्वाधिक जर्दाळू उत्पादन\nLast edited on १२ नोव्हेंबर २०१९, at १५:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१९ रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/370155", "date_download": "2020-12-02T19:34:52Z", "digest": "sha1:BMOYTFJSNQVSHXT4KO35SAJ2WXOAGJK5", "length": 2116, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:१२, १४ मे २००९ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२२:३३, २१ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tk:800)\n००:१२, १४ मे २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:800)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/preparation-for-mpsc-rajyaseva-interview/", "date_download": "2020-12-02T19:13:38Z", "digest": "sha1:4V6QEF525BV4EBPIBQEW3ECN6LI5JXGH", "length": 13180, "nlines": 181, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Preparation for MPSC Rajyaseva Interview - Vishal Naikwade | Mission MPSC", "raw_content": "\nराज्यसेवा मुलाखत तयारी – विशाल नाईकवाडे\nराज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेल्या सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन…\nमुख्य परीक्षेसाठी तुम्ही खूप अभ्यास केला असेल त्यामुळे स्वतःसाठी आणि मित्रमंडळी, कुटुंबासाठी थोडा वेळ द्या, मस्त मजा करा. परंतु शर्यत अजून संपलेली नाही. राज्यसेवेतील अंतिम आणि निर्णायक टप्पा म्हणजे मुलाखत. तशी मुलाखतीची तयारी ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आपण आपल्या सभोवतालचे जग उघड्या डो���्यांनी कसे बघतो, त्याचा कसा विचार करतो, त्यावर कसे रिऍक्ट होतो,मी कोण, माझ्या आवडी निवडी काय हे खूप महत्वाचे आहे. मुख्य परीक्षा ऑक्टोबर मध्ये झाल्यानंतर साधारणतः मुख्य परीक्षेचा निकाल डिसेंबर शेवटी लागून जानेवारीत मुलाखती होतात. म्हणजे अजून 3-3.5 महिन्यांनी तुम्हाला मुलाखतीला सामोरे जायचे आहे. मला मुलाखतीला नेहमीच कमी मार्क्स मिळाले आहेत परंतु 3-4 मुलाखतीच्या आधारे आलेल्या अनुभवावर काही गोष्टी शेअर करत आहे.\nअपडेट राहण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल – @MissionMPSC\n1. पहिली गोष्ट मला थोडे कमी मार्क आलेत मला मुलाखतीला कॉल येणार नाही हा भ्रम डोक्यातून काढून टाका, या एका भ्रमामुळे अनेकांनी 1-2 मार्कांनी पोस्ट गमावल्या आहेत किंवा क्लास-1 मिळण्याची शक्यता असताना क्लास-2 वर त्यांना समाधान मानावे लागले आहे.\n2. याउलट काही लोकांनी मुलाखतीला चांगले मार्क्स घेऊन आपली पोस्ट सेक्यूअर केली आहे.\n3. मुख्य परीक्षेतील मार्क्स तुम्ही मुलाखतीला पात्र आहे कि नाही हे ठरवेल परंतु तुम्ही क्लास-1 होणार की क्लास-2 हे मुलाखत ठरवेल.\n4. एक गोष्ठ लक्षात घ्या Answer key ने मराठी-इंग्लिश चे मार्क्स समजणार नाहीत (100 मार्क्स) आणि मुलाखतीचे 100 मार्क्स आपल्या हातात आहेत.\n5. तुमच्या ज्या मित्रांनी मुख्य परीक्षा दिली आहे त्यांचा एक ग्रुप बनवा.\n6. सुरवातीला ज्ञानदीप अकादमीचे कैलास आंडील (तहसिलदार) संकलित मुलाखतीची तयारी आणि आनंद पाटील सरांचे मुलाखतीसाठीचे पुस्तक घ्या.\n7. दोन डायरी घ्या एक तुमचा biodata, जिल्ह्यासाठी दुसरी चालू- घडामोडी साठी.\n8. पहिल्या डायरी मध्ये तुमची स्वतःची आणि जिल्ह्याची पूर्ण माहिती यात तुमची शाळा/कॉलेज/विद्यापीठाचे नाव, महापुरुषांचे नाव असेल तर त्यांचे कार्य, विद्यापीठाचा लोगो, सध्याचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी (प्रसिद्ध), संस्थेचे कार्य, घरचा मुख्य व्यवसाय, शेतीचे डिटेल्स, उत्पादन खर्च, उत्पन्न, तुमच्या भागातील प्रमुख पिके, उसशेती अर्थकारण, दुष्काळ, तुमच्या गावचे जिल्ह्याचे सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक,राजकीय महत्व. तुमच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी. तुमचे छंद, तुमच्या जिल्ह्याच्या काही प्रमुख समस्या त्यावर उत्तरे. प्रत्येक जिल्ह्याची एक अधिकृत वेबसाईट असते तिचा इथे पुरेपूर वापर करून घ्या.\n9. दुसऱ्या डायरी मध्ये चालू घडामोडी संबंधित एक एक विषय घेऊन त्याच्य��� सकारात्मक, नकारात्मक आणि संविधानात्मक बाजू या अनुषंगाने टिपणे काढा, या कामी जुन्या मासिका मधून महत्वाचे issue काढून घ्या.\n10.मुलाखतीला तुम्ही पोस्ट साठीचा Preferences भरून द्यावा लागतो तो खूप काळजी पूर्वक ठरवणे.\n11. preferences भरण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक पदाची कार्ये कर्तव्ये जबाबदाऱ्या माहिती करून घ्या आणि आपली आवड पहा.\n12. इथे प्रत्येक पदावर कार्य करणाऱ्या एका एका अधिकाऱ्याला प्रत्यक्ष त्याच्या कामाच्या ठिकाणी ग्रुप ने जाऊन भेटल्यावर प्रचंड फायदा होतो असा माझा अनुभव आहे.\n13. मुलाखतीचा फोकस एक नोकरी करणारे दुसरा न करणारे असा वेगळा आहे. नोकरी करणाऱ्या उमेदवाराची निम्मी मुलाखत नोकरी वरच होते आणि न करणाऱ्या उमेदवाराची बऱ्यापैकी तुमच्या डिग्री वर होते असे निरीक्षण आहे.\n14. नोकरी करत असाल तर तुमचे काम नीट जाणून घ्या,कामा संबंधित योजना, शासननिर्णय, तुमचा रोल, तुम्ही केलेले वेगळे प्रयत्न, प्रॅक्टिकल गोष्टी.\n15. नोकरी करत नसाल तर तुमच्या डिग्री चे विषय, संकल्पना, सद्यस्थिती, एवढे दिवस काय केले. (या प्रश्नाचे उत्तर सकारण तयार करा.)\n16. मुलाखतीच्या काळात व्हाट्सऍपचा ग्रुप बनवून मुलाखती झालेल्या उमेदवारांनी आपापल्या मुलाखती लिहून शेअर केल्यास प्रत्येक पॅनेल मेम्बर्स चे orientation लक्षात येईल.\n17. या काळात नेहमी बोलत रहा, व्यक्त व्हा, प्रश्नांची उत्तरे तयार करून मोठ्याने अरश्या समोर बसून मोठ्याने बोला.\n18. 2-3 न्युजपेपर, मासिके वाचा, TV वरील विविध वादसंवाद पहा.\n19. दररोज व्यायाम करा, बॉडी language सुधारते, आणि आत्मविश्वास येईल.\n20. शेवटी सकारात्मक रहा.\nअपडेट राहण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC\nराज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी\n[Video] मुलाखत कशी द्यावी\nMPSC राज्यसेवा CSAT ची तयारी कशी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2020-12-02T18:55:55Z", "digest": "sha1:EZIIXWWH75WVMZVAPXRPJIJY6D7UCF2I", "length": 11114, "nlines": 78, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जोगेंद्र कवाडे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजोगेंद्र लक्ष्मण कवाडे (जन्म: १ एप्रिल, इ.स. १९४३) हे एक भारतीय राजकारणी, समाजसेवक, माजी प्राध्यापक व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते. सध्या ते जू�� २०१४ पासून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.[१][२][३]\nमहाराष्ट्र विधान परिषद, सदस्य\nइ.स. १९९८ – इ.स. १९९९\n१ एप्रिल, १९४३ (1943-04-01) (वय: ७७)\nनागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र\nभारतीय रिपब्लिकन पक्ष (पूर्वी)\nपीपल्स रिपब्लिकन पक्ष (सध्या)\n१ मुलगा व २ मुली\nनागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र\nप्राध्यापक, अर्थतज्ज्ञ, पत्रकार, राजकारणी, समाजसेवक\nया दिवशी मार्च २६, २०१७\n४ हे सुद्धा पहा\nजन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीतून कवाडे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. ते आंबेडकरवादी व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व कट्टर आंबेडकरवादी आहेत. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर मध्ये ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर येथून १९७२ पासून निघणाऱ्या जय भीम या मराठी साप्ताहिकाचे ते संपादक व प्रकाशक आहेत, याशिवाय त्यांनी अनेक मासिकांमध्ये व दैनिक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. इ.स. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या (१९५६ नंतरचे धर्मांतरित बौद्ध; विशेषतः नवबौद्ध) सवलतीसाठी आंदोलन केले होते, त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावासाची शिक्षा झाली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) नामांतरासाठी त्यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी हजारो आंबेडकरवादी तरूणांना एकत्र घेऊन दीक्षाभूमी-नागपूर ते औरंगाबादपर्यंत 'लॉंगमार्च' काढला होता. त्यांच्या या तीव्र आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. कवाडे हे माजी खासदार आहेत, ते इ.स. १९९८ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र पुढे त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, जो भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष आहे. जून २०१४ पासून कवाडे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य (आमदार) आहेत.[३][४][१][५]\nजोगेंद्र कवाडे यांचा जन्म १ एप्रिल १९४३ रोजी नागपूरमध्ये झालेला आहे. ते बौद्ध धर्मीय आहेत. ४ एप्रिल १९७७ रोजी त्यांचा विवाह रंजना कवाडे यांचेशी झाला. या दांपत्याला १ मुलगा व २ मुली आहेत.[६]\nकवाडे यांनी नागपूर विद्यापीठातून (सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) एम.कॉम. ही वाणिज्य शाखेतील मास्टर पदवी ग्रहन केली आहे.[६]\nहे सुद्धा पहासंपादन करा\n^ \"प्रा. कवाडे यांचा उद्या अमृतमहोत्सवी सत्कार\". Maharashtra Times. 2019-03-24 रोजी पाहिले.\n↑ a b \"जोगेंद्र कवाडे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व\". Loksatta. 2019-03-24 रोजी पाहिले.\n^ \"कोरेगाव भीमा येथील हल्ला सरकारपुरस्कृत अातंकवादच : आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे\". divyamarathi. 2019-03-24 रोजी पाहिले.\n^ \"कांग्रेस ने कवाडे और गाडगील को विधान परिषद सदस्य बनाया\". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2019-03-24 रोजी पाहिले.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T18:38:54Z", "digest": "sha1:PPWAG7WMMYHA7A6XO6HY4CDTC25BB44B", "length": 16983, "nlines": 118, "source_domain": "navprabha.com", "title": "चर्चा यावर करा! | Navprabha", "raw_content": "\nवीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिलेले वीज दरांवरील चर्चेचे आव्हान स्वीकारत असल्याचे सांगत आम आदमी पक्षाचे युवा प्रवक्ते राघव चढ्ढा काल गोव्यात आले आणि पत्रकार परिषदेतून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष मोफत वीज आणि पाणी दराचा फंडा गोव्यातही वापरणार असल्याचे सूूचित केले आहे. काब्राल यांनी चढ्ढा यांचे जाहीर चर्चेचे आव्हान न स्वीकारल्याने त्यांना हिणवण्यापूर्वी, जो मुख्य मुद्दा काब्राल यांनी मांडला होता त्याचे उत्तर चढ्ढा यांनी दिलेलेच नाही हे जनतेने ध्यानी घेणे आवश्यक आहे.\nगोव्यातील वीज दर आणि दिल्लीचे वीज दर यामध्ये मुळातच जमीन अस्मानाचा फरक आहे. दिल्लीच्या तुलनेत गोव्यातील सध्याचे वीज दर हे अर्ध्याहूनही कमी आहेत. आपला जास्तीत जास्त वीज दर हा चार रुपयांपर्यंत जातो, तर दिल्लीचा कमाल वीज दर हा आठ रुपयांच्या घरात जातो. पहिल्या दोनशे युनिटपर्यंत मोफत विजेची घोषणा करीत दिल्लीत आम आदमी पक्ष गेल्या निवडणुकीत सत्तेवर आला आणि त्यांनी ती घोषणा गतवर्षीच्या जुलैपासून प्रत्यक्षात उतरवली हे जरी खरे असले, तरी गोव्यातील वीज दर दिल्लीच्या तुलनेत मुळातच कमी असल्याने खरे तर दोहोंची तुलनाच होऊ शकत नाही. कसे ते पाहू –\nगोव्यात पहिल्या शंभर युनिटसाठी प्रति युनिट वीज दर आहे एक रुपया चाळीस पैसे. म्हणजे शंभर युनिट महिना वापरणार्‍यास १४० रुपये त्यासाठी गोव्यात मोजावे लागतात व १०१ ते २०० युनिटसाठी प्रति युनिट दर आहे दोन रुपये १० पैसे. याउलट दिल्लीमध्ये पहिल्या दोनशे युनिटपर्यंत प्रति युनिट दर आहे तीन रुपये, ज्यावर आता दिल्लीतील आप सरकारने अनुदान दिले आहे. दोनशे ते चारशे युनिटसाठी दिल्लीत प्रति युनिट साडे चार रुपये मोजावे लागतात, ज्यामध्ये आता पन्नास टक्के सवलत आप देते आहे. गोव्यातील वीज दर दिल्लीच्या तुलनेत मुळातच कमी असल्याने दिल्लीमध्ये मुळातच लागू असलेल्या चढ्या दरांवर अनुदान देणे जसे अपरिहार्य ठरते, तसे ते गोव्यात ठरत नाही. शिवाय गोव्यात घरगुती ग्राहकांसाठी अनुदान आहेच. विजेसारखी गोष्ट ही चैनीसाठी नसते. ती गरजेनुरुपच वापरली गेली पाहिजे आणि उगाच केवळ मतांखातर भलत्या सवलती देऊन मोफत अनिर्बंध वीजवापराची चटक मतदारांना लावण्याची सवंग नीती अंतिमतः हितावह ठरत नाही. भारतीय जनता पक्षाने पेट्रोल दरावरील मूल्यवर्धित कर अकरा रुपयांनी कमी करून स्वस्त पेट्रोलची अशीच चटक गोमंतकीयांना लावली होती, जे आज आम आदमी पक्ष वीज व पाणी दराच्या बाबतीत करू पाहतो आहे. ऊर्जेचा वापर हा अंदाधुंदीने नव्हे, तर गरजेनुरुपच व्हायला हवा, तरच अखंडित वीजपुरवठा राज्याला होऊ शकेल.\nगोव्यातील वीजपुरवठ्याची स्थिती आधीच बिघडलेली आहे. वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी त्यावर श्वेतपत्रिका जारी करून त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली आहे, परंतु खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येने गोव्याला अजूनही ग्रासल���ले आहे. असे असताना आम आदमी पक्ष जर दक्षिणेतील राजकीय पक्षांप्रमाणे मोफत विजेची लालूच मतदारांना दाखवून सत्तेवर येण्याची स्वप्ने रंगवणार असेल, तर त्यातून गोमंतकीयांचे हित साधले जाणार की वीजपुरवठ्याची समस्या अधिक बिकट होणार याचा विचार गोमंतकीय जनतेने करायला हवा. जाहीर चर्चेची नौटंकी मनोरंजनापुरती ठीक आहे, परंतु मुख्य मुद्द्यांना स्पर्श कोण करणार\nदिल्लीतील वीज दर हे देशातील सर्वांत कमी असल्याची एक लोणकढी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गतवर्षी ठोकून दिली होती. प्रत्यक्षात दिल्लीपेक्षा गोवा, जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश यांचे वीज दर कितीतरी कमी असल्याचे तेव्हा निष्पन्न झाले होते. दिल्लीतील वीजवितरण कंपन्यांचे, ज्यांना तांत्रिक भाषेमध्ये ‘डिसकॉम’ संबोधले जाते, त्यांचे वीज खरेदी करण्याचे दरही देशातील इतर बावीस राज्यांपेक्षा जास्त आहेत, ज्यावर दिल्ली सरकार अनुदानापोटी कोट्यवधी रुपये खर्चिते आहे. चढ्ढा यांनी गोमंतकीयांना हे वास्तवही सांगायला नको होते काय चारशे ते आठशे युनिटसाठीचा वीज दर हा दिल्लीत साडे सहा रुपये, तर बाराशे युनिटसाठीचा दर हा सात रुपये ७५ पैशांवरून आठ रुपयांवर गेलेला आहे. निव्वळ मतांसाठी मोफत वीज, मोफत पाणी यासारखी सवंग आश्वासने जनतेला देणार्‍यांनी आपण राजकीय क्षितिजावर आगमन करीत असताना जनतेला काय सांगितले होते ते जरा मागे वळून पाहावे चारशे ते आठशे युनिटसाठीचा वीज दर हा दिल्लीत साडे सहा रुपये, तर बाराशे युनिटसाठीचा दर हा सात रुपये ७५ पैशांवरून आठ रुपयांवर गेलेला आहे. निव्वळ मतांसाठी मोफत वीज, मोफत पाणी यासारखी सवंग आश्वासने जनतेला देणार्‍यांनी आपण राजकीय क्षितिजावर आगमन करीत असताना जनतेला काय सांगितले होते ते जरा मागे वळून पाहावे देशाची एकूण राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आपला अवतार आहे आणि अन्य राजकीय पक्षांपेक्षा वेगळ्या प्रकारचे राजकारण आपण करू असे ‘आप’ने तेव्हा सांगितले होते. आज मात्र ‘हे मोफत देऊ, ते मोफत देऊ’ असली आश्‍वासने देऊन मतदारांना आकृष्ट करण्याची अन्य राजकीय पक्षांची सवंग नीतीच तो पक्षही अवलंबिताना दिसतो आहे हे खेदजनक आहे. तर मग तुमचा वेगळेपणा तो काय राहिला\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्याती�� बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nविलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड\nशशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...\nपौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...\nमीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...\nखाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री\n>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...\nगोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची...\nकोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा\n>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...\nनोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...\nदिल्लीच्या सीमांवर काल आजूबाजूच्या राज्यांतील शेतकर्‍यांनी जोरदार धडक मारली. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला. लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा या सगळ्यातून शेतकर्‍यांचे हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.anyonecancook.info/post/18-salads-to-freshen-up-any-meal", "date_download": "2020-12-02T18:38:57Z", "digest": "sha1:PWWCO4R2KQHOMLPSZRZLG2DPUUMVCYPZ", "length": 3930, "nlines": 29, "source_domain": "www.anyonecancook.info", "title": "भाकरीचा पिझ्झा (आजी ची मसाला भाकरी)", "raw_content": "\nभाकरीचा पिझ्झा (आजी ची मसाला भाकरी)\nनमस्कार, माझी पहिली फूड पोस्ट पण कोणती रेसिपी सेंड करू हे कळतच नव्हते, मग आठवली आजीची मसाला भाकरी (भाकरी���ा पिझ्झा), मी लहानपणी गावी गेली कि आजीची ती मसाला भाकरी खायला खूपच आवडायचे. आजी म्हणायची हेल्दी नाश्ता केला कि दिवस छान जातो. चला तर मग आजी ची ही रेसिपी बघूया.\nबाजरी किंवा ज्वारीची भाकरी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथंबीर, कांदा लसूण मसाला किंवा आपल्या घरी तयार केलेली शेंदण्याची चटणी किंवा लसूण चटणी, उडदाचा पापड भाजलेला, तेल, चवीप्रमाणे मीठ इत्यादी .\nबाजरी किंवा ज्वारीची फुललेली भाकरी भाजून झाली कि ती तव्यावर ४-५ मिनिट राहू द्या म्हणजे भाकरी छान कुरकुरीत होईल.\nत्यानंतर भाकरीचा फुललेला भाग (पापुद्रा) अलगद वेगळा करा पण तो तुटणार नाही याची काळजी घ्या. भाकरीचा खालचा भाग प्लेट मध्ये ठेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा लसूण मसाला किंवा आपल्या घरी तयार केलेली शेंदणा चटणी किंवा लसूण चटणी पसरवा आणि त्यावर चवीप्रमाणे मीठ घाला. एका पापड चा चुरा करून तो पण भाकरीवर पसरवून घ्या. हे सगळे झाले कि त्यावर कोथंबीर टाकून घ्या.\nआता फोडणी पात्रात २-३ चमचे तेल घालून ते थोडे गरम झाले कि भाकरीवर सगळी कडे टाकून घ्या आणि भाकरीचा फुललेला भाग, जो आपण वेगळा केला होता, तो त्यावर ठेवून छान दाबून घ्या. तर अशाप्रकारे झाला आपला भाकरीचा पिझ्झा तयार. खायला खूपच टेस्टी आणि पौष्टिक.\nआपल्याला हि रेसिपी आवडली असेल तर माझा हा ब्लॉग नक्कीच शेअर आणि लाईक करा.\nगटारी स्पेशल अंडा करी (अंडा मसाला रस्सा भाजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/rajneesh-gurbani-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T19:36:25Z", "digest": "sha1:O36HAD5BPRZB6HWTP6MLQU5JFQUBBLIM", "length": 14291, "nlines": 153, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रजनीश गुरबानी शनि साडे साती रजनीश गुरबानी शनिदेव साडे साती rajneesh gurbani, cricketer", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nरजनीश गुरबानी जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nरजनीश गुरबानी शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी पंचमी\nराशि मीन नक्षत्र उ0भाद्रपद\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n1 साडे साती कुंभ 03/06/1993 10/15/1993 आरोहित\n2 साडे साती कुंभ 11/10/1993 06/01/1995 आरोहित\n4 साडे साती कुंभ 08/10/1995 02/16/1996 आरोहित\n6 साडे साती मेष 04/18/1998 06/06/2000 अस्त पावणारा\n15 साडे साती मेष 06/03/2027 10/19/2027 अस्त पावणारा\n17 साडे साती मेष 02/24/2028 08/07/2029 अस्त पावणारा\n18 साडे साती मेष 10/06/2029 04/16/2030 अस्त पावणारा\n27 साडे साती मेष 04/07/2057 05/27/2059 अस्त पावणारा\n36 साडे साती मेष 05/22/2086 11/09/2086 अस्त पावणारा\n38 साडे साती मेष 02/08/2087 07/17/2088 अस्त पावणारा\n39 साडे साती मेष 10/31/2088 04/05/2089 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nरजनीश गुरबानीचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत रजनीश गुरबानीचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, रजनीश गुरबानीचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nरजनीश गुरबानीचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. रजनीश गुरबानीची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. रजनीश गुरबानीचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व रजनीश गुरबानीला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी हो���्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nरजनीश गुरबानी मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nरजनीश गुरबानी दशा फल अहवाल\nरजनीश गुरबानी पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8B/", "date_download": "2020-12-02T18:09:52Z", "digest": "sha1:PSVZF7JYIAUMLDIZHONRGJJABIIQNY2N", "length": 11786, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हानात सहभागी व्हा :पंतप्रधान | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हानात सहभागी व्हा :पंतप्रधान\nआत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हानात सहभागी व्हा :पंतप्रधान\nगोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान समुदायाला आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.\nलिंक्डइनवर प्रकाशित झालेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी भारतातील उत्साहवर्धक तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप वातावरण आणि विविध क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित उपाय म्हणून तरुणांनी कशी उत्कृष्ट कामगिरी केली याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, स्वदेशी अ‍ॅप्सचा शोध लावून त्याचा विकास आणि जाहिरात करण्यासाठी स्टार्ट-अप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप उत्साह आहे. राष्ट्र आत्मनिर्भर भारत निर्मितीच्या दिशेने वाटचाल करीत असताना, स्थानिक बाजारपेठांबरोबरच जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील असे अ‍ॅप्स विकसित करण्यासाठी त्यास दिशा आणि गती देण्याची ही चांगली संधी आहे असेही पंतप्रधान म्हणाले.\nहे उद्दीष्ट लक्षात ठेवून, अटल नवोन्मेष अभियानासह इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अ‍ॅप नवोन्मेष आव्हान घेऊन आले आहे जे सध्याच्या अ‍ॅप्सची जाहिरात करणे आणि नवीन अ‍ॅप्सचा विकास करणे या दोन मार्गांवर कार्यरत आहे. हे आव्हान अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी सरकार आणि तंत्रज्ञानाच्या सदस्यांद्वारे संयुक्तपणे त्याची कार्यवाही होईल.\nई-लर्निंग, वर्क-फ्रॉम-होम, गेमिंग, व्यवसाय, करमणूक, कार्यालयीन सुविधा आणि सोशल नेटवर्किंग या विभागांमध्ये अस्तित्त्वात असलेली अ‍ॅप्स आणि व्यासपीठाना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मार्गदर्शन, सहकार्य आणि समर्थन प्रदान करेल. आघाडीच्या फळीतील दर्जेदार अ‍ॅप्स ओळखण्यासाठी पहिला मार्ग मिशन मोडमध्ये कार्य करेल आणि सुमारे एक महिन्यात काम पूर्ण करेल. नवीन अ‍ॅप्स आणि व्यासपीठे विकसित करण्यासाठी, त्याच्या प्रतिकृती तयार करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा उपयोग करण्यात येईल.\nपंतप्रधानांनी लिहिले आहे कि या आव्हानाचा परिणाम म्हणजे विद्यमान अ‍ॅप्सना त्यांचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी अधिक चांगली दृश्यमानता आणि स्पष्टता देणे आणि संपूर्ण आयुष्यामध्ये मार्गदर्शक, तंत्रज्ञानाचे समर्थन आणि प्रशिक्षण यांच्या सहाय्याने तंत्रज्ञान विषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उत्पादने तयार करणे.\nपंतप्रधानांनी कल्पना सामायिक केल्या आणि विचारणा केली की पारंपारिक भारतीय खेळ अधिक लोकप्रिय करण्यास तंत्रज्ञान मदत करू शकेल का, लोकांचे पुनर्वसन किंवा समुपदेशन करण्यात मदत करण्यासाठी अॅप्स विकसित करता येऊ शकतात का किंवा शिकण्यासाठी, गेमिंग इत्यादींसाठी योग्य वयोगटातील लक्ष्यित आणि स्मार्ट प्रवेशासह अ‍ॅप्स विकसित होऊ शकतात का, लोकांचे पुनर्वसन किंवा समुपदेशन करण्यात मदत करण्यासाठी अॅप्स विकसित करता येऊ शकतात का किंवा शिकण्यासाठी, गेमिंग इत्यादींसाठी योग्य वयोगटातील लक्ष्यित आणि स्मार्ट प्रवेशासह अ‍ॅप्स विकसित होऊ शकतात का तंत्रज्ञान समुदायाने सहभाग घेऊन आत्मनिर्भर अ‍ॅप वातावरण तयार करण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.\nPrevious articleकोरोनामुळे मूरगावच्या नगरसेवकाचा मृत्यू; गोव्यातील मृतांचा आकडा सातवर\nNext articleइंटेल कॅपिटलची जिओ प्लॅटफॉर्मवर 1894 कोटींची गुंतवणूक\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nकला अकादमीत कोरगावकर यांच्या फेरनियुक्तीमध्ये घोटाळा:शिवसेना\nदूधसागर धबधब्याजवळील ओहळात पुण्याची युवती बुडाली\nआयडीबीआय बँकेमध्ये सरकारच्या भांडवली गुंतवणुकीस मंत्रिमंडळाची मान्यता\nदेशातील अतिरिक्त साखर उत्पादनाचा सामना करण्यासाठी व्यापक धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी\nशाळेच्या पहिल्या दिवशी पावसाची हजेरी\nबाळासाहेबांवरील ठाकरे सिनेमातील भूमिका खूपच टफ:सिद्दीकी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nरायबंदर येथे आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पाचही उपचारपद्धती देणारा दवाखाना सुरू करणार:...\nसागरी कृषी मेळाव्याचे 2 मार्च रोजी आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_27.html", "date_download": "2020-12-02T18:50:54Z", "digest": "sha1:EDDH66EOJFTBOU2C52YYC4XBZKAE2JFN", "length": 22166, "nlines": 229, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "मुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास कुटुंब गर्भसंस्कार लेख मुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nचला उद्योजक घडवूया ८:३० PM आर्थिक विकास कुटुंब गर्भसंस्कार लेख\nमराठी माणूस हा मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात होता, अतिशय सरळ आणि साधा, सर्वांना आपलेसे करणारा, मदत करणारा, डोळे बंद करून विश्वास टाकणारा, सण आणि संस्कृती जपणारा होता. सगळ्यात महत्वाचा दुर्गुण म्हणजे तो अतिशय भावनिक होता. ह्याचा फायदा राजकारण्यांनी घेतला, परप्रांतीयांनी घेतला. राजकारण्यांनी आपली मते पक्की केली, आणि ह्या सरळ स्वभावाचा फायदा परप्रांतीय उद्यजकांनी उचलला.\nमराठी माणसाला करोडोची संधी देखील आली तरी तो सोडून जात नव्हता, भावनिक दृष्ट्या तो कंपनीशी आणि मालकाशी जोडला गेला होता आणि राजकारणाशी पण. कंपनीच्या मालकांची आणि राजकारण्यांची मुले हि इंग्लिश मिडीयम मध्ये शिकत होती व नंतर परदेशात शिकायला जाऊ लागली, आणि तेच सामान्य मराठी माणसाला आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवा असे आव्हाहन ���रू लागली. मराठी माणूस साधाभोळा, डोळे बंद करून विश्वास ठेवणारा, मोठ्या लोकांची मूळ इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, आपली नाही असे बोलणारा.\nकाळ कुणाला सोडत नाही, तो मुंबई बाहेर फेकला गेला, मुंबई उपनगराबाहेरही फेकला गेला, आता तो ठाणे आणि त्यापुढील भागात सध्यातरी टिकून आहे. मुंबईची कोळी आगरी संस्कृती लुप्त झाली, जी पण आहे ती चाळींमध्ये आहे, परप्रांतीय संस्कृती पॉश इमारतीत आली. पॉश इमारतींमध्ये बोर्ड लागू लागले, \"मांस खाणाऱ्यांना ह्या इमारतीमध्ये खोली विकत घेता येणार नाही.\" काही दिवसांनी बोर्ड लागतील कि ह्या इमारतीत मराठी लोकांना प्रवेश नाही.\nराजकारण्यांना मराठी लोकांकडून फक्त मतांचाच फायदा होतो, आणि उद्योगपतींकडून नोटांचा फायदा होतो. राजकारणी मत तुमची मागणार पण कामे उद्योगपतींची, श्रीमंत लोकांची करणार. त्यांचेही काही चुकत नाही, ते त्यांचे काम आहे, पण मराठी माणसांचे काय दादर मध्ये मराठी शाळेमध्ये कोणीही एडमिशन घेत नाही, ह्याचा अर्थ साधा आणि सोपा होतो कि मागच्या समाजाने आणि त्यांनी निवडून दिलेल्या राजकारण्यांनी कामे केली नाहीत.\nजर तुम्ही खाजगी कंपनीत कामाला आहात आणि तुम्ही काम केले नाही तर तुम्हाला काढून टाकले जाते, हा पण विचार केला जात नाही कि तुम्ही कुठच्या प्रदेशाचे आहात किंवा कुठची भाषा बोलतात, ह्याचा खाजगी कंपन्यांवर काहीच फरक पडत नाही, ते लगेच काढून टाकतात, पण राजकारणाचे असे नाही आहे, ते जाती धर्म ह्या सारख्या भावनिक मुद्द्यांवर अवलंबून असल्यामुळे लोक विचार करत नाहीत व परत त्यांनाच निवडून देतात.\nतुमचे घर तुम्हालाच चालवायचे आहे, तुमचे आयुष्य तुम्हालाच जगायचे आहे. तुमच्या भावनांना जगात किंमत नाही, तुम्हाला दगड व्हावेच लागेल, दुसरा कोणीही तुमचा गैर फायदा उचलता कामा नये, जसे तुमच्या पुढारीला त्यांच्या मुलांचे उत्तम भविष्य करायचा अधिकार आहे तसाच तुम्हालाही आहे, फक्त थोडे आत्मकेंद्रित व्हावे लागेल. जो काळानुसार बदलतो तोच जगतो, जो बदलत नाही तो संपून जातो किंवा त्याच्या पिढ्या ह्या गुलामीचे आयुष्य जगतात.\nआता पळणे बास, परत मुंबईमध्ये यायचा प्रयत्न करा. मला आमच्यासारख्या तरुण तरुणींकडून अपेक्षा आहे, त्यांना एकच सांगतो कि संविधान लिहिणारा, रिझर्व्ह बँक ची स्थापना करणारा, अटकेपार झेंडा लावणारा, बलाढ्य शत्रूला कोंडीत पक���ून संपवणारा, इंग्रजांना घाम फोडणारा, पहिले शेअर बाजार स्थापन करणारा हे सगळे मराठीच होते.\nआर्थिक ताकद आपली असलीच पाहिजे, जगाच्या प्रत्यक काना कोपऱ्यात मराठी पोचलाच पाहिजे, झोपतानाही समृद्धीची स्वप्ने पडलीच पाहिजे.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nडिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत\nजर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झा...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५�� ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/antara-biswas/", "date_download": "2020-12-02T19:05:10Z", "digest": "sha1:YHEMZH5PUXF6ZQ4EFHLFGQN4NFJLQZYD", "length": 8537, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "antara Biswas Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nउगीच मोनालिसा करत नाही कोटयावधी फॅन्सच्या मनावर ‘राज’, तिचे फोटो एकदम ‘कडक’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 125 पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमे केलेली मोनालिसा कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मोनालिसा अर्फ अतंरा बिस्वास सोशलवर कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच आपले नवीन फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असते.…\nप्राचीन ड्रेस घालून मॉडेलचं ‘सेक्सी’ फोटोशूट \nरोमँटीक फोटो शेअर करत गौहर खाननं सांगितली लग्नाची तारीख \nVideo : ‘पठाण’च्या शूटिंगमधून ब्रेक घेत बोट…\n‘बिग बी’ अमिताभनं शेअर केला तरुणपणातील Unseen…\n‘स्क्रीन रायटर’ जिशान कादरी विरोधात FIR \nImmunity-Boosting Juice : काकडी आणि पालकांचा ज्यूस वाढवतो…\nWhatsApp चं आलं एक नवीन अपडेट, कस्टम वॉलपेपर्स आणि बरेच नवीन…\nउर्मिला मातोंडकरचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत…\nडाॅ. शीतल आमटेंच्या आत्महत्येचे गूढ कायम,युध्दपातळीवर तपास…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \n1 डिसेंबर राशिफळ : डिसेंबर ‘महिन्याचा पहिला दिवस’ कोणत्या…\n धावत्या बसमध्ये घुसला 80 फुट लांबीचा गॅस पाईप, अन्…\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, बदलले पगारापासून…\nठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 7 महत्वाचे निर्णय, करणार ST महामंडळाला 1 हजार कोटींची मदत\n‘स्क्रीन रायटर’ जिशान कादरी विरोधात FIR 1.5 कोटी रुपयांच्या अफरातफरीचं प्रकरण\nTATA – रिलायन्समध्ये मोठी स्पर्धा, अब्जावधी डॉलर मोजून टाटा मोठा धमाका करण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mavchi.in/mke/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-0", "date_download": "2020-12-02T18:09:07Z", "digest": "sha1:L4KG4RE5BIYIT2SWHQC5FBCUI7X2VFL7", "length": 2478, "nlines": 71, "source_domain": "mavchi.in", "title": "संस्कृती चित्रपट | www.mavchi.in", "raw_content": "\nHome » एअना » संस्कृती चित्रपट\nयामाय आपां आपे संस्कृती बारामाय चित्रपट देखी सेकतेहें. आन मोफत डाउनलोड कोई सेकतेहें.\nmp4 (150px) डाउनलोड कोआ.\nmp4 (480px) डाउनलोड कोआ.\nmp4 (150px) डाउनलोड कोआ.\nmp4 (480px) डाउनलोड कोआ.\nआमहाल तुमे टिपणी आन संदेश दोवाडा.\nनीचे देवामाय येनला संपर्क फार्मा द्वारे तुमा आमहाल संदेश दोवाडी सेकतेहें त्याज रिते तुमे नाव अथवा ईमेल दा का तुमा योगदां प्रश्न होदतेहे आन त्याआ जोवाब मिळवा मागतेहें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_22.html", "date_download": "2020-12-02T18:35:11Z", "digest": "sha1:IYWNT2WGGXDIZMNQXGVFIKS47PMWPA7F", "length": 8027, "nlines": 190, "source_domain": "www.marathatej.com", "title": "मोबाईल ऑनलाइन संचाची दुरुस्ती तालुक्याच्या ठिकाणी करण्याची मागणी", "raw_content": "\nHomeवैजापूरमोबाईल ऑनलाइन संचाची दुरुस्ती तालुक्याच्या ठिकाणी करण्याची मागणी\nमोबाईल ऑनलाइन संचाची दुरुस्ती तालुक्याच्या ठिकाणी करण्याची मागणी\nएकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन कामकाजासाठी दिलेले मोबाईल संचाची दुरुस्ती तालुका पातळीवर करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली.ग्रामीण भागात कोरोना\nसंसर्गामुळे अंगणवाडी बंद ठेवण्यात आली आहे.अंगणवाडीतील ६ महीने ते ३वर्ष तसेच ६ वर्ष वयोगटातील मुले,त्यांच्या पालक , गरोदर, स्तनदा माता, यांचे व्हाटँस अँप ग्रुप तयार करुन त्यांना घरपोहच आहार व आरोग्य विषयी माहिती तालुका समन्वयकांना ऑनलाईन कळवणे सक्तीचे केले आहे. दरम्यान अनेक अंगणवाडी सेविकांचे मोबाईल नादुरुस्त झाले आहेत.दुरुस्ती करिता मोबाईल संच एकात्मिक बालविकास विभागातील तंत्रिक ऑपरेटर सुनिता कानडे यांच्या मार्फत औरंगाबादला येथील सर्व्हिस सेंटरकडे पाठवण्यात येतो.तंत्रिक ऑपरेटर या कार्यालयात नियमित हजर राहत नसल्याने मोबाईलची दुरुस्ती झाली की नाही यांची शहानिशा होत नाही.त्यामुळे जिल्हयाच्या ठिकाणी मोबाईल दुरुस्त करण्याऐवजी तालुका स्तरावर ही दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष माया पगारे, तालुकाध्यक्ष गीतांजली पहाडे यांनी केली.यावेळी जेष्ठ पत्रकार प्रशांत त्रिभुवन हे उपस्थित होते.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/honda-to-reveal-concept-of-its-new-ev-in-beijing-motor-show/articleshow/78203341.cms", "date_download": "2020-12-02T19:03:42Z", "digest": "sha1:3VMKCX3CFRPKZBGDW3V4DTE5AA4K4SGD", "length": 11645, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Beijing Motor Show: होंडा घेवून येतेय जबरदस्त इलेक्ट्रिक कार, लूक पाहिला का\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहोंडा घेवून येतेय जबरदस्त इलेक्ट्रिक कार, लूक पाहिला का\n२६ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या Beijing Motor Show मध्ये Honda आपली नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहे. कंपनी या शोमध्ये ही कार कॉन्सेप्ट कार म्हणून आणणार आहे.\nनवी दिल्लीः Honda आगामी बीजिंग मोटर शो (Beijing Motor Show) मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहे. कंपनी या शोमध्ये ही कार कॉन्सेप्ट कार म्हणून आणणार आहे. ही कार कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे ज्या कारची चीनमध्ये विक्री होणार आहे. होंडाच्या या कारसंबंधी जास्त माहिती समोर आली नाही. परंतु, ही कार साईज मध्ये होंडा ई पेक्षा मोठी असणार आहे. कंपनी कारला सिडान किंवा लो हाईट क्रॉसओव्हर च्या फॉर्ममध्ये लाँच करू शकते. ईस्ट एशियन मार्केटमध्ये या दोन्ही बॉडी स्टायल खूप पसंत केले जाते.\nकंपनीने जारी केले टीझर\nकंपनीने कारचे टीझर जारी केले आहे. ज्यात याचा फ्रंट लूक समोर दिसत आहे. ही कार रेट्रो थीम सोबत येईल. त्यामुळे ती खूप फ्यूचरिस्टिक लूक देते. कारच्या फ्रंटला ब्लँक्ड-ऑफ ग्रील स्पष्टपणे दिसत आहे. याचा वापर जास्त इलेक्ट्रिक कारमध्ये केला जातो.\nकंपनीने या कारच्या नावाची घोषणा अद्याप केलेली नाही. कंपनी या कारला यूरोपियन मार्केटमध्ये लाँच करणार नाही. या कारला एशियन बाजारासाठी लाँच करण्यात आले आहे. ही चीनमधील कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे. या कारद्वार कंपनी आशिया मार्केटमध्ये आपले शेयर वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.\nचीनमध्ये इलेक्ट्रिक व्हीकल मार्केटमध्ये खूप स्पर्धा आहे. या कारची रेंज संबंधी कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, Honda E पेक्षा या कारची रेंज जास्त असेल. होंडा ई कार २१९ किलोमीटर रेंज देते. चीनमध्ये बीजिंग मोटर शो २६ सप्टेंबर पासून सुरू होत आहे.\n>> Activa ला मागे टाकून Hero Splendor नंबर वन, पाहा टॉप १० टूव्हीलर्स\n>> मारुतीच्या कारवर या महिन्यात मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स\n>> Kia Sonet भारतात लाँच, किंमत ६.७१ लाखांपासून सुरू\n>> सर्वांना मागे टाकून Honda City बनली नंबर वन सिडान, पाहा टॉप ५ कार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहोंडा इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक कार honda new ev honda ev Beijing Motor Show\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nमुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किती; रुग्णसंख्या रोज देतेय नवे संकेत\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nविदेश वृत्तट्रम्प य��ंना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/health", "date_download": "2020-12-02T18:34:41Z", "digest": "sha1:ZJOHVGLD25LBTA6IIPKK4DRWW7YP72UT", "length": 20472, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Health Latest news in Marathi, Health संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोक��यामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nकोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये एँटीव्हायरल औषध रेमडेसिवीर उपयु्क्त ठरल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणू संक्रमणाची तीव्र लक्षणे आहेत त्यांना या औषधाचा उपयोग होत...\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी - संशोधन\nज्या देशांनी पूर्वीपासून नवजात अर्भकांना बीसीजीची लस देणे बंधनकारक केले होते. त्या देशांमध्ये इतर देशांच्या तुलनेत कोरोना विषाणूमुळे होणारा मृत्यूदर कमी असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. भारत, पेर���,...\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nटिकटॉक कंपनीने (बाईटडान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी प्रा. लि) कोविड विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या...\nसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचार पद्धतीत मोठा बदल, नव्या सूचना जारी\nकोरोना विषाणू संक्रमणाची अत्यंत सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे दिसण्यापूर्वीची स्थिती असलेल्या रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने घरातच विलगीकरण पद्धतीने ठेवण्यासंदर्भात नव्या...\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nकोरोना विषाणूचे संक्रमण जगातील अनेक देशांमध्ये वेगाने झाले. काही देशांमध्ये आजही रोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होते आहे. बाधितांपैकी हजारोंचा मृत्यूही झाला आहे. एका विषाणूमुळे संपूर्ण जगाचे काम...\nमुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाचे पोलिस घरी थांबले तरी चालेल - पोलिस आयुक्त\nमुंबईतील ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपत नाही. तोपर्यंत पोलिस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्व ९४ पोलिस...\nपुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात, अजित पवारांचा निर्णय\nपुण्यातील कोरोना विषाणू प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवा निर्णय घेतला आहे. त्यांनी अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंह आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार...\nकोरोनाचा प्रतिकार करण्यात भारतीय मानसिकदृष्ट्या सक्षम - चिनी तज्ज्ञ\nभारतातील लोक शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्या कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम असल्याचे चीनमधील संसर्गजन्य आजार विषयातील एका तज्ज्ञाने म्हटले आहे. सध्या भारतात असलेल्या चिनी विद्यार्थ्यांशी...\nनिकोटिनमुळे कोरोनाचे संक्रमण रोखले जाऊ शकते, नवे संशोधन\nनिकोटिनमुळे कोरोना विषाणूचे संक्रमण काही प्रमाणात रोखले जाऊ शकते, अशी माहिती फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून पुढे आली आहे. अर्थात याचा कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक...\nमुंबईत कोरोना रुग्णांवर प्लाज्मा पद्धतीने उप��ारस ICMR ची मान्यता - राजेश टोपे\nकोरोना विषाणूबाधित रुग्णांवर मुंबईत प्लाज्मा पद्धतीने उपचार करण्याल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने राज्य सरकारला मान्यता दिली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली....\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/regional-transport-office-has-questions-who-will-fines-illegal-bus-trasport-314341", "date_download": "2020-12-02T19:32:11Z", "digest": "sha1:6JBIOLWWXXXMOXFEJEMUNQMHOQQR4YIQ", "length": 18621, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "नियम मोडणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करायची कोणी? प्रादेशिक परिवहन विभागापुढे पेच... - regional transport office has questions who will fines on illegal bus trasport | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nनियम मोडणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करायची कोणी प्रादेशिक परिवहन विभागापुढे पेच...\nलॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाला फक्त आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे; मात्र परराज्यासह राज्यातील खासगी बस वाहतूकदार सर्रास प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत. प्रवासी वाहतुकीदरम्यान बसचालकांजवळ वाहनांची कागदपत्रे आणि ई-पास न आढळल्यास बसवर कारवाई केली जात आहे\nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असले तरी राज्यासह परराज्यांतील खासगी बस वाहतूकदारांकडून सर्रास प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवरूनही परराज्यातील खासगी बस राज्याचा कर चुकवून प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यासोबतच राज्यातील खासगी बसेस वाहतूकदारांनीही प्रवासी वाहतूक सुरू केली आहे; मात्र यामध्ये ई-पास नसलेल्या आणि कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन न करणाऱ्या बसवर कारवाई कोणी करायची, असा संभ्रम प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.\n...अन्यथा तुमची गाडी जळून खाक होऊ शकते; अग्निशमन दलाने दिला खबरदारीचा इशारा...\nलॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाला फक्त आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे; मात्र परराज्यासह राज्यातील खासगी बस वाहतूकदार सर्रास प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत. प्रवासी वाहतुकीदरम्यान बसचालकांजवळ वाहनांची कागदपत्रे आणि ई-पास न आढळल्यास बसवर कारवाई केली जात आहे; मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप मुंबई बसमालक वाहतूकदारांनी केला आहे.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना सैफी हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट, कारण आहे\nनुकतेच आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरून गुजरात, राजस्थान राज्यातील खासगी बसने हजारो मजुरांना अवैध पद्धतीने राज्यात सोडण्याचे प्रकरण उघड झाले आहे. या वाहनांनी राज्याचा कर चुकवला असून, कोव्हिड-19 च्या नियमांचेही उल्लंघन केले असल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईला आता वेग आला आहे; मात्र अशा बसची तपासणी करताना आता ई-पास तपासण्याचे अधिकार परिवहन विभागाला नसून, पोलिस विभागाचे असल्��ाचे परिवहन विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आरटीओ विभागात संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.\nBIG BREAKING : ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊन; महापालिका आणि पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय...\nराज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. एसटी महामंडळाची सार्वजनिक वाहतूकही बंद आहे. टॅक्सी आणि रिक्षालाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच वाहतूक करण्याचे निर्देश असताना राज्यातील खासगी बस वाहतूकदारांच्या बस कोणाच्या आदेशावर धावत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nवारकऱ्यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'ही' आहे मागणी..\nपरराज्यातून येणाऱ्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीची माहिती वाहतूक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आणि लगेच त्यावर कारवाई करण्याचे आदेश निघाले. व्यवस्थापन चौकशीचे आदेश देण्यात आले. याचे प्रत्युत्तर म्हणून लगेच महाराष्ट्राच्या बसमालकांना त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 50 पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई केल्याने त्याचा आम्ही निषेध करतो.\n- हर्ष कोटक, सरचिटणीस, मुंबई बसमालक संघटना\nपोलिस विभागाची ई-पास घेऊन खासगी बस प्रवासी वाहतूक करू शकतात; मात्र ई-पास नसल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. यापूर्वीही ई-पास नसलेल्या बस आणि वाहनांवर कारवाई केली आहे. ई-पास तपासण्याचे अधिकार पोलिस विभागाचे असले तरी आरटीओ विभागाकडून कारवाई होऊ शकते.\n- शेखर चन्ने, आयुक्त, राज्य परिवहन विभाग\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nमराठ्यांना सवर्णांचे आरक्षण नकोच, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी\nमुंबई : मराठा आरक्षणाचा तिडा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जटिल बनलेला असतांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठीची भूमिका ठरवणारी बैठक आज पुन्हा...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच ���ेण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\n'नव्या गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणार'\nमुंबईः मुंबईतून उचलून बाहेर नेण्यास बॉलिवूड म्हणजे काही पर्स नाही. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कोठेही नेणार नाही. मात्र नव्या गरजांनुसार आणि नव्या...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/rohit-sharma-has-to-captain-in-virat-kohlis-absence-not-ajinkya-rahane-says-irfan-pathan-psd-91-2325180/", "date_download": "2020-12-02T18:53:26Z", "digest": "sha1:MZOW42J65Z7ULXX5FHHN2BEQVZWCJHPO", "length": 12640, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rohit Sharma has to captain in Virat Kohlis absence not Ajinkya Rahane says Irfan Pathan | विराटच्या अनुपस्थितीत रोहितने संघाचं नेतृत्व करावं, अजिंक्य रहाणे नको – इरफान पठाण | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nविराटच्या अनुपस्थितीत रोहितने संघाचं नेतृत्व करावं, अजिंक्य रहाणे नको – इरफान पठाण\nविराटच्या अनुपस्थितीत रोहितने संघाचं नेतृत्व करावं, अजिंक्य रहाणे नको – इरफान पठाण\nपहिल्या कसोटीनंतर विराट कोहली माघारी परतणार\nभारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघात काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. बाळंतपणात आपल्या बायकोची काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने सुट्टी मंजूर केली आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला भारतीय कसोटी संघात स्थान दिलं आहे. विराटच्या अनुपस्थितीत उप-कर्णधार अजिंक्य रहाणे भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. परंतू भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणच्या मते विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या ऐवजी रोहीत शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व करावं.\n“विराट पहिली कसोटी खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. याचा भारतीय संघावर नक्कीच मोठा परिणाम होईल. पण आपल्याला विराटच्या निर्णयाचा आदर करावा लागेल. क्रिकेटच्या पलिकडेही एक जग असतं आणि परिवारालाही तेवढंच महत्व द्यायला पाहिजे. विराट भारतीय संघात नसल्यामुळे मैदानावर त्याचा नक्कीच परिणाम जाणवेल.” इरफान पठाण पीटीआयशी बोलत होता. विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करायला हवं. मी रहाणेच्या विरोधात नाही. पण रोहितने स्वतःला कर्णधार म्हणून सिद्ध केलंय.\nमुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यासोबत रोहितने भारतीय संघाला निदहास चषक आणि आशिया चषक जिंकवून दिला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्माची संघातली भूमिका महत्वाची आहे. ऑस्ट्रेलियात खेळत असताना रोहितसारखा खेळाडू संघात असणं गरजेचं आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून या मालिकेत दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहेत.\nअवश्य वाचा – अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटला रजा मंजूर, पहिल्या कसोटीनंतर परतणार माघारी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कार���ाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ट्रेलब्लेझर्स संघाला पहिलेवहिले विजेतेपद\n2 एसी मिलानच्या विजयात इब्राहिमोव्हिच चमकला\n3 पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : मेदवेदेवला जेतेपदासह चौथे स्थान\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53987", "date_download": "2020-12-02T17:54:42Z", "digest": "sha1:AZCM543Q7X775B6B2SVSUFJ6AMY34IIN", "length": 38159, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बृहन्महाराष्ट्र मंडळ २०१५ पुरस्कार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बृहन्महाराष्ट्र मंडळ २०१५ पुरस्कार\nबृहन्महाराष्ट्र मंडळ २०१५ पुरस्कार\nबृहन्महाराष्ट्र मंडळ गेली कित्येक वर्षे उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृतीचा झेंडा रोवण्याचे काम करत आहे. उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांत विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणावे या हेतूने दर दोन वर्षांनी बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन भरवते. या वर्षीचे अधिवेशन लॉस एंजिलीसजवळ अनाहाईम येथे ३ ते ५ जुलै दरम्यान होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अशा अधिवेशनात वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी यामागची भूमिका ’मायबोली.कॉम’शी बोलताना स्पष्ट केली, “मराठी कला, संस्कृती, उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे आणि समाजबा��धणी करण्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मराठी माणसांचा गौरव करणे हाही या अधिवेशनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक पुरस्कारविजेत्याचे कर्तृत्व जगाला कळावे व त्यातून मराठी समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळावी हा त्यामागचा\nया वर्षीच्या अधिवेशनात पुढील लोकांना पुरस्कार देण्यात येणार आहे -\nशेखर रहाटे फॅशन डिझायनर असून लॉस एंजिलीसचे रहिवासी आहेत. त्यांची Shekhar Rahate Haute Couture नावाची कंपनी आहे. २०१४ आणि २०१५च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये शेखर रहाटेंचे पन्नास ड्रेस वेगवेगळ्या तारकांनी घातलेले पाहायला मिळाले. शेखर रहाटेंनी डिझाइन केलेले ड्रेस नुसत्या ऑस्कर सोहळ्यातच नव्हे, तर इतरही अनेक मोठ्या समारंभात पाहायला मिळतात. गोल्डन ग्लोब, एमी अवॉर्डस्, कान फिल्म फेस्टिवल इथेही शेखर रहाटे यांचे ड्रेस वेगवेगळ्या तारकांनी परिधान केलेले पाहायला मिळतात. रहाटे न्यूयॉर्क फॅशन वीकमध्येही दरवर्षी भाग घेतात. त्यांनी अलीकडेच आपले नवीन कलेक्शन Couture फॅशन वीकमध्ये सादर करुन लोकांची वाहवा मिळवली. शेखर रहाटेंना फॅशन व्यवसायात १५ वर्षांचा अनुभव असून त्यांनी दुबईच्या द दुबई बीम्स इंटरनॅशनल फॅशन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. शेखर रहाटेंना कलाक्षेत्रात अटकेपार झेंडा फडकवण्यासाठी पुरस्कार देण्यात येत आहे.\nडॉ. राजीव जोशी यांना अलीकडे न्यू जर्सी इन्व्हेंटर हॉल ऑफ फेममध्ये निकोला टेस्लाच्या बरोबरीने सामील करण्यात आले. त्यांनी इंटिग्रेटेड सर्किट्‌स् व मेमरी चिप्सच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या नावावर ३५०हूनही अधिक पेटंट आहेत. डॉ. जोशी यांनी १७५हून अधिक शोधनिबंध लिहिले आहेत. डॉ. जोशींनी लावलेल्या शोधांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो. IEEEनेही २०१३मध्ये इंडस्ट्रियल पायोनियर पुरस्कार देऊन डॉ. जोशी यांचा गौरव केला. डॉ. जोशी यांच्याकडे मुंबई आय.आय.टीची पदवी असून मुबंई आय.आय.टीतर्फेही त्यांना विशेष माजी विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले आहे. डॉ. जोशी यांनी त्यानंतर एमआयटीमधून मास्टर्स डिग्री व कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे. डॉ. जोशी न्यू यॉर्कचे रहिवासी आहेत. डॉ. जोशी यांना या अधिवेशनामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात येत आहे.\nसमीर मित्रगोत्री युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सँटा बार्बरा येथे प्राध्यापक म्हणून काम करतात. तेथील बायोइंजिनीअरिंग सेंटरचे ते सायंटिफिक डिरेक्टरही आहेत. मित्रगोत्री यांनी सुई खुपसण्याशिवाय शरीरात औषध घालण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जी औषधे थेट सुयांद्वारेच शरीरात घालावी लागतात, ती त्यांच्या संशोधनामुळे शरीरावर लावायचे पॅच, जेल\nआणि तोंडी घ्यायच्या गोळ्यांच्या साहाय्याने आता घेता येणे शक्य झाले आहे. त्यांनी बनवलेल्या अल्ट्रासोनिक उपकरणामुळे त्वचेतून लसीही इंजेक्शनशिवाय देणे शक्य झाले आहे. समीर मित्रगोत्री यांच्या नावावर ९० पेटंट (मिळालेली व मिळायची बाकी असलेली) असून त्यांनी अनेक कंपन्या त्यांच्या संशोधनावर आधारित उत्पादने बनवण्यासाठी सुरू केल्या आहेत. ते अनेक महत्त्वाच्या जर्नलच्या संपादकीय मंडळावरही काम करतात. त्यांनी मुंबईच्या युडीसीटी येथून पदवी घेतली असून एमआयटीमधून डॉक्टरेट मिळवली आहे. समीर मित्रगोत्री यांना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येत आहे.\nकाळे कन्सल्टंट्‌स् नाव न ऐकलेला आयटीमधला मराठी माणूस मिळणे कठीणच. सध्या शिकागो येथे राहणाऱ्या नरेंद्र काळे यांनी काळे कन्सल्टंट्‌स् या कंपनीची स्थापना १९८३ साली केली. त्यावेळी ह्या कंपनीमध्ये फक्त ८ लोक काम करत होते. २०११मध्ये जेव्हा अॅक्सेलया ग्रूपने ह्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित केले, तेव्हा काळे कन्सल्टंट्‌स्‌ची उलाढाल १६६ कोटी रुपयांवर गेली होती. एअरलाइन्सना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवण्यामध्ये काळे कन्सल्टंट्‌स् अग्रगण्य मानली जाते. काळे कन्सल्टंट्‌स्‌नंतर नरेंद्र काळे यांनी काळे लॉजिस्टीक्स ही एअरपोर्टना सेवा पुरवणारी नवीन कंपनी स्थापन केली आहे. नरेंद्र काळे यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे, आयआयटी कानपूर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. नरेंद्र काळे यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, पुणे येथे शिकवण्याचेही काम केले आहे. नरेंद्र काळे यांनी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येत आहे.\nसुधीर जांभेकर जगातील नावाजलेल्या वास्तुरचनाकारांपैकी (आर्किटेक्टपैकी) एक मानले जातात. त्यांनी डिझाइन क��लल्या प्रकल्पांची यादी खूप मोठी आहे. दुबईतील शेख रशील बिन सईद हा जगातील सर्वांत मोठा स्पॅनिंग आर्च पूल, भारत, युएई, चीन, जपान आणि कोरियातील अनेक निवासी व व्यवसायिक इमारती, दिल्लीबाहेरील एक आयटी पार्क आणि २०२ हेक्टरचा दुबई वॉटरफ्रंटवरील प्रकल्प अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. सुधीर जांभेकर यांनी ‘हे विश्वाचे अंगण’ नावाचे आत्मचरीत्रही मराठीमध्ये लिहिले आहे. सुधीर जांभेकर यांनी मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमधून वास्तुरचनेची पदवी घेतली असून त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. जांभेकर न्यूयॉर्क शहराचे रहिवासी आहेत. त्यांना व्यवसाय व उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात येत आहे.\nप्रभाकर घाटे डॅलास फोर्टवर्थचे रहिवासी आहेत. प्रभाकर घाटे यांनी वेळोवेळी अनेक प्रकारची सामाजिक कामे केली आहेत. त्यांनी धारवाडमध्ये एक संस्कृत शाळा व होस्टेलही सुरु केले आहे. प्रभाकर घाटे यांनी संतसेवा चालू रहावी म्हणूनही अथक प्रयत्न केले आहेत. त्यांनी धारवाडमधील आपले घर चिन्मय मिशनला देणगी म्हणून दिले. सज्जनगडावरही घाटे यांनी एक खोली बांधली आहे. डॅलास फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळालाही ते वेळोवेळी वेगवेळ्या प्रकारे मदत करत असतात. १९७० ते १९९५च्या दरम्यान प्रभाकर घाटे यांनी अनेक लोकांच्या घरी जाऊन पौरोहित्यही केले आहे. डॅलास फोर्टवर्थच्या हिंदू मंदिरात पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई आणण्याचे श्रेय प्रभाकर घाटे यांना दिले जाते. प्रभाकर घाटे टेक्सास इन्स्ट्रुमेंटमध्ये काम करत होते. त्यांनी अणूच्या घन पदार्थांतील हालचालींवर संशोधन करुन डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी ७०हून अधिक शोध निबंधही लिहिले आहेत. ८२ वर्षांच्या प्रभाकर घाट्यांना त्यांच्या अथक सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देण्यात येत आहे.\nदिप्ती पंडीत वॉशिंग्टन डी.सी.च्या रहिवासी आहेत. तेथील मराठी शाळेत त्या मराठी शिकवतात. दिप्ती पंडीत २००६पासून सातत्याने मराठी शिकवत आहेत. त्यांनी मेरीलँडमध्ये २००६मध्ये मराठी शाळेत शिकवायला सुरुवात केली. दिप्ती पंडीत यांनी ६ वर्षांपूर्वी वॉशिंग्टन डिसीची मराठी शाळा ५ मुलांसाह सुरू केली. आज या शाळेत वेगवेगळ्या वर्गात ६५हूनही अधिक विद्यार्थी मराठी शिकत आहेत. त्यांच्या अथक परीश्रमांमुळे वॉशिंग्टन डिसीची मराठी शाळा एक यशस्वी शाळा मानली जाते. ज्यावेळी मराठीचे भवितव्य भारतामध्ये असुरक्षित मानले जात आहे अशा वेळी दिप्ती पंडीत यांच्या मराठी शाळेने अमेरिकेमध्ये महाराष्ट्रातील मुलांच्या तोडीची मराठी बोलणारी मुले तयार केली आहेत. दिप्ती पंडीत यांना त्यांच्या या प्रयत्नात ६ ते ७ इतर शिक्षकांचीही मदत झाली आहे. दिप्ती पंडीत यांना मराठी शाळा उत्तम प्रकारे चालवल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात येत आहे.\nरुजूल झापर्डे १९ वर्षीय तरुण असून तो मूळचा न्यू जर्सीचा रहिवाशी आहे. १७ वर्षांचा असताना त्याला एअरपोर्टवर कार शेअरिंगची कल्पना सुचली. त्यातूनच त्याने फ्लाइटकार नावाच्या कंपनीची स्थापना केली. गेल्या तीन वर्षांपासून तो यशस्वीपणे ही कंपनी चालवत आहे. रुजूलने फ्लाइटकार सेवा एका शहरात सुरू करून आता १५ शहरांमध्ये पसरवली आहे. फोर्ब्स मॅगेझिनच्या मते रुजूल\n२० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक उभा करणारा सर्वांत तरुण उद्योजक आहे. रुजूलच्या कंपनीची दखल न्यूयॉर्क टाइम्सनेही घेतली आहे. फक्त १३ वर्षांचा असताना रुजूलने एक संस्था उघडून भारतामधील गावांमध्ये विहीर खणून द्यायला सुरुवात केली. रुजूलच्या शाळेमधून या विहिरीसाठी पैसे उभे करण्यात आले. लवकरच इतरही शाळांमध्ये हे लोण पसरून त्याच्या संस्थेपर्फे ६० विहिरी खोदण्यात त्याला यश आले. अंदाजे एक लाख लोकांना त्यामुळे पिण्याचे पाणी मिळाले आहे. रुजूलला तरुण वयात व्यवसायक्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात येत आहे.\nआपल्यापैकी अनेकांना डॉ. श्री. ठाणेदार हे ‘ही श्रीची इच्छा’ या पुस्तकाचे लेखक म्हणून माहिती असतील. या पुस्तकाच्या ४३ आवृत्त्या खपल्या असून सध्या ४४वी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. या पुस्तकामुळे अनेक मराठी तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. श्री ठाणेदार यांना Ernst and Young Entrepreneur of the Year या पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आले आहे. डॉ. ठाणेदार\nयांनी रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. श्री ठाणेदार हे हाडाचे उद्योजक असून त्यांनी आतापर्यंत ११ वेगवेगळ्या कंपन्या चालवल्या आहेत. त्यातील एक कंपनीने ५५ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल केली आहे. सेंट लुईस महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेमध्ये डॉ. ठाणेदार यांचा सहभाग होता. त्यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळातही वे���वेगळी पदे भूषवलेली आहेत. श्री. ठाणेदार यांच्या जीवनावर एका चित्रपटाचे कामही सध्या चालू आहे. डॉ. ठाणेदार मिशिगन राज्यातील अॅन आर्बर शहराचे रहिवासी असून त्यांची उत्तुंग कामगिरीविषयी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.\n१९६६ मध्ये जया हुपरीकर व शंकर हुपरीकर शिकागोला आले. शिकागोमध्ये आल्यापासून त्या तेथील मराठी समाजामध्ये कार्यरत होत्या. १९७० साली जया हुपरीकार यांच्या पुढाकाराने शिकागो मंडळाच्या ‘रचना’ या मुखपत्राचा पहिला दिवाळी अंक हस्तलिखीत स्वरुपात प्रसिद्ध झाला. १९८० मध्ये शिकागो मंडळाचा जम बसल्यानंतर अमेरिकेतील सर्व मंडळांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने जया हुपरीकर, विष्णु वैद्य आणि शरद गोडबोले यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. बृहन्महाराष्ट्र वृत्त या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मुखपत्राची रुपरेषा, मांडणी, लेखन आणि संपादन या सर्व जबाबदाऱ्या जया हुपरीकर यांनी सांभाळल्या. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारीणीवरही त्यांनी पहिली सहा वर्षे काम केले. जया हुपरीकर यांनी लावलेल्या या बीजाचा आज महावृक्ष झला आहे. जया हुपरीकर यांची बृहन्महाराष्ट्र मंडळाने जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. ​\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nअरे वा. एकसे एक दिग्गज लोकं\nअरे वा. एकसे एक दिग्गज लोकं आहेत\nपराग +१ ह्या सगळ्यांची\nह्या सगळ्यांची माहिती दिल्याबद्दल आभार ..\nफारच छान परिचय. अगदी\nफारच छान परिचय. अगदी कर्तृत्ववान लोकं आहेत ही. सगळ्यांच मनापासून अभिनंदन.\n उत्तुंग व्यक्तिमत्व एकसे एक. सर्वांचे अभिनंदन..\nमाहिती दिल्याबद्दल धन्यवाद ..\nतिकडे मराठी शाळा आहे हे माहित नव्हते. ते ऐकून खूपच छान वाटले.\nखूप कर्तृत्ववान मोठी माणसं..खूप छान परिचय. पुरस्काराबद्दल सगळ्यांचे अभिनंदन\nमस्त परिचय.. सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन..\nकिती योग्य निवडी आहेत ह्या\nकिती योग्य निवडी आहेत ह्या\n किती वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत सर्व जण\n मराठी यशाची पताका अशीच फडकत राहो.\nमस्त वाटले वाचून. तो रुजुल\nमस्त वाटले वाचून. तो रुजुल झापर्डे आमच्या इथेच जवळ राहतो, त्यामुळे त्याच्याविषयी ऐकलं होतं. बाकीच्यांच्या पण अचीव्हमेन्ट्स जबरी आहेत\nसर्वांचे अभिनंदन. खूपच चांगली\nसर्वांचे अभिनंदन. खूपच चांगली माहिती दिली आहे.\nसर्वांचे अभिनंदन, व बृममं चे\nसर्वांचे अभिनंदन, व बृममं चे ही, या चांगल्या कामाकरता व योग्य निवडींकरता. यातील अनेक लोक माहीत नव्हते.\n बृहन्महाराष्ट्र मंडळाचा मस्त उपक्रम.\nयातील अनेक लोक माहीत नव्हते.>>> +१\nमस्तं , अभिनंदन सगळ्यां\nमस्तं , अभिनंदन सगळ्यां कर्तृत्त्ववान मराठी मंडळींचं \n आणि ही माहिती दिल्याबद्दल आभार.\nचांगली माहिती, ईथे दिल्याबद्दल धन्यवाद\nसर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल BMM चे पण अभिनंदन\n इथे शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद\nशेखर रहाटेंबद्दल वाचलं होतें.\nशेखर रहाटेंबद्दल वाचलं होतें. कुठल्यातरी पेपरला कान्स महोत्सवाच्या दरम्यान मुलाखत आली होती त्यांची. त्यांनी डिझाईन केलेले ड्रेसेस आणि त्यांचा एकूण या क्षेत्रातला अनुभव, मोठा प्रवास आणि यश याबद्दल सविस्तर आलं होतं.\nनक्कीच एन्स्पायरिंग होती मुलाखत.\nबाकीपण सगळे लोक आणि त्यांचं त्यांच्या क्षेत्रातलं योगदान, यश हे सगळं वाचून भारी वाटलं. इथे दिल्याबद्दल आभार\nजबरदस्त वाटलं ह्या सगळ्यांविषयी वाचून \nसर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल BMM चे पण अभिनंदन >>> + १\nजया हुपरीकर यांची बृहन्महाराष्ट्र मंडळाने जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.\n१९७० साली जया हुपरीकार\n१९७० साली जया हुपरीकार यांच्या पुढाकाराने शिकागो मंडळाच्या ‘रचना’ या मुखपत्राचा पहिला दिवाळी अंक हस्तलिखीत स्वरुपात प्रसिद्ध झाला. >> मस्त हे सगळ कुठे, कुणी सांभाळून ठेवले आहे का हे सगळ कुठे, कुणी सांभाळून ठेवले आहे का एक सुरूवात म्हणून मराठी समाजातील अशा महत्त्वाच्या पाऊलखुणांचे एक सुंदर फिरते म्युझियम तयार होईल. (फिरते = जसे नाटकांचे प्रयोग असतात तसा म्युझियमचा दिवस्/ प्रयोग.)\nजया हुपरीकर यांचे अभिनंदन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/harmanpreet-kaur-stripped-dsp-rank-over-fake-degree-129596", "date_download": "2020-12-02T19:35:05Z", "digest": "sha1:ID3VWBRT63MH35XENXU7NJCEJCASRO2A", "length": 13236, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "बोगस प्रमाणपत्रामुळे हरमनप्रितला गमवावे लागले 'डीएसपी' पद - Harmanpreet Kaur stripped of DSP rank over fake degree | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबोगस प्रमाणपत्रामुळे हरमनप्रितला गमवावे लागले 'डीएसपी' पद\nपंजाब सरकारने भारतीय महिला ट्वेंटी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौर हिच्याकडून पोलिस उपअधिक्षकाचे पद काढून घेण्यात आली. सुत्रांनुसार खोटे पदवी प्रमाणपत्र सादर केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.\nनवी दिल्ली : पंजाब सरकारने भारतीय महिला ट्वेंटी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौर हिच्याकडून पोलिस उपअधिक्षकाचे पद काढून घेण्यात आली. सुत्रांनुसार खोटे पदवी प्रमाणपत्र सादर केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.\nसूत्रांनुसार पंजाब सरकारने तिला पत्र पाठवले आहे. हरमनप्रितची शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असल्यामुळे तिला फक्त पोलिस कर्मचारी म्हणून काम करावे लागेल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तरी तिची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा पाहता पंजाब सरकारकडून तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे.\nयावर हरमनप्रितचे व्यवस्थापक यांनी खुलासा केला आहे. ''ही तीच पदवी आहे जी हरमनप्रितने रेल्वेमध्ये दाखवली होती त्यामुळे ही खोटी असणे अश्यक आहे. तसेच पंजाब पोलिसांकडून आम्हाला कोणतेही अधिकृत पत्र आलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.''\nयाघटनेबद्दल विचारले असता हरमनप्रित म्हणाली, ''मला याबद्दल कल्पना आहे, सरकारकडून मला सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.''\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nयोगींनी मुंबईत सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरेंना भेटायला हवे होते : इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्यावर सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी होती...\nकाँग्रेसचे भविष्य उज्वल, शेतकरी आंदोलनातून धडा घ्यावा- शत्रुघ्न सिन्हा\nनवी दिल्ली- शेतकरी आंदोलनामुळे (Farmers Protests) देशाच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. पंजाब, हरियाणासह अनेक राज्याचे शेतकरी दिल्लीच्या...\nपंजाबी आजीनं कंगणाला डाफरलं, म्हणाली ' तु माझ्या शेतात कामाला ये'\nमुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला शेवटी एका पंजाबी आजीनं जशास तसे उत्तर दिले आहे. तिला दिलेलं उत्तर...\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांची होळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तीव्र निदर्शने\nअकोला : केंद्रातील मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे सदर कायद्यांना स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी...\nसातारा : सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास \"स्वाभिमानी' ने मारले जोडे\nसातारा : कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/blog-post_30.html", "date_download": "2020-12-02T18:05:23Z", "digest": "sha1:CX4MNUOG2FVVDFRIUJLNL7ZTFIFJ7VY4", "length": 10073, "nlines": 200, "source_domain": "www.marathatej.com", "title": "सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रमशाळा बंद .. पण शिक्षण आहे", "raw_content": "\nHomeमुंबईसरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रमशाळा बंद .. पण शिक्षण आहे\nसरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रमशाळा बंद .. पण शिक्षण आहे\nमुंबई, दि. २८; राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शिक्षकांना कोरोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या ��्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.\nप्रसिद्धी माध्यमातून सरकारी शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. या वृत्तामध्ये तथ्य नसुन यासंदर्भात वस्तुस्थिती दर्शक सविस्तर खुलासा शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत करण्यात आला आहे.\nशाळा बंद पण शिक्षण आहे…\n• शाळा बंद ... पण शिक्षण आहे. या अभ्यासमालेच्या सहाय्याने दीक्षा APP आधारित विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठीचा उपक्रम गेले 3 महिने सलग सुरु आहे.\n• विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आली आहे.\n• जिओ टी.व्ही वर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इ.3 री ते इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.\n• जिओ सावन या रेडीओ वाहिनीवर देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.\n• पाठ्यपुस्तके 100% विद्यार्थ्यांना पोहोच करण्यात आली आहेत.\n• यु ट्यूब वाहिनीवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चे Channel सुरु करून त्यावर व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.\n• DD सह्याद्री वाहिनीवर टीलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम इ. 1 ली ते इ. 8 वी साठी सुरु करण्यात आला आहे.\n• शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गूगल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.\n• स्वयंसेवक, शिक्षक वाडी वस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत.\nशाळा बंद…पण शिक्षण सुरु रहावे यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती, शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes-news/husbad-wife-marathi-joke-latest-marathi-joke-funny-joke-joke-marathi-marathi-vinod-puneri-joke-nck-90-2324874/", "date_download": "2020-12-02T18:10:14Z", "digest": "sha1:7IFFZG3NGEWIGCCJPTYMVKC2WFDFWGKU", "length": 9171, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "husbad wife marathi joke Latest marathi joke funny joke joke marathi marathi vinod puneri joke nck 90 | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा व���ढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nMarathi joke : बायकोला राग आल्यानंतर\nMarathi joke : बायकोला राग आल्यानंतर\nवाचा भन्नाट मराठी विनोद\nबायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत\nनवरा: वैतागून, आता काय झालं\nबायको : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना…\nनवरा : हो, काय झालं मग\nबायको : काय माहित कसं लावलं आहे काल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nMarathi joke : मॅडमनं असेचं शिकवलं\nMarathi Joke : सुरेश आणि रमेश\nMarathi Joke : पती-पत्नी आणि वाद\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 Marathi Joke : मॅगी व पुरणपोळीतील फरक\n2 आजपर्यंतचा सर्वात बेस्ट इंग्रजी संवाद, वाचाल तर हसून पोट दुखेल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/05/clerk-5199.html", "date_download": "2020-12-02T19:32:51Z", "digest": "sha1:5HFHOT6RAC4ZTI5KKJ2LVSCPWXL2SZBI", "length": 9719, "nlines": 165, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: भारतीय स्टेट बँकेत सहायक (Clerk) पदाच्या 5199 जागा", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nभारतीय स्टेट बँकेत सहायक (Clerk) पदाच्या 5199 जागा\nभारतीय स्टेट बँकेत लिपिक संवर्गातील सहायक (5199 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 539 जागांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. 26 मे 2014 ते 14 जून 2014 असा आहे. अधिक माहिती http://www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेप���:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nयुवा विकास निधीची स्थापना\nलेखा व कोषागारे संचालनालयात 516 जागा\nभारतीय स्टेट बँकेत सहायक (Clerk) पदाच्या 5199 जागा\nगुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-mantralaya-jilha/seizure-notice-kisan-veer-sugar-exhausted-bills-challenge-madan-bhosale-63936", "date_download": "2020-12-02T19:02:44Z", "digest": "sha1:F7JYLXFTBS4N4RH7LZODGBBVBPQ6PQP5", "length": 16704, "nlines": 203, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "थकीत ऊसबिलासाठी `किसन वीर` ला जप्तीची नोटीस : मदन भोसलेंपुढे आव्हान - Seizure notice to Kisan Veer Sugar for exhausted bills; Challenge to Madan Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nथकीत ऊसबिलासाठी `किसन वीर` ला जप्तीची नोटीस : मदन भोसलेंपुढे आव्हान\nथकीत ऊसबिलासाठी `किसन वीर` ला जप्तीची नोटीस : मदन भोसलेंपुढे आव्हान\nथकीत ऊसबिलासाठी `किसन वीर` ला जप्तीची नोटीस : मदन भोसलेंपुढे आव्हान\nथकीत ऊसबिलासाठी `किसन वीर` ला जप्तीची नोटीस : मदन भोसलेंपुढे आव्हान\nथकीत ऊसबिलासाठी `किसन वीर` ला जप्तीची नोटीस : मदन भोसलेंपुढे आव्हान\nथकीत ऊसबिलासाठी `किसन वीर` ला जप्तीची नोटीस : मदन भोसलेंपुढे आव्हान\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nकारखान्याने ऊस नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार शेतकरी सभासदांना ऊस बिल वेळेत आदा केलेले नाही. त्यामुळे 30 सप्टेंबर 2020 अखेर कारखान्याकडे 15 टक्के व्याजासह एकूण थकित एफआरपीची रक्कम 33 कोटी 82 लाख 43 हजार इतकी होत आहे. परिणामी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 16 ऑक्‍टोबरला कारखान्यांवर थकित एफआरपी पोटी जप्तीची नोटीस बजावली आहे.\nसातारा : एफआरपीची रक्कम थकित ठेऊन ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुईंज येथील किस�� वीर सहकारी साखर कारखान्यास साखर आयुक्तांनी जप्तीच्या कारवाईची नोटीस बजावली आहे. कारखान्यांकडे 2019-20 मधील गाळप हंगामातील 33.82 कोटी रुपयांची रक्कम 15 टक्के व्याजासह थकित आहे. ही थकित रक्कम महसूलची थकबाकी समजून कारखान्याची मालमत्ता, साखर, मोलॅसिस आणि बगॅस याची विक्री करून त्यातून ही रक्कम वसूल करावी. या येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांची थकित देणी द्यावीत, असे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहेत.\nऊस नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार साखर कारखान्याकडे गळीतासाठी आलेल्या ऊसाचे बिल 14 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे कारखान्यांना बंधनकारक आहे. एफआरपीची ही रक्कम वेळेत न देणाऱ्या कारखान्यांकडून 15 टक्के व्याजासह सदर रक्कम वसूल करण्याची तरतूद संबंधित कायद्यात आहे.\nभुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने 2019-20 च्या गळीत हंगामात चार लाख 14 हजार दहा मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. त्याची एफआरपीनुसार किंमत 25 कोटी 51 लाख सात हजार इतकी होते.\nकारखान्याने ऊस नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार शेतकरी सभासदांना ऊस बिल वेळेत आदा केलेले नाही.\nत्यामुळे 30 सप्टेंबर 2020 अखेर कारखान्याकडे 15 टक्के व्याजासह एकूण थकित एफआरपीची रक्कम 33 कोटी 82 लाख 43 हजार इतकी होत आहे. परिणामी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 16 ऑक्‍टोबरला कारखान्यांवर थकित एफआरपी पोटी जप्तीची नोटीस बजावली आहे. यामध्ये ऊस बिलाची थकित रक्कम ही महसूली थकबाकी समजून जप्तीची कारवाई करावी, असे म्हटले आहे.\nकारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅससह इतर उत्पादनांची विक्री करून रक्कम वसूल करावी. तसेच कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजावर शासनाच्या नावाची नोंद करावी. तसेच सदर मालमत्तेची विक्री करून त्यातून येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांची थकित देणी भागवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचे पत्र किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांनाही पाठविले आहे.\nबिले देण्यासाठी प्रयत्नशील : मदन भोसले\nयासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, \"\" अंतिम महिन्यातील काही बिल देण्याचे राहिले आहे, ही वस्तुस्थिती आहे. गेली तीन ते चार महिने हे बिले देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही रकमेला राज्य सरकारने हमी देणे आवश्‍यक होते. याबाबतची प्रक्र��या होण्यास वेळ लागल्याने ही वेळ आली आहे. बॅंकेने आम्हाला तब्बल 32 अटीशर्ती घातलेल्या आहेत. त्याची पूर्तता होण्यास दोन-चार दिवस जाणार आहेत.\nआम्ही 30 तारखेपर्यंत बिले देणार होतो; पण शेतकऱ्यांचे हित पाहून राज्य सरकार आणि आयुक्तांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. यापूर्वी 2017 मध्ये अशीच नोटीस कारखान्याला आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची मुदत दिली होती. त्यावेळी 130 कोटींची रक्‍कम होती, आता 32 कोटी रुपये आहेत. आता जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात किसन वीरच्या मालमत्तेची विक्री करून पैसे वसूल करतील. कारखान्याच्या गोदामात साखर आहे, ती विकून पैसे देतील. त्यांच्यावर काही प्रेशर असेल. त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे.'' उशीर झालाय, पैसेही द्यायचे आहेत; पण तरीही आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगंगाखेड शुगरला ऊस गाळपाची परवानगी नाकारण्यामागे सरकारमधील मंत्री..\nपरळी वैजनाथ : साखर कारखाना चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अटींची पुर्तता केल्यानंतरही काही किरकोळ बाबींचे भांडवल करून सरकारमधील काही...\nमंगळवार, 1 डिसेंबर 2020\nमहामारीतही राज्याला स्थिरता देण्यात यश, कोरोनावर मिळविले नियंत्रण : पृथ्वीराज चव्हाण\nसातारा : तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार टिकेल का, अशी चर्चा राज्यात सरकार स्थापनेपासून आहे. मात्र, तिन्ही पक्षांतील नेत्यांचा समन्वय चांगला आहे...\nशनिवार, 28 नोव्हेंबर 2020\nकाळे कारखान्याचे केंद्राकडे थकलेल्या 26 कोटींसाठी शरद पवार पुढाकार घेणार\nकोपरगाव : ``केंद्र सरकारकडे काळे कारखान्याचे 26 कोटी रुपये साखरनिर्यात अनुदान थकले आहे. ते लवकर मिळावे, यासाठी शरद पवार पुढाकार घेतील. यंदा अतिरिक्त...\nगुरुवार, 29 ऑक्टोबर 2020\n'किसन वीर'ला कोणीही रोखू शकत नाही : मदन भोसले\nभुईंज (ता. वाई) : राजकारण आणि सहकार याची कधी गल्लत केली नाही. तरीही अडचणी येत राहिल्या. या अडचणीवर मात करण्याचा पुरुषार्थ दाखवला, त्यापासून...\nसोमवार, 26 ऑक्टोबर 2020\nमहाराष्ट्रात तीन सावत्र भावाचे सरकार : सदाभाऊ खोत यांची टीका\nकोल्हापूर : राज्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, यासाठी सरकारने तात्काळ पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. पण, सर��ार हे तीन...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_787.html", "date_download": "2020-12-02T18:36:10Z", "digest": "sha1:AR2HL4C6VAHL4WDQVS4DD765RW7PEU2D", "length": 11116, "nlines": 192, "source_domain": "www.marathatej.com", "title": "शेलगाव खुर्द येथे उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची भेट", "raw_content": "\nHomeफुलंब्रीशेलगाव खुर्द येथे उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची भेट\nशेलगाव खुर्द येथे उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची भेट\nफुलंब्री( प्रतिनिधी गजानन इधाटे)\nफुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील प्रगतशील शेतकरी बालाजी दामोधर तुपे यांनी याच्या शेतामध्ये मागच्या वर्षी जून 2019 मध्ये आद्रक पिकाची लागवड केली होती.पण आद्रक या पिकाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांनी आद्रक न विकता तशीच ठेवली आज ती आद्रक 14 महिन्याची पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी त्याच्या आद्रक पिकाला काही रासायनिक तर काही जैविक या पद्धतीने पिकाला खताचे व्यवस्थापन त्यांनी केले त्याच्या शेतामध्ये त्यांनी शेत तलाव करून जीवमूत साठी 40 हजाराची टाकी विकत घेऊन त्यांनी आद्रक पिकाला जीवमूत सोडले बाकी रासायनिक खतांचा खर्च कमी केला.आज सर्व जण रासायनिक खताच्या व औषध याचा भडिमार करून पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे,त्यावेळी उत्पन्न तर होते पण खर्च ही खूप होतो,याच धर्तीवर शेलगाव येथील प्रगतशील शेतकरी बालाजी तुपे यांनी खर्च कमी व्हावा यासाठी माळवी गाय विकत घेऊन त्या गाईच्या शेणापासून व गोमित्रा पासून त्यांनी जीवामूत तयार करून आद्रक पिकाला देऊन अश्या प्रकारे शेती फुलवली,आज त्याच्या आद्रक पिकाची उंची किमान 4 ते 5 फुटांपर्यंत आहे.त्यांचे गावातील आद्रक पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमी मार्गदर्शन असते.व ते शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकावर कोणता रोग आहे यावर कुठलं औषध फवारावे याची माहिती ते संपूर्ण आद्रक,कपाशी पिकाच्या शेतकऱ्यांना देत असते.\n*प्रगतशील शेतकरी बालाजी तुपे प्रतिक्रिया*\nआद्रक पिकाचे उत्पन्न काढण्यासाठी व कमी खर्च करायचा असल्यास शेतकऱ्यांनी जीवमूत चा प्रयोग नक्की करावा 1 एकर शेतीसाठी किमान 1000 ते 1500 लिटर जीवमूत आद्रक पिकाला द्यावे जेणे करून उत्पन्न वाढेल व खर्च ही कमी होईल.आज मी माझ्या शेतात जि खोडवा आद्रक ठेवलेली आहे ते आद्रक क्षेत्र 22 गुंठे आहे त्या मध्ये कमीत कमी 160 ते 175 किंटल आद्रक निघू शकते आणि हे सर्व जीवमूत मुळे शक्य झाले आहे,जीवमूत ने जमिनीतील कर्ब वाढते व जमिनीतील कर्ब वाढल्याने जमीन बलवान बनते,कारण मी 1 महिना जैविक व 1 महिना रासायनिक करतो.\nत्याच्या शेततातील आद्रक पीक पाहण्यासाठी जिल्हाभरातून आद्रक शेती वाले, कंपनी वाले अश्या वेगवेगळ्या नागरिकांनी आद्रक बघण्यासाठी हजेरी लावली,आसेच आज फुलंब्री येथील उपविभागीय कृषी अधिकारी अनिलकुमार हादगावकर तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव व काकासाहेब इंगळे मंडळ कृषी अधिकारी शिवाजी गिरी,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा)मकरंद ननावरे,सहहयक तंत्रज्ञान व्यवस्थापन जगदीश जाधव कृषी सहहयक अंकुश कांबळे,कृषी पर्यवेक्षक राधकीसन मानकापे व नामदेव जिंदे व प्रगतशील शेतकरी यांचे वडील दामोदर तुपे ,श्रीराम इधाटे आदी उपस्थित होते.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/21-february-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:35:50Z", "digest": "sha1:3CVXUVEQX6DS6OFILT2DYI4ZLWEWPHSZ", "length": 9105, "nlines": 244, "source_domain": "mahanmk.com", "title": "21 February 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n21 Feb च्या चालू घडामोडी\n२० फेब्रुवारी: मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य दिन\n२० फेब्रुवारी: मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य दिन मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य दिन २० फेब्रुवारी रोजी साजरा वेचक मुद्दे अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्य दिन\nभविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांक: भारताची ३५ व्या क्रमांकावर झेप\nभविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांक: भारताची ३५ व्या क्रमांकावर झेप भारताची भविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांकात ३५ व्या क्रमांकावर झेप प्रकाशन इकॉनॉमिक इंटेलिजन्\nCMS COP १३ मध्ये आशियाई हत्ती आणि माळढोक आणि बंगाल फ्लोरिकन यांचे 'लुप्त होणाऱ्या स्थलांतर प्रजाती' म्हणून वर्गीकृत\nCMS COP १३ मध्ये आशियाई हत्ती आणि माळढोक आणि बंगाल फ्लोरिकन यांचे 'लुप्त होणाऱ्या स्थलांतर प्रजाती' म्हणून वर्गीकृत 'लुप्त होणाऱ्या स्थलांतर प्रजाती' म्हणून CMS COP १��� मध\n२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन\n२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा करतात दिवस साजरा युनेस्को वेचक मुद्दे जागतिकी\nतेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकार सुरू करणार 'तिल्हान मिशन'\nतेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकार सुरू करणार 'तिल्हान मिशन' भारत सरकार तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सुरू करणार 'तिल्हान मिशन' घ\nजागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन\nजागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन श्रीनगरमध्ये जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे आयोजन ठिकाण श्रीनगर उद्दिष्ट्ये जम्मू-काश्मीरमध्ये व\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/769305", "date_download": "2020-12-02T19:10:09Z", "digest": "sha1:5GYIUTULXBNNW4FHJIJ7A4RIW7YLTAAM", "length": 2128, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:१०, ४ जुलै २०११ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mg:800\n२०:३९, २२ मार्च २०११ ची आवृत्ती (��ंपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 800)\n२३:१०, ४ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mg:800)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/how-where-invest-300045", "date_download": "2020-12-02T19:19:52Z", "digest": "sha1:STXBW3VKBEKEBRULIDUNUU7YQ6LRYCQM", "length": 20025, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल... - How & where to invest | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nगुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...\nमेहनत करून कमावलेले पैसा वाचवायला हवा, त्याचबरोबर तो वाढवायलाही हवा. संपत्ती निर्मिती ही आयुष्यातील महत्त्वाची बाब आहे. परंतु संपत्ती ही फक्त उच्च दर्जाचे आयुष्य जगण्यासाठीच आवश्यक नसते तर वाढत जाणाऱ्या गरजा, महागाई आणि भविष्यातील आपली आर्थिक उद्दिष्टे किंवा गरजा यांच्यासाठीदेखील संपत्ती निर्मिती ही महत्त्वाची गोष्ट होऊन बसते. मात्र फक्त मेहनत करून आणि बचत करून संपत्ती निर्माण होत नाही.\nमेहनत करून कमावलेले पैसा वाचवायला हवा, त्याचबरोबर तो वाढवायलाही हवा. संपत्ती निर्मिती ही आयुष्यातील महत्त्वाची बाब आहे. परंतु संपत्ती ही फक्त उच्च दर्जाचे आयुष्य जगण्यासाठीच आवश्यक नसते तर वाढत जाणाऱ्या गरजा, महागाई आणि भविष्यातील आपली आर्थिक उद्दिष्टे किंवा गरजा यांच्यासाठीदेखील संपत्ती निर्मिती ही महत्त्वाची गोष्ट होऊन बसते. मात्र फक्त मेहनत करून आणि बचत करून संपत्ती निर्माण होत नाही. हे तर आवश्यक आहेच परंतु त्याचबरोबर धनवृद्धीसाठी योग्य गुंतवणूक ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे जितकी शक्य होईल तितकी बचत करत गुंतवणूक करत राहिले पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nगुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. योग्य ते आर्थिक नियोजन करून त्याची शिस्तबद्ध आणि नियमित अंमलबजावणी केल्यास अपेक्षित धनवृद्धी होऊ शकते. हे सर्व करताना काही महत्त्वाची सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे.\nविकासदराला उतरती कळा; चौथ्या तिमाहीत जीडीपी ३.१ टक्क्यांवर\n१. संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आपण केलेल्या गुंतवणूकीतून मोठी रक्कम उभी राहण्यास काही कालावधी लागतो. त्यासाठी संयम ठेवण्याची आवश्यकता असते. चटकन श्रीमंत होण्याच��� अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे फायदा तर होणार नाहीच परंतु एखाद्या संकटात सापडण्याचीच शक्यता अधिक असते.\n२. मोठी रक्कम उभी करण्यास कालावधीही अधिक लागतो. त्यामुळेच जितक्या लवकर गुंतवणुकीची सुरूवात करू शकाल तितक्या लवकर सुरू करा. त्यामुळे तुमच्या गुंतवणूकीवर अधिक लाभ मिळवता येईल. विशीत सुरू केलेली गुंतवणूक तिशीतील गुंतवणूकीपेक्षा अधिक संपत्ती निर्माण करते. कारण लवकर गुंतवणूक सुरू केल्यामुळे जास्त कालावधी मिळतो आणि बचतही अधिक केली जाते पर्यायाने गुंतवणूकीची रक्कमही अधिक असते.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n३. नियमितपणे गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा पाया आहे. शिस्तबद्धपणे वर्षानुवर्षे केलेली नियमित गुंतवणूक तुमचे संपत्ती निर्मितीचे स्वप्न पूर्ण करते. नियमितपणे गुंतवणूक केल्यास थोड्या रकमेच्या गुंतवणुकीचा लाभही मोठा असतो. उदा. १,००० रुपये ३० वर्षांसाठी गुंतवल्यास आणि त्यावर १० % परतावा मिळाल्यास मिळणारी रक्कम २२ लाखांपर्यत पोचू शकते. थोडक्‍यात लहान रक्कम दीर्घ काळ नियमितपणे गुंतवल्यास फायदा निश्‍चित आहे.\nकोरोनामुळे जागतिक महामंदीनंतरचे सर्वात मोठे, ८.५ ट्रिलियन डॉलरचे नुकसान : संयुक्त राष्ट्रसंघांचा इशारा\n४. एसआयपीसारख्या चक्रवाढ व्याजाचा लाभ देणाऱ्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम उभी राहते. ३०व्या वर्षी एक लाख रुपये गुंतवले तर ६० व्या वर्षी (१० टक्के परतावा गृहीत धरून) साधारण १७.४५ लाख होतात तर५०व्या वर्षी ५ लाख रुपये त्याच दराने गुंतवल्यास ६०व्या वर्षी जवळपास फक्त १३ लाख होतात.\n५. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना आपले वय, उत्पन्न , जोखीम क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घ्या. निश्चित उत्पन्न योजना उदा. बॅंक एफडी किंवा एनसीडी, पोस्टाच्या योजना, सोने, म्युच्युअल फंड, शेअर, रिअल इस्टेट हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध गुंतवणुकीचे पर्याय आहेत. यासाठी करबचतीचे नियोजनही करायला हवे. आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारांमधील गुंतवणूकीचे प्रमाण ठरवावे. मात्र विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करावी. एकाच किंवा ठराविकच गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.\n६. तरुण वयात जोखीम क्षमता अधिक असते त्यामुळे इक्विटी प्रकारात अधिक गुंतवणूक करावी. कारण त्यात परतावाही अधिक असतो. तर वय वाढल्यावर जोखीम क्षमता कमी होते, त्यामुळे सुरक्षित आणि तुलनेने कमी परतावा योजनांवर भर द्यावा. हे सर्व करताना आपण लक्षात ठेवले पाहिजे की आर्थिक संपन्नतेसाठी गुंतवणूक आवश्यक आहे. म्हणूनच गुंतवणूक करणे जोखमीचे (जास्त परतावा देणारे पर्याय) तर असतेच परंतु गुंतवणूकच न करणे हे जास्त जोखमीचे असते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामगारांच्या समस्या लवकरच सोडविणार; पालिका आयुक्तांची इंटकच्या शिष्टमंडळाला ग्वाही\nवाशी : नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर काम करणाऱ्या विविध संवर्गातील कामगार व अधिकाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागू नये. त्यांना अधिकाधिक सुविधा...\nआशा सेविकांच्या मागण्यांकडे सिंधुदुर्गात पाठ\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात जवळपास ८०० आशा सेविका आहेत. कोविड काळात आपला जीव धोक्‍यात टाकून सेवा बजावणाऱ्या शिवाय वर्षभर पोलिओ, डास...\nअन्न म्हणजे पूर्णब्रह्म. पण, हवामानबदलाचे अतिघातक परिणाम त्याच्यावर उत्पादक ते उपभोक्ता ह्या साखळीतल्या प्रत्येक पायरीवर होतात. हवामानबदलामुळे उद्‌...\nकामगारांच्या संपात अनेक संघटना सहभागी, औरंगाबादेत सामान्यांचे कामे खोळंबली\nऔरंगाबाद : सरकारची चुकीची धोरणे, कोलमडलेली अर्थव्यवस्था. वाढती बेरोजगारी. जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी, महागाई व सरकारकडून सुरु असलेली कामगारांची...\nहिंगोली : पोस्ट ऑफिसचे कर्मचारी लाक्षणिक संपावर ; कार्यालयात शुकशुकाट\nहिंगोली : जीडीएस कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ दयावा, कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा द्यावा अशा विविध मागण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण...\n\"आमच्या चळवळीला कोणी नेता नाही, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकऱ्याची पोरं माघार घेणार नाहीत \nकेत्तूर (सोलापूर) : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या 14 जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी संपावर जाईल, असा इशारा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2020-12-02T19:26:44Z", "digest": "sha1:X7OIV4OIAXEBSBKBVMQ2UJYWZ5VD3PGG", "length": 10035, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "इंधनावरील वॅट कमी करा:शिवसेनेची मागणी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर इंधनावरील वॅट कमी करा:शिवसेनेची मागणी\nइंधनावरील वॅट कमी करा:शिवसेनेची मागणी\nगोवा खबर:दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्य लोकांच जगण मुश्किल झाल्याने शिवसेनेने आज व्यावसायिक कर आयुक्त कार्यालयाबाहेर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात हजर नसल्याने अतिरिक्त आयुक्त गाडगीळ यांची भेट घेऊन इंधनावरील वॅट कमी करण्याची मागणी केली.\nयावेळी पत्रकारांशी बोलताना राज्य प्रमुख जितेश कामत म्हणाले, गोव्यात मोटर गाडी कींवा बाईक चैनीच्या वस्तू नसून अत्याआवश्यक साधन सुविधा आहे. गोव्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसुन ती सुलभ करण्यात अजुन पर्यंतची सर्व सरकारे अपयशी ठरली आहेत. इंधना वरील वॅट कमी करून कमी पैशात लोकांना इंधन उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. डीलरना १८ ते १९ रूपये दराने इंधन उपलब्ध होत असूनही नागरीकांना 70 टक्के एक्साईज ड्युटी आणि २५ टक्के वॅट मिळुन ७७ ते८० रूपयाने इंधन विकत देणं म्हणजे २५ रुपयांच्या कोंबडीच्या मटणाला ७५ रूपयांचा मसाला विकत घेण्यासारखे असल्याची टीका कामत यांनी केली आहे.\nगरज नसताना जर माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वॅट कमी केला होता तर आता महामारी संकट काळात संवेदनशीलतेचे दर्शन घडवत मुख्यमंत्र्यांनी परीकरांचा वारसा जपावा असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.\nसरचिटणीस मिलिंद गावस यांनी गोव्यात सध्या पर्यटन व्यवसाय आणि मायनींग बंद असुन लोकांकडे पैसे नाहीत त्यात डीझेल दर वाढिमुळे सर्व वस्तू महाग होऊन लोकांवर अतिरिक्त भार पडणार असल्याची खंत व्यक्त केली. शिवसेना दरवाढीचा निषेध करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आजपासून पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी रेस्टॉरंट आणि हाॅटेल वरील टाळेबंदी उठवण्य��त आली तरी निगडित टॅक्सी आणि इतर दर वाढीमुळे पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार असल्याचे गावस यांनी मत व्यक्त केले.\nप्रामुख्याने राज्य मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो, सचिव वंदना चव्हाण, उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, उत्तर जिल्हा सरचिटणीस नंदा भाईडकर, मेहबूब नालबान, रविंद्र दावणे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.\nPrevious articleउपमुख्यमंत्री आजगांवकर यांच्याहस्ते कंत्राटी कामगारांना नियुक्ती पत्रांचे वितरण\nNext articleगोमंतकीयांच्यात असणाऱ्या कौशल्यांना योग्य पद्धतीने दिशा देण्याची वेळ आली आहे : डॉ प्रमोद सावंत\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nगोव्यातील खाण प्रश्न केंद्रात सत्तेत येणारे मोदी सरकार सोडवेल:सुरेश प्रभू\n20 एप्रिल 2020 पासून लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्याबाबत राज्य सरकारांशी चर्चा करा :केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश\nदेशातील कोविड रुग्णसंख्या 21,393\nजिल्हा पंचायत निवडणुकीत रूपेश नाईक सर्वाधिक माताधिकक्याने विजयी होतील:तानावडे\nमाझा बिझनेस :पणजीत टॅक्सी गो सिटीची टॅक्सी सेवा सुरु\n‘महा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि महाराष्ट्रातील तयारीचा मंत्रिमंडळ सचिवांनी घेतला आढावा\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकदंबची बस बांबोळीतजळून खाक\nराज्यातील मंत्री आपले एका महिन्याचे वेतन कोविड -19 निधीसाठी देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/11/blog-post_2.html", "date_download": "2020-12-02T18:47:40Z", "digest": "sha1:YNVEURXJJBMRYLRUEPU7TUHW7ESH5ZHE", "length": 3057, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - ऊचल | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ९:०९ AM 0 comment\nनव-नवे पेच वाढू लागले\nलोक गावही सोडू लागले\nते ऊचल मिटवीत आहेत\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/gopinath-munde/page/2", "date_download": "2020-12-02T18:57:34Z", "digest": "sha1:MPJG2JR7Y3A2EZN5BXPUQODNCZ2HY6HM", "length": 13595, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Gopinath Munde Archives - Page 2 of 13 - TV9 Marathi", "raw_content": "\nपाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती\n‘2 वर्षांपासून बेरोजगार, तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय’, पायपीट करत नगरहून विद्यार्थी मातोश्रीकडे रवाना\nशीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा, अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर\nगोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला पंकजांचे घरातूनच सहकुटुंब अभिवादन, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर\nभाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना मानवंदना (Gopinath Munde Death Anniversary) दिली.\nबीड जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान, गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द\nबीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती, मात्र प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती. (Pankaja Munde cancels Parali Visit on Gopinath Munde Death Anniversary)\nमुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको : पंकजा मुंडे\n3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. (Pankaja Munde appeal to followers for Gopinath Munde Death Anniversary)\nविधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा\nरमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्याचा आरोप आहे (BJP Vidhan Parishad MLC Ramesh Karad FIR)\n‘मदर्स डे’ निमित्त पंकजा मुंडे यांची भावनिक पोस्ट\nभाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मातृत्व’ या आपल्या आवडत्या भूमिकेविषयी लिहिलं आहे. (Pankaja Munde Mothers Day Post)\nगोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, भाजपचे राज्यसभा उमेदवार भागवत कराड को��� आहेत\nभारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस आणि औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. Who is Bhagwat Karad\nबनावट सह्या प्रकरण अंगलट, भाजपच्या माजी आमदार संगिता ठोंबरेंच्या अडचणीत वाढ\nकेज न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती मगितली होती. परंतु तो आदेश कायम ठेवण्यात आला BJP Ex MLA Sangita Thombare Forge Case\nमराठवाड्याचे शक्तीपीठ भगवानबाबा गडावर चोरी\nआधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे.\nवरळी | मुंडे साहेबांचं केबिन मी वापरतेय, या कार्यालयात प्रचंड ऊर्जा आहे : पंकजा मुंडे\nगोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कार्यालय लवकरच सुरु होणार, पंकजा मुंडेंची सोशल मीडियावर माहिती\nपाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती\n‘2 वर्षांपासून बेरोजगार, तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय’, पायपीट करत नगरहून विद्यार्थी मातोश्रीकडे रवाना\nशीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा, अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर\nPHOTO | दिल्लीत आंदोलनाचा सातवा दिवस; शेतकरी काय खातात, कुठे झोपतात\nसीबीआय, ईडी आणि एनआयएच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश\nपाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होणार, श्रीकांत शिंदे यांची माहिती\n‘2 वर्षांपासून बेरोजगार, तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय’, पायपीट करत नगरहून विद्यार्थी मातोश्रीकडे रवाना\nशीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा, अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर\nPHOTO | दिल्लीत आंदोलनाचा सातवा दिवस; शेतकरी काय खातात, कुठे झोपतात\nपुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 2160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी नियुक्त\nयेरवड्यात 8 मजली नवीन फौजदारी न्यायालय उभारलं जाणार, शिवाजीनगर न्यायालयावरील ताण कमी होणार\nआंदोलन करावं की न करावं यावरुन गोंधळ, अखेर 8 डिसेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय, मराठा समाज आक्रमक\nखात्री केल्याशिवाय कोरोना लसीबाबत नकारात्मक बातमी पसरवू नका, आदर पुनावाला यांचं आवाहन\nAdar Poonawalla : आधी भारत नंतर आशिया खंडात लसीचं वितरण करणार; जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य : पुनावाला\nLIVE : कोरोना लसीच्या किंमतीवर मोदींसोबत चर्चा झाली नाही, पुनावाला यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahuvidh.com/punashcha/19552", "date_download": "2020-12-02T17:53:45Z", "digest": "sha1:5HVITIQCLCHUONLTMI7RZ6UCPMFMRTS6", "length": 82351, "nlines": 220, "source_domain": "bahuvidh.com", "title": "विसुभाऊ राजवाड्यांचे व्यक्तित्व - दि. वि. काळे - अंक : सह्याद्री, फेब्रुवारी १९५३ इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी मराठीत आदर्श संशोधनाचे उदाहरण घालून दिले. अनेक अस्सल कागदपत्रे शोधून काढली. संशोधन, व्याकरण, भाषाशास्त्र अशा अनेक अंगांनी त्यांनी मराठी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रास मोल प्राप्त करुन दिले. 'महाराष्ट्राचा वसाहतकाळ', 'राधामाधव विलासचंपू', 'महिकावतीची बखर', 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' आदि दस्तावेजांमुळे राजवाडे यांच्या संशोधनाचे मोल लक्षात येते. त्यांनी अत्यंत कष्टाने ही जूनी कागदपत्रे शोधून काढली. 'राधामाधव विलासचंपू' हे शहाजी महाराजांचे चरित्र आहे तर 'महिकावतीची बखर' ही केळवे-माहिम परिसराचा म्हणजे उत्तर कोकणाचा इतिहास सांगणारी बखर आहे. ती १४व्या शतकात लिहिली गेली होती आणि प्रत्यक्ष बखरीत लिहिलेला इतिहास साधारणतः इसवी सन ११३८-४० च्या आसपासचा आहे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हा लेख लिहिताना तर त्यांनी पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या विवाहापासून, म्हणजे महाभारतपूर्व काळातील उदाहरणांपासून टिपणे काढली होती. संशोधनाचा ध्यास घेतलेल्या अशा व्यक्तींच्या स्वभावाची, वागण्याची, सामाजिक आचारांची उकल करणे सोपे नसते. वर वर अनेकदा अशा व्यक्ती एककल्ली, विक्षिप्त, तऱ्हेवाईकही वाटू शकतात. राजवाडे यांच्या निधनाला २६ वर्षे झाली तेंव्हा म्हणजे १९५३ साली लिहिलेल्या या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वातील अशा विविध पैलूंचा उहापोह आहे. त्यांच्याविषयी वाचल्यावर अनेकांना त्यांनी गोळा केलेले, संशोधन-साहित्य वाचावेसे वाटेल, राजवाडे यांचे हे संपूर्ण संशोधन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर वाचता येईल. जवळपास १२०० पृष्ठे भरतील एवढा मजकूर तिथे जतन केलेला आहे. स्वदेश आणि स्वभाषाभिमानाला कृति बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ ���ाचकांसाठी", "raw_content": "\nअंक : सह्याद्री, फेब्रुवारी १९५३\nइतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी मराठीत आदर्श संशोधनाचे उदाहरण घालून दिले. अनेक अस्सल कागदपत्रे शोधून काढली. संशोधन, व्याकरण, भाषाशास्त्र अशा अनेक अंगांनी त्यांनी मराठी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रास मोल प्राप्त करुन दिले.   'महाराष्ट्राचा वसाहतकाळ', 'राधामाधव विलासचंपू', 'महिकावतीची बखर', 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' आदि दस्तावेजांमुळे राजवाडे यांच्या संशोधनाचे मोल लक्षात येते. त्यांनी अत्यंत कष्टाने ही जूनी कागदपत्रे शोधून काढली. 'राधामाधव विलासचंपू' हे शहाजी महाराजांचे चरित्र आहे तर 'महिकावतीची बखर' ही केळवे-माहिम परिसराचा म्हणजे उत्तर कोकणाचा इतिहास सांगणारी बखर आहे. ती  १४व्या शतकात लिहिली गेली होती आणि प्रत्यक्ष बखरीत लिहिलेला इतिहास साधारणतः इसवी सन ११३८-४० च्या आसपासचा आहे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हा लेख लिहिताना तर त्यांनी पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या विवाहापासून, म्हणजे महाभारतपूर्व काळातील उदाहरणांपासून टिपणे काढली होती. संशोधनाचा ध्यास घेतलेल्या अशा व्यक्तींच्या स्वभावाची, वागण्याची, सामाजिक आचारांची उकल करणे सोपे नसते. वर वर अनेकदा अशा व्यक्ती एककल्ली, विक्षिप्त, तऱ्हेवाईकही वाटू शकतात. राजवाडे यांच्या निधनाला  २६ वर्षे झाली तेंव्हा म्हणजे १९५३ साली लिहिलेल्या या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वातील अशा विविध पैलूंचा उहापोह आहे. त्यांच्याविषयी वाचल्यावर अनेकांना त्यांनी गोळा केलेले, संशोधन-साहित्य वाचावेसे वाटेल, राजवाडे यांचे हे संपूर्ण संशोधन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर वाचता येईल. जवळपास १२०० पृष्ठे भरतील एवढा मजकूर तिथे जतन केलेला आहे.\nस्वदेश आणि स्वभाषाभिमानाला कृतिशील तात्विक अधिष्ठान  मिळून  देण्यासाठी अविरत कष्टलेले इतिहासाचार्य  वि.का.  राजवाडे (१२ जुलै १८६४ – ३१ डिसेंबर १९२६).  'अभ्यासोनी प्रकटावे'  हे धेय्य उराशी बाळगून अवघे आयुष्य इतिहास संशोधनाच्या कार्याला समर्पित करणाऱ्या  या ज्ञानोपासकाच्या  असाधारण व्यक्तित्वाचा आणि कार्याचा  परिचय  करून देणारा हा लेख.\nइतिहासाचार्य राजवाडे यांच्या  निधनाला २६ वर्षे झाली. म्हणजे आज तिशी-चाळिशींत असलेल्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले नसणार किंव�� त्यांच्याबद्दल फारसे ऐकलेले नसणार. म्हणून अशांच्या माहितीसाठी त्यांच्या रूपगुणांबद्दल कांही ठळक गोष्टी प्रथम थोडक्यांत नमूद करणे उपयुक्त ठरेल.\nराजवाडे चांगले गौरवर्ण, मध्यम चणीचे, तालमीने कसलेल्या पीळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या भव्य कपाळपट्टीवर बहुधा विचारमग्नतेचा आणि एक प्रकारच्या अलिप्ततेचा कायमचा ठसा असल्यामुळे लोकांना दुर्वास-दर्शन किंवा उग्रता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असे. त्यांचा आवाज भारदार, गंभीर असून त्यांना एकेक शब्द सावकाश विशिष्ट आघातासह उच्चारून ऐकणाऱ्याच्या मनावर ठसविण्याची लकब असे. त्यांनी बी.ए. परीक्षेची पदवी कांही महिन्यांतच अभ्यास करुन मिळविली, नाना शास्त्रांचा अभ्यास केवळ ग्रंथ वाचून केला आणि मानभावांच्या ‘लीळा-संवाद’ ह्या सांकेतिक लिपींतील ग्रंथाचे लिपिसंकेत केवळ १३ दिवसांच्या मननाने उलगडून दाखविले; यावरून त्यांची बुद्धिमत्ता दिसते. राष्ट्रोद्धारार्थ ऐतिहासिक व भाषिक संशोधन आवश्यक आहे, असा मनाशी सिद्धान्त बांधून त्यांनी आमरण त्यासाठी फकिरी पत्करली, पण त्याची टिमकी वाजविली नाही. इतिहासशास्त्राच मराठीत पाया घातला, राष्ट्रविकासाचे सिद्धान्त बांधून दाखविले व शिवाजी-रामदास-माधवराव पेशवे यांचा उल्लेख करण्याची व्यापक बुद्धी ठेवली. राष्ट्रोद्धारविवेचक पुरुषांत महाराष्ट्रांत त्यांचे स्थान एवढे मोठे समजले गेले की, लोकशिक्षण मासिक (द्वितीयावतार, पहिलाच अंक) आणि प्रगती साप्ताहिक (पहिलेच वर्ष) ह्या त्यांच्या निधनानंतर वर्ष दोन वर्षांच्या अंतराने निघालेल्या प्रमुख नियतकालिकांना लौकरांत लौकर आपली श्रद्धांजली त्यांस अर्पण करावीशी वाटली. खरे-भांडारकरांसारखे त्यांनी सलग इतिहास लिहून इतिहास हा विषय साधारणांत लोकप्रिय केला नाही; पण इतिहास-विवेचनाच्या अनुषंगाने इतिहासांतील समाजशास्त्र व संस्कृतिविकासशास्त्र याचे विश्र्वरूप दर्शवून राष्ट्रोद्धाराचा शास्त्रपूत मार्ग दिग्दर्शित केला. आपले ज्ञान समाजाला देण्याला ते इतके उत्सुक होते की, ‘कोणताही हक्क राखून ठेवला नाही’ असे आपल्या ग्रंथांवर छापण्याचा जगावेगळा आग्रह त्यांनी दाखविला. त्यांनी जमा केलेला दुर्मिळ संग्रह कोणा परदेशस्थाच्या हवाली करून त्यांना स्वार्थ साधावयाचा असता तर ते लक्षाधीश झाले असते. सुस्थित राहा��ी म्हणूनच कोणा संस्थानिकाकडे सोपविलेल्या हस्तलिखितांबद्दल त्यांना खर्चही भागण्यापुरते द्रव्य मिळाले नाही हे अनेकांना माहीत आहे; परंतु सगळ्याच गोष्टींचे गुरुस्थान पश्र्चिमेकडे देणाऱ्यांच्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालून महाराष्ट्रेतिहासाचे गुरुस्थान महाराष्ट्रांतच आहे याची जाणीव करुन देण्यासाठीच त्यांनी एवढा जंगी खटाटोप केला.\nअशा या महापुरुषाचे स्मारक करण्याचा विचार त्यांच्या निधनोत्तर आठ-दहा दिवसांतच पुणे व धुळे येथे भरलेल्या दुखवट्याच्या सभात होणे अगदी साहजिकच होते. साधारण एका महिन्याच्या आंतच त्यांच्या अंतकालपूर्व निवासाचे — आणि अर्थात त्यांच्या संशोधित कागद-संग्रहाचे वगैरे — स्थान धुळे हेच सर्वानुमते ‘राजवाडे संशोधन मंडळ’चे ठिकाण ठरले. नुकताच त्यांच्या तिथीप्रमाणे (मार्ग. वद्य १२) सव्वीसाव्या स्मृतिदिवशी (दि.१४ डिसें.) राजवाडे संशोधन मंडळाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यांत आला. त्या वेळी प्रकट केलेल्या इतिवृत्तावरून आरंभीच योजिल्याप्रमाणे राजवाड्यांच्या स्मृतीची बहुविध पार्थिव साधने — राजवाडे  संशोधन मंदिर ही नांवाची स्मारक इमारत, पुतळा, तैलचित्र (१९३२); धातुकोशाचे दोन भाग (१९३८, १९४२) व ज्ञानेश्र्वरीचा नववा अध्याय (१९३२) छापणे, स्फुट निबंध व इतिहासाची साधने यांचे प्रकाशन (१९३२-१९४५); चरित्रलेखन (१९४६) आणि प्रसिद्धाप्रसिद्ध लेख व जमविलेला हस्तलिखितादी साधनसंग्रह एकत्र ठेवण्यासाठी संग्रहालय (१९४२ पासून चालू, परंतु अजून वाढ हवी); ही राजवाडे स्मारक मंडळानेच बहुतांशी सिद्ध केली आहेत असे म्हणावयास हरकत नाही. हे काम बहुतेक धुळ्याचे कार्यकर्ते श्री. भास्कर वामन भट व श्री. शंकर श्रीकृष्ण देव प्रभूतींनीच संपादन केले आणि खेदाची गोष्ट अशी की, हे समाधानकारक निवेदन करण्यासाठीच जणू ह्या रौप्यमहोत्सवानंतर तेराव्याच दिवशी श्री. तात्यासाहेब भट हे राजवाड्यांच्या भेटीसाठी निजधामी निघून गेले. राजवाडे संशोधन मंडळाच्या कार्याचा एवढा मोठा आधारस्तंभ अशा रीतीने गमावल्यामुळे राजवाडे स्मारकासंबंधी यापुढील जबाबदारीचे काम आता अन्य कोणी अंगावर घेणे आवश्यक झाले आहे.\nराजवाड्यांच्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या खंडांच्या सर्व प्रस्तावना आणि कांही दुर्मिळ होत चाललेले प्रकाशित निबंध तीन खंडांत पुनर्मुद्र���त करुन चित्रशाळेनेही या स्मारक योजनेत महत्त्वाचा भाग उचलला आहे. परंतु हे लिखाण केवळ जसेच्या तसे छापले आहे, तसे छापण्यांत विशेष अर्थ नाही. ते प्रथम छापले त्यानंतरच्या ३०-४० वर्षांत नवी साधने, नवी शास्त्रे, नवे विचार उपलब्ध झाले आहेत. त्यांच्या आधारे आपली विधाने राजवाडे हयात असते तर त्यांनी खासच सुधारली असती. परंतु त्यांच्या अभावी आता ‘टीपा देऊन योग्य ती शुद्धी किंवा पुष्टीची जोड दणे’ अवश्य झालेले आहे. तसे करावयाचे नसेल किंवा तसे करण्याची बौद्धिक वा आर्थिक समृद्धी हाताशी नसले तर मग पुनर्मुद्रणाचा उद्योग करण्यांत अर्थच नाही. वास्तविक हे काम एखाद्या सर्वसाधनश्रीमंत अशा ‘राजवाडे पुनर्मुद्रण मंडळा’च्या स्वाधीन करण्याची आवश्यकता आहे.\nहे काम अंगावर घेण्याचा आत्मविश्र्वास त्यांनाच वाटेल की ज्यांनी राजवाड्यांनी अभ्यासिलेल्या नाना शास्त्रांत पारंगतता मिळविली असले. अशांनी मग राजवाड्यांनी एकेका शाखेंत मांडलेली प्रमेये आणि प्रकट केलेले विचार एकत्र करुन त्यांवर यथायोग्य प्रमाणांत परस्परांत चर्चा करावी आणि त्या चर्चेच्या अनुरोधाने राजवाडेप्रणीत विचारलेखांचे संशोधन व पुनर्मुद्रण करावे. यापुढे राजवाड्यांचे स्मृतिदिन साजरे करूं इच्छिणाऱ्यांनी स्मृतिदिनाचे स्वरूप प्रयत्नपूर्वक अशाच कांही तऱ्हेचे बनविले तरच सव्वीस वर्षांनी होत असलेल्या या जागृतीचे खरे फळ पदरांत पडेल.\nपण राजवाड्यांसंबंधीचे आपले कोणतेही कर्तव्य यथायोग्य बजावण्याची पात्रता मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्या तीस वर्षांच्या अविरत उद्योगाचे रहस्य प्रथम समजले पाहिजे. एरवी त्यांचे असामान्य व्यक्तित्व आपल्या ध्यानांत येणार नाही.\nराजवाडे बुद्धिमान, विद्वान, अभ्यासक, चिकित्सक, स्वार्थत्यागी, इतिहासादिशास्त्र संशोधक, स्वराज्याकांक्षी, देशभक्त होते इत्यादी विशेषणांनी सूचित होणारा नमुना, त्या प्रत्येकांतील राजवाड्यांचे स्वतंत्र तंत्र आणि उत्कट वैशिष्ट्य ध्यानांत न आल्यामुळे, आपल्याला परिचित आहे असे उगाचच वाटते. आणि चिकित्सा न करतांच ‘आम्ही तेंच म्हणतो’ अशा थाटांत हे सर्व स्वीकारून झाल्यावर त्यावेगळे जे कांही राजवाडेपण राजवाड्यांत राहिले आणि ज्याचे काय करावे याचे ज्ञान लोकांना होईना, त्याला त्यांनी ‘विक्षिप्तपणा’ असे नांव देऊन आपले समाधान करुन घेतले या त्यांच्या ‘विक्षिप्तपणा’चे पृथक्करण केले पाहिजे. कारण हा त्यांचा विक्षिप्तपणा म्हणजेच त्यांचे वैशिष्ट्य किंवा असामान्यत्व, अनन्यसाधारणत्व.\nहे राजवाडेपण ओळखणारे जे समानधर्मे होते त्यांपैकी एकाने म्हणजे त्यांचे चुलते आहिताग्नी राजवाडे यांनी आपला ‘नीट्झ्शेचा ख्रिस्तांतक आणि ख्रिस्तांतक नीट्झ्शे’ हा महत्त्वाचा ग्रंथ आपल्या या असामान्य पुतण्याच्या ‘स्मरणार्थ’ जनतेला सादर केला आहे (१९३१) आणि त्याच्या समर्थनार्थ ‘ नीट्झ्शेच्या वृत्तीचा महाराष्ट्रांतील एकच बाणेदार विवेचक’ असे विश्र्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे नेमके आणि वेचक शब्दांत वर्णन केले आहे. आता नीट्झ्शे वृत्तीचा म्हणजे कसा तर असा. नीट्झ्शेच्या प्रस्तावनेचे हे पहिलेच वाक्य पाहा आणि नीट्झ्शेच्या वृत्तीचा अंदाज कराः- “हा ग्रंथ फार थोड्या लोकांकरिता आहे. त्यांपैकी अद्याप एकही उत्पन्न झाला असेल की नाही याची शंका आहे... ज्या विद्यमान लेखकांच्या कृतीचा आजच सर्वत्र बोलबाला चालला आहे अशांच्या वर्गांत मी आपले नांव समाविष्ट करुन घेण्याची चूक कशी करावी तर असा. नीट्झ्शेच्या प्रस्तावनेचे हे पहिलेच वाक्य पाहा आणि नीट्झ्शेच्या वृत्तीचा अंदाज कराः- “हा ग्रंथ फार थोड्या लोकांकरिता आहे. त्यांपैकी अद्याप एकही उत्पन्न झाला असेल की नाही याची शंका आहे... ज्या विद्यमान लेखकांच्या कृतीचा आजच सर्वत्र बोलबाला चालला आहे अशांच्या वर्गांत मी आपले नांव समाविष्ट करुन घेण्याची चूक कशी करावी उद्याचा काळ हाच माझ्या प्रभावाच काळ आहे. कांही ग्रंथकार आपल्या मृत्यूच्या पश्र्चात जन्मास येतात.”\nराजवाड्यांनी असे कोठे नेमके लिहिलेले आढळणार नाही. तथापि त्यांची इतर लुंग्यांसुंग्यांबद्दलची तुच्छताबुद्धी हरघडी दिसून येई. त्यांनी क्षुद्र वाटणाऱ्या माणसाला द्विपाद (Biped), हस्तक (underling) म्हणावे, कित्येकांचे एकेरी उल्लेख करावे हे नित्याचेच होते. त्यांच्या ऐतिहासिक लिखाणांत ग्रँट डफ सारख्या परकी इतिहासाकारांच्याच नव्हे तर स्वकीय इतिहासकारांच्या देखील चुकांची इतकी आणि अशी रेवडी उडविलेली असावयाची की त्यांच्या अहंमन्यतेला चॅथॅमच्या शब्दांत “I know I can save history and nobody else can,” असे स्वरूप देण्यास हरकत वाटत नाही. आणि त्यांची ही खात्री किती यथार्थ होती ह्याचे दुसरे कोणतेही इतिहासशास्त्���विषयक क्लिष्ट उदाहरण न देतां फक्त त्यांच्या १९१३ तील जुन्या लोकशिक्षणांतील “महाराष्ट्रांतील बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद” या सर्व लोकांना समजेल व आवडेल अशा एका (चित्रशाळा—राजवाडे लेखसंग्रह, भाग ३ मधील पृ. १६९-१८४) लेखाचेच उदाहरण देतो.\nया लेखावरून समाजेतिहासाचा समावेश करणारी त्यांची राष्ट्रेतिहासाबद्दलची व्यापक कल्पना आणि खोल तपशिलांत जाऊन गणितागत पद्धतीने ती अमलांत आणण्याची त्यांची असामान्य पात्रता; समाजहित, बुद्धि-बुद्धिमान, प्रतिभा-प्रतिभावान, कर्ता आणि कर्तृत्व अशा महत्त्वाच्या शब्दांची नर्भीड चर्चा करण्यांत आणि त्या कसोट्यां समाजांत विद्यमान असलेल्या कार्यकर्त्यांना लावून दाखविण्यांत प्रतीत झालेली निर्भयता; इंग्लंडांतील समान स्वरूपाच्या झालेल्या अन्य संदर्भांतील सुप्रसिद्ध व्यक्तींच्या शोधाची कल्पना एका ग्रंथांत आढळतांच लगोलग ती स्वदेशाला लाऊन पाहण्याची तत्परता आणि तळमळ ही दिसून येतात. या लेखांत त्यांनी मिळालेल्या माहितीचा पुरता छडा लावून त्यांतून देशहितासाठी इंग्लंडाची शास्त्रीय दृष्ट्या समृद्धता व आपल्या देशाची सर्व बाजूंनी निकृष्टावस्था यांचे यथार्थ दर्शन घडविले. आणि त्यांतून “(शास्त्रव्यवहार) आपल्या समाजांत बिलकूल नाही व ब्रिटिश साम्राज्यांत सर्वस्वी आहे, असा प्रकार आहे आणि याचा अर्थ असा होतो की, कोणत्या वेळी आपल्या समाजावर प्राणांतिक संकट ओढवेल याचा नियम नाही” असा रासायनिक संकलनाने होणाऱ्या निळीचा दाखला देऊन आपल्या देशाच्या भवितव्याबद्दल भयानक इशारा देऊन ठेविला आहे. अनेक शतकांच्या इतिहासाच्या अभ्यासाने शुद्ध झालेल्या तरल बुद्धीच्या या शास्त्रीय आविष्काराचे दर्शन म्हणजेच त्यांचे द्रष्टेपण. त्यांचे हे सर्वच विवेचन जितके सडेतोड, मार्मिक आणि अपरिहार्यतः तार्किक तितकेच भव्य वाटते. (त्यांतील पृष्ठ १६९ वरील आरंभीची ‘मराठा’ याची जाति-स्थलनिरपेक्ष कल्पना पहा.)\nराजवाड्यांच्या प्रस्तुत लेखांतील मूल्यग्राही विवेचन प्रमुखतत्वाने व्यक्तिनामांशी निगडित असल्यामुळे त्या वेळी शिष्टाचाराचा भंग झाल्यासारखे वाटले व तसा ध्वनि त्या वेळच्या टीकाकारांनी कित्येकांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याच्या नांवाखाली काढला नाही असे नाही. हा निर्भीडपणा जगांत ���पण कांही विशेष कार्य करण्यासाठी जन्म घेतलेला आहे अशा आत्मप्रत्ययाने येतो. हा धसमुसळेपणा किंवा जॉन्सन् किंवा आपल्याकडील केतकरांच्या सारख्या मोठ्या माणसांत आढळून येणारा अनौपचारिकपणा (unconventionalness) म्हणजेच महापुरुषत्व आणि त्याचा गौरव आहिताग्नि राजवाड्यांनी आपल्या स्मरणनिर्देशाने करण्याची ती संधी घेतलेली आहे.\nराजवाड्यांनी आपल्या शिक्षणाची कथा ग्रंथमालेत स्वानुभवदर्शनाच्या स्वरूपांत सांगितली आहे त्यांत देखील हीच, मळलेला मार्ग न अनुसरण्याची वृत्ती दिसून येते. तींतील अहंकार कोणाला आवडो किंवा न आवडो, परंतु अनेक शास्त्रांचा अभ्यास केवळ ग्रंथांच्या वाचनाने, तासनतास ग्रंथालयांत बसून केला यांतील स्वावलंबनाची पराकाष्ठा नाकारतां येणार नाही. मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी गुरुमुखाशिवाय झालेल्या अभ्यासांत सुसंगती येईलच असे नाही. आणि केवळ ग्रंथावरुन फ्रेंचचा अभ्यास झाल्यामुळे त्यांच्या उच्चारांत आलेले दोष एका फ्रेंच भाषापरिचित असलेल्या विदुषीच्या ध्यानांत आले या आठवणींत त्यांच्या या एकांडेगिरींतील प्रमुख गुण व प्रमुख दोष यांचे एकदमच दिग्दर्शन होते.\nसामान्यत्वाची कोंडी फोडण्याचे उद्योग\nपदवीधर होण्यापूर्वीच गृहस्थाश्रमी झालेल्या राजवाड्यांनी पदवी घेतल्यानंतर या जगांत चारचौघांसारखे नादण्याचा प्रयत्न करुन पाहिला नाही असे नाही; परंतु जबरदस्तीचा गृहस्थाश्रम आणि मामुली हायस्कुलांतील शिक्षकगिरी यांचा हा प्रयोग पत्नीच्या निधनामुळे तीनच वर्षांत संपुष्टांत आला आणि त्या वेळी रूढ असलेल्या चिपळूणकर-टिळकांच्या पंथांत हा जगावेगळ्या मनोवैभवाचा तरुण मोठ्या हिरीरीने सामील झाला. लगोलग सभोवार पसरलेल्या हीन व स्वाभिमानशून्य सामान्यत्वाची कोंडी फोडण्याच्या व राष्ट्रोद्धाराची महत्त्वाकांक्षा सफल करण्याच्या निश्र्चयाने परकीयांनी रूढ केलेले तेजोभंगी इतिहास खोडून काढण्याच्या म्हणजे साधन-संशोधनाच्या खडतर मार्गाला राजवाडे फकीरी पत्करून लागले. राजवाड्यांच्या लिखाणापेक्षा त्यांच्या अवतीभोवतीच्या संभाषणावरून देखील त्यांचे मनोगत अजमावतां येते. त्या वेळच्या स्वातंत्र्यसंपादनार्थ चाललेल्या नुसत्या चळवळीपेक्षा समाजावर आलेले संन्यासमालिन्य धुवून टाकून समाजाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करुन देणे अवश���य आहे आणि हे काम साधनपूत इतिहास-निर्मितीने, सर्वांगीण इतिहासदर्शनाने होईल अशा श्रद्धेने ते तातडीने, चकाटीने, उतिवळीने कामाला लागले. समोर होत असलेला ऱ्हास वांचविण्याच्या तळमळीने ते स्वतः जेवढे काम करीत तेवढे काम दुसरा कोणी करीत नव्हता, त्यांना करण्यास मदत देत नव्हता एवढेच नव्हे, तर त्यांनी महात्यागाने व भगीरथ प्रयत्न करुन मिळविलेली सामग्री छापण्यासही कोणी तयार नव्हता, याचा त्यांना विलक्षण राग येई आणि म्हणूनच ते समाजावर आणि धनवान संस्थानिकांवर त्या प्रसिद्ध प्रस्तावनेतल्याप्रमाणे चडफडून टीका करीत. ह्या समाजोद्धाराच्या कामांत म्हणजे शब्दशः समाजाची पातळी वर चढविण्यासाठी, आवश्यक असलेली ऐतिहासिक पार्श्र्वभूमीची सजावट आमूलाग्र संपूर्ण करण्यासाठीच ते नौयाकरणी,भाषिक व व्युत्पत्तिविषयक संशोधनांत पुढे पुढे पडले. हे सर्व विषय वाटतात तितके सुलभ किंवा सहजगम्य नाहीत हे ध्यानांत घेतां फिरून एकदा त्यांच्या स्वयंप्रेरणेचे कौतुक वाटते आणि कुशाग्र बुद्धीचे सर्वगामित्व व असामान्यत्वच प्रत्ययास येते.\nत्यांनी आपल्या देशाचे व जगाचे सर्वांगीण अवलोकन केले. या गतितहासाच्या अभ्यासाचा निष्कर्ष म्हणून आपल्या समाजाने शास्त्रनिष्ठा स्वीकारली पाहिजे हा त्यांचा आग्रह हे त्यांचे नजरेंत भरणारे वैशिष्ट्य होय. राजवाड्यांची शास्त्रनिष्ठा ही केवळ बुद्धिनिष्ठा नसून जीवननिष्ठा होती; आणि या त्यांच्या निष्ठेच्या संबंधांत ते कोणत्याही प्रकारे प्रतारणा किंवा तडजोड करण्यास तयार नसल्यामुळेच त्यांच्या वर्तनांतील तुसडेपणा किंवा फटकळपणा प्रादुर्भूत होई. त्यांची सफेद कपड्यांची आवड, त्यांचा आहार-विहार, राहण्याच्या झोपण्याच्या जागेसंबंधी चोखंदळपणा, आणि कैक प्रसंगी आढळून येणारा त्यांचा न समजण्यासारखा भासणार भ्याडपणा वगैरे देखील त्यांतूनच निघे. त्यांचे जग निर्भय पण वैचारिक पावित्र्याचे होते. प्रत्यक्ष आचाराचे म्हणजे तडजोडीचे किंवा संभवावर विसंबण्याचे क्षेत्र त्यांच्या कक्षेंत येत नव्हते. त्यांचा पवित्रा द्रष्ट्याचा होता. ते विचार प्रधान (man of thought) होते. कृतिप्रधान (man of action) नव्हते, हे आपण ओळखू शकतो. नुसता विचार करणारा इसम फक्त एकान्तिक सिद्धान्त मांडील. व्यावहारिक इसम व्यवहार सांभाळील. राजवाड्यांना व्यवहार सांभाळता येत नसे — त्��ासाठी अवश्य तो मानसिक तोल सांभाळण्याची तयारी करण्यास त्यांच्या सर्व आयुष्यांत त्यांना उसंतच मिळाली नाही. परंतु त्यांना ‘कृती’ची ओढ लागलेली त्यांच्या एका फार प्रसिद्ध पावलेल्या हस्तलेखावरुन  स्पष्ट  अशी दिसते. १९०८ मध्ये ते लिहितात (आपण १०० वर्षे जगणार अशा विश्र्वासाने) “४६ वे वर्ष लागले. ५४ राहिली. त्यांत सर्व जगताला हितकारक व राष्ट्राला पोषक अशी कृति होवो. आजपर्यंत फक्त स्मृती राष्ट्रीय तयार करण्यांत काळ गेला. यापुढे कृती कृती कृती झाली पाहिजे. नाही तर व्यर्थ.” राजवाड्यांचे जीवन ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे त्यांना ते केवळ पोकळ शब्द आहेत असे कधीच वाटणार नाही.\nप्रामाणिक कळकळीची विविध अंगे\nराजवाड्यांचे सामान्य बुद्धीच्या एकाच माणसाला न पेलणाऱ्या विविध क्षेत्रांतील संशोधन आणि त्यांची ही कृतीबद्दलची ओढ ही दोन्ही त्यांच्या प्रामाणिक कळकळीचीच अंगे होते. आपण अंगीकारलेले काम “एकेकट्याच्या सान्निपातिक तडफेने फार तुटपुंजे, असमाधानकारक व कनिष्ठ प्रतीचे होते ही गोष्ट ४० वर्षांच्या () अनुभवाने कायम ठरल्यासारखी असल्यामुळे संघशक्तीचा आश्रय केल्यावांचून दुसरा उपाय नाही.” असे त्यांनी सहाव्या खंडाच्या प्रस्तावनेतच (ऑक्टो. १९०५) लिहिले होते आणि इतिहास मंडळाची सांगोपांग योजनाही मांडली होती. पण प्रत्यक्ष ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ स्थापन होण्यास १९१० साल उजाडले आणि पुढे ७-८ वर्षांनी त्या मंडळांतून त्यांनी आपले अंगच काढून घेतले. त्यांनी ‘समाजशास्त्र मंडळ’ काढले ते एक वर्ष टिकले) अनुभवाने कायम ठरल्यासारखी असल्यामुळे संघशक्तीचा आश्रय केल्यावांचून दुसरा उपाय नाही.” असे त्यांनी सहाव्या खंडाच्या प्रस्तावनेतच (ऑक्टो. १९०५) लिहिले होते आणि इतिहास मंडळाची सांगोपांग योजनाही मांडली होती. पण प्रत्यक्ष ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ स्थापन होण्यास १९१० साल उजाडले आणि पुढे ७-८ वर्षांनी त्या मंडळांतून त्यांनी आपले अंगच काढून घेतले. त्यांनी ‘समाजशास्त्र मंडळ’ काढले ते एक वर्ष टिकले त्यांनी ‘सोसायटी टु सजेस्ट लेजिस्लेशन’ किंवा ‘शासनसूचक मंडळी’ काढण्याचे योजिले होते. पण ते मंडळ निघालेच नाही. ‘शास्त्रसंशोधन मंडळा’ची तीच गत झाली. ‘आरोग्य मंडळ’च्या उत्पादकांपैकी ते होते. ते कांही दिवस उत्साहाने चालले. पण पुढे वर्गणी देण्य��स आपल्याजवळ दमडाही नाही असे कळवून त्यांनी आपले नांव काढून टाकण्यास सुचविले.\nत्यांच्या तळमळीबद्दल कोणालाही शंका घेतां येणार नाही, परंतु त्यांची निष्ठा आणि त्यांचा व्यवहार यांचा मेळ बसूं शकण्यासारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व समतोल राहू शकले नाही हे त्यांच्या आत्यंतिक कळकळीचेच लक्षण समजले पाहिजे. डॉ. केतकर या कांहीशा समानधर्मी प्रतिभावान माणसाने त्यांच्या या वृत्तीचा अंदाज घेतला आहे (विद्यासेवक, जाने. १९२७, पृ. ४३-४४४, ‘राजवाडे यांची जीवनपद्धती’) तो या संबंधांत विचारांत घेण्यासारखा आहे. “एका क्षेत्राचा अभ्यास करून ते टाकून दुसरे क्षेत्र घ्यावे ही त्यांची वृत्ती होती. पण ती ‘ज्याक ऑफ ऑल ट्रेडस’ सारखी नव्हती; तर त्या वृत्तीची कारणे फार खोल होती. त्यांच्याशी गप्पा मारतांना त्यांच्यांत एका गोष्टीची जाणीव दिसे व ती जाणीव म्हटली म्हणजे आपणच पहिले राष्ट्रविकासाच्या भावनेने कामांत पडलेले संशोधक आहोंत ही होय.... या प्रकारच्या जाणिवेमुळे महाराष्ट्राच्या बुद्धीस एक प्रकारे चालना देण्यासाठी त्यांनी अनेक क्षेत्रांत संशोधन (इतिहास, भाषा, व्याकरण, व्युत्पत्ती) स्वतः आपल्या अंगावर घेतले असावे आणि ज्या विषयामध्ये किंवा ज्या प्रकारच्या संशोधनाममध्ये पारंगतता मिळविली त्या क्षेत्रांतच कार्य न करतां त्या क्षेत्रांचाही त्याग करावयास त्यांचे मन तयार झाले असावे. १९१८-१९ च्या सुमारास त्यांचे लक्ष या प्रकारच्या अभ्यासावरुन एकाएकी उडून त्यांनी पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांवरची पुष्कळशी पुस्तके पाहून टाकली आणि इतिहास-संशोधन आणि भाषाशास्त्र-संशोधन टाकून देऊन फिजिसिस्ट किंवा केमिस्ट बनण्याच्या आपला विचार आहे हे कळविल्याची अनेक मंडळींस आठवण असेल.... (याच वेळची त्यांच्या शास्त्रसंशोधन मंडळाची व ते बारगळ्याची कहाणी आहे) ... अर्थात् राजवाडे हे आपल्या आयुष्याकडे इतिहाससंशोधक या (एकाच) नात्याने पाहत नसून संस्कृतिविकासप्रवर्तक या नात्याने पाहत होते आणि त्यांची खरी किंमत ओळखणाराने त्यांच्या आयुष्याचे याच दृष्टीने अवगमन केले पाहिजे.”\nमराठ्यांच्या पराभवाचे मूळ कारण\nराजवाड्यांचे मन इतिहासाचे म्हणून कार्य करतांना सुद्धा इतिहासकालांतील एखादी विशिष्ट राजकीय घडामोड किंवा एखाद्या व्यक्तीचे यशापयश यांच्या तपशिलांत न रमतां ते या ���ुटकळ प्रसंगांचे निमित्त करुन चटकन महाराष्ट्राचे एकराष्ट्रीकरण आणि त्याची सांस्कृतिक पार्श्र्वभूमी यांच्याकडे वळे ते याच त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेच्या परिपूर्तीकरिता. त्यांच्या इतिहासाला मामुली स्थलकालव्यक्तिनिष्ठ प्रसंगकथनाचे रूप न मिळतां समाजशास्त्राचे फार व्यापक स्वरूप मिळते आणि राजकारणाचा देखील विचार ते समाजव्यवहाराचे एक महत्त्वाचे अंग म्हणूनच करतात. त्यांचे पहिले प्रकाशन पानिपतच्या युद्धाबद्दल होते आणि साहजिकच त्यांत मराठ्यांचा पराभव कसा झाला आणि पुढे मराठेशाही कां बुडाली या तात्त्विक आणि खरोखर राष्ट्रीय प्रश्र्नाचे उत्तर हुडकतांना त्यांनी “आठराव्या शतकाच्या पूर्वार्धात व उत्तरार्धांत मराठ्यांची संस्कृती युरोपांतील प्रगत राष्ट्रांच्या संस्कृतीहून कमी दर्जाची होती,” म्हणजे त्या वेळी युरोपमध्ये प्रगत असलेल्या मुद्रणकलादि भौतिक विद्या, जागतिक इतिहास-भूगोलाचे यथार्थ ज्ञान आणि युद्धांत विजय मिळविण्यास आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे या बाबतींत आपले लोक त्यांच्या मागे पडले, हे त्यांनी हेरून काढले व मांडले. त्यानंतर आपले लोक असे मागे पडण्याचे तरी कारण काय त्यांना शोध लावण्याची बुद्धी कां झाली नाही त्यांना शोध लावण्याची बुद्धी कां झाली नाही त्यांची सामाजिक आणि बौद्धिक घडण कोठे कमी पडली की काय त्यांची सामाजिक आणि बौद्धिक घडण कोठे कमी पडली की काय हे शोधून काढण्यासाठी त्यांना मराठ्यांच्या एकंदर संस्कृतीचा मागोवा अर्थात घ्यावासा वाटला, आणि संस्कृतीच्या उत्क्रांतीचे भाषा हे जे प्रमुख अंग आणि गमक ते त्यांनी संशोधनाच्या भट्टींत घालून सांस्कृतिक तपशील हुडकून काढण्यासाठी त्याची कसून परीक्षा चालविली.\nपण हे सर्व करतांना शिवाजी महाराजांच्या वेळचा जयिष्णुवर्धिष्णु मराठी समाज आणि नंतरचा पराभव पावलेला व तुलना करतां हीनदीन झालेला, ‘मुमूर्षु’आढळणारा मराठी समाज यांबद्दल शास्त्रीय खुलासा देण्याची त्यांची धडपड चालू होती. हेतू हा की या पृथक्करणाभ्यासांतून भावी समाजोद्धाराची दिशा दिसावी. या त्यांच्या एकंदर वैचारिक अभ्यासाचे तपशीलवार दर्शन हा खरोखर स्वतंत्र विचाराचाच विषय आहे. परंतु त्यांनी या संबंधांत बसविलेले आणि आजच्या जमान्यांतील प्रगत विचारांशी पडताळून पाहतां येण्यासारखे ठोकताळे ध्यानांत घेण्यासारखे आहेत. पहिली गोष्ट अशी की, महाराष्ट्रांतले क्षत्रिय व ब्राह्मण हे दोन वर्ण साहजिकच उच्च संस्कृतीचे असले, तरी त्यांच्या संस्कृतीचे भौतिक शास्त्रविषयक अंग अगदीच मागासलेले राहिले होते. हत्यारांत आपले लोक फार मागे असल्याचे शेवटच्या झटापटींत ठरले. याचे कारण असे की “उत्तम रेखीव व नेमके हत्यार होण्याला शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रांत व्हावी लागते ती त्या काळी महाराष्ट्रांत नव्हती.” (२) दुसरी गोष्ट अशी की या श्रेष्ठ वर्णियांना साह्यभूत होणारा जो मराठा क्षत्रिय, मराठा कुणबी, शूद्र कुणबी, नागवंशी, महारप्रभृति बहुजन-समाज त्यांची सांस्कृतिक उन्नती करण्याकडे या श्रेष्ठ लोकांनी आधीच लक्ष न दिल्यामुळे ते प्रगतींतील आपला आवश्यक कार्यभागही करण्यास असमर्थ ठरले. (३) आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, शिवाजी महाराजांच्या काळी मराठ्यांच्या पराक्रमाला रामदासांचे तत्त्वज्ञान पाठीशी राहून तेज देण्याला समर्थ झाले, पण उत्तरकालांत ते आध्यात्मिक तपोबल निस्तेज होऊन राष्ट्राची नैतिक पातळी घसरली आणि राष्ट्राचा सर्व बाजूंनी अधःपात झाला.\nभौतिक शास्त्रीय दृष्टीची आवश्यकता\nराजवाड्यांच्या पृथकरणक्षमतेतील निर्भेळ सत्यान्वेषणाची दृष्टी आणि विचारवैभवाचा भव्य आवाका वर दिलेल्या सिद्धान्तांच्या त्रोटक दिग्दर्शनावरुनही ध्यानांत येण्यास हरकत पडणार नाही. त्याचाच पडसाद त्यांच्या एकंदर जीवनांत आणि आचार-विचारांतत पडला असल्यास नवल नाही. त्यांची मते म्हणजे त्यांच्या ह्या विचारपूर्वक झालेल्या खात्रीची निवळ प्रतिबिंबे आहेत. या संबंधांत आचार्य जावडेकरांनी राजवाडे तिलांजली अंकांत केलेले वर्णन यथार्थ असल्यामुळे येथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. (तिलांजली, अंक ४६-४७) आचार्य जावडेकर म्हणतात, “पाश्र्चात्यांच्या भौतिक शास्त्रीय संस्कृतीचा व कर्तबगारीचा ते गौरव करीत, भौतिक विद्येंतील प्रावीण्य हे एक राष्ट्रीय जीवनाच्या व वैभवाच्या दृष्टीने मानवी संस्कृतीचे अवश्य अंग आहे असे ते समजत आणि त्या संस्कृतीचा अंगीकार करण्याचा ते लोकांना उपदेशही करीत. आमच्या देशांतील निवृत्तिमार्गी तत्त्वज्ञानाचा त्यांना तिटकारा असे. हे तत्त्वज्ञान राष्ट्राला हतबल करते या दृष्टीने त्यांनी भक्तिमार्गीय साधुसंतांवरही कडक टीका केली आहे. भौतिक शास्त्रीय दृष्टी सामान्य लोकांत प्रसृत होऊन जगताची राहाटी कार्यकारणभावाला धरून चालली आहे हा विश्र्वास लोकांत बाणल्याखेरीज अनेक देवदेवतांना नवससायास करुन ऐहिक वैभवाची वांच्छा करण्याचा धर्मभोळेपणा समाजांतून नष्ट होणार नाही, असे त्यांना वाटत असे; त्यामुळे त्यांनी एके ठिकाणी या भोळ्या धर्मभावनेच्या युगाला “देवकल्पनेचे असत्य युग” असे म्हटले आहे.”\nइतिहासाचार्य राजवाड्यांचा अन्य तऱ्हेने उदोउदो करणाऱ्यांना ह्या वर्णनांतील कठोर वास्तवशास्त्रवादी राजवाड्यांना साक्षात्कार कितपत झालेला आहे हा खरोखर प्रश्र्नच आहे.\nआता आणखी एकाच मुद्याचा ओझरता उल्लेख करावयाचा तो राजवाड्यांच्या साहित्यशैलीचा अभ्यास करण्याच्या आवश्यकतेबद्दलचा. राजवाड्यांनी आपल्या समकालीनांचा आंग्लगंड कटाक्षाने टाकून गहनांतील गहन विषय मातृभाषेंतून लिहिण्याचा विडा उचलला आणि तो आपला पण पुरा केला, ही त्यांची बहादुरी होय. पारतंत्र्यविरोधी प्रचारतंत्र म्हणून लोकांचे मन आकर्षून घेऊं शकलेल्या वक्रोक्तिपूर्ण आणि भावनोद्दीपक वक्तृत्व-लेखनापेक्षा जगांतील तत्त्वज्ञानाचा आढावा घेऊन लोकमान्यांनी ‘कर्मविपाक आणि आत्मस्वातंत्र्य’ यांसारखी गीतरहस्यांतील प्रकरणे लिहिणे किंवा राजवाड्यांनी अनेकविध साधनांचा विचार करुन “विकार व विचारप्रदर्शनाच्या साधनांची इतिहासपूर्व व इतिहासोतत्तर उत्क्रान्ति” उलगडून दाखविणे, यांची जात निराळी आहे. गीतारहस्यासारखा गहन तत्त्वज्ञानाचा विषय देखील आपली मराठी भाषा सहज पेलू शकते ह्या तिच्या सामर्थ्याचा शोध लावून देणाऱ्या टिळकांच्या लेखनशैलींतील गंभीर ओघ आणि मर्मग्राही ओज हे इतर कोणाला दिसत नसले तरी मराठी मूर्तस्वरूप घेऊन बोलूं लागेल तर तिला ते आपले भूषण आहे असे प्रांजलपणे कबूलच करावे लागेल. त्यांनी हाताळलेले अनेक विषय आणि त्यांतील शास्त्रीय सिद्धान्तांची शुद्ध मराठींतील सुस्पष्ट मांडणी ध्यानांत घेतां राजवाड्यांच्याबद्दल देखील तेच म्हणावे लागेल. देशी भाषेत आजपर्यंत अपरिचित असलेले गहन विषय मांडण्यासाठी मराठीला टिळक-राजवाड्यांनी जे वांकवून वळण दिले तेंच तिला आगामी काळांत परदेशांतील विविध शास्त्रीय विचारसंपत्ती आत्मसात करण्याच्या कामी उपयोगी पडेल यांत तिळमात्र शंका नाही. १९२६ च्या पुण्याच्या पहिल्या शारदोपासक-संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून राजवाड्यांनी मराठी भाषेच्या गती-प्रगतीबद्दल, जागतीक परिभाषा-स्वीकृतीबद्दल आणि मराठीचा उत्तरोत्तर संकोच होणारा थांबविण्याबद्दल जे मौलिक विचार मांडले आहेत ते तर केव्हाही अभ्यसनीय आहेतच, पण ते ज्या आत्मविश्र्वासाने प्रकट झाले आहेत ती शैलीची जातही अनुकरणीय म्हणून अर्थात अभ्यसनीय आहे.\nलेखक – श्री. दि. वि. काळे\nपुनश्चच्या संग्रहातील हा लेख अवश्य वाचा. -वि. का. राजवाडे : आठवणी आणि आख्यायिका -  अंक- वसंत; वर्ष- जुलै १९६४\nमराठी विश्वकोश नोंद - राजवाडे विश्वनाथ काशिनाथ\nइतिहासाचार्य वि.का. राजवाडे समग्र साहित्य - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई प्रस्तुत\nसह्याद्री , व्यक्ती विशेष\nपं. अरविंद गजेंद्रगडकरः सूर आणि साहित्य यांना जोडणारा सेतू\nवाचण्यासारखे अजून काही ...\nदिवाळी अंक येता घरा..\nसंपादकीय | 23 तासांपूर्वी\nशंकर साठे | 23 तासांपूर्वी\nमाझ्यासारख्या कर्महीन सामान्य पठितांचा वर्गच या देशांत फार आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nप्रतीक्षा रणदिवे | 3 दिवसांपूर्वी\nसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्याइतकाच सक्रिय सहभाग होता, शाहीर द. ना. गव्हाणकर यांचा.\nराजीव तांबे | 3 दिवसांपूर्वी\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\nमुलाखतकार: संध्या टाकसाळे | 5 दिवसांपूर्वी\nतुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे\nपालक आणखी काय काय विकणार\nनमिता धुरी | 6 दिवसांपूर्वी\nइंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय हे कळूनही पालक म्हणतात - “आमची शाळा याला अपवाद आहे”.\nशाळेसाठी काहीतरी संस्मरणीय करा.\n02 Dec 2020 संपादकीय\nदिवाळी अंक येता घरा..\n30 Nov 2020 मराठी प्रथम\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर\nराहून गेलेल्या गोष्टी २ (जयवंत दळवी आणि सुशीलकुमार शिंदे)\n27 Nov 2020 मराठी प्रथम\nपालक आणखी काय काय विकणार\nआम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’\nतुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.\nआपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1663_dhangar-khatik-matrimony.html", "date_download": "2020-12-02T19:25:54Z", "digest": "sha1:GPAMYD2776NV6UUVABSCODO53KUHIACX", "length": 3678, "nlines": 58, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "dhangar khatik matrimony", "raw_content": "\nवय: 23 वर्षे वजन : 54 किलो\nउंची : 5 फुट 2 इंच\nमोबाईल नंबर : 9484895***\nव्हाट्सअँप नंबर : 8469393***\nपत्ता: ************ रेसिडेन्सी नेवासा, महाराष्ट्र - 414603\nउच्च शिक्षण: एम. एस्सी. (कॉम्पुटर)\nकॉलेज : जिजामाता विज्ञान व कला महाविद्यालय, भेंडे बीके, नेवासा, महाराष्ट्र - 414605\nशाळा: त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, निपुंगे वस्ती, नेवासा फाटा, महाराष्ट्र - 414603\nमिळकतीचे साधन : खाजगी कंपनीत एच आर\nफॅमिली स्टेटस: मिडल क्लास\nकौटुंबिक प्रकार: सेप्रेटेड फॅमिली\nवडील: फॉरेस्ट ऑफिस मध्ये अससिस्टन्ट\nबहीण: 1 बहीण विवाहित\nमद्यपान: अल्कोहोलिक पेय घेत नाही.\nधूम्रपान: धूम्रपान करीत नाही.\nड्रायविंग लायसन्स : टू व्हिलर लायसन्स\nघरी जेवण बनविणे मित्रांबरोबर शॉपिंग करणे\nकॅरनतिक/क्लासिकल/क्लासिकल-राग/जुनी फिल्मी गाणी ऐकणे.\nवय: 26 ते 30 वर्षे\nवैवाहिक स्थिती: कधीही विवाहित नाही\nवार्षिक उत्पन्न: 4 लाख ते 7 लाख\nवार्षिक उत्पन्न: प्रोफेसर/बिजनेस/गव्हर्नमेंट ऑफिसर/इंजिनिअर\nधर्म / जात: हिंदु इतर जाती/हिंदु धनगर\nस्थायिक: महाराष्ट्रात राज्य/यु. एस./यु. के./पुणे/मुंबई\nमातृभाषा: हिंदी / इंग्रजी / मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/pay-toilet-pedne-1038", "date_download": "2020-12-02T17:56:17Z", "digest": "sha1:X7HXASAV2Z5YDDCMKW7QI4GSLHMS6NZ3", "length": 8615, "nlines": 108, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "पेडणे शहरात पे-टॉयलेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक | Gomantak", "raw_content": "\nबुधवार, 2 डिसेंबर 2020 e-paper\nपेडणे शहरात पे-टॉयलेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक\nपेडणे शहरात पे-टॉयलेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक\nसोमवार, 20 जानेवारी 2020\nपेडणे:पेडणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नुकतीच सुरू झालेली पर्यटन खात्यामार्फत पे-टॉयलेटमध्ये मुतारीसाठी पाच रुपये तर शौचालयासाठी दहा रुपये आकारण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये चीड निर्माण झाली आहे.\nपेडणे:पेडणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नुकतीच सुरू झालेली पर्यटन खात्यामार्फत पे-टॉयलेटमध्ये मुतारीसाठी पाच रुपये तर शौचालयासाठी दहा रुपये आकारण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये चीड निर्माण झाली आहे.\nपेडणे शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह व्हावे, अशी कित्येक वर्षांची मागणी होती.या भागाचे आमदार बाबू आजगावकर गोव्या राजाचे पर्यटनमंत्री मंत्री झाल्याने त्यांनी नवीन बस स्थानकासमोर पर्यटन खात्यामार्फत सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी प्रयत्न केले.मात्र, आता त्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची अशाप्रकारे लूट होत असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत.या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता आम्ही पाच रुपये आणि दहा रुपये आकारतो, असे सांगितले जाते.केवळ २० मीटरवर पेडणे बसस्थानक आहे. त्या ठिकाणी दोन रुपये आणि पाच रुपये घेतात. तर मग तुमच्याकडे एवढे असे का असे विचारले असता ते उत्तर देऊ शकले नाही.हे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले खरे.मात्र, त्या ठिकाणी महिलावर्ग जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. रस्त्याला लागूनच मुतारी बांधल्याने त्याचे दोन्ही दरवाजे रस्त्याच्या समोर आहेत त्यामुळे महिलावर्ग त्या ठिकाणी जायला मागेपुढे होतात. समोर ‘आडोसा’ करणे अत्यंत गरजेचे आहे.\nपेडणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे स्वच्छतागृह व्हावे, अशी मागणी स्थानिक दुकानदार, व्याव��ायिकांनी केली होती. याचा फायदा स्थानिक लोकांना, गरिबांना आणि गरजूंना व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता.या सर्व गोष्टींचा विचार करून या भागाचे आमदार तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी हे स्वच्छतागृह मोफत करावे, अशी मागणी गोपीचंदा आपुले यांनी केली आहे.\nकासावलीतील रेल्‍वे दुपदरीकरणाला विरोध\nआंतरराज्यीय बसस्थानकाची परिस्थिती गंभीर\nपणजी: पणजी येथील गोवा राज्य आंतरराज्यीय बसस्थानक खराब स्थितीत असल्याचे...\nगोव्यातील पर्यटन व्यवसायाला मिळणार योग्य दिशा\nसासष्टी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे गोव्याची आर्थिक स्थिती बिकट बनली...\nगोव्यात कोळसा वाहतुकीच्या विरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न\nम्हापसा: बार्देशात कोळशाच्या विरोधात व्यापक जनजागृती करण्याचे कार्य ‘गोंयचो एकवोट’...\nभारतातील खवय्यांसाठी खूशखबर...मांसाहारी इडलीची चव चाखता येणार गोव्यात\nपणजी: दक्षिण भारतातील इडली सांभार हा शुद्ध शाकाहारी खाद्य पदार्थ सर्वपरिचित आणि...\nसनबर्न गोव्यात सुरू करणार बीच क्लब\nपणजी : गोव्यातील सनबर्न बीच क्लब आशियातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक नृत्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2020-12-02T18:58:48Z", "digest": "sha1:EQQLENW25YFUGHG5WHKE6DMBJQ4YRT33", "length": 8056, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कम टॅक्सची नोटीस | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री सं�� मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कम टॅक्सची नोटीस\nin ठळक बातम्या, राजकीय, राज्य\nमुंबई: माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची (इन्कम टॅक्स) नोटीस देण्यात आली आहे. आयकर विवरण देण्याबाबतची नोटीस मिळाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आपण आयकर विभागाला रीतसर उत्तर देणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. भाजप सरकारकडून हेतुपुरस्सर कॉंग्रेसच्या नेत्यांना त्रास दिला जात असल्याचे आरोपही आता यातून होऊ लागले आहे.\nयापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील इन्कम टॅक्सची नोटीस देण्यात आली होती, त्यावरून राजकारण तापले होते. आता पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस मिळाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.\nविवाहितेची मंगलपोत लांबविणारे बच्चे कंपनी पोलिसांच्या ताब्यात\nVIDEO: आकाशवाणी चौकात बर्निंगकारचा थरार; चौघे बचावले\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nVIDEO: आकाशवाणी चौकात बर्निंगकारचा थरार; चौघे बचावले\nवीज बिलांविरोधात रक्षा खडसेंचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola-food/sprouts-are-good-body-so-it-called-almond-poor-akola-marathi-news-300115", "date_download": "2020-12-02T19:00:34Z", "digest": "sha1:WLCMDCQZXQDBFIUCAAQHNVYCEW3ALCFT", "length": 21719, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video `गरिबांच्या बदामा`ची श्रीमंती तर पहा.. - Sprouts are good for the body, so it is called the almond of the poor akola marathi news | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nVideo `गरिबांच्या बदामा`ची श्रीमंती तर पहा..\nफुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जातं. कारण, स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. हिवाळ्याच्या दिवसांत चणे खाणं त्य��मुळेच लाभदायक ठरतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे फुटाने तयार करून वर्षभरासाठी साठवले जातात.\nअकोला : फुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जातं. कारण, स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. हिवाळ्याच्या दिवसांत चणे खाणं त्यामुळेच लाभदायक ठरतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे फुटाने तयार करून वर्षभरासाठी साठवले जातात.\nअकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील आशाताई तायडे या रेतीच्या भट्टीवर फुटाने तयार करत आहेत. गावासह परिसरातील नागरिकांची त्यांच्याकडे फुटाण्यांची चांगली मागणी असते. मात्र, असे असले तरी ४३ अंशाच्या वर तापमानात गरम भट्टीजवळ तासंतास बसून काम करित राहणे, हे काही साधं काम नाही.\nअसे तयार होतात फुटाणे...\nचला तर मग थोडं जाणुन घेऊया फुटाण्यांच्या गुणधर्मांबद्दल\nगुऴ फुटाणे आपण टाईमपास म्हणून नेहमी खातो… मात्र गुळ फुटाणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे हे आपल्याला माहित नसतं. गुळ फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहे… हे खाल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. नेमक्या कोणत्या आजारांवर गुळ आणि फुटाणे फायदेशीर आहे हे पाहू या…\nगुळ आणि फुटाण्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. यामधील झिंक म्हणजेच जस्त त्वचा उजळण्यास मदत करते. झिंक त्वचेला तजेला प्रदान करते. याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते.\nगूळ-फुटाणे नियमित खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. यामुळे अपचन व ऍसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळते. स्त्रियांना बहुधा पोटाचा त्रास होतो. अशा वेळी गूळ-फुटाणे खाणे योग्य ठरते.\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय शोधत असतो. त्यात जर घरगुती उपाय असेल तर मग तो करुन पाहण्यासाठी काहीच हरकत नसावी. गूळ व फुटाणे खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. यामधील विटॅमिन बी स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.\nसध्या दातांच्या समस्या वाढत आहेत.. त्यात अनेक जणांना दात दुखणे, दातातून रक्त येणेया समस्या म्हणजे रोजच्या झाल्या आहे. गूळ व फुटाणे दातांना सुरक्षित ठेवतात. यामधील फॉस्फरस दातांसाठी उपयोगी आहे. गर्भावस्थेनंतर स्त्रियांनी गूळ-फुटाणे खायला हवे.\nवाढत्या प्रदूषणामुळे आणि मानसिक आजारांमुळे ह्रदयाचे आजार वाढत आहेत. यातील पोटॅशियम हार्ट अटॅकपासून रक्षण करते. ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत.\nफुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जातं. कारण, स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. हिवाळ्याच्या दिवसांत चणे खाणं त्यामुळेच लाभदायक ठरतं...\n*हिवाळ्यात दररोज ५० ग्रॅम फुटाणे खाणे शरीरासाठी खूप लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार फुटाणे आणि हरभर्‍याची डाळ शरीरासाठी पौष्टिक आहे. फुटाणे खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात.\nयामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने सौंदर्य खुलते तसेच स्मरणशक्ती वाढते.\nलठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज नाष्ट्यामध्ये फुटाण्यांचा समावेश करावा.\nगर्भवतीला उलट्या होत असतील तर भाजलेल्या फुटण्याचे सूप पाजावे.\nथंडीमध्ये हरभर्‍याच्या पिठाचा हलवा थोडे दिवस नियमित खाल्यास वातामुळे निर्माण होणार्‍या आजारांमध्ये तसेच दम्याच्या त्रासामध्ये आराम मिळेल.\nरात्री हरभर्‍याची डाळ भिजवून ठेवा. सकाळी ही डाळ बारीक वाटून घ्यावी आणि साखरेच्या पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे मानसिक तणाव कमी होईल.\n५० ग्रॅम फुटाणे उकळून घ्या आणि त्याच उकळलेल्या पाण्यामध्ये बारीक करा. हे कोमात पाणी एक महिनाभर पिल्यास जलोदर रोग दूर होईल.\nहरभर्‍याच्या पिठाच्या मीठ न घालता केलेल्या पोळीचे ४० ते ६० दिवस सेवन केल्यास त्वचेशी संबंधित आजार दूर होतील.\nभाजलेले फुटाणे रात्री चावून खावेत आणि त्यानंतर गरम दुध प्यावे. या उपायाने श्वासानाशी संबधित रोग तसेच कफ दूर होतो.\nसरासरी १00 ग्रॅम फुटाण्यांमध्ये २२.५ ग्रॅम प्रोटिन्स, ५.२ ग्रॅम फॅट, १ ग्रॅम फायबर (तंतूमय पदार्थ) आणि ९.५. ग्रॅम लोह असते. मधुमेही रुग्णाने दररोज सकाळ व सायंकाळी ५0 ग्रॅम फुटाणे खाल्ले तर तीन दिवसात त्याच्या इन्सुलिनची मात्रा २0 टक्क्याने कमी होते.\nकावीळ झाला असेल तर १०० ग्रॅम हरभर्‍याची डाळ दोन ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर डाळ पाण्यातून काढून त्यामध्ये १०० ग्रॅम गूळ मिसळून ४-५ दिवस या मिश्रणाचे सेवन केल्यास कावीळ बरा होण्यास मदत होईल.\nमातीच्या भांड्यामध्ये रात्री फुटाणे भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भिजवलेले फुटाणे चावून-चावून खा. या उपायाने विर्‍यामध्ये वृद्धी होईल तसेच पुरुषाच्या कमजोरीशी संबंधित समस्या समाप्त होतील. भिजवलेले फुटाणे खाल्ल्यानंतर त्यावर दूध पिल्यास वीर्‍यात���ल पातळपणा दूर होईल.\nगूळ आणि फुटाण्याचे नियमित सेवन केल्यास मुत्ररोगाशी संबधित समस्या समाप्त होतात. दररोज भाजलेले फुटाणे खाल्या मुळव्याधीचा त्रास कमी होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाचे नवे २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल, एकूण बाधितांची संख्या झाली ९ हजार ४५८\nअकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ९ हजार ४५८...\nआचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची तयारी सुरू\nअकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परंतु ३...\nमराठा क्रांती मोर्चाचे धरणे, वीज कंपनीच्या पदभरतीत मराठा उमेदवारांना डावलले\nअकोला : वीज वितरण कंपनीच्या (मरावितरण) उपकेंद्र सहायक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना कागदपत्रे...\nकोरोनाचे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत राहणार लागू\nअकोला : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक...\nनगदी पीक पोखरले; बोंडअळीमुळे एक लाख हेक्टरवर कपाशीला फटका\nअकोला : शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी, दुष्काळ , कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा \nअंदाज चुकवत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत तब्बल 82 टक्के मतदान\nअमरावती ः विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सायंकाळपर्यंत अंदाजे सरासरी 82.91 टक्के मतदान झाले. यासोबतच रिंगणातील सर्व 27 उमेदवारांचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/09/blog-post_81.html", "date_download": "2020-12-02T19:45:21Z", "digest": "sha1:KP2KCBJW4OGRXS7ZHZPMLQQPGFMTR62U", "length": 3129, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मी पण | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:४४ PM 0 comment\nमी काय केले आहे हे\nप्रत्येक गोष्टीत मी पण\nकितीही नाही म्हटलं तरी\nमी पण सुटता सुटत नाही\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://kelloggchurch.org/rudis-gartenplaner-2013", "date_download": "2020-12-02T19:32:34Z", "digest": "sha1:3RXCPNN4SNETVSTGIAFJ34Q7BIF2MEQO", "length": 25259, "nlines": 146, "source_domain": "kelloggchurch.org", "title": "अर्थविश्व", "raw_content": "\nजिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत\nखासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या युजर्संना जर रोज ३जीबी डेटा हवा असेल तर जिओने वेगवेगळ्या किंमतीचे डेटा प्लान दिले आहेत. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत असून वेगवेगळे बेनिफिट् युजर्संना दिले आहेत.\nरेडमीचा हा स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत\nशाओमीची सब ब्रँड स्मार्टफोन मेकर कंपनी रेडमीने आपल्या Redmi 9A या स्मार्टफोनच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ केली आहे. या फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे ती २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये. ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत वाढवली नाही.\nसोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव\nWhatsAppने आणले नवीन अपडेट, ९ भाषेत मिळणार 'टुगेदर अॅट होम' स्टिकर्स\nWhatsApp नवीन फीचर्स आणण्यात सर्वात पुढे आहे. आपल्या युजर्संची चॅटिंग मजा दुप्पट-तिप्पट व्हावी या उद्देशाने कंपनी वारंवार नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता सुद्धा कंपनीने ९ भाषेत मिळणारे दुगेदर अॅट होम हे नवीन फीचर आणले आहे.\nहक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात; रिसेल घरांमधल्या गुंतवणुकीला वाढती पसंती\nआधुनिक जीवनशैलीत जगणाऱ्या आजच्या नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाच्या घरांबाबतच्या संकल्पना बदलल्या आहेत. प्रकल्प, इमारत आणि विकासक यांच्या पलिकडे जात घराचा आपल्या कुटुंबाला आणि स्वत:ला कसा व किती उपयोग होईल, याचा विचार आजचे ग्राहक करतात. रिसेल घरांना म्हणूनच नोकरदार व व्यावसायिक वर्गाकडून वाढती पसंती मिळत आहे.\nWhatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर\nWhatsapp कंपनी आपल्या युजर्संसाठी नेहमीच नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने प्रत्येक युजर्ससाठी वेगळे चॅट विंडो सेट करता येवू शकणार आहे.\nमहागाई का वाढत आहे तुमच्या बजेटवर त्याचा नेमका कसा परिणाम होतोय\nOnePlus Buds मध्ये येत आहे ही अडचण, युजर्स झाले त्रस्त\nचीनची कंपनी वनप्लसच्या एका इयरबड्समध्ये युजर्संना एक समस्या येत असल्याची तक्रार युजर्संनी केली आहे. युजर्स आता या समस्येबद्दल रिपोर्ट करीत आहेत. इयरबड्सच्या डाव्या साइडला आवाज येत नसल्याचे युजर्संचे म्हणणे आहे.\nगृहकर्ज खातं कसं बंद करायचं; जाणून घ्या होम लोन बंद करण्याची प्रोसिजर\nगृहकर्ज खातं बंद करण्यासंदर्भातली सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मालमत्तेची मूळ कागदपत्रं ताब्यात घ्या. तसंच साधारणत: एक महिन्यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोअरची कॉपी काढा. तुमचा क्रेडीट रिपोर्टही अपडेट झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या.\n१ डिसेंबरपासून होतील हे बदल, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान\nमालमत्ता खरेदीसाठी ३३,००० कोटींचा प्रस्ताव\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या दुराग्रहामुळे सहकारी बँका घायकुतीला\nभागधारकांना लाभांश तर नाहीच; भांडवल मिळणेही दुरापास्त; दैनंदिन वादाचे प्रसंग\nलक्ष्मी विलास – डीबीएस विलिनीकरण अस्तित्वात\nडीबीएस बँक इंडिया लिमिटेड ही डीबीएस ग्रुप होल्डिंग्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.\nआर्थिक फेरउभारी अपेक्षेपेक्षाही मजबूत – दास\nमागणीतील वाढ टिकून राहणे गरजेचे\nखूपच कमी किंमतीत Nokia 2.4 लॉंच, जाणून घ्या फिचर्स\nनोकीया आपला नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात आणलायं.\nAirtel ची धमाकेदार ऑफर; फ्रीमध्ये मिळतोय 5GB इंटरनेट डेटा, असा घ्या फायदा\nया ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल ���्रीपेड 4G सब्सक्रायबरला गुगल प्ले स्टोरवरून Airtel Thanks app चं अपडेटेड वर्जन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर युजरला मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट झाल्याच्या 30 दिवसांच्या आत प्रीपेड मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर करावं लागेल.\nवोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान\nVi अर्थात वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना कंपनीने जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्ध ५९८ रुपये आणि ७४९ रुपयांच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. आता युजर्संना या दोन्ही प्लानसाठी जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत.\nसोने खरेदी हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.\nजास्तीत जास्त नफा हवाय ; शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे हे आहेत पाच नियम\nएखाद्या उद्योगावर भर देण्याऐवजी विविध स्रोतांमध्ये आपली संसाधने ठेवल्यास पोर्टफोलिओमध्ये समन्वय साधता येईल. बाजारपेठेत तीव्र आर्थिक मंदी, गुंतवणुकदारांच्या भावनांचे चढ-उतार, अनिश्चितता सुरू असताना वैविध्यामुळे कमी कामगिरी करणारे व चांगली कामगिरी करणा-या शेअर्समध्ये समतोल साधला जातो, त्यामुळे खआत्रीशीर परतावे मिळतात.\nदेश मंदीमध्ये गुरफटला ; दुसऱ्या तिमाहीत विकास दरात आणखी घसरण\n2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव\nशेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टीतील तेजीला लागला ब्रेक\nआजच्या सत्रात एनर्जी क्षेत्रात मोठी घसरण झाली. तर रियल्टी क्षेत्रात वाढ झाली. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधरला आणि ४४२५९ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा १३००० अंकांची पातळी ओलांडली होती.\nअर्थचक्र रुळावर ; जीएसटी कर महसुलाने ओलांडला एक लाख कोटींचा टप्पा\nकरोना रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या अडीच महिन्यांच्या कठोर टाळेबंदीतून अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. अनलॉकमधून बाजारपेठ खुल्या झाल्या असून त्याचे शुभसंकेत दिसून लागले आहेत.\n२ सेल्फीचा इनफिनिक्सचा नवा स्मार्टफोन ३ डिसेंबरला भारतात लाँच होणार\nInfinix आपला नवीन स्मार्टफोन infinix zero 8i ला भारतात येत्या ३ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. या फोनला आधीच पाकिस्तानात लाँच करण्यात आले आहे. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे.\nआपल्या व्यवसायासाठी उद��योगधंद्यात विविध मार्गाने पैसे उभे केले जातात.\nमोटोरोला 5G फोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nमोटोरोला (Motorola) चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो G 5G लॉंच झालाय. युजर्ससाठी हा बजेट 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जातंय.\nLPG Gas Cylinder चे नवे दर आजपासून लागू, महागाईमध्ये सामान्यांना दिलासा\nदुसऱ्या तिमाहीतील विकासदराची आज आकडेवारी\nऔद्योगिक क्षेत्रांना घरघर; सलग आठव्या महिन्यात कामगिरी खालावली\nया तिमाहीत अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाली, अनेक क्षेत्रांमध्ये 'पुनश्च हरिओम' झाले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपन्यांच्या महसुलात वाढ झाली. याशिवाय डिझेल, ऊर्जा आणि विशेष म्हणजे जीएसटी आदी आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली.\nसोने-चांदीमध्ये घसरण; सोन्याचा भाव ४८ हजारांखाली घसरला\nकमॉडिटी बाजारात संध्याकाळी झालेल्या नफावसुलीने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळावी. सोने ७०० रुपयांनी घसरले आणि दर ४७८०० रुपयांपर्यंत खाली आला होता.\n‘‘काँग्रेस आमच्या शहरास सापत्नभावाची वागणूक देते.\n१ डिसेंबरपासून… ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियमही बदलणार; जाणून घ्या\nReliance Jio लवकरच लाँच करणार 8000 हून कमी किंमतीतील 4G स्मार्टफोन\n8 हजार रुपये किंवा 8 हजारहून कमी किंमतीत हे रिलायन्स जिओ 4G स्मार्टफोन बाजारात आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनसह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री ऍक्सेस, डिस्काउंट्स, वन टाईम स्क्रिन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्ससारख्या ऑफर्सही देणार आहे.\nअलीबाबा उद्योगसमूहाचे जॅक मा हे चिनी नवउद्यमींचे जागतिक प्रतीक आहेत.\nजीडीपीत पहिल्या तिमाहीतून 17.9 टक्के सुधारणेची आशा, आज येऊ शकते जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी\nTecno Pova स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार\nभारतात सध्या मेड इन इंडिया स्मार्टफोनची चलती आहे. तसेच विदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण, भारतात स्मार्टफोनचे मोठे मार्केट आहे. आता आणखी एक विदेशी कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.\nलाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का\n‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.\nGDP च��� आकडे आज जाहीर होणार, नेमकं काय असेल यात\nमारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांच्या वाहनांना अपेक्षेप्रमाणे चांगली मागणी राहिली\nमहागाई वाढीने व्याजदर राहू शकतात ‘जैसे थे’, रिझर्व्ह बँकेची 2 डिसेंबरपासून आढावा बैठक\nरेल्वेची बंपर कमाई; नोव्हेंबरमध्ये मालवाहतुकीतून कमावले १० हजार कोटी\nसुप्रीम कोर्टाचा चंदा कोचर यांना झटका ; बँकेने केलेल्या ह्कालपट्टीबाबत हस्तक्षेपास नकार\nMoto G 5G मोबाईल लवकरच लाँच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स\nया फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 6.7 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 750 G प्रोसेसर 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 1 TB पर्यंत मेमरी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे.\nWhatsapp वर २०२० मध्ये आले हे टॉप ५ फीचर्स, तुम्ही ट्राय केलेत का\nWhatsapp ने २०२० मध्ये अनेक नवीन फीचर्स आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्संची चॅटिंगची मज्जा दुप्पट झाली आहे. कंपनी नवीन वर्षात आणखी नवे फीचर्स आणणार आहे. २०२० मध्ये कोणकोणते फीचर्स आले ते पाहा.\nNokia लवकरच लाँच करणार 8 नवे स्मार्टफोन; जाणून घ्या काय असतील फीचर्स\nएकूण 8 नवीन फोन नोकिया लाँच करणार आहे. एकाच फोनचे विविध व्हर्जन यामध्ये आहेत. या फोनमध्ये वायफाय असणार असून 2.4 गीगाहर्ट्ज वायफाय फ्रिक्वेन्सी सपोर्ट असणार आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड go ही सुविधा देखील मिळणार आहे.\nBPCL चे सबसिडाइज्ड LPG ग्राहक इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलयमला ट्रांसफर केले जाणार\nकेंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मधून आपली 100% भागीदारी विकणार आहे. आता सरकारने BPCL च्या सबसिडाइज्ड LPG ग्राहकांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)कडे ट्रांसफर करण्याची योजना आखली आहे. BPCL च्या खरेदीदाराची संभाव्य अडचण दूर करण्यासाठी ग्राहकांच्या हस्तांतरणाची योजना आहे.\nऑनलाइन खरेदीवर ग्राहकांना मिळणारे ‘कॅश बॅक’ घटनाविरोधी\nई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन पोर्टल्सकडून खरेदीवेळी दिले जात असलेले 'कॅश बॅक' घटनाविरोधी आहे, अशी तक्रार अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.\nगुंतवणुकीला भरती ; करोनाच्या संकटात भारतात ओघ वाढला\nचालू वर्षात आतापर्यंत एकूण १.०६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील ���ुंतवणुकीशी तुलना करता ती ५,४६० कोटी रुपयांनी अधिक आहे.\nरूपी, सिटी बँकांचे विलीनीकरण प्रलंबित\nलक्ष्मी विलास-डीबीएस बँकेचे एकत्रीकरण तत्परतेने\nएलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कसे बनले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/aishwarya-rai-bachchan-happy-at-dropping-the-bikini-at-miss-world-1060248/", "date_download": "2020-12-02T18:51:20Z", "digest": "sha1:KKKSZIUNVWOFEEA7B5F4IEONYYRONVSF", "length": 10954, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत बिकिनी राऊंड हटविल्याने ऐश्वर्या आनंदी | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\n‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत बिकिनी राऊंड हटविल्याने ऐश्वर्या आनंदी\n‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत बिकिनी राऊंड हटविल्याने ऐश्वर्या आनंदी\nमाजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड राहिलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमधून बिकीनी राऊंड हटवला गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.\nमाजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड राहिलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमधून बिकीनी राऊंड हटवला गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. १९९४ मध्ये आपण जेव्हा ‘मिस वर्ल्ड’च्या किताब आपल्या पटकावला होता तेव्हा आपलं शरीर बिकिनी घालण्यासाठी योग्य नव्हतं, असे ऐश्वर्याने म्हटले आहे\nबिकिनी राउंडचा या स्पर्धेत भाग घेणा-या महिलांना फायदा आहे ना आयोजकांना, असे म्हणत मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले यांनी डिसेंबर २०१४ला बिकिनी राउंड हटविण्याची घोषणा केली होती. सदर निर्णयाने आपल्याला खूप आनंद झाल्याचे ऐश्वर्याने म्हटले. ‘मला जेव्हा मिस वर्ल्ड म्हणून निवडण्यात आले होते तेव्हा ८७ स्पर्धकांमध्ये माझे शरीर बिकिनी परिधान करण्यासाठी योग्य नव्हते. मी असं दाव्यासहीत म्हणू शकते आणि तरीही मी हा किताब जिंकला’, असे नुकतेच सगळ्यात यशस्वी मिस वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ऐश्वर्याने म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अमिताभ आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ पुन्हा एकदा जुळणार\n2 बेकायदा धर्मस्थळांवर कारवाईच\n3 फराह खानला पाच हजार रुपयांचा दंड\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/virat-kohli-news-virat-kohli", "date_download": "2020-12-02T18:50:21Z", "digest": "sha1:RM7MWWQ6HXH6OCWVZY5QGS6MTWIJN6FQ", "length": 14097, "nlines": 149, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Virat Kohli News Virat Kohli Latest news in Marathi, Virat Kohli News Virat Kohli संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत��यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nNZvIND: आजच्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-२० सामना बुधवारी हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळला जाणार आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/11-april-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T18:42:18Z", "digest": "sha1:4TLKB6N5Y7L5UMJIG2UWVQ3GNYX4R6IH", "length": 9895, "nlines": 247, "source_domain": "mahanmk.com", "title": "11 April 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n11 Apr च्या चालू घडामोडी\nदिल्ली राज्य सरकारकडून 'ऑपरेशन शील्ड' सुरू\nदिल्ली राज्य सरकारकडून 'ऑपरेशन शील्ड' सुरू 'ऑपरेशन शील्ड' दिल्ली राज्य सरकारकडून सुरू घोषणा ९ एप्रिल २०२० रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी\n७ एप्रिल: रवांडा मधील तुत्सीविरूद्ध १९९४ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन\n७ एप्रिल: रवांडा मधील तुत्सीविरूद्ध १९९४ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन १९९४ मध्ये रवांडा मधील तुत्सीविरूद्ध झालेल्या नरसंहाराबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिबिंब दिन दरवर्षी\nमलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सवर टोकियो ऑलिम्पिक २०२० बाबत बंदी\nमलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सवर टोकियो ऑलिम्पिक २०२० बाबत बंदी टोकियो ऑलिम्पिक २०२० बाबत मलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सवर बंदी वेचक मुद्दे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेड\n१७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आला\n१७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आला कोविड-१९ मुळे १७ वर्षाखालील महिलांचा FIFA विश्वचषक पुढे ढकलण्यात आला आहे वेचक मुद्दे फुटबॉलसाठी\nदूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरण अध्यक्षांच्या कार्यकालात ३ महिन्यांनी वाढ\nदूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरण अध्यक्षांच्या कार्यकालात ३ महिन्यांनी वाढ सद्यःस्थितीत दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरण अध्यक्षांच्या कार्यकालात ३ महिन्यांनी वाढ करण्य\nयू.बी. प्रविण राव यांची नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक\nयू.बी. प्रविण राव यांची नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक नॅसकॉमचे नवे अध्यक्ष म्हणून यू.बी. प्रविण राव यांची नेमणूक वेचक मुद्दे इन्फोसिसचे मुख्य कार्यका\nनागरी उड्डाण मंत्रालयाने सुरू केला 'लाइफलाईन उडान (Lifeline UDAN)' उपक्रम\nनागरी उड्डाण मंत्रालयाने सुरू केला 'लाइफलाईन उडान (Lifeline UDAN)' उपक्रम 'लाइफलाईन उडान (Lifeline UDAN)' उपक्रम सुरू केला नागरी उड्डाण मंत्रालयाने उद्देश\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचाल��� घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sayan-ghosh-dashaphal.asp", "date_download": "2020-12-02T19:40:39Z", "digest": "sha1:DUBUXLMKDQHJNYQOMPING6MOPT4CZZ73", "length": 18163, "nlines": 136, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "सायन घोष दशा विश्लेषण | सायन घोष जीवनाचा अंदाज sayan ghosh, cricket", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » सायन घोष दशा फल\nसायन घोष दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 88 E 56\nज्योतिष अक्षांश: 23 N 24\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nसायन घोष प्रेम जन्मपत्रिका\nसायन घोष व्यवसाय जन्मपत्रिका\nसायन घोष जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nसायन घोष 2020 जन्मपत्रिका\nसायन घोष ज्योतिष अहवाल\nसायन घोष फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nसायन घोष दशा फल जन्मपत्रिका\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर January 23, 1994 पर्यंत\nभागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याक���े व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज January 23, 1994 पासून तर January 23, 2014 पर्यंत\nतुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज January 23, 2014 पासून तर January 23, 2020 पर्यंत\nहा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज January 23, 2020 पासून तर January 23, 2030 पर्यंत\nहा तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे. या काळात तुम्ही तुमची इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. प्रेम आणि रोमान्ससाठी हा अनुकूल काळ आहे. या काळात तुमच्या नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त असतील. समजाकडून तुमचा आदर आणि सन्मान केला जाईल आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय व्हाल. दूरचा प्रवास संभवतो.\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज January 23, 2030 पासून तर January 23, 2037 पर्यंत\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्��ा मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज January 23, 2037 पासून तर January 23, 2055 पर्यंत\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज January 23, 2055 पासून तर January 23, 2071 पर्यंत\nतुमच्या कुटुंबियांशी अधिक सखोल नाते निर्माण व्हावे, अशी तुमची इच्छा आहे. नवनवीन कल्पनांचा शोध घेणे, तुम्ही तुमच्या पालकांकडून शिकला आहात. कुटुंबात एकोपा राहील. तुमची नीतीमूल्ये आणि आदर्श राहणीमानामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतात. तुमच्या या उर्जेमुळे तुमचा जोडीदार आणि नातेवाईक यांना काकणभर अधिक सुख मिळते. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. तुम्ही तुमची एक गाडी विकून दुसरी घ्याल किंवा गाडी विकून तुम्हाला फायदा होईल.\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज January 23, 2071 पासून तर January 23, 2090 पर्यंत\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nसायन घोष च्या भविष्याचा अंदाज January 23, 2090 पासून तर January 23, 2107 पर्य���त\nप्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.\nसायन घोष मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nसायन घोष शनि साडेसाती अहवाल\nसायन घोष पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/03/marathi-prem-kavita_13.html", "date_download": "2020-12-02T18:50:36Z", "digest": "sha1:R3UYQJX3GRTLWNDBY5RD4EHUEDKFBQAD", "length": 3680, "nlines": 51, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "डोळ्यां मधले डोळे जेव्हा रडले थोडे | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nडोळ्यां मधले डोळे जेव्हा रडले थोडे\nडोळ्यां मधले डोळे जेव्हा रडले थोडे थोडे\nआठवणीचे हुंदके माझे अडले थोडे थोडे\nचार दिसांचे जीवन माझे चार दिसांचे रडणे\nप्रेमभंग अन हृदय अश्रू पडले थोडे थोडे\nचेह~यावर्ती मिश्कीलवाने भाव न होते जेव्हा\nरस्त्यावर्ती खड्डे असता धडपडले थोडे थोडे\nजरा चुकीचा जरा बरोबर प्रवास होता माझा\nएक सखी ती सोडून जाते घडले थोडे थोडे\nपाण्यामधला मासाजेव्हां पाण्या बाहेर येतो\nहृदयामधले काही अश्रू तडफडले थोडे थोडे\nपुन्हा मनाने बाजी मारून सावरले होते थोडे\nपुन्हा कुणाच्या रुपाला पाहून गडगडले थोडे थोडे\nमराठी प्रेम कविता मराठी कविता\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी म��ाठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/bhakti/how-sleep-a678/", "date_download": "2020-12-02T19:23:26Z", "digest": "sha1:J32P3K76SZJ53KWDCDJBA2MPTMKUCLSA", "length": 19646, "nlines": 317, "source_domain": "www.lokmat.com", "title": "निवांत कसे व्हावे? - Marathi News | How to sleep | Latest bhakti News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २ डिसेंबर २०२०\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nSharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\nPHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर\n'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nपत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल\nप्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क\nमुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का\nबाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा\nलवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज\n; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात\n नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा\n फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चा���नासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\n खेळता खेळता 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला 4 वर्षांचा चिमुकला\nगोहत्येची माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर जमावाचा हल्ला\nनाशिक: मालेगावातून तिघा संशयितांकडून एकूण 40 तलवारी ग्रामीण पोलिसांनी केल्या हस्तगत\nभिवंडीत ५८ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई\nFASTag नसेल तरी आता नो टेन्शन नाही भरावा लागणार दुप्पट टोल; जाणून घ्या कसं\nटीम इंडियाने ICC Cricket World Cup Super League मध्ये गुणांचे खाते उघडले; जाणून घ्या कितवे स्थान पटकावले\nCoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; \"या\" सरकारने घेतला मोठा निर्णय\nअमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा'\nपरराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू, २६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nकोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी क्लीन-अप मार्शलाही टार्गेट\n खेळता खेळता 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला 4 वर्षांचा चिमुकला\nगोहत्येची माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर जमावाचा हल्ला\nनाशिक: मालेगावातून तिघा संशयितांकडून एकूण 40 तलवारी ग्रामीण पोलिसांनी केल्या हस्तगत\nभिवंडीत ५८ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई\nFASTag नसेल तरी आता नो टेन्शन नाही भरावा लागणार दुप्पट टोल; जाणून घ्या कसं\nटीम इंडियाने ICC Cricket World Cup Super League मध्ये गुणांचे खाते उघडले; जाणून घ्या कितवे स्थान पटकावले\nCoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; \"या\" सरकारने घेतला मोठा निर्णय\nअमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा'\nAll post in लाइव न्यूज़\nमंत्र्यासोबत डिनरला नकार;थांबवलं विद्याचं शूटिंग\nभूमीचा दुर्गामती - पुन्हा साऊथची कॉपी\nराहुल रॉयला अचानक तीव्र स्ट्रोक कसा आला\nभारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांमधील लक्षवेधी वादविवाद | India vs Australia Sledging Moments\nफुटबॉलचा 'दैवी हात', भारतातही होते त्याचे फॅनक्लब | Diego Maradona Death | Football | Sports News\nहृदयविकाराच्या झटक्यामुळे कपिल देव रुग्णालयात | Kapil Dev Heart Attack | Cricket | Sports News\nस्पॅनिश फ्लू प्रमाणेच कोरोनाची दुसरी लाट धोकादायक\nकोरोना २६ जानेवारीला दुपारी ४ वाजता संपणार | Dr Ravi Godse on Covid 19 | America\nमास्क घातल्यानंतर चष्म्यावरील Fog कसा घालवा\nकोरोना रुग्णांच्या एका हास्यासाठी डॉक्टरांचे कौतुकास्पद पाऊल | Doctor Dance on Wearing PPE Suit\nजीवनरक्षक झिंककडे कोरोनाकाळात दुर्लक्ष केलं जातंय का\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nअकोला शहरात मोबाइल कंपन्यांनी विणले ‘ओव्हर हेड’केबलचे जाळे\n... म्हणून पुणे पदवीधर व शिक्षकची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारी तीन वाजणार\nगोरेगाव येथील वाहनतळ पंधरा दिवसात हटवणार\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nएसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय\nSharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...\nइंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असू शकतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nअमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा'\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-sharad-pawar-to-review-situation-after-heavy-rain-in-marathwada-sgy-87-2304053/", "date_download": "2020-12-02T19:17:55Z", "digest": "sha1:JZG7EG2OTM26L6YOQKOUVTQMZVV5VDFY", "length": 15212, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NCP Sharad Pawar to review situation after heavy rain in Marathwada sgy 87 | शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nशरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार\nशरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीने झालेल्या ��ुकसानाचा आढावा घेणार\nपावसामुळे पिकांचं मोठय़ा प्रमाणावर नुकसान\nकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचं मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.\nशरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. १९ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.\nआणखी वाचा- देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, बारामतीपासून करणार सुरुवात\nअतिवृष्टीबाधितांना तातडीने मदत करण्याचे आदेश\n“राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा,” असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. बाधितांना तातडीने मदत द्या तसेच झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.\nराज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला.\nराज्यभरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. “गेल्या ३-४ दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्���े अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तो मदतीसाठी आर्जव करीत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकर्‍यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे”, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी – अनिल देशमुख\n2 VIDEO: अनाथांच्या हक्काचा लढा जिंकणाऱ्या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास\n3 औष्णिक वीज केंद्रांमधील उत्पादनात घट\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2015/02/prashna-manjusha-41.html", "date_download": "2020-12-02T19:00:19Z", "digest": "sha1:I2XAGX5VD3PZ7WOLTMCWPAADNE3NLHUE", "length": 13858, "nlines": 244, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: प्रश्न मंजुषा- 41", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\n1. 'सेन्सर बोर्डाचे' नवनियुक्त अध्यक्ष कोण\nबरोबर उत्तर आहे- C. पहलाज निहलानी\n2. स्वतंत्र भारतात आता पर्यंत किती महिला मुख्यमंत्री बनल्या आहे\nD. या पैकी नाही\nबरोबर उत्तर आहे- B. 15\n3. कोणत्या राज्याने येत्या वर्षासाठी बटाटाच्या उत्पादनासाठी 'पोट्याटो मिशन' ची घोषणा केली आहे\nबरोबर उत्तर आहे- B. ओरिसा\n4. चीन समवेत सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणाची भारताचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे\nबरोबर उत्तर आहे- D. अजित दोवळ समिती\n5. पत्रकारीतेतील विशेष कामगिरीसाठी देण्यात येणारा एन. रामचंद्रन फौंडेशन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे\nबरोबर उत्तर आहे- A. एन. राम\n6. ऑस्ट्रेलियातील 'वॉक फ्री फौंडेशन' या मानवाधिकार संस्थेने केलेल्या सर्वेक्षनानुसार आधुनिक गुलामगिरी करणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे\nबरोबर उत्तर आहे- D. भारत\n7. 'मकाऊ ग्रांपी गोल्ड बटमिंटन स्पर्धा 2014' चे विजेतेपद कुणी पटकाविले\nD. किम ह्योंग मिन\nबरोबर उत्तर आहे- A.पी.वी. सिंधू\n8. खालील पैकी कोणत्या बँकेचे कोटक महिंद्र बँकेत विलीनीकरण झाले आहे\nC. बुलढाणा अर्बन बँक\nD. आयएनजी वैश्य बँक\nबरोबर उत्तर आहे- D. आयएनजी वैश्य बँक\n9. कोणत्या देशातील 'शिमीझु कॉर्प' हि कंपनी पाण्याखाली स्मार्ट सिटी बनविण्यासाठी 26 अब्ज डॉलरचा खर्च करणार आहे\nबरोबर उत्तर आहे- A. जपान\n10. गोवा मुक्तीदिन केव्हा असतो\nबरोबर उत्तर आहे- D. 19 डिसेंबर\nLabels: चालू घडामोडी, प्रश्न मंजुषा\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-5533", "date_download": "2020-12-02T19:10:35Z", "digest": "sha1:WPDLOBFECFRVMCFKL3L6VIHFOPOWKKYN", "length": 8955, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "'भारत' सिनेमाची चार दिवसात 100 कोटीची कमाई | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'भारत' सिनेमाची चार दिवसात 100 कोटीची कम��ई\n'भारत' सिनेमाची चार दिवसात 100 कोटीची कमाई\n'भारत' सिनेमाची चार दिवसात 100 कोटीची कमाई\n'भारत' सिनेमाची चार दिवसात 100 कोटीची कमाई\nशनिवार, 8 जून 2019\nमुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे.\nमुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे.\nदरवर्षी रमजान ईदचा चाँद सल्लूभाईजानच्या चाहत्यांसाठी एक नवं फिल्मी गिफ्ट घेऊन येतो, यंदाही सलमान अन्‌ कतरिनाची जोडी 'भारत' या चित्रपटाच्या माध्यमातून स्क्रीनवर धडकली. सलमानच्या या चित्रपटाने सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये जोरदार कमाई केली. पण, नंतर कमाईच्या बाबतीत चित्रपट मागे पडल्याचे दिसत आहे. पण, तरिही 100 कोटींची कमाई आणि सलमान खान हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे.\n'भारत' या चित्रपटाचे बजेट शंभर कोटी रुपये एवढे असून, हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटींची कमाई केली आहे. सलमानच्या आतापर्यंत 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये 300 कोटींहून अधिक कमाई करणारे 3, 200 कोटींहून अधिक कमाई करणारे 2 आणि 100 कोटींहून अधिक कमाई करणारे 9 चित्रपट आहेत.\nभारत चित्रपट ओला सलमान खान\nVIDEO | एकदा बघाच सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स...\nकेरळ - आपल्या देशात किती गंभीर परिस्थिती असो, त्यातूनही अनोखा शब्दांचा अर्थ...\nVIDEO | गिलगिट-बाल्टिस्तान बळकाऊ पाहणाऱ्या पाकला भारताचा सज्जड दम....\nआता बातमी पाकिस्तानच्या कुरापतीची.गिलगिट आणि बाल्टिस्तान हा आमचाच भाग असल्याचा...\nसंजय दत्तची अखेर कॅन्सरवर मात, चाहत्यांसमोर नतमस्तक होत व्यक्त केले...\nसंजय दत्त... बाबा, संजूबाबा... अशी अनेक नावं... पण तो त्याच्या नावाने किंवा...\nयूएनमध्ये मोदी-जिनपिंग येणार आमने सामने, चीन असं देणार पाकिस्तानला...\nसीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव सुरूंय. त्यातच आता यूएनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nINDIA vs CHINA | लडाख सीमेवर भारत आणि चीनी सैनिकांमध्ये वाढता तणाव\nबातमी आहे लडाख सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमधील वाढत्या तणावाची. गेल्या तीन...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kelloggchurch.org/betriebliches-interessenhandeln-band-1-zur-politischen-kultur-der-austauschbeziehungen-zwischen-management-und-betriebsrat-in-der-westdeutschen-industrie-german-edition-rainer-trinczek", "date_download": "2020-12-02T19:12:54Z", "digest": "sha1:6DVBEPVXNLDDM6WO3WUZ3Q2PAXL5EURB", "length": 25259, "nlines": 146, "source_domain": "kelloggchurch.org", "title": "अर्थविश्व", "raw_content": "\nरेल्वेची बंपर कमाई; नोव्हेंबरमध्ये मालवाहतुकीतून कमावले १० हजार कोटी\nआर्थिक फेरउभारी अपेक्षेपेक्षाही मजबूत – दास\nमागणीतील वाढ टिकून राहणे गरजेचे\nमालमत्ता खरेदीसाठी ३३,००० कोटींचा प्रस्ताव\nजीडीपीत पहिल्या तिमाहीतून 17.9 टक्के सुधारणेची आशा, आज येऊ शकते जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी\n2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव\nरूपी, सिटी बँकांचे विलीनीकरण प्रलंबित\nलक्ष्मी विलास-डीबीएस बँकेचे एकत्रीकरण तत्परतेने\nOnePlus Buds मध्ये येत आहे ही अडचण, युजर्स झाले त्रस्त\nचीनची कंपनी वनप्लसच्या एका इयरबड्समध्ये युजर्संना एक समस्या येत असल्याची तक्रार युजर्संनी केली आहे. युजर्स आता या समस्येबद्दल रिपोर्ट करीत आहेत. इयरबड्सच्या डाव्या साइडला आवाज येत नसल्याचे युजर्संचे म्हणणे आहे.\nNokia लवकरच लाँच करणार 8 नवे स्मार्टफोन; जाणून घ्या काय असतील फीचर्स\nएकूण 8 नवीन फोन नोकिया लाँच करणार आहे. एकाच फोनचे विविध व्हर्जन यामध्ये आहेत. या फोनमध्ये वायफाय असणार असून 2.4 गीगाहर्ट्ज वायफाय फ्रिक्वेन्सी सपोर्ट असणार आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड go ही सुविधा देखील मिळणार आहे.\nऑनलाइन खरेदीवर ग्राहकांना मिळणारे ‘कॅश बॅक’ घटनाविरोधी\nई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन पोर्टल्सकडून खरेदीवेळी दिले जात असलेले 'कॅश बॅक' घटनाविरोधी आहे, अशी तक्रार अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.\nलाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का\n‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.\nसोने-चांदीमध्ये घसरण; सोन्याचा भाव ४८ हजारांखाली घसरला\nकमॉडिटी बाजारात संध्याकाळी झालेल्या नफावसुलीने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळावी. सोने ७०० रुपयांनी घसरले आणि दर ४७८०० रुपयांपर्यंत खाली आला होता.\nआपल्या व्यवसायासाठी उद्योगधंद्यात विविध मार्गाने पैसे उभे केले जातात.\nगृहकर्ज खातं कसं बंद करायचं; जाणून घ्या होम लोन बंद करण्याची प्रोसिजर\nगृहकर्ज खातं बंद करण्यासंदर्भातली सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मालमत्तेची मूळ कागदपत्रं ताब्यात घ्या. तसंच साधारणत: एक महिन्यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोअरची कॉपी काढा. तुमचा क्रेडीट रिपोर्टही अपडेट झाला आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या.\nMoto G 5G मोबाईल लवकरच लाँच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स\nया फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 6.7 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 750 G प्रोसेसर 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 1 TB पर्यंत मेमरी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे.\nगुंतवणुकीला भरती ; करोनाच्या संकटात भारतात ओघ वाढला\nचालू वर्षात आतापर्यंत एकूण १.०६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील गुंतवणुकीशी तुलना करता ती ५,४६० कोटी रुपयांनी अधिक आहे.\nरेडमीचा हा स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत\nशाओमीची सब ब्रँड स्मार्टफोन मेकर कंपनी रेडमीने आपल्या Redmi 9A या स्मार्टफोनच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ केली आहे. या फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे ती २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये. ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत वाढवली नाही.\nअलीबाबा उद्योगसमूहाचे जॅक मा हे चिनी नवउद्यमींचे जागतिक प्रतीक आहेत.\nजास्तीत जास्त नफा हवाय ; शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे हे आहेत पाच नियम\nएखाद्या उद्योगावर भर देण्याऐवजी विविध स्रोतांमध्ये आपली संसाधने ठेवल्यास पोर्टफोलिओमध्ये समन्वय साधता येईल. बाजारपेठेत तीव्र आर्थिक मंदी, गुंतवणुकदारांच्या भावनांचे चढ-उतार, अनिश्चितता सुरू असताना वैविध्यामुळे कमी कामगिरी करणारे व चांगली कामगिरी करणा-या शेअर्समध्ये समतोल साधला जातो, त्यामुळे खआत्रीशीर परतावे मिळतात.\nTecno Pova स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार\nभारतात सध्या मेड इन इंडिया स्मार्टफोनची चलती आहे. तसेच विदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण, भारतात स्मार्टफोनचे मोठे मार्केट आहे. आता आणखी एक विदेशी कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.\nAirtel ची धमाकेदार ऑफर; फ्रीमध्ये मिळतोय 5GB इंटरनेट डेटा, असा घ्या फायदा\nया ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल प्रीपेड 4G सब्सक्रायबरला गुगल प्ले स्टोरवरून Airtel Thanks app चं अपडेटेड वर्जन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर युजरला मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट झाल्याच्या 30 दिवसांच्या आत प्रीपेड मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर करावं लागेल.\nअर्थचक्र रुळावर ; जीएसटी कर महसुलाने ओलांडला एक लाख कोटींचा टप्पा\nकरोना रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या अडीच महिन्यांच्या कठोर टाळेबंदीतून अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. अनलॉकमधून बाजारपेठ खुल्या झाल्या असून त्याचे शुभसंकेत दिसून लागले आहेत.\n१ डिसेंबरपासून… ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियमही बदलणार; जाणून घ्या\nजिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत\nखासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या युजर्संना जर रोज ३जीबी डेटा हवा असेल तर जिओने वेगवेगळ्या किंमतीचे डेटा प्लान दिले आहेत. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत असून वेगवेगळे बेनिफिट् युजर्संना दिले आहेत.\nदेश मंदीमध्ये गुरफटला ; दुसऱ्या तिमाहीत विकास दरात आणखी घसरण\n२ सेल्फीचा इनफिनिक्सचा नवा स्मार्टफोन ३ डिसेंबरला भारतात लाँच होणार\nInfinix आपला नवीन स्मार्टफोन infinix zero 8i ला भारतात येत्या ३ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. या फोनला आधीच पाकिस्तानात लाँच करण्यात आले आहे. या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे.\nमोटोरोला 5G फोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nमोटोरोला (Motorola) चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो G 5G लॉंच झालाय. युजर्ससाठी हा बजेट 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जातंय.\nWhatsAppने आणले नवीन अपडेट, ९ भाषेत मिळणार 'टुगेदर अॅट होम' स्टिकर्स\nWhatsApp नवीन फीचर्स आणण्यात सर्वात पुढे आहे. आपल्या युजर्संची चॅटिंग मजा दुप्पट-तिप्पट व्हावी या उद्देशाने कंपनी वारंवार नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता सुद्धा कंपनीने ९ भाषेत मिळणारे दुगेदर अॅट होम हे नवीन फीचर आणले आहे.\nसोने दरात 8000 तर, चांदी��� 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव\nखूपच कमी किंमतीत Nokia 2.4 लॉंच, जाणून घ्या फिचर्स\nनोकीया आपला नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात आणलायं.\nशेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टीतील तेजीला लागला ब्रेक\nआजच्या सत्रात एनर्जी क्षेत्रात मोठी घसरण झाली. तर रियल्टी क्षेत्रात वाढ झाली. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधरला आणि ४४२५९ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा १३००० अंकांची पातळी ओलांडली होती.\nWhatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर\nWhatsapp कंपनी आपल्या युजर्संसाठी नेहमीच नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने प्रत्येक युजर्ससाठी वेगळे चॅट विंडो सेट करता येवू शकणार आहे.\nहक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात; रिसेल घरांमधल्या गुंतवणुकीला वाढती पसंती\nआधुनिक जीवनशैलीत जगणाऱ्या आजच्या नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाच्या घरांबाबतच्या संकल्पना बदलल्या आहेत. प्रकल्प, इमारत आणि विकासक यांच्या पलिकडे जात घराचा आपल्या कुटुंबाला आणि स्वत:ला कसा व किती उपयोग होईल, याचा विचार आजचे ग्राहक करतात. रिसेल घरांना म्हणूनच नोकरदार व व्यावसायिक वर्गाकडून वाढती पसंती मिळत आहे.\nदुसऱ्या तिमाहीतील विकासदराची आज आकडेवारी\nमहागाई का वाढत आहे तुमच्या बजेटवर त्याचा नेमका कसा परिणाम होतोय\n१ डिसेंबरपासून होतील हे बदल, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान\nWhatsapp वर २०२० मध्ये आले हे टॉप ५ फीचर्स, तुम्ही ट्राय केलेत का\nWhatsapp ने २०२० मध्ये अनेक नवीन फीचर्स आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्संची चॅटिंगची मज्जा दुप्पट झाली आहे. कंपनी नवीन वर्षात आणखी नवे फीचर्स आणणार आहे. २०२० मध्ये कोणकोणते फीचर्स आले ते पाहा.\nमारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांच्या वाहनांना अपेक्षेप्रमाणे चांगली मागणी राहिली\n‘‘काँग्रेस आमच्या शहरास सापत्नभावाची वागणूक देते.\nReliance Jio लवकरच लाँच करणार 8000 हून कमी किंमतीतील 4G स्मार्टफोन\n8 हजार रुपये किंवा 8 हजारहून कमी किंमतीत हे रिलायन्स जिओ 4G स्मार्टफोन बाजारात आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनसह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री ऍक्सेस, डिस्काउंट्स, वन टाईम स्क्रिन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्ससारख्या ऑफर्सही देणार आहे.\nसुप्रीम कोर्टाचा चंदा कोचर यांना झटका ; बँकेने केलेल्या ह्कालपट्टीबाबत हस्तक्षेपास नकार\nऔद्योगिक क्षेत्रांना घरघर; सलग आठव्या महिन्यात कामगिरी खालावली\nया तिमाहीत अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाली, अनेक क्षेत्रांमध्ये 'पुनश्च हरिओम' झाले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपन्यांच्या महसुलात वाढ झाली. याशिवाय डिझेल, ऊर्जा आणि विशेष म्हणजे जीएसटी आदी आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली.\nBPCL चे सबसिडाइज्ड LPG ग्राहक इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलयमला ट्रांसफर केले जाणार\nकेंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मधून आपली 100% भागीदारी विकणार आहे. आता सरकारने BPCL च्या सबसिडाइज्ड LPG ग्राहकांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)कडे ट्रांसफर करण्याची योजना आखली आहे. BPCL च्या खरेदीदाराची संभाव्य अडचण दूर करण्यासाठी ग्राहकांच्या हस्तांतरणाची योजना आहे.\nवोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान\nVi अर्थात वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना कंपनीने जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्ध ५९८ रुपये आणि ७४९ रुपयांच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. आता युजर्संना या दोन्ही प्लानसाठी जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत.\nमहागाई वाढीने व्याजदर राहू शकतात ‘जैसे थे’, रिझर्व्ह बँकेची 2 डिसेंबरपासून आढावा बैठक\nलक्ष्मी विलास – डीबीएस विलिनीकरण अस्तित्वात\nडीबीएस बँक इंडिया लिमिटेड ही डीबीएस ग्रुप होल्डिंग्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या दुराग्रहामुळे सहकारी बँका घायकुतीला\nभागधारकांना लाभांश तर नाहीच; भांडवल मिळणेही दुरापास्त; दैनंदिन वादाचे प्रसंग\nGDP चे आकडे आज जाहीर होणार, नेमकं काय असेल यात\nLPG Gas Cylinder चे नवे दर आजपासून लागू, महागाईमध्ये सामान्यांना दिलासा\nसोने खरेदी हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.\nएलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कसे बनले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54301", "date_download": "2020-12-02T18:58:53Z", "digest": "sha1:QNNEJ6Q7KJTFORTSIHILU3NPMKYVFNDB", "length": 78148, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक्सलन्स शेल्टर्स प्रायोजित 'गोष्ट एका काळाची... काळ्या पांढर्‍या पडद्याची!' | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक्सलन्स शेल्टर्स प्रायोजित 'गोष्ट एका काळाची... काळ्या पांढर्‍या पडद्याची\nएक्सलन्स शेल्टर्स प्रायोजित 'गोष्ट एका काळाची... काळ्या पांढर्‍या पडद्याची\nकल्पनेच्या भरार्‍या मारत भविष्यकाळात डोकावून बघायला आपल्याला जितकं आवडतं, त्यापेक्षा काकणभर जास्तच गतकाळाच्या आठवणींमध्ये रमून जायला आवडतं. आठवणीतले चित्रपट, आठवणींतली गाणी, गतआयुष्यातल्या घटना किंवा विशिष्ट प्रसंगांच्या आठवणी यांत रमण्यासारखं दुसरं सुख नाही. श्री. मिलींद ओक निर्मित आणि श्री. आशय वाळंबे दिग्दर्शित 'गोष्ट एका काळाची... काळ्या पांढर्‍या पडद्याची' या सांगीतिक कार्यक्रमात अशीच स्मृतीची अद्भुत दुनिया आपल्यासमोर उभी राहते. स्मृती म्हणजे स्मरण, स्मृती म्हणजे आठवण. स्मृती एका माणसाची, तशीच एका कालखंडाची. हा कालखंड म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा कृष्णधवल काळ. एक वेगळीच अनुभूती आपल्याला मिळते ती उत्कृष्ट संहिता, सुरेल गाणी, कलाकारांचा सशक्त अभिनय आणि जोडीला चित्रकला तसेच नृत्य यांच्या साहाय्याने.\nश्री. मिलींद ओक ह्यांच्या 'नीश एंटरटेन्मेंट' या संस्थेने या आधी सांगीतिकांचे कार्यक्रम रंगमंचावर आणले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल काळातली सदाबहार गाणी घेऊन त्यावर आधारित 'ब्लॅक अँड व्हाईट' हा कार्यक्रम. हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला. भारतात त्याचे भरपूर प्रयोग झालेच, पण या कार्यक्रमाने दोनदा अमेरिकावारी करून एकूण ३७ प्रयोग अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांत सादर केले. हे सगळं चालू असताना ह्या कार्यक्रमाचे निर्माते दिग्दर्शक श्री. मिलींद ओक यांच्या मनात मराठी चित्रपटसृष्टीचा 'ब्लॅक अँड व्हाईट' काळही रेंगाळत होता, शिवाय रंगभूमीचा अनुभव आणि संगीताचे संस्कार जोडीला होतेच. डॉ.समीर कुलकर्णी यांची कथा आणि श्री.आशय वाळंबे यांच्या दिग्दर्शनाने या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळालं आणि या नवीन कार्यक्रमाचा पुण्यात शुभारंभ झाला.\nया कार्यक्रमातली गोष्ट तीन पातळ्यांवर पुढे सरकते. निवृत्तीच्या आसपास पोहोचलेले एक प्राध्यापक काही कारणामुळे आपल्या गतआयुष्याच्या आठवणींत गढून जातात. हे कारण समजून घेताना मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास उलगडतो आणि त्याच दरम्यान सांगीतिक प्रवासही घडतो. प्राध्यापक आपल्या आयुष्यातल्या घटनांचा आढावा घेत असताना आपल्या स्मृतीशी संवाद साधतात आणि ती स्मृती थेट व्यक्तिरेखा बनून आपल्यासमोर येते. कथेतल्या प्रसंगांना अनुरूप गाणी गायक आपल्यासमोर सादर करतात. रंगमंच्याच्या पडद्यावर त्या चित्रपटातली किंवा गाण्यांमधली दृश्ये किंवा त्यासंबंधीची माहिती आपल्याला बघायला मिळते. कार्यक्रमादरम्यान मराठी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल युगातील अनेक कलाकार आपल्याला भेटतात. कधी संवादांतून, कधी मागच्या पडद्यावर दिसणार्‍या दृश्यांमधून, तर कधी थेट गाण्यांमधून. मागच्या पडद्यावर चित्रपटांची नावं दिसतात, कधी जाहिराती तर कधी त्यासंबंधी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती. या सगळ्यांचा उत्तम परिणाम साधला जाऊन मराठी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल काळाचा एक सुंदर कोलाज कार्यक्रमादरम्यान उभा राहतो.\nप्रकाशचित्र १ : राहुल सोलापूरकर आणि स्वानंदी टिकेकर\nकार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे कलांचे इतके विविध प्रकार आपल्यासमोर साजरे होतात की, ज्याला जे हवं त्याने ते पाहावं. कोणी प्राध्यापकांच्या कथेत गुंगून जातो, तर कोणी गाणी ऐकत राहतो, कोणाला कलाकारांचा अभिनय आवडतो, तर कोणाला मिलींद मुळीकांची चित्रं पाहायला मिळतात.\nलॉस एंजेलीस इथे यंदा होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाचा अमेरिकेतला हा पहिलाच प्रयोग. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे निर्माते श्री. मिलींद ओक, दिग्दर्शक श्री. आशय वाळंबे, कलाकार श्री. राहुल सोलापूरकर आणि स्वानंदी टिकेकर, तसंच गायक श्री. जितेंद्र अभ्यंकर, श्री. चैतन्य कुलकर्णी आणि स्वरदा गोडबोले यांच्याशी साधलेला हा संवाद -\n'ब्लॅक अँड व्हाईट'च्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल कालखंडाबद्दलचा हा कार्यक्रम बसवताना काय विचार केला होता कार्यक्रमाच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल सांगाल का\nमिलींद - 'नीश एंटरटेन्मेंट' गेली आठ वर्ष संकल्पनाधारीत सांगीतिकांचा कार्यक्रम सादर करीत आहे. या प्रवासाची सुरुवात झाली ती 'भैरव ते भैरवी' या कार्यक्रमापासून. पुढे आम्ही 'पंचम', 'हंड्रेड इयर्स ऑ�� बॉलीवुड', 'गझल का सफर' आणि 'ब्लॅक अँड व्हाईट' हे कार्यक्रम केले. परदेशांत ब्रॉडवे-शोमध्ये सगळे कलाप्रकार एकत्र सादर केलेले बघायला मिळतात. मराठी रंगमंचावर संगीतनाटकांमध्ये हे थोड्याफार प्रमाणात बघायला मिळत असे. पुढे संगीतनाटकंच कमी होत गेली. आता फिरोदिया करंडकासारख्या महाविद्यालयीन स्पर्धेत जर अनेक कलाप्रकार एका मंचावर सादर केले जाऊन शकतात, तर मग हे व्यावसायीक स्वरूपात करणं अशक्य अजिबात नाही. या सगळ्या विचारमंथनातून आधी 'ब्लॅक अँड व्हाईट' तयार झालं आणि ते करत असतानाच या कार्यक्रमाची संकल्पना साकारत गेली. या कार्यक्रमात विविध पातळ्यांवर विविध माध्यमांद्वारे आम्ही एक काळ उभा केला आहे. खरंतर हा काळ प्रत्येकाच्या मनात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे असतोच. प्रत्येक व्यक्तीचं एक भावविश्व असतं आणि त्या भावविश्वाची किल्ली या कार्यक्रमाच्या प्रमुख व्यक्तिरेखेच्या, म्हणजे प्राध्यापकांच्या हाती आहे. प्रत्येकाला आठवणींमध्ये रमून जाण्यासाठी एका 'ट्रीगर'ची आवश्यकता असते आणि या गोष्टीत तो ट्रीगर आहे ती म्हणजे प्राथ्यापकाची स्मृती. यंदाच्या 'बीएमएम'चं जे घोषवाक्य आहे, 'मैत्र पिढ्यांचे जपे वारसा, कला संस्कृती मायबोलीचा' त्याप्रमाणे पिढ्यांचे मैत्र या कार्यक्रमात उलगडत जातं.\nआशय - मराठी चित्रपटसृष्टीचा कृष्णधवल काळ हा खरंतर मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळच म्हणायला हवा. 'संत तुकाराम'पासून थेट 'सामना', 'सिंहासन'पर्यंत अनेक अजोड चित्रपट या काळात निर्माण झाले. त्यामुळे तसं बघायला गेलं तर कार्यक्रमाचा आवाका खूप मोठा होता. हल्ली गाण्यांचे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमांतून सादर होत असतात. निवेदन, गाण्यांचं सादरीकरण, ते गाण कसं तयार झालं, त्यामागची भूमिका, गप्पागोष्टी, आठवणी अशा ठरावीक स्वरूपात ते बसवलेले असतात. त्यामुळे त्या साच्यात न अडकता आपल्या कार्यक्रमात वेगळं काय करता येईल, असा विचार सुरू होता. कृष्णधवल काळातले चित्रपट हे साधारण मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण पार्श्वभूमी असलेले होते, त्या काळातली किंवा या चित्रपटांमधली माणसं भाबडी होती. आज मागे वळून या काळकडे बघताना फक्त गाणी दाखविण्याऐवजी हा काळ, ही माणसं उभी करता आली तर, त्यांचा अधिक शोध घेता आला तर, असा विचार सुरू झाला. परदेशात होणारे ब्रॉडवे-शो किंवा आपल्या इथे फि��ोदिया करंडकादरम्यान होणारं सादरीकरण, ज्यांत वेगवेगळे कलाप्रकार एकत्र साजरे केले जातात, तशा पद्धतीचं स्वरूप या कार्यक्रमाला द्यायचं ठरलं. डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संहितेवर आधारित असा हा कार्यक्रम उभा राहिला.\nराहुल - आमचे मित्र डॉ.समीर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या कथेमुळे गाण्याच्या कार्यक्रमात नाट्य आणण्याऐवजी नाटकामध्ये गाणी गुंफली गेली. कार्यक्रमाचं स्वरूप हे फक्त निवेदन आणि गाणी हे न राहता एक नाटकच तयार झालं. यातलं प्रमुख पात्र हे आजच्या काळातलं निवृत्तीच्या वयाच्या आसपासचं, त्याची मुलं म्हणजे पुढची पिढी परदेशी गेलेली, तर आई-वडिलांनी, म्हणजे आधीच्या पिढीने स्वातंत्र्याच्या आसपासचा, म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा कृष्णधवल काळ अनुभवलेला. त्यामुळे ही कथा तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करते. माझी भूमिका ही फक्त निवेदकाची नसून मी नाटकातलं एक पात्रही आहे. कथेला साजेसं असं नेपथ्य प्राध्यापकाचं घर दाखवतंच, पण त्याबरोबर कथेतले प्रसंग, गाणी ज्या ठिकाणी घडतात ती ठिकाणंही दाखवतं. या सगळ्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टीने हा फक्त एक गाण्यांचा कार्यक्रम न राहता एक अनुभव ठरतो.\nतुमच्या मते या कार्यक्रमाचं बलस्थान कोणतं \nआशय - माझ्या मते या कार्यक्रमाची संहिता, संहितेतली तसंच कार्यक्रमाच्या गाण्यांमधली भाषा ही या कार्यक्रमाची बलस्थानं आहेत. हल्ली अशा प्रकारची भाषा आपण बोलत नाही. किंबहुना ऐकतही नाही. त्याकाळातली गाणी ऐकली तर गाण्यांचे शब्दही अतिशय सोपे, रोजच्या वापरातले असायचे. या कार्यक्रमानिमित्त ही भाषा प्रेक्षकांना ऐकायला मिळावी, अनुभवायला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे.\nराहुल - अर्थातच संहिता. कार्यक्रमात गायली जाणारी गाणी ही ग्रेट आहेतच. त्यांनी इतिहास घडवलेला आहे. मात्र संहिता त्या गाण्यांची अनुभूती आपल्याला देण्याचं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय चित्रकार श्री. मिलिंद मुळीक यांनी काढलेली जलरंगांमधली चित्रं आणि नेपथ्य हीसुद्धा कार्यक्रमाची बलस्थानं आहेत, असं मी म्हणेन. प्रोजेक्टरचा वापर अशाप्रकारे फारच कमी वेळेला केला जातो आणि या कार्यक्रमात तो अतिशय परिणामकारक ठरतो.\nचैतन्य - या कार्यक्रमामधली गाणी अजरामर आहेतच, पण संहितेमुळे त्याचं सादरीकरण अतिशय उत्तम प्रकारे केलं जातं. शिवाय कार्यक्रमाच��� नेपथ्यही सुंदर आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना या गोष्टींकडे साधारणपणे दुर्लक्ष होतं. पण आमच्या कार्यक्रमात आम्ही नेपथ्याचा सुयोग्य वापर करतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने संहिता आणि नेपथ्य हे कार्यक्रमाचे 'हायलाईट्स्' आहेत, वेगळेपण आहे.\n'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात गाणी ही कालानुक्रमे आली होती. या कार्यक्रमात ती कथेच्या गरजेप्रमाणे येतात. तर यामुळे काही वेगळा परिणाम साधाला जातो का\nआशय - ही एका प्राध्यापकाची कथा आहे आणि तो स्वत:च्या स्मृतीशी संवाद साधतो आहे. आपल्याला आठवणी कधी कुठल्या क्रमाने येत नाहीत. एकातून एक आठवणी निघत जातात. जर कालानुक्रमाप्रमाणे फक्त घटनांचा आढावा घ्यायचा झाला तर ते इतिहासाचं पुस्तक वाचल्यासारखं होतं, आठवणींना उजाळा दिल्याची भावना त्यात येत नाही. त्यामुळे या कथेतल्या प्राध्यापकांना त्यांचं गतआयुष्य जसं आठवत जातं तशी गाणी येतात. गाण्यांवर कालानुक्रमाचं कुठलही बंधन आम्ही ठेवलेलं नाही.\nराहुल - गाण्यांवर कालानुक्रमाचं बंधन नसलं, तरी त्यांचा क्रम अगदीच रँडम नाहीये. कारण चित्रपटांवर शेवटी त्या त्या काळाचं प्रतिबिंब पडतच. कथेतल्या प्राध्यापकांचं आयुष्य जसं पुढे सरकतं त्या प्रमाणे त्या काळातली चित्रपटसृष्टीही पुढे सरकते. त्यामुळे आम्ही कालानुक्रमाचं बंधन जरी घालून घेतलेलं नसलं तरी काळाचं भान मात्र राखलेलं आहे.\nकृष्णधवल काळातली गाणी हा कार्यक्रमाचा एक मुख्य भाग आहे. तर एवढ्या मोठ्या संखेतून तुम्ही गाण्यांची निवड केली \nआशय - गाण्यांची निवड हा एक महत्त्वाचा आणि अवघड भाग होता. आधी आम्ही कार्यक्रमात 'घेता येतील' अशा गाण्यांची एक मोठी यादी केली होती. काहीकाही गाणी ही मैलाचे दगड असतात, त्यांनी इतिहास घडवलेला असतो. त्यामुळे अशी गाणी आधी निवडली. मग जास्तीत जास्त वेगवेगळे कलाकार, गायक, संगीतकार, महत्त्वाचे चित्रपट या सगळ्यांना स्थान मिळेल, त्यांच्या किमान उल्लेख तरी केला जाईल अशा पद्धतीने बाकीची गाणी निवडली. तसंच एकसारख्या जातकुळीची चांगली आणि प्रसिद्ध अशी दोनतीन गाणी असतील, तर त्यांपैकी एकच निवडलं. जिथे जिथे शक्य होतं तिथे अनवट गाणी निवडली, जेणेकरून कार्यक्रमात नावीन्यही राहील. पण तरीही मराठी चित्रपटसृष्टीचा इतका मोठा कालावधी एवढ्या कमी वेळात दाखवायचा असेल तर कुठली ना कुठली गाणी राहून गेल्यासारख�� वाटतंच. त्यामुळे कधी कधी आम्हांला वेगळी गाणी घेऊन या कार्यक्रमाचं 'व्हर्जन २' काढावं, असं वाटतं.\nस्वानंदीसाठी एक प्रश्न, तुम्हांला घरून संगीत आणि अभिनय या दोन्हींचा वारसा आहे. तर तुमचा अशा प्रकारच्या कार्यक्रमात काम करण्याचा अनुभव कसा होता\nस्वानंदी - माझ्यासाठी एक कलाकार म्हणून, तसंच एक माणूस म्हणून हा कार्यक्रम अतिशय 'क्लोज टू हार्ट' आहे. यातल्या कथेचा विषय खूप वेगळा आहे. शिवाय मला या सगळ्या गाण्यांबद्दल इतकी तपशीलवार माहिती याआधी नव्हती. कार्यक्रमानिमित्त गाण्यांबद्दलची किंवा एकूणच त्या काळाबद्दलची बरीच माहिती समजली. आमच्या संवांदांमधली भाषा अवघड आहे. सुरुवातीला सगळ्या संवादांचा अर्थ समजावून घेण्यात बराच वेळ गेला. जवळजवळ पंधरा दिवस मी फक्त संहिता वाचून ती समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही भाषा मला बोलायला मिळते आहे, हेही मला खूप महत्त्वाचं वाटतं. जीभ आणि मेंदू या दोन्हींना चांगला व्यायाम होतो, असं म्हटलं तरी हरकत नाही\nप्रकाशचित्र २ : जितेंद्र अभ्यंकर\nया कार्यक्रमात रंगमंचावर वाद्यवृंद नसतो. गायक अगोदर ध्वनिमुद्रण केलेल्या वाद्यरचनेवर गाणी गातात. शिवाय प्रोजेक्टरचा बराच वापर कार्यक्रमात केलेला आहे. एकंदरीत तंत्रज्ञानाच्या वापराचे फायदे कोणते\nआशय - आधी म्हटल्याप्रमाणे हा फक्त गाण्यांचा कार्यक्रम न राहता प्रेक्षकांच्या दृष्टीने एक 'अनुभव' झाला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हे शक्य होतं. उदाहरण द्यायचं झालं, तर प्रोजेक्टरचा वापर. आपलं असं बर्‍याचदा होतं की, आपल्या आठवणीतली एखादी जागा स्पष्ट आठवते, आपण ती डोळ्यांसमोर पाहू शकतो, पण त्या जागेचे फोटो वगैरे काढलेले नसतात. प्राध्यापकांचा त्यांच्या स्मृतीशी चाललेला संवाद हा त्यांच्या अभ्यासिकेत घडतो, त्यामुळे नेपथ्यात ही अभ्यासिका आपल्यासमोर असते. परंतु त्यांच्या मनात, डोळ्यांसमोर मात्र ती बालपणीची दृश्यं असतात. इतक्या सगळ्या दृश्यांना अनुरूप असं नेपथ्य उभं करणं शक्य नसतं, तसंच त्यावेळचे फोटोही उपलब्ध नसतात. मग ही दृश्यं आम्ही चित्रकार श्री. मिलिंद मुळीक यांच्या जलरंगांमधल्या चित्रांमार्फत प्रोजेक्टरद्वारे दाखवतो. कार्यक्रमात एक प्रकारची नाट्यनिर्मिती होण्यासाठी याचा खूपच उपयोग होतो. ध्वनि���ुद्रण केलेल्या ट्रॅक्समुळे कार्यक्रमात नेमकेपणा आणायला खूप मदत होते. कारण अमुक इतक्या मिनिटांचं संगीत, मग इतक्या मिनिटांचं गाणं, मग इतके मिनिट कलाकारांचे संवाद, मग पुढचं गाणं असा सगळा आराखडा तयार केलेला असतो. गायक, तसंच कलाकारांचा सराव झालेला असला की प्रयोग खूप नेटका आणि नेमका होतो आणि हे तंत्रज्ञानाच्या वापरानेच शक्य होऊ शकतं.\nराहुल - निर्मितीच्या दृष्टीने सांगायचं, तर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ सहा-सात कलाकारांना घेऊन आम्ही इतका मोठा कालावधी दाखवणारा कार्यक्रम उभा करू शकतो, त्या कार्यक्रमाचे इतके दौरे करू शकतो. जर रंगमंचावर वाद्यवृंद ठेवायचं म्हटलं, तर टीममध्ये अजून पाच-सहा, किंवा जास्तच कलाकार घ्यावे लागतात. मग एवढ्या मोठ्या टीमच्या तालमी घेणं, सगळ्यांची वेळापत्रकं बघून प्रयोगांच्या तारखा ठरवणं, दौरे आयोजित करणं हे सगळंच अवघड होत जातं. त्याऐवजी आधी ध्वनिमुद्रण करून ठेवलेल्या ट्रॅक्सवर गाणी बसवून ती सादर करणं हा सरावाचा भाग आहे.\nया तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कधी काही मर्यादा आल्यासारखं वाटतं का समजा तुम्हांला कार्यक्रमाचा अवधी वाढवायचा किंवा कमी करायचा असेल तर ते शक्य होतं का\nआशय - जर आधीपासून कल्पना असेल तर ते करता येऊ शकतं. सुरुवातीला आम्ही तीन अंकी प्रयोग करायचो पण सगळीकडेच तेवढा वेळ उपलब्ध असेल असं नसतं, त्यामुळे आधीपासून माहीत असेल तर कमी कालावधीच्या कार्यक्रमाची आम्ही रूपरेषा ठरवू शकतो. शिवाय लॅपटॉप, प्रोजेक्टर इत्यादी उपकरणांवरचं अवलंबित्व वाढतं. पण आम्ही त्यादृष्टीने 'बॅकअप प्लॅन्स'ही तयार ठेवतो. पण तरीही कधी काही गडबड झालीच, तर या तांत्रिक गोष्टी प्रेक्षक नक्की समजून घेतात.\nराहुल - मर्यादा अशी वाटत नाही. आम्हां कलाकारांचे एकमेकांशी सूर जुळलेले असले की कार्यक्रम व्यवस्थित सादर केला जाऊ शकतो. कलाकार, गायक, तांत्रिक बाजू संभाळणारी आमची टीम असे सगळे मिळून प्रेक्षकांना एक 'वाह' अनुभव देऊ शकतात आणि हे फक्त तंत्रज्ञानाच्या वापरानेच शक्य होतं. प्रेक्षकांच्या दृष्टीने एक मर्यादा म्हणजे प्रेक्षकांनी एखाद्या गाण्याला 'वन्समोअर' दिला तर तो मात्र आम्हांला घेता येत नाही, कारण त्या गाण्याचा ट्रॅक पुढे सरकलेला असतो. पण त्यावर आम्ही असं म्हणू की, प्रेक्षकांनी अगदी जरूर पुन्हा एकदा येऊन कार्यक्रम बघाव��. त्या विशिष्ट गाण्याच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळेलच, पण एखादी वेगळी गोष्ट, जागाही गवसेल.\nस्वानंदी - मर्यादा नाही म्हणता येणार, पण आव्हान मात्र नक्कीच वाटतं. अभिनय करत असताना वेगवेगळ्या भावना दाखवणं हे काही साचेबद्ध नसतं. प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. कधी एखाद्या सीनला पॉज जास्त घेतला जातो, कधी एखाद्या संवादाला कमी जास्त वेळ लागू शकतो. पण पुढचा सगळा क्रम मात्र अगदी मिनिटांच्या हिशोबात ठरलेला असतो. त्यामुळे कार्यक्रम सादर करताना अभिनय उत्तम झाला पाहिजे, वेळ पाळली पाहिजे, नाहीतर आमचा सीन संपेपर्यंत पुढच्या गाण्याचं संगीत सुरूही होऊन जातं, सहकलाकारांबरोबर जमवूनही घेतलं पाहिजे, अशा बर्‍याच गोष्टींचं भान राखावं लागतं. मग मी आणि राहुलदादा काही युक्त्या वापरून एकमेकांना संकेत देत असतो, जेणेकरून काही गोंधळ होऊ नये.\nगायकांचं याबाबत काय मत \nजितेंद्र - काही प्रकारची गाणी, जसं शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, काहीवेळा भावगीतसुद्धा, गायक आपल्या मनाप्रमाणे कितीही वेळ गाऊ शकतो, खुलवू शकतो. एखादं नाट्यसंगीत अगदी पंधरा, वीस मिनिटंही चालू शकतं किंवा दोनतीन मिनिटांत संपूही शकतं. पण जर साथीला वाद्यवृंद असेल तरच हे शक्य आहे. या कार्यक्रमात वाद्यवृंद नसतो. आधी रेकोर्ड केलेल्या ट्रॅक्सवर आम्ही गाणी म्हणतो. त्यामुळे अशाप्रकारची सूट आम्हां गायकांना ऐनवेळी मिळत नाही. पण आम्ही कार्यक्रम बसवतानाच याचा विचार केलेला आहे.\nचैतन्य - जितेंद्रने सांगितलं तसं ऐनवेळी गायकाला गाण्यात बदल करता येत नाहीत. पण गाणं बसवताना ते जास्तीत जास्त चांगलं होण्याच्या दृष्टीने मी ते कसं गाणार आहे, कुठल्या जागा घेणार आहे, एखादी ओळ वेगवेगळ्या पद्धतीने जास्तवेळा म्हणणार आहे का, वगैरे गोष्टींचा आधीच विचार करतो. त्यामुळे मी जे गाणं गाणार आहे, त्याचा ट्रॅक मला हवा तसा रेकॉर्ड केलेला असतो. एवढी सगळी तयारी आधीच केल्याने मी ऐनवेळी गाण्यात बदल करण्याची शक्यता जवळजवळ नसतेच आणि मग तंत्रज्ञानाच्या वापराची मर्यादा राहत नाही.\nस्वरदा - तंत्रज्ञानाच्या मर्यादा जाणवत नाहीत, पण कधीकधी आव्हानात्मक प्रसंग मात्र समोर उभे राहतात, कारण शेवटी ती सगळी यंत्रं आहेत आणि बंद पडूच शकतात. उदाहरणासाठी एक प्रसंग सांगते. या कार्यक्रमासाठी आम्ही प्रत्येकजण हेडसेट-माईक वापरतो. एका प्रवेशादरम्���ान मी माझं गाण संपवून विंगेत जात असतानाच आमची सहगायिका असलेली रमा गाणं सुरू करते. त्यावेळी माझा माईक बंद होतो आणि मी बाहेर जाईपर्यंत तिच्या गाण्याची एक ओळ म्हणून झालेलीही असते. एका प्रयोगादरम्यान रमाचा माईक बंद पडला. मी विंगेबाहेर पोहोचले तरी मला रमाचा आवाज ऐकू आला नाही, म्हणून मी मागे वळून पाहिलं तर जितेंद्र मला खूण करत होता. आमच्या साऊंडची व्यवस्था बघणार्‍या सागरने प्रसंगावधान राखून माझा माईक सुरू केला आणि ते पूर्ण गाणं मी विंगेतून गायलं आणि रमाने लिपसिंक केलं. हे सगळं इतकं क्षणार्धात घडलं की प्रेक्षकांना काही समजलं नाही. पण तेव्हापासून आम्ही सगळे मात्र कायम सतर्क असतो\nप्रकाशचित्र ३ : स्वरदा गोडबोले आणि चैतन्य कुलकर्णी\nहा साधा गाण्यांचा कार्यक्रम नाही. यात गायकांनाही वेशभूषा, अभिनय, थोडंफार नृत्य हे सगळं करावं लागतं. यामुळे गाण्यावर काही परिणाम होतो असं वाटतं का आणि तो होत असेल तर तो टाळण्यासाठी काय प्रयत्न करता \nजितेंद्र - गाण्यावर परिणाम होतो, पण तो चांगला परिणाम होतो. वेषभूषा, थोडाफार अभिनय, हालचाली यांमुळे गाण्याचं सादरीकरण अधिक परिणामकारक होतं, असं मला वाटतं. मी स्वतः कार्यक्रमात 'जग हे बंदिशाला' गाणं गातो आणि त्यावेळी मला कैद्याची वेषभूषा असते. टीपिकल गाण्याच्या कार्यक्रमात असते तशी झब्बा-सलवार किंवा नेहरूशर्ट यापेक्षा गाण्याच्या विषयाला अनुसरून असलेली ही वेशभूषा गाणं प्रभावी करते. तसंच अशा प्रकाराची प्रेक्षकांना फार सवय नसते, त्यामुळे हे नावीन्य त्यांनाही आवडतं. अजून एक मुद्दा म्हणजे रंगमंचावर वाद्यवृंद असला की संगीत चालू असताना प्रेक्षकांचं लक्ष त्या वाद्यवृंदाकडे असतं. पण आमच्या बाबतीत ध्वनिमुद्रित ट्रॅक्स असल्याने संगीत सुरू असताना रंगमंचावर काहीतरी घडणं अपेक्षित आहे. अन्यथा प्रेक्षकांना कोर्‍या चेहर्‍याचे गायक बघत बसावं लागून एक प्रकारची पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे गायकांचा अभिनय, वेशभूषा हे ती पोकळी निर्माण होऊ देत नाहीत. अशा सादरीकरणाची अजून माहिती व्हावी, तांत्रिक बाबी कळाव्या म्हणून परदेशदौर्‍यांच्या दरम्यान जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही ब्रॉडवे-शो, संगीतिका आवर्जून पाहतो. हल्ली तर या आणि 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमामुळे फक्त गाण्याच्या कार्यक्रम सादर करायची माझी सवयच मो��ली आहे.\nचैतन्य - आपल्याकडे संगीतनाटकांची परंपरा आहे. त्यामुळे गायकांनी अभिनय करणं किंवा अभिनेत्यांनी गाणं हे मराठी रंगमंचासाठी काही नवीन नाही. हल्ली अशाप्रकारचे कार्यक्रम कमी होतात. पण गाताना गाण्याच्या विषयाप्रमाणे किंवा मूडप्रमाणे अभिनय, थोड्याफार हालचाली, नृत्य वगैरे केल्यास गाणं अधिक मोकळेपणाने गायलं जातं, गायक ते एंजॉय करतो आणि त्यामुळे समोरच्यापर्यंत अधिक पोहोचतं. अर्थात हे सगळ्याच गाण्यांच्या बाबतीत शक्य नसतं, पण शक्य असतं तिथे आम्ही करतो आणि त्याचा फायदाच होतो. गाणं ऐकायला छान वाटतंच, पण ते स्टेजवर 'दिसतंही' छान.\nस्वरदा - आमच्या कार्यक्रमातले कलाकार जसा आणि जेवढा अभिनय करतात, तितका अभिनय आम्ही गायक करत नाही. आमचा अभिनय हा गाण्याचा मूड दाखवणारा असतो. त्यामुळे सरावाने गाणं आणि अभिनय, नृत्य हे सगळं एकत्र करणं जमतं आणि या गोष्टी एकमेकांना पूरक ठरतात, एकंदरीत सादरीकरण अधिक परिणामकारक करतात. गाणी प्रेक्षकांच्या फक्त कानापर्यंत न पोहोचवता थेट हृदयापर्यंत पोहोचवतात.\nतुम्हा गायकांना अभिनय करण्याचा आधी काही अनुभव होता का \nजितेंद्र - नाही, अभिनयाचा काहीच अनुभव नव्हता. किंबहुना मी गाणं आणि अभिनय या दोन्हीचं शिक्षण घेतलेलं नाही. दोन्ही गोष्टी या सरावाच भाग. मी कार्यक्रमात जे गातो किंवा अभिनय करतो त्याचं श्रेय मी कार्यक्रमाचे निर्माते श्री. मिलींद ओक यांना देईन. एकतर त्यांनी माझ्यावर, माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला संधी आणि संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. दुसरं म्हणजे प्रयोग झाल्यावर आम्ही चर्चा करतो. कुठला भाग अजून वेगळ्या पद्धतीने करता येईल, अजून सुधारता येईल, हे तपासतो आणि त्याप्रमाणे बदल करतो. त्यामुळे प्रयोग करताकरताच सराव आणि सुधारणा होत जाते.\nचैतन्य - मला अगदी योगायोगाने संगीतनाटकाचा अनुभव मिळाला. मी दहावीत असताना गाणं शिकत होतो आणि तेव्हा आमची टीम एका स्पर्धेकरता 'संगीत मानापमान'चा प्रयोग बसवत होती. आमच्यातले एक कलाकार ऐनवेळी आजारी पडले आणि त्यांच्या जागी मला संधी मिळाली. तसंच सध्या मी 'संगीत कट्यार काळजात घुसली'मध्ये काम करतो. त्या नाटकाच्यावेळी आम्हांला मार्गदर्शन करायला सुबोध भावे आले होते. या दोन्ही अनुभवांचा मला या प्रयोगादरम्यान खूपच उपयोग होतो.\nस्वरदा - अभिनयाचा असा काहीच अनुभव नव्हता. पण या कार्यक्रमाआधी 'ब्लॅक अँड व्हाईट'चे आम्ही बरेच प्रयोग केले आणि त्या दरम्यान अशाप्रकारच्या सादरीकरणाचा भरपूर सराव झाला होता. आतातर सवयीचा भाग होऊन गेला आहे. शिवाय जसजसे प्रयोग होतात तसं हे सगळं अधिकाधिक सुधारतं, परिणामकारक होतं.\nया कार्यक्रमाचे आत्तापर्यंत जे प्रयोग झाले, त्यांत प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय होती तुमच्या लक्षात राहिलेल्या काही प्रतिक्रिया कोणत्या \nराहुल - बर्‍याच वेळेला असं होतं की, आपण आपल्या आईवडिलांच्या किंवा त्या आधीच्या पिढीला समजून घेऊ शकत नाही. ती माणसं आपल्याला भाबडी वाटतात. पण कार्यक्रमातल्या प्रातिनिधिक व्यक्तिरेखेची गोष्ट पाहून आधीच्या पिढीला समजून घ्यायचा प्रयत्न करावासा वाटणं, त्यांच्याशी खुला संवाद साधावासं वाटणं किंवा त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटणं इतकं जरी झालं तरी आमच्यासाठी ती मोठी दाद आहे. काही प्रेक्षक नंतर सांगतात की, कार्यक्रम पाहून झाल्यावर खडबडून जागं झाल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे आम्ही येऊन तुमच्याशी काही बोलूच शकलो नाही अगदी लक्षात राहिलेली प्रतिक्रिया म्हणजे, एकदा एकाने सांगितलं होतं की मी आत्ताच्या आत्ता घरी जाऊन आईवडिलांना 'थँक्स' म्हणणार आहे.\nआशय - बर्‍याचदा प्रेक्षक येऊन घडाघडा बोलत नाहीत. पण हल्ली आम्ही कार्यक्रम संपल्यावर प्रेक्षकांकडून आभिप्राय गोळा करतो. त्यांत अनेकजण बर्‍याच हृद्य प्रतिक्रिया देतात. आम्ही महिला दिनाला बडोद्याला कार्यक्रम साजरा केला होता. तेव्हा काही ज्येष्ठ महिलांनी 'हा कार्यक्रम म्हणजे महिला दिनानिमित्त आम्हांला मिळालेलं सर्वोत्कृष्ठ गिफ्ट आहे' असं सांगितलं होतं. कधीकधी प्रेक्षक म्हणतात की, कथेमधली भाषा जरा जड वाटते. आजकाल मराठी भाषेचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी त्या काळातली किंवा त्या स्वरूपातली आपली भाषा आत्ताच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, आपण तशी भाषा आता बोलत नसलो तरी निदान ऐकायची संधी मिळावी, हाच आमचा हेतू आहे.\nस्वानंदी - अनेक प्रेक्षक येऊन कार्यक्रम खूप आवडला, तुमचं काम आवडलं, असं सांगतात, भरभरून बोलतात. पण एक अगदी लक्षात राहिलेला अनुभव म्हणजे, एकदा कार्यक्रम संपल्यावर एक बाई भेटायला आल्या. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. त्या एकही शब्द बोलू शकलया नाहीत. फक्त माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन निघून गेल्या. ही अशी म���क दाद मला खूप महत्त्वाची वाटली. कारण त्या बाई स्वतःशीच काही विचार करत होत्या, चिंतन करत होत्या आणि आपला कार्यक्रम पाहिल्यामुळे हे घडलेलं आहे, हे पाहून बरं वाटलं.\nचैतन्य - या कार्यक्रमाची संहिता इतकी सुंदर आहे की, ती प्रेक्षकांना अगदी हलवून टाकते. कथेतल्या प्राध्यापकांच्या तोंडी एक वाक्य आहे, 'प्रत्येक मुलाला आपला बाप नेहमीच खुजा वाटतो' या वाक्याला हमखास टाळ्यांचा कडकडाट होतो. त्या संदर्भात एक प्रसंग म्हणजे, आमचा मस्कतला कार्यक्रम झाला त्यावेळी एक गृहस्थ येऊन आम्हांला म्हणाले, \"आपल्याला आपण जेवढी गोष्ट बघतो, तेवढीच संपूर्ण आहे, असं वाटतं. पण काही गोष्टी आपल्यापर्यंत कधी पोहोचत नाहीत' या वाक्याला हमखास टाळ्यांचा कडकडाट होतो. त्या संदर्भात एक प्रसंग म्हणजे, आमचा मस्कतला कार्यक्रम झाला त्यावेळी एक गृहस्थ येऊन आम्हांला म्हणाले, \"आपल्याला आपण जेवढी गोष्ट बघतो, तेवढीच संपूर्ण आहे, असं वाटतं. पण काही गोष्टी आपल्यापर्यंत कधी पोहोचत नाहीत मी आजच माझ्या वडिलांना अशा न पोहोचलेल्या गोष्टींबद्दल विचारणार आहे.\" ही प्रतिक्रिया मला खूप बोलकी आणि प्रातिनिधिक वाटली.\nजितेंद्र - मला एक प्रतिक्रिया लक्षात राहिली आहे. माझ्या ओळखीतले नाटकात काम करणारे गृहस्थ कार्यक्रम बघायला आले होते. कार्यक्रम झाल्यावर ते मला म्हणाले की, 'तुझा गाण्यांचा पाया पक्का आहेच, पण अभिनयही उत्तम करतोस, त्यामुळे आता नाटकात काम करायला लाग'. मी आजपर्यंत कधीही अभिनय केलेला नसल्याने जाणकार व्यक्तीने केलेलं हे कौतुक मला खूप महत्त्वाचं वाटलं.\nस्वरदा - कार्यक्रम पाहायला संगीतक्षेत्रातली काही ज्येष्ठ मंडळी आत्तापर्यंत आली आहेत. त्यांची दाद, अभिप्राय हे नेहमीच लक्षात राहतात. तसंच त्यांच्या सूचनांचाही उपयोग होतो. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची मिळणारी उत्स्फूर्त दादही अतिशय महत्त्वाची वाटते. कारण त्यामुळे प्रयोग योग्य मार्गावर आहे ह्याची खात्री होते. इथे एक गंमत सांगाविशी वाटते. कार्यक्रमात मी 'ऐरणीच्या देवा तुला' हे गाणं गाते. मी आणि अमित वझे ते मूळ गाण्यासारखं सादर करतो. गाणं सुंदर आहे, सगळ्यांचं आवडतं आहे. आमच्या मते आमचं सादरीकरण, पडद्यावर दिसणारं मूळ गाण्यातलं दृश्य, गाण्यासंबंधी सांगितली जाणारी एक आठवण हे सगळं छान जमून येतं. पण सांगायची गोष्ट अशी की, एवढ्या ��्रयोगांमध्ये आत्तापर्यंत आमच्या या गाण्याला एकदाही टाळ्या मिळालेल्या नाहीत. प्रेक्षक प्रयोगानंतर ह्या गाण्याबद्दल आवर्जून सांगतात मात्र प्रयोगादरम्यान या गाण्याआधीचा सीन आणि नंतर लगेच सुरू होणारा सीन ह्यात इतके गढून जातात की ह्या टाळ्या वाजवणंही राहून जातं\nतुम्ही जेव्हा परदेशात कार्यक्रम सादर करता, तेव्हा कार्यक्रमात काही बदल करावे लागतात का तसंच आता अमेरिकेतल्या अधिवेशनामध्ये कार्यक्रम सादरा करणार आहात, तर त्या दृष्टीने तयारी कशी सुरू आहे\nमिलींद - आम्ही आत्तापर्यंत विविध कार्यक्रमांचे सुमारे दिडशे प्रयोग अमेरिकेत सादर केले. त्या दरम्यान अमेरिकतल्या रसिक प्रेक्षकांची जी ओळख झाली त्यावरून त्यांना नात्यांचा हा संवेदनशील पदर नक्की आवडेल अशी खात्री वाटते. आम्ही ह्या कार्यक्रमाचा अमेरिकेतला पहिला प्रयोग खास बीएमएमसाठी राखून ठेवला होता. हा प्रयोग झाल्यानंतर भविष्यात अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ह्या कार्यक्रमाचे प्रयोग सादर करण्याची इच्छा आहे. ह्या प्रयोगांनाही आधीच्या कार्यक्रमांप्रमाणे रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित रहातील ह्याचीही खात्री आहे.\nआशय - कार्यक्रमाच्या परदेशातल्या सादरीकरणाच्या दृष्टीने काही बदल करावे लागत नाहीत. काही वेळा स्टेजचा आकार किंवा इतर तांत्रिक बाबींकरता बदल करावे लागतात. बीएमएममधल्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं, तर हा आमच्या अमेरीकेतला पहिला कार्यक्रम आहे. मध्यंतरी एका लघुपटात एक वाक्य ऐकलं होतं, 'अमेरिका डज नॉट गिव्ह सेकंड ऑपॉरच्युनिटी टू एनीवन'. त्यामुळे पहिला शो अधिकाधिक उत्तम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत 'ब्लॅक अँड व्हाईट' हा कार्यक्रम अमेरिकेतल्या प्रेक्षकांनाही खूप आवडला होता. तसाच हाही आवडेल, याची आम्हांला खात्री आहे.\nस्वानंदी - बीएमएमचा कार्यक्रम हा माझ्यासाठी अमेरीकेतला पाहिलाच कार्यक्रम असणार आहे आणि त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. सध्या अमेरिकेला जाण्याच्या तयारीबद्दल आमच्या सगळ्या ग्रूपची खूप धांदल, गडबड सुरू आहे. त्यासाठी फोन, मेसेजेस सुरू असतात. हे सगळं मला मनापासून आवडत आहे. सध्या मी 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या शूटींगमध्ये खूपच व्यग्र आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हवासा चांगला बदल मिळेल. शिवाय कार्यक्रमाच्या किं��ा मालिकेच्या / नाटकांच्या प्रेक्षकांना भेटणं, बोलणं हेही खूप आवडतं, कारण त्या निमित्ताने त्यांचा थेट अभिप्राय मिळू शकतो. अशी संधीही बीएमएमच्या निमित्ताने मिळेल.\nजितेंद्र - मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखंदळ आहे, मग तो भारतातला असो किंवा अमेरिकेतला. त्यामुळे जास्तीत जास्त चांगला प्रयोग करण्याचा आमचा प्रयत्न असेलच. हा प्रयोग पुण्यातल्या प्रेक्षकांना आवडला, त्यांनी उचलून धरला, त्यामुळे अमेरिकेतल्या प्रेक्षकांनाही तो नक्की आवडेल.\nचैतन्य - अमेरिकेत आम्ही या आधी कार्यक्रम सादर केलेले आहेत. पण बीएमएमचा स्तरच वेगळा आहे. पुण्यात शास्त्रीय गाण्याचा कार्यक्रम करणे आणि तेच गाणं 'सवाई गंधर्व महोत्सवा'च्या मंचावर सादर करणे, यांत जो फरक असतो, जे आव्हान किंवा दडपण असतं तसच काहीसं बीएमएमच्या बाबतीत आहे. शिवाय परदेशातले प्रेक्षकही तितकेच चोखंदळ असतात. इतक्या लांब येऊन चांगला कार्यक्रम सादर केल्याबद्दल कौतुक होतं, पण त्याचबरोबर कार्यक्रमात काही कमीजास्त झालं, तर लगेच अगदी थेट प्रतिक्रियाही मिळते. त्यामुळे आम्ही कार्यक्रम उत्तम व्हावा म्हणून कसून तयारी करत आहोत.\nस्वरदा - बीएमएममधल्या कार्यक्रमाची उत्सुकता आहेच आणि त्या दृष्टीने तयारीही सुरू आहे. आमचा दुसर्‍या एका कार्यक्रमानिमित्त परदेश दौरा सुरू होता. तो संपल्यावर आता जोरात तयारी सुरू आहे. येत्या वीस तारखेला आमच्या या कार्यक्रमाचा पुण्यात प्रयोग आहे. बीएमएमच्या आधी होणार्‍या या प्रयोगाचा आम्हांला सरावाच्या दृष्टीने नक्कीच उपयोग होईल.\nतुमच्या सगळ्या टीमला बृहन्महाराष्ट मंडळाच्या अधिवेशनातल्या प्रयोगासाठी, तसंच यापुढील सर्व कार्यक्रमांसाठी अनेक शुभेच्छा\nया प्रयोगाची थोडक्यात ओळख या दुव्यावर पहा.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\n आशय बरोबर हिमाचलचा ट्रेक केला होता.... छान वाटतंय\nखुपच सुंदर आणि तपशीलवार\nखुपच सुंदर आणि तपशीलवार मुलाखत पराग\nकार्यक्रमाची छान ओळख करुन\nकार्यक्रमाची छान ओळख करुन दिली आहे.\nसर्व टीमला खूप खूप शुभेच्छा विशेषतः राहुलला. (मोठ्या अपघातातून रिकव्हर होतो आहे.)\nपराग, छान सुरुवात आणि प्रश्न.\nछान सुरुवात आणि प्रश्न. बरीच माहिती मिळाली.\nनीश एंटरटेन्मेंट चं 'ब्लॅक\nनीश एंटरटेन्मेंट चं 'ब्लॅक अँड व्हाईट' अतिशय आवडलं होतं. हाही तसाच उत्कृष्ट असेल या�� शंका नाही. आमच्या गावात आला तर अजिबात चुकवणार नाही.\nअंजली अधिवेशनाला येऊन पाहू\nअंजली अधिवेशनाला येऊन पाहू शकतेस. बाकी कार्यक्रम पण पहायला मीळतील.\nकार्यक्रम झकास आहे.... आवर्जून बघण्यासारखा आहे..\nसगळ्या कलाकरांना हार्दिक शुभेच्छा...\nपडद्यामागची तयारी छान उलगडून सांगितली आहे. मुलाखतकारांचे खास अभिनंदन.....\nपराग, मस्तच रे मुलाखत\nपराग, मस्तच रे मुलाखत\nसीमंतिनी, योग्य सुचना. प्रकाशचित्रांवर कलाकारांची नवा दिली आहेत.\nपुण्यातील कार्यक्रम पाहिला आहे.... अप्रतिम कार्यक्रम....जरूर पहा.\nमस्त झाली आहे मुलाखत, आवडली\nमस्त झाली आहे मुलाखत, आवडली\nहे वाचून कार्यक्रम बघण्याची खूप ईच्छा आहे, बघू कधी जमतय\nपराग, मुलाखत छान झाली आहे.\nपराग, मुलाखत छान झाली आहे.\nपडद्यामागची तयारी छान उलगडून सांगितली आहे. >> +१\nसगळ्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/385589", "date_download": "2020-12-02T19:44:28Z", "digest": "sha1:36SWB6WFT7LFGSALLSHU7ZCTMQQYJW4P", "length": 2453, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म (संपादन)\n२०:०८, २४ जून २००९ ची आवृत्ती\n३४ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२०:१३, २३ मे २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSassoBot (चर्चा | योगदान)\n२०:०८, २४ जून २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/gir-cows-make-farmers-rich-314295", "date_download": "2020-12-02T18:37:07Z", "digest": "sha1:CL5ZTZUS76YDRAWWZS77D5F7E6UEOTZI", "length": 15191, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "गीर गायींमुळे उंचावले शीर....लॉकडाउनमध्येही विकले १२० रूपये लिटरने दूध - Gir cows make farmers rich | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nगीर गायींमुळे उंचावले शीर....लॉकडाउनमध्येही विकले १२० रूपये लिटरने द���ध\nचार वर्षांत गीर गायींची संख्या 35 झाली आहे. रोज शंभर लिटर दूध निघते. बीडहून मुंबईला जाणाऱ्या वाहनामधून हे दूध तो रोज विकण्यासाठी पाठवितो. तेथे दोन युवक दूध मॉलमध्ये पोच करतात. तब्बल 120 रुपये लिटरने दूध तेथे विकले जाते\nपाथर्डी : नैसर्गिक व \"झीरो बजेट' शेती करून परदेशात भाजीविक्री करण्याची कला वाळुंज येथील प्रगतिशील शेतकरी बद्रिनाथ आजिनाथ फुंदे याला साधली. जोडीला गीर गायींचा व्यवसाय होताच. दूध, तूप, पनीर यांपासून हा शेतकरी दरमहा पावणेदोन लाख रुपये उत्पन्न मिळवतो. त्याच्या गीर गायींचे दूध मुंबईतील मॉलमधून विकले जाते.\nवाळुंज येथील 32 एकर शेतीला कुंपण घालून आजिनाथ कुंडलिक फुंदे यांनी फळबाग लागवड केली. त्यांचा मुलगा बद्रिनाथ फुंदे हा पदवीधर. मात्र, नोकरीच्या बंधनात राहण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान व नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. एकाच शेतात 27 प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पन्न घेतले. पिकास रासायनिक खताऐवजी शेणखत व नैसर्गिक खतांवर भर दिला.\nहेही वाचा - आमदार नीलेश लंके यांनी दिला दुकानदारांना डोस\nसन 2017मध्ये त्याने मुंबई येथील व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने इस्राईलमध्ये सिमला मिरची विक्रीसाठी पाठविली. त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळविले. त्यानंतर त्याने दोन गीर गायी घेतल्या. त्यांचे संगोपन केले. आता चार वर्षांत गीर गायींची संख्या 35 झाली आहे. रोज शंभर लिटर दूध निघते. बीडहून मुंबईला जाणाऱ्या वाहनामधून हे दूध तो रोज विकण्यासाठी पाठवितो. तेथे दोन युवक दूध मॉलमध्ये पोच करतात. तब्बल 120 रुपये लिटरने दूध तेथे विकले जाते. त्यातून रोज 12 हजार रुपये उत्पन्न मिळते.\nकोरोनामुळे वाहतूक बंद झाल्याने पाथर्डी शहरात तो दूधविक्री करतो. दूध, तूप, पनीर बनवून विकतो. त्यातून दरमहा पावणेदोन लाखांचे उत्पन्न मिळते.\nदुधासाठी आमच्याकडे आगावू नोंदणी झाली आहे. ग्राहकांना लागते तेवढे दूध आपण आज देऊ शकत नाही. मागणी खूप आहे. केलेल्या कष्टाचे मोल मिळते आहे. युवकांनी पुढे यावे, पारंपरिक शेतीकडून नैसर्गिकतेकडे वळावे.\n- बद्रिनाथ फुंदे, प्रगतिशील शेतकरी, वाळुंज\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउमरगा: कोथिंबीरच्या दराचा झाला पालापाचोळा मुदलात घाटा होत असल्याने शेतकरी हतबल\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : भाजीपाल्याचे भाव सध्या थोडे कमी असले झाले तरी भाजीला स्वादिष्टपणा येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोथिंबरचा भाव मात्र निचांकी...\nविजेचे वेळापत्रक बदलल्याने बळीराजाची धावपळ; पीक वाचविण्यासाठी थंडीत काम करण्याची वेळ\nदिक्षी (नाशिक) : १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शेती वीज भारनियमन वेळापत्रकात महावितरणकडून बदल केल्याने कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रब्बी पिकांसह...\nसोलापूर एसटी विभाग उत्पन्नामध्ये राज्यात पाचव्या क्रमांकावर\nसोलापूरः एसटीच्या सोलापूर विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नामध्ये राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, कोरोना सुरक्षा व...\nतूर अन् कापसाच्या काड्यांपासून रोजगार; टोपली, डालकी बनवत कारागीरांना कमाईची संधी\nझोडगे (नाशिक) : विविध प्रकारच्या पिकांच्या काड्यांपासून बनविल्या जाणाऱ्या टोपली, डालक्यांना ग्राहकांची पसंती कायम असल्याने ग्रामीण भागातील...\nफायनान्स कंपनीने शेतकऱ्यांना घातला तब्बल ६० हजारांचा गंडा; धनादेशावर केली बनावट स्वाक्षरी\nयवतमाळ : साई मायक्रो अ‍ॅण्ड आदित्य फायनान्स कंपनीने 12 शेतकर्‍यांना एक लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून 60 हजार रुपये उकळले. शेतकर्‍यांना देण्यात...\nअतिक्रमणामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात\nबेळगाव : वडगाव भागातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणाऱ्या तलांवावर मोठ्‌या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे तलावांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2014/10/blog-post_2.html", "date_download": "2020-12-02T20:05:06Z", "digest": "sha1:4OVNZTBPLTMPZXDAYCB2HJDKUSANNZN2", "length": 4988, "nlines": 44, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "तुळजापुरात १८ उमेदवारांची माघार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषतुळजापुरात १८ उमेदवारांची माघार\nतुळजापुरात १८ उमेदवारांची माघार\nतुळजापूर रिपोर्टर.: तुळजापूर विधानसभा मतदार संघातील बुधवार दि. १ ऑक्टोंबर २०१४ रोजी २९ पैकी १६ इतक्या उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज माघार घेतले तर दि. ३० व १ या दोन दिवसात ३१ उमेदवारांपैकी १८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बी.एस. घुगे यांनी दिली. बुधवार दि. १ ऑक्टोंबर रोजी महेंद्र भानुदास धुरगूडे, गणेश रामचंद्र सोनटक्के, महानंदा गजानन पैलवान, अशोक हरिदास जगदाळे, सत्यवान नागनाथ सुरवसे, विजय सुधाकर शिंगाडे, डॉ. गोविंद विश्वनाथ कोकाटे, अ‍ॅड. विजयकुमार दिनकर नकाते, नवनाथ दशरथ उपळेकर, बालाजी प्रभाकर पवार, संतोष बालाजी राठोड, कृष्णा देवानंद रोचकरी, संतोष ज्ञानोबा केंदळे, खतीब तन्वीर अली सय्यद अली, कानिफनाथ देवकुळे, नामदेव धर्मा राठोड या १६ उमेदवारांचा समावेश आहे. तर दि. ३० मंगळवारी अतुल नगनाथ जवान व सुचेता जीवनराव गोरे उमेदवारांचा समावेश आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/13-january-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T18:49:44Z", "digest": "sha1:3M2D7B5IN4BC56SDX5ETT7TWRTCEHIKT", "length": 8605, "nlines": 244, "source_domain": "mahanmk.com", "title": "13 January 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n13 Jan च्या चालू घडामोडी\nजसप्रीत बुमराह पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित\nजसप्रीत बुमराह पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित २०१८-१९ सालाकरिता पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित झाला जसप्रीत बुमराह पुरस्कार वितरण ठिकाण मुंबई बीस\nकडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० होणार महाराष्ट्रातील लोणावळ्यात\nकडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० होणार महाराष्ट्रातील लोणावळ्यात महाराष्ट्रातील लोणावळ्यात होणार कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० ठिकाण लोणावळा काला\nजागतिक ऊर्जा भविष्य परिषद १३ जानेवारीपासून अबू धाबी येथे सुरू\nजागतिक ऊर्जा भविष्य परिषद १३ जानेवारीपासून अबू धाबी येथे सुरू १३ जानेवारीपासून अबू धाबी येथे जागतिक ऊर्जा भविष्य परिषद (World Future Energy Summit) सुरू ठिकाण अबू धाबी र\n१३ जानेवारी: लोहरी दिन\n१३ जानेवारी: लोहरी दिन भारतात लोहरी दिन १३ जानेवारी रोजी साजरा करतात वेचक मुद्दे मुख्यत्वे उत्तर भारतातल्या शेतकर्‍यांचा सण म्हणून लोहरी साजरा मकर संक्रांतीच\nआंध्र प्रदेश सरकारकडून 'अम्मा वोडी' योजना सुरू\nआंध्र प्रदेश सरकारकडून 'अम्मा वोडी' योजना सुरू 'अम्मा वोडी' योजना आंध्र प्रदेश सरकारकडून सुरू अनावरण ९ जानेवारी २०२० श्री. वाय.एस. जगन मोहन\n१२ जानेवारी: राष्ट्रीय युवा दिन\n१२ जानेवारी: राष्ट्रीय युवा दिन राष्ट्रीय युवा दिन भारतात दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरा करतात वेचक मुद्दे दरवर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजरा स्वा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2020-12-02T19:45:55Z", "digest": "sha1:MSOBIMGTGBOVTXSQGHQDDTLYQENARJT6", "length": 3277, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बकुळ पंडित - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबकुळ पंडित (सासरचे नाव - अलकनंदा वाडेकर) या एक मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत.\nउगवला चंद्र पुनवेचा (राग मालकंस, नाटक - पाणिग्रहण)\nमम मनी कृष्ण सखा\nका धरिला परदेस (कवयित्री - शांता शेळके; संगीत पं. जितेंद्र अभिषेकी; राग - मारु बिहाग; नाटक - हे बंध रेशमाचे)\nबालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला गेलेला बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार (१५-७-२०१७)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/12463", "date_download": "2020-12-02T19:09:43Z", "digest": "sha1:LDCZM5OEGIDF6R4XOZ2VYLTLHLP3QADW", "length": 11672, "nlines": 121, "source_domain": "newsjalna.com", "title": "कुंभार पिंपळगावात आयुषस्वास्थ काढा चे हजार पाकीट वाटप - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/घनसावंगी तालुका/कुंभार पिंपळगावात आयुषस्वास्थ काढा चे हजार पाकीट वाटप\nकुंभार पिंपळगावात आयुषस्वास्थ काढा चे हजार पाकीट वाटप\nकुंभार पिंपळगाव /संभाजी कांबळ��� दि १७\nस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुंभार पिंपळगाव येथे स्व. डॉक्टर मुमताज अली खान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मेमोरियल हॉस्पिटल थाटात उदघाटन करण्यात आले आणि डॉक्टर मुमताज अली खान आणि त्यांची मुलगी डॉ. उजमा खान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत कोरोना जनजागृती शिबिर आणि मोफत आयुषस्वास्थ काढा चे 1000 पाकीट वाटप करण्यात आले\nयाप्रसंगी तालुका घनसावंगी चे नगरसेवक ऍड राजेश्वर देशमुख बापूसाहेब देशमुख व्यापारी जमील सौदागर,प्रल्हाद नाईक, इम्रान पठाण पांडुरंग कातले नयन पठाण सय्यद अहमद,मुमताज भाई,कासिम कुरेशी, सादिक पटेल, वासेद चाऊस,सय्यद , अन्वर पठाण, व संपूर्ण खान परिवार यांच्यासोबत परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती\nफळगळतीमुळे मोसंबी उत्पादक अडचणीत .पंचनामे करुन आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी.\nराजूरकर कोठा गावात परत दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसणासुदीच्या काळात निराधारांवर उपासमारीची वेळ …\nजांब समर्थ परीसरामध्ये पाऊस\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनाव�� नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/14245", "date_download": "2020-12-02T18:28:48Z", "digest": "sha1:NRYE2YYCRJV2BUZZPAGWDEN23HKZ47AO", "length": 12138, "nlines": 121, "source_domain": "newsjalna.com", "title": "करजगांव येथे विविध कृषिविषयक उपक्रमांचे आयोजन - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/भोकरदन तालुका/करजगांव येथे विविध कृषिविषयक उपक्रमांचे आयोजन\nकरजगांव येथे विविध कृषिविषयक उपक्रमांचे आयोजन\nमधुकर सहाने : भोकरदन\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय कराड यांच्यावतीने करजगांव येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि ओद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जुलै पासून विविध कृषी विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nया कार्यक्रमांतर्गत कृषिदुत केतन कडूबा बोरसे यांनी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करत असतांना मातीचे नमुने कसे घ्यावेत, शेती मध्ये इंटरनेट व मोबाईल अॅप्स चा वापर, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, आधुनिक पशुपालन व इतर विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी संतोष विनायकराव बोरसे, कडुबा बोरसे, गणेश गावंडे, बेबीताई बोरसे, अनिता बोरसे, विमलबाई गावंडे व इतर शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. एस. नावडकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस कोळपे यांनी मार्गदर्शन केले.\nसोयगाव देवी परिसरात वादळी वार्यासर जोरदार पाहुन,उभी पिके झाली आडवी\nविनाकारण घराबाहेर पडाल तर बघा :पोलिसांनी दिली तब्बी\nतालुक्यातील पशु दवाखान्यांना रिक्त पदाचा रोग, ७३ हजार जनावरांची आरोग्य सेवा ढेपाळली\nमोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने हरणाच्या पाडसाचा मृत्यू\nभोकरदन तालुक्यात पावसाची दडी शेतकऱ्यांना सतावते दुबार पेरणीची चिंता\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे ���ानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/videos/", "date_download": "2020-12-02T18:04:46Z", "digest": "sha1:2766AH4EE44F43XOYPPILEG5LSHCM4X7", "length": 19464, "nlines": 161, "source_domain": "mahanmk.com", "title": "Motivational Videos | Maha NMK", "raw_content": "\nएकूण ६१ पोस्ट उपलब्ध\nकोरोना व्हायरस च्या विळख्यातून कसे सुरक्षित रहाल जाणून घेण्यासाठी व्हडिओ शेवट पर्यंत पहा\nमित्रानो कोरोना व्हायरस ने आत्ता पर्यंत ५६३ लोकांचा बळी घेतलेला आहे ह्या प्राणघातक व्हायरस पासून स्वतःला आणि तुमच्या परिवाराला सुरक्षित कस ठेवावं ह्याची माहिती आम्ही ह्या व्हिडीओ मध्ये देतोय हा अत्यन्त महत्वाचा व्हडिओ सगळ्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा\n१० तासात करायचा अभ्यास करा फक्त ३ तासात | How To Study Fast |\nपरीक्षेचा पोर्शन मोठा आहे आणि कळत नाही कसा कव्हर करावा तर मग हा व्हडिओ फक्त तुमच्या साठीच , फक्त व्हडिओ मध्ये सांगितलेल्या ह्या ६ टिप्स फॉलो करा आणि जो अभ्यास करायला १० तास लागतात तोच अभ्यास करा फक्त ३ तासात अश्याच अजून महत्वाच्या व्हिडीओज साठी रोज भेट देत रहा - https://www.mahanmk.com/videos/\nमित्रानो ह्या व्हिडीओ मध्ये आम्ही हार्ड वर्क करावं कि स्मार्ट वर्क करावं हा विषय कव्हर केलेलं आहे जर तुम्हला व्हडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका अजून अश्याच महत्वाच्या व्हडिओज साठी भेट देत राहा - https://www.mahanmk.com/videos/\nHow To Impress Anyone| कोणलाही फक्त १० मिनिटात करा इम्प्रेस \nमित्रानो आजकाल आपण असं पाहतो कि आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात जी म्हणतात कि मला सगळं माहिती होती पण दुसराच कोणी तरी ज्याला फारसं काहीच नव्हतं तोच सगळ्यांवर स्वतःची छाप पडून गेला आणि मला सगळं माहिती असूनही मी कोणाला इंप्रेस करू शकलो नाही , तर मित्रानो ह्या व्हिडीओ मध्ये अश्या १० ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्यांनी तुम्ही कोणत्या हि व्यक्ती वर फक्त १० मिनिटांच्या आत स्वतःची छाप पडू शकता , त्यांना इम्प्रेस करू शकता\nएका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास\nएका वीटभट्टी मजुराचा मुलगा CA कसा झाला पहा CA मोहसीन शेख ह्यांचा संघर्षमय आणि रोमांचकारी प्रवास मित्रानो मोहसीन शेख ह्यांचा हा अद्भुत संघर्ष पाहून तुम्हाला हि तुमच्या ध्येयाकडे पाहण्याची नवीन दृष्टी निश्चितच मिळेल अजून अश्याच यशस्वी लोकांच्या यशोगाथा पाहण्यासाठी भेट देत रहा - https://www.mahanmk.com/videos/\nMPSC - UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी साठी चालू घडामोडींचे मासिक 'मोफत' MahaNMK चा नवा उपक्रम \nमित्रानो MahaNMK.com च्या माध्यमातून आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला आहे , MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही चालू घडामोडी ह्या विषयावर एक ई -मासिक उपलब्ध करून दिलेले आहे जे सम्पुर्णपणे मोफत असणार आहे जर तुम्हाला हि ह्या मासिकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरित आमच्या साईट ला भेट द्या - https://www.mahanmk.com/free-ebook\n'MahaNMK' तुमच्या अधिकारी बनण्याच्या प्रवासातला तुमचा खरा साथीदार \nमित्रानो 'महाएनएमके' च्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त गोष्टींचा खजिना घेऊन आलेलो आहोत आणि तो हि सम��पूर्ण पणे मोफत व्हडिओ शेवट पर्यंत पहा आणि जाणून घ्या आम्ही तुमच्या साठी कुठल्या नवनवीन गोष्टीत घेऊन आलो आहोत \nनागरिकत्व कायदा सुधारणा 2019 (CAB)\nनागरिकत्व कायदा सुधारणा 2019 नेमका कायदा काय आहे आणि काय सुधारणा झाल्यात नेमका कायदा काय आहे आणि काय सुधारणा झाल्यात जाणून घेण्यासाठी हा व्हडिओ पहा आणि ह्या सुधारणे बाबत आपली काय विचार आहेत हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा\nस्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी १४ डिसेम्बर २०१९MahaNMK\nह्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा लक्ष्यात येईल , ह्या घडामोडी स्पर्धा परीक्षांच्याच दृष्टीने काढलेल्या असल्या मुळे तुम्हाला ह्याचा स्पर्धा परीक्षांना खूप फायदा होईल अधिक माहिती साठी आणि रोज नवीन नवीन नोकरीच्या जाहिरातीं साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा - MahaNMK - https://www.mahanmk.com/videos/\nइमर्जन्सी मध्ये महिलांनी कुठे फोन लावावा \nइमर्जन्सी मध्ये महिलांनी कुठे फोन लावावा जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवट्पर्यंत पहा आणि हा महत्वाचा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा\nस्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी १३ डिसेम्बर २०१९MahaNMK\nह्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा लक्ष्यात येईल , ह्या घडामोडी स्पर्धा परीक्षांच्याच दृष्टीने काढलेल्या असल्या मुळे तुम्हाला ह्याचा स्पर्धा परीक्षांना खूप फायदा होईल अधिक माहिती साठी आणि रोज नवीन नवीन नोकरीच्या जाहिरातीं साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा - MahaNMK - https://www.mahanmk.com/current-affairs/\nआर्मी आणि एयर फोर्स मध्ये १०८ हुन अधिक नवीन जागा \nभारतीय सशस्त्र सेना दल आणि भारतीय वायू सेना दल मध्ये १०८ हुन जास्त नवीन जागा निघाल्या आहेत सर्व डिटेल्स साठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा , व्हिडीओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही ह्या मुले फायदा व्हावा ह्या साठी व्हिडियो शेयर करा\nस्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी (११ डिसेम्बर २०१९)Current Affairs 12 Dec.2019\nह्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा लक्ष्यात येईल , ह्या घडामोडी स्पर्धा परीक्षांच्याच दृष्टीने काढलेल्या असल्या मुळे तुम्हाला ह्याचा स्पर्धा परी��्षांना खूप फायदा होईल\nCurrent Affairs 11 Dec. 2019 | चालू घडामोडी (११ डिसेम्बर २०१९)\nस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी पहा, लाईक करा आणि शेयर करा\n15 डिसेंबर 2019 पासून प्रत्येक गाडीला फास्ट टॅग अनिवार्य \nयेत्या 15 डिसेंम्बर 2019 पासून प्रत्येक गाडीला टोल भरण्या साठी फास्ट टॅग लावून घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे जाणून जिया हा फास्ट टॅग कुठे आणि कसा मिळेल\nमहाराष्ट्रात विकास कामाला स्थगिती का जाणून घ्या \n.. मित्रांनो हा व्हिडियो पहा आणि आपले मत आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.\nउन्नाव रेप आणि हत्याकांड केस हैद्राबाद पॅटर्न पुन्हा होणार का \n हैद्राबाद पॅटर्न पुन्हा होणार का आज परत एकदा रेप चा हा मुद्दा ऐकून खूप वाईट वाटत, कृपया हा व्हिडियो पूर्ण पहा आणि आपले मत आम्हाला कंमेंट करून कळवा. धन्यवाद.\nHyderabad Rape Case: चारही नराधमांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले.\nHyderabad Rape Case: मधील चारही नराधमांना पोलिसांनी आज पहाटे गोळ्या घालून ठार केले आहे त्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम आज आपण या व्हिडियो च्या माध्यमातून पाहू शकता.\nडेली चालू घडामोडी - एका नवीन फॉरमॅट मध्ये \nअधिक पुढील पेज वर...\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/union-minister-for-consumer-affairs/", "date_download": "2020-12-02T18:57:37Z", "digest": "sha1:576IIVBPTKSJTZIRME4N2XGOZWCWGI4G", "length": 8651, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Union Minister for Consumer Affairs Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nमोदी सरकारनं 15 राज्यांमध्ये सुरू केली नवी स्कीम, 81 कोटी रेशन कार्डधारकांना मिळणार फायदा, जाणून…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान म्हणाले की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच एनएफएसए (NFSA) लाभार्थ्यांना पौष्टिक तांदूळ प्रदान करण्यासाठी सरकारने 15 राज्यांपैकी एक-एक…\nCoolie No. 1 : ‘या’ दिवशी रिलीज होणार ट्रेलर,…\nजेव्हा फ्रेंड्ससोबत पार्टीला जायची पत्नी गौरी खान, घरी राहून…\nअरेंज मॅरेज यशस्वी, ‘हे’ आहेत बॉलिवूड स्टार्स\nरोमँटीक फोटो शेअर करत गौहर खाननं सांगितली लग्नाची तारीख \nPune : गुजरात भवनेचे भूमिपूजन\nBata ने भारतीय व्यवसाय प्रमुख संदीप कटारिया यांची कंपनीचा…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nआता गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले, केव्हा कोरोना…\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nBigg Boss वर संतापली ‘ही’ अभिनेत्री म्हणाली –…\nGold-Sliver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, चांदीचा भाव…\nकंबोडिया : अंत्यसंस्कारावेळी तांदळापासून बनवलेली दारू पिल्यामुळं 7…\nप्रौढ वयोगटातील लोकांना सर्व आजारांपासून वाचवते ‘ही’ लस,…\n भारतात होणार्‍या मृत्यूंचे एक मोठे कारण आहे CAD, तुम्हीसुद्धा याने ग्रस्त नाही ना \nGold-Sliver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, चांदीचा भाव 1200 रूपयांपेक्षा जास्तीनं वाढला, जाणून घ्या नवीन दर\nठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे होणार हद्दपार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-newly-wed-tmc-mp-nusrat-jahan-takes-oath-lok-sabha-was-trolled-her-dress-5916", "date_download": "2020-12-02T17:59:06Z", "digest": "sha1:524VOOZUTX4RJJZERO7EILDWUMBYC726", "length": 6549, "nlines": 127, "source_domain": "www.saamtv.com", "title": "हातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा; नुसरत जहाँ यांच्या लुकची चर्चाच चर्चा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा; नुसरत जहाँ यांच्या लुकची चर्चाच चर्चा\nहातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा; नुसरत जहाँ यांच्या लुकची चर्चाच चर्चा\nहातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा; नुसरत जहाँ यांच्या लुकची चर्चाच चर्चा\nहातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा; नुसरत जहाँ यांच्या लुकची चर्चाच चर्चा\nहातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा; नुसरत जहाँ यांच्या लुकची चर्चाच चर्चा\nमंगळवार, 25 जून 2019\nतृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. नुसरत जहॉ या तृणमूलच्या तिकीटावर पश्चिम बंगालच्या बशिरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यात.\nनुसरत जहांचं नुकतंच लग्न झालंय, संसदेत खासदार नुसरत नवविवाहितेच्या रुपात पाहायला मिळाल्या. हातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा, सिंधूर आणि कपाळावरील टिकली अश्या भारतीय महिलेच्या वेशभूषेत नुसरत आल्याने त्यांच्याविषयी चागलीच चर्चा होतेय.\nतृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. नुसरत जहॉ या तृणमूलच्या तिकीटावर पश्चिम बंगालच्या बशिरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यात.\nनुसरत जहांचं नुकतंच लग्न झालंय, संसदेत खासदार नुसरत नवविवाहिते��्या रुपात पाहायला मिळाल्या. हातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा, सिंधूर आणि कपाळावरील टिकली अश्या भारतीय महिलेच्या वेशभूषेत नुसरत आल्याने त्यांच्याविषयी चागलीच चर्चा होतेय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-home-minister-anil-deshmukh-says-action-will-be-taken-against-those-who-do-not-comply-with-the-governments-instructions-1832187.html", "date_download": "2020-12-02T18:53:01Z", "digest": "sha1:AJZ3AOFUNBX7NKJZZKKDT4OILVZC3OLW", "length": 25833, "nlines": 298, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "home minister anil deshmukh says action will be taken against those who do not comply with the governments instructions, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nसरकारच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार: गृहमंत्री\nHT मराठी टीम, मुंबई\nराज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशात सराकारने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. तसंच कोरोनाविषयी चुकीची अफवा पसरवणाऱ्यांविरोधात देखील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणूसंदर्भात मुंबईत गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला.\nभारतात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग नाही, ICMR ची माहिती\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, मास्क आणि सॅनिटायझरचा साठा करु नका. मास्क आणि सॅनिटायझरची साठवणूक करुन ठेवली तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. तसंच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रतील सर्व कारागृहातील ६० हजारांपेक्षा जास्त कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच नव्याने भरती होणाऱ्या कैद्यांना वेगळे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.\nमोदी 'लॉक डाउन'ची घोषणा करणार ही फक्त अफवा\nदरम्यान, नागरिकांनी गर्दी टाळावी, लोकलने प्रवास करणे टाळावा आणि घरात बसून काम करावे असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. मुंबईमध्ये लोकलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र लोकलमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लोकलने प्रवास टाळा. महत्वाचे काम असल्याशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.\nदेशात कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू\nदरम्यान, लग्न समारंभ छोट्या पध्दतीने करावा किंवा लग्न समारंभांची तारिख पुढे ढकलावी, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रशासनाकडून योग्यरितिने काम सुरु आहे आणि जनतेने देखील चांगले सहकार्य करावे अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी व्यक्त केली. तसंच, ज्या ठिकाणी मोठी गर्दी असेल त्याठिकाणी कारवाई केली जाईल, असे देखील गृहमंत्र्यांनी सांगितले.\nकोरोना: पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकलसेवा उद्यापासून बंद\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\n��ुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nदेशात कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू\nराज्यात संचारबंदी लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nकोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित\nमहिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत: मुख्यमंत्री\nहिंगणघाट प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात; उज्ज्वल निकम मांडणार बाजू\nसरकारच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार: गृहमंत्री\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/anshuman-gaikwad/", "date_download": "2020-12-02T18:24:25Z", "digest": "sha1:YQ33EH6WKY3JOQI5DWZPKFBZNUI7SBQX", "length": 9162, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "Anshuman Gaikwad Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\n‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्रींचे पद धोक्यात \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवडीसाठी भारतीय माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या अध्यक्षतेसाठी सल्लागार समितीवर हितसंबंध जपल्याचा आरोप आहे. यात अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांंचा देखील समावेश आहे. हा आरोप…\nBCCI कडून कपिल देव यांना नोटीस, रवी शास्त्रींची केली होती निवड\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बीसीसीआयने थेट भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनाच नोटीस पाठवली आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट सल्लागार समितीकडून भारताचे मुख्य प्���शिक्षक रवी शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली होती. या प्रकरणी BCCI…\nप्राचीन ड्रेस घालून मॉडेलचं ‘सेक्सी’ फोटोशूट \nअभिनेता अस्ताद काळेला मिळेना काम \nKBC च्या १२ सीझनमध्ये अनुपा बनल्या तिसऱ्या करोडपती\nBesharam Bewaffa Song : दिव्या खोसला कुमार आणि गौतम गुलाटी…\nWHO ने मेक्सिकोबद्दल जारी केला अलर्ट, धोकादायक स्तरावर पोहचू…\nबाळा, तुझ्या जन्माअगोदरपासून मी शतक झळकावतोय, मैदानातच…\nGold Price Today : सन 2021 च्या सुरूवातीलाच 42 हजारावर येऊ…\nममतांनी केला डॅमेज कंट्रोल, नाराजी दूर \nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली…\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nउर्मिला मातोंडकरचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश \nICU मधून बाहेर आला राहुल रॉय, तब्येतीत सुधारणा \nपोटासाठी वरदान ठरते घरगुती औषधी, ‘या’ समस्यांपासून मिळते…\nSBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 2000 जागांसाठी भरती, मिळणार शानदार…\nInd Vs Aus : पांड्या, जडेजाने तारले; भारत 5 बाद 302\nशेतकरी आंदोलन : कंगना रणौतला कायदेशीर नोटीस; ‘त्या वद्ध महिलेची माफी मागावी नाही तर…’\nथंडीच्या दिवसात ‘या’ पध्दतीनं घ्या बाळांची काळजी, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/user/7481", "date_download": "2020-12-02T18:21:51Z", "digest": "sha1:HR4KPFRW332TN6N5X2KGI65DBH3XBGKM", "length": 2504, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "योगेंद्र जावडेकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nडाॅ. योगेंद्र जावडेकर हे बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी जी. एस् . मेडिकल काॅलेज, मुंबई येथून ए���् डी ही पदवी मिळवली आहे. तेहतीस वर्षांपासून चिरंजीव हाॅस्पिटल, बदलापूर येथे कार्यरत आहेत. ते 'रोटरी क्लब ऑफ बदलापूर' इंडस्ट्रियल एरियाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/corona-opened-opportunities-young-people-looking-job-akola-300482", "date_download": "2020-12-02T18:38:51Z", "digest": "sha1:L7VXZ4SGENQTNNYJTZ2CKKXZHBGTQLFC", "length": 21604, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनामुळे ओढावली बेरोजगारी तर येथे आहेत रोजगाराच्या संधी...वाचा - Corona opened up opportunities for young people looking for a job in akola | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोरोनामुळे ओढावली बेरोजगारी तर येथे आहेत रोजगाराच्या संधी...वाचा\nकोरोना आणीबाणीच्या या काळात मनलं तर मंदी नाहीतर संधीच-संधी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी कोरोनाने संधीच्या वाटा मोकळ्या केल्या आहेत. तर मग चला बघुया कोणत्या आहेत या वाटा...\nअकोला : कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. उद्योग-व्यापार, कारखाने व वाहतुकीसह वस्तुंचे उत्पादन बंद असल्याने महामंदीची लाट उसळली आहे. या लाटेत अनेक उद्योगांना टाळे लागले आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. नोकऱ्या गेल्यामुळे लाखो नागरिकांना भविष्याची चिंता सातवत आहे. परंतु कोरोनामुळे रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.\nकोरोना आणीबाणीच्या या काळात मनलं तर मंदी नाहीतर संधीच-संधी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी कोरोनाने संधीच्या वाटा मोकळ्या केल्या आहेत. तर मग चला बघुया कोणत्या आहेत या वाटा...\nआवश्यक वाचा - अरे बापरे सर्वोष्ण शहरांच्या यादीत या शहराचे नाव; जणू काही जगातील उष्णतेचे केंद्र बनन्याकडे...\nमुखपट्टी निर्मिती व विक्रीचा व्यवसाय\nकोरोनाचे संकट आणखी काही काळ राहणार आहे. या काळात मास्क अर्थात मुखपट्टीचा वापर सुद्धा प्रत्येक व्यक्तीला करावा लागेल. त्यामुळे विविध प्रकारच्या कपड्यांपासून मुखपट्टीच्याची निर्मिती करण्याच व्यवसाय आपण सुरू करू शकता. त्यासोबतच मेडिकल, जनरल स्टोअर्स व इतर दुकानदारांना मुखपट्ट्याचा पुरवठा करून मुखपट्ट्यांची विक्री करुन चांगला नफा मिळवू शकता. अत्यल्प भांडवल व चांगला नफा असल्यामुळे हा व्यवसाय पुढील काही महिने चांगले उत्पन्न मिळवून देईल.\nमहत्त्वाची बातमी - ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले पत्र अन्...\nकोरोना विषाणूपासून बचावासाठी व घराबाहेर पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला हात व शरीराचे इतर अवयव निर्जंतुक करण्यासाठी पुढील काही महिने सॅनिटायझरचा उपयोग करावा लागणार आहे. त्यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे सॅनिटायझर उपलब्ध आहेत. संधीचे सोने करण्यासाठी सॅनिटायझर विक्रीचा व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते. स्पिरीट व कमी किंमतीत मिळणाऱ्या इतर साधणांचा उपयोग करून हा सॅनिटायझरची निर्मिती करुन हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यापासून चांगली कमाई सुद्धा होऊ शकते. परंतु त्यासाठी अन्न व औषधी प्रशासनावर इतर शासकीय परवानग्या आवश्‍यक आहेत.\nकोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना सुद्धा विविध प्रकारच्या साधणांची आवश्‍यकता आहे. त्यामध्ये रुग्णांना तपासणीसाठी डॉक्टर पीपीई कीटचा उपयोग करत आहेत. त्यासोबत कोरोगाग्रस्त नसलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी रुग्णसेवक मेडिकलसाठी उपयोगी कापडी गाऊनचा उपयोग करत आहेत. त्यामुळे गाऊन निर्मिती करून रुग्णालयात सेवा देणाऱ्यांना त्याची विक्री करण्याची संधी कोरोनाच्या काळात उपलब्ध झाली आहे. त्यासाठी फक्त शिवणकाम येणाऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.\n‘वर्क फ्रॉम होम’ घेवून येईल पैसे\nकोरोच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी शासनाने टाळेबंदी लागू केल्यामुळे भारतात ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना राबविल्या जावू शकते, याची जाणीव सर्वच कंपन्यांना झाली आहे. त्यामुळे यापूर्वी अगदी अल्प प्रमाणात घरूनच काम करण्याचा व्यवसायात यापुढे प्रचंड संधी आहेत. काही कंपन्यांनी त्यादृष्टीने काम सुद्धा सुरु केल्याने घराच बसून चांगले पैसे कमावण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे.\nहोम डिलेव्हरीतून अर्थार्जन शक्य\nकोरोनामुळे आता प्रत्येक व्यक्ती बाजारात जाण्यास टाळत आहे. पुढील काही महिन्ये अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळ, भाजीपाला व किराणासह इतर जीवनावश्‍यक वस्तुंची होम डिलेव्हरीची सेवा देवून त्यापासून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी प्रत्येकाचे दार ठोठावत आहे. या संधीचा फायदा घेवून प्रत्येक व्यक्ती बिनभांडवली व्यवसाय सुद्धा करू शकतो.\nसाखळी बनवा; पैसे कमवा\nलॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचा माल अडत्यांच्या माध्यमातून न विकता चौका-चौकात हातगाड्यांवर विकला. त्यामुळे दलालांची साखळी खंडित झाली व शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला. भविष्यात अशाच प्रकारची शेतकरी-विक्रेता ते ग्राहक किंवा उत्पादक-विक्रेता ते ग्राहक अशी साखळी बनवून पैसे कमावण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.\nकोरोना विषाणूच्या काळात हातांना नियमित सॅनिटाईझ करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यासोबत आपले घर, कार्यालय व परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन सुद्धा करत आहेत. या स्थितीत कार्यालय, घर सॅनिटाईझ करून देण्याचा व्यवसाय सुरू केल्यास त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी भांडवल सुद्धा कमी लागत असल्याने कमी भांडवलात चांगला नफा मिळू शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांम��्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/leopard-terror-baramati-taluka-314277", "date_download": "2020-12-02T18:41:16Z", "digest": "sha1:CCQMXAKXELZ67WIZWZFWLYVZSTHSDFVM", "length": 15374, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "बिबट्याच्या डरकाळीची बारामतीकरांना पुन्हा धडकी - Leopard terror in Baramati taluka | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबिबट्याच्या डरकाळीची बारामतीकरांना पुन्हा धडकी\nतीन बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर बारामती परिसरातील बिबट्याचा वावर थांबला, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात अजूनही बारामती तालुक्याच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.\nबारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील नीरावागज येथे बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी आज सांगितले. काल बिबट्याने येथील पन्हाळे वस्तीवरील एक शेळी व बोकड उचलून नेले होते. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचा-यांनी पाहणी केल्यानंतर संबंधित ठसे बिबट्याचेच असल्याचे त्यांनी सांगितले.\nशिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार\nतीन बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर बारामती परिसरातील बिबट्याचा वावर थांबला, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात अजूनही बारामती तालुक्याच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेने नीरावागज परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून बिबट्याला पकडता येईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आह���. तसेच, नीरावागज येथील शेळी व बोकड बिबटयाने फस्त केल्याच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.\nदिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण\nबारामती तालुक्यात पहिला बिबट्या एमआयडीसीतील बाऊली या कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमे-यात 30 जानेवारीच्या सुमारास दिसला होता. त्यानंतर दुसरा बिबट्या 13 फेब्रुवारी रोजी, तर तिसरा बिबट्या 7 जून रोजी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. तीन बिबटे सापडल्यानंतर बारामती तालुक्यातून बिबटया हद्दपार झाला, अशी चर्चा सुरु झाली होती. प्रत्यक्षात मात्र आता नीरावागजसारख्या बागायती पट्टयात बिबट्याचा वावर असल्याचे आढळल्याने पुन्हा शेतक-यात घबराटीचे वातावरण आहे.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nबारामती तालुक्याच्या वनविभागात चिंकाराची संख्या मोठी आहे. मात्र, तीन बिबटे सापडूनही एकाही चिंकाराला बिबट्याने लक्ष्य केलेले नाही, हेही विशेष म्हणाले लागेल. बिबट्याचा वेग विचारात घेता त्याच मार्गक्रमण कोणत्या दिशेने नेमके होणार, याचा अंदाज अद्याप नाही. त्यामुळे तो नीरावागज परिसरातच आहे की, त्याने इतरत्र पलायन केले, याबाबत अंदाजच व्यक्त होत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोटारसायकलवरुन रोकड चोरुन लागले धूम ठोकायला पण...\nबारामती : मोटारसायकल वरुन येत रोकड चोरुन नेलेल्या सराईत गुन्हेगारांना बारामती शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या...\nखळबळजनक : भावजयीच्या प्रेमापोटी बहाद्दराने केला भावाचा खून\nवडगाव निंबाळकर ः दीर-भावजयीच्या प्रेम प्रकरणास अडथळा ठरणाऱ्या भावाला जखमी करत अंगाला दगड बांधून विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार बारामती...\n30 लाखांच्या व्याजासाठी फिल्मीस्टाईलमध्ये युवकाचे अपहरण अन् सुटका; बारामतीत घडल्या नाट्यमय घडामोडी\nबारामती : व्याजाने घेतलेले 15 लाख रुपये व त्याचे व्याज असे 30 लाख रुपये देण्यासाठी बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील एका फॅब्रिकेशन...\n याशिवाय विरोधकांकडे टीकेसाठी मुद्देच नाहीत : सुप्रिया सुळे\nबारामती : ''सरकार पडणार या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नसल्याने व विरोधकांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले...\nफरारी संशयितांचा फलटण तालुक्यात पोलिसांवर गोळीबार, एकास पकडले; दोघे पळाले\nफलटण शहर (जि. सातारा) : एका गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यास गेलेल्या संशयितांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना नुकतीच वडले (ता. फलटण) येथे...\nकापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात\nनसरापूर - कापुरव्होळ ता. भोर येथील बालाजी ज्वेलर्स मध्ये 17 लाख 32 हजार किंमतीच्या सोन्याची लुटीसह पळशी, ता. बारामती येथुन कुलथे ज्वेलर्सची 11 लाख 65...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maitreegroup.net/2020/07/05/panhalekazi-ancient-caves-in-dapoli/", "date_download": "2020-12-02T18:09:15Z", "digest": "sha1:LGPV7JYFNJ2EDF3GL6PKRPN3AFMHF57Y", "length": 7040, "nlines": 82, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "PANHALEKAZI – ANCIENT CAVES IN DAPOLI – Maitree Group", "raw_content": "\nपन्हाळेकाजी ही प्राचीन लेणी १९७० साली दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगांवकर यांच्यामुळे प्रकाशझोतात आली. पन्हाळे नावाच्या गावात फक्त एकाच दुकान होते आणि मालकाचे नाव होते काझी म्हणून त्या गावाचे नाव “पन्हाळेकाजी” पडले असावे असा अंदाज बांधण्यात येतो. पन्हाळेकाजी गावांत त्यांना १२ व्या शतकातील ताम्रपट सापडला ज्याच्या अनुषंगाने हे ठिकाण शोधण्यात आले. आता हे ठिकाण पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून एकूण २९ गुंफा असलेली ही लेणी व त्यातील अप्रतिम शिल्पकलेचा नमुना पाहाण्यासाठी हातात भरपूर अवधी हवा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यातील थोरली – धाकटी कोटजाई नदीजवळ “पन्हाळेकाजी” हे गाव आहे. हे गाव अत्यंत निसर्गरम्य असून गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या प्राचीन अशा भारतीय संस्कृतीचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. थोरल्या- धाकट्या कोटजाई नदीला उत्तराभिमुख असलेल्या डोंगरांत एक प्राचीन लेणी समूह आहे. या समूहात एकूण 28 शैलगृहे आहेत व 29 वे बागवाडी या ठिकाणी आहे.\nया लेण्यांमध्ये भिक्षू गृहे,स्तूप, सभामंडप, मूर्ती व अनेक शिल्पे कोरलेली आढळतात.हीमयान, वज्रयान, नाथ संप्रदाय यांच्या निवासाच्या आणि शिलाहार साम्राज्याच्या अनेक खुणा येथे प्राप्त होतात. इतिहासकारांसाठी, अभ्यासकांसाठी पन्हाळेकाजी हे तर सर्वतोपरी आकर्षण आहे, येथे येणारा मार्ग अडचणीचा असला तरी पर्यटक येथे आवर्जून येतात. पुरातत्व खात्याने नेमलेले मार्गदर्शक या ठिकाणची माहिती पर्यटकांना अतिशय उत्तम रित्या देतात. त्यामुळे दापोली तालुक्यात आलेला पर्यटक या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय निश्चितच राहत नाही.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A_%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE", "date_download": "2020-12-02T19:42:39Z", "digest": "sha1:ODWJ47D63CZ7FPALTGSIPZSDYPBGLUOF", "length": 12910, "nlines": 107, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भालचंद्र कदम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(भाऊ कदम या पानावरून पुनर्निर्देशित)\nभालचंद्र पांडुरंग कदम (जन्म: १२ जून १९७२) (भाऊ) म्हणून लोकप्रिय हे मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत. विशेषतः भाऊ कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत आहेत. इ.स. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. फू बाई फू च्या भूमिकांबद्दल ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० ​​हून अधिक नाटकांच्या प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे.\n४ मुले – मृण्मयी, संचिता, समृद्धी आणि आराध्य\n५ संदर्भ आणि नोंदी\nभाऊ कदम यांचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ घर खर्चासाठी मतदार नावनोंदणीचे काम करत होते, पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरु केली.\nपंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० नाटकांमध्ये अभिनय केला. खरं तर करिअरमध्ये ��ोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना 'जाऊ तिथे खाऊ' या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले.\nभाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव 'फू बाई फू'साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी 'फू बाई फू'ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. 'फू बाई फू'च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले.\nदूरचित्रवाणीच्या झी मराठी वाहिनीवर झालेल्या ‘फू बाई फू’ नावाच्या मराठी स्टॅंडअप विनोदी कार्यक्रमातील आपल्या स्किट्ससाठी ते प्रसिद्ध आहेत. चला हवा येऊ द्या या झी मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या एका विनोदी कार्यक्रमात त्यांनी निलेश साबळे यांच्याबरोबर मुख्य भूमिका देखील बजावली आहे. या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्र भूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत भाऊ आपल्या अचूक टाइमिंगसाठी अद्वितीय आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील भोळेभाबडे हावभाव हे त्यांचे वेगळेपण आहे. या कार्यक्रमाने ६०० यशस्वी एपिसोड पूर्ण केले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये भाऊ या कल्पित विनोदवीराने अभिनय केला आहे. आनुवंशिक विनोद करताना त्यांच्या निरागसतेने लाखो मराठी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी तुझं माझं जमेना नावाच्या एका कार्यक्रमामध्ये काम केले आणि आपल्या स्किटचे सादरीकरण जवळजवळ प्रत्येक झी मराठी पुरस्कार सोहळ्यात केले आहे.\nभालचंद्र कदमांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात टाइमपास २, टाइमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरुद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे काही यशस्वी चित्रपटही आहेत ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी एक हिंदी चित्रपट फरारी की सवारी मध्ये देखील अभिनय केला आहे.\nझाला बोभाटा मराठी [१] [२] [३] [४]\n२०१६ हाफ तिकीट मराठी\nजाऊंद्या ना बाळासाहेब मराठी\n२०१५ वाजलाच पाहिजे - गेम की शिनमा मराठी भाऊ कामदार\nटाइम बरा वाईट मराठी ऑटो वाला\nटाइमपास २ मराठी शांताराम परब\n२०१४ मिस मॅच मराठी भाऊ\nसांगतो ऐका मराठी खराडे\nपुणे विरुद्ध बिहार मराठी\nआम्ही बोलतो मराठी मराठी\nटाइमपास मराठी दगडूचे वडील - आप्पा\n२०१३ नारबाची वाडी मराठी डॉ. डिसोझा\nएक कटिंग चाय मराठी\n२०१२ फरारी की सवारी हिंदी शामशु भाई\n२०११ फक्त लढ म्हणा मराठी\nमस्त चाललंय आमचं मराठी पोलीस हवालदार\n२०१० हरिश्चंद्राची फॅक्टरी मराठी\n२००५ डोंबिवली फास्ट मराठी पोलीस हवालदार\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०२० रोजी २२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/06/blog-post_7785.html", "date_download": "2020-12-02T20:06:46Z", "digest": "sha1:VFWZXXC5EA65RPE6TUMOYPNZDMRWM3FT", "length": 11744, "nlines": 49, "source_domain": "www.berkya.com", "title": "'मजीठिया'चे 'दिव्य' कारस्थान!", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या'मजीठिया'चे 'दिव्य' कारस्थान\n\"आम्हाला मजीठिया वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ किंवा इतर कोणतेही लाभ नको आहेत. आम्ही हे कोणत्याही दबावाशिवाय, स्वखुशीने आणि आमच्या मर्जीने घोषित करीत आहोत. आम्ही संस्थेकडून मिळणारे मानधन व इतर लाभांनी खूष आहोत. आम्हाला आमच्या कामाच्या तुलनेत पुरेसा मोबदला मिळत असल्याने आमची व्यवस्थापनाविरुद्ध काहीही तक्रार नाही\"\nतुम्ही म्हणाल, हे काय हे आहे एका दैनिकातील संपादकीय विभागातील सर्वांनी लिहून दिलेले 'सेल्फ डिक्लेरेशन' हे आहे एका दैनिकातील संपादकीय विभागातील सर्वांनी लिहून दिलेले 'सेल्फ डिक्लेरेशन' काय \"दिव्य\" आहे नाही काय \"दिव्य\" आहे नाही मूळ डिक्लेरेशन इंग्रजीत आहे. सर्वांनी राजीखुशीने लिहून दिलेय, मग सर्वांचा फॉर्म एकच कसा; मजकूर सारखाच कसा आणि सर्वांना एकाच दिवशी इच्छा झाली मूळ डिक्लेरेशन इंग्रजीत आहे. सर्वांनी राजीखुशीने लिहून दिलेय, मग सर्वांचा फॉर्म एकच कसा; मजकूर सारखाच कसा आणि सर्वांना एकाच दिवशी इच्छा झाली\nया स��्व होयबांनी मुंड्या हलवत लिहून दिलेय. काय लिहीलेय, आपण काय भरून देतोय; एव्हढा चाैकसपणाही नाही दाखविला कुणी. हे असले पळपुटे, गांडू, शेपूटघाले जगाच्या लढाया लढणार जगाला न्याय मिळवून देणार जगाला न्याय मिळवून देणार जे आपली स्वत:ची लढाई लढू शकत नाहीत ते कातडी बचाव फक्त बाताच मारणार आणि त्यांचे शेळपट, फद्या फदफदे नेतृत्व जे आपली स्वत:ची लढाई लढू शकत नाहीत ते कातडी बचाव फक्त बाताच मारणार आणि त्यांचे शेळपट, फद्या फदफदे नेतृत्व नेतृत्व कसले हे तर दलाल नेतृत्व कसले हे तर दलाल 'एचआर'ला सामील होऊन आपल्याच ज्युनिअर्सला मिळू पाहणारे लाभ हिरावून घेणारे हे दलाल 'एचआर'ला सामील होऊन आपल्याच ज्युनिअर्सला मिळू पाहणारे लाभ हिरावून घेणारे हे दलाल 100% सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरवून घेतले म्हणून या दलालांना स्पेशल पर्क्सची दलाली मिळाली आणि ज्युनिअर्सना धत्तुरा\n'सेल्फ डिक्लरेशन'मधून तुम्हाला कोणत्याही क्षणी विनाअट, कोणत्याही मोबदल्याविना नोकरीतून काढून टाकण्याचा परवानाच दोन अटी मान्य करून तुम्ही देऊन टाकलात रे कातडीबचाऊंनो\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधा��्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/Khadses-resignation-was-demanded-by-big-NCP-leaders-at-that-time.html", "date_download": "2020-12-02T19:23:19Z", "digest": "sha1:IELO5XI6E7B7MZ2T6ZRJGXXRY5KYSV3T", "length": 7553, "nlines": 50, "source_domain": "www.sthairya.com", "title": "…तेव्हा राष्ट्रवादीच्या बड���या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा, खडसेंच्या दाव्याची पोलखोल", "raw_content": "\nHomeराज्य…तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा, खडसेंच्या दाव्याची पोलखोल\n…तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा, खडसेंच्या दाव्याची पोलखोल\nस्थैर्य, मुंबई, दि.२३: एकाही राजकीय पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप यांनी माझ्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी केलेली नव्हती, विधानमंडळात कोणी आक्षेप घेतला असेल, चौकशी करा असं म्हटलं असेल तर मी एका मिनिटात राजकारण सोडायला तयार आहे. राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेतला गेला असं विधान खडसेंनी भाजपा सोडताना केलं होतं.\nपुणे येथील भूखंड घोटाळा, दाऊद कनेक्शन, पीए लाच प्रकरण अशा एकामागोमाग एक घोटाळ्यांच्या आरोपांनी एकनाथ खडसेंविरोधात वातावरण तयार झालं, तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंचा राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीनं केली होती.\nविधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी तेव्हाचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांना भेटून एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नैतिकतेच्या आधारावर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला पाहिजे, अशाप्रकारे मागणी केली होती.\n२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले, तेव्हा भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार म्हणून एकनाथ खडसेंचे नाव घेतले जात होते, मात्र प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळाले आणि एकनाथ खडसेंच्या वाट्याला महसूल मंत्रीपद आले. त्यावेळी झालेल्या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रिपदाचा त्याग करावा लागला होता.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द��वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/product/mh-coragenrynaxypyr-300-ml/AGS-CP-620", "date_download": "2020-12-02T19:10:56Z", "digest": "sha1:BSMP4NBA5AAV7TOSIE7YAALRACDIWC6Q", "length": 8505, "nlines": 149, "source_domain": "agrostar.in", "title": "एफएमसी कोराजन (रेनॉक्सीपीर) 300 मिली - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nकोराजन (रेनॉक्सीपीर) 300 मिली\nरासायनिक रचना: क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी\nमात्रा: 60 मिली / एकर\nसुसंगतता: इतर कोणत्याही रासायनात मिसळू नये\nप्रभावाचा कालावधी: 15-20 दिवस\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nपिकांना लागू: मिरची; टोमॅटो; वांगल; भेंडी; कापूस\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय\nग्लॅडिएटर बॅटरी पंप GL10121 (2 in 1)\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 60 मिली\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 150 मिली\nताक़त (हेक्साकोनॅझोल) 5% + कॅप्टन 70% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम\nताक़त (हेक्साकोनॅझोल) 5% + कॅप्टन 70% डब्ल्यूपी) 250 ग्रॅम\nइआयडी पॅरी -निमझाल(अॅझाडिरेक्टिन 10000 पीपीएम) 500 मिली\nइआयडी पॅरी -निमझाल(अॅझाडिरेक्टिन 10000 पीपीएम) 250 मिली\nइकोनीम प्लस २५० मिली\nडाऊ मिरेक्युलन (ट्राईएकोनटेनोल 0.05 EC) 250 मि.ली.\nवेटसिल प्लस 100 मिली\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 60 मिली\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 150 मिली\nइकोनीम प्लस १०० मिली\nमेटलमन मँकोझेब 64% + मेटालॅक्झिल 8% (500 ग्रॅम)\nअँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) १ किलो\nअँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) १ किलो\nसुमीटोमो हारू 500 ग्रॅम\nधानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेन्डाझिम) 500 ग्रॅम\nबेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्��ॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)50 ग्रॅम\nबेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)100 ग्रॅम\nपावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)\nस्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 1000 मिली\nटाटा बहार (500 मिली)\nटाटा बहार (1000 मिली)\nसुमिटोमो होसी जीए 0.001% 500 मि.ली.\nसुमिटोमो होसी जीए 0.001% 250 मि.ली.\nसुमिटोमो होसी जीए 0.001% १ ली.\nमॅटको 250 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 250 ग्रॅम\nमॅटको 500 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 500 ग्रॅम\nमॅटको 500 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 1000 ग्रॅम\nमॅटको 250 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 250 ग्रॅम\nस्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) ५०० मिली\nधानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 30 मिली\nधानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nसिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली\nधानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 500 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 250 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 500 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 500 ग्रॅम\nधानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 1000 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 1 किग्रॅ\nग्लॅडिएटर बॅटरी पंप GL1012 (12*12)\nग्लॅडिएटर बॅटरी पंप GL108 (12*8)\nधानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 250 ग्रॅम\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\nआम्हाला मिस कॉल द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/", "date_download": "2020-12-02T18:18:41Z", "digest": "sha1:ZFRUDYK5WWSPFJQDT4VIOEH5RVS7ZA5O", "length": 11569, "nlines": 257, "source_domain": "mahanmk.com", "title": "NMK सर्व महत्वाच्या जाहिराती - Maha NMK", "raw_content": "\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\nहॉकिन्स कूकर्स लिमिटेड [Hawkins Cookers Ltd] मुंबई येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा\nलातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड [Latur Urban Co-op Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\nविभागीय वन अधिकारी, मेळघाट वन्यजीवन विभाग अमरावती येथे वाहन चालक पदांच्या ०४ जागा\nब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया ���िमिटेड [BECIL] मध्ये विविध पदांच्या १३ जागा\nराष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] पालघर येथे गट प्रवर्तक पदांची ०१ जागा\nसर्व जाहिराती पहा >>\nराष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) [UGC NET] परीक्षा- जून २०२० परीक्षा निकाल\nकर्मचारी निवड आयोग [SSC] स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी परीक्षा २०१८ निकाल\nसंघ लोकसेवा आयोगामार्फत [UPSC CMS] संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा निकाल\nकर्मचारी निवड आयोग [SSC CHSL] संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (१०+२) परीक्षा निकाल\nभारतीय रिझर्व्ह बँक [RBI] ऑफिसर ग्रेड 'बी' पदांची भरती परीक्षा निकाल\nराष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांची मुलाखत यादी\nसर्व परीक्षेचे निकाल पहा >>\nसंघ लोक सेवा आयोग [UPSC- CAPF] केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती परीक्षा प्रवेशपत्र\nभारतीय स्टेट बँक [SBI CBO] मार्फत विविध ३८५० पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nआर्मी पब्लिक स्कूल [APS] स्क्रीनिंग परीक्षा प्रवेशपत्र\nराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान संस्था [NIELIT] मध्ये विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य सामाईक [MHT-CET] प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र\nभारतीय हवाई दल [Indian Air Force] एयरमन (ग्रुप X&Y - ०१/२०२१) परीक्षा प्रवेशपत्र\nसर्व परीक्षा प्रवेशपत्र पहा >>\n१२ एप्रिल: आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन\nमणिपूर सरकारमार्फत गरीबांना मदत करण्यासाठी ‘फूड बँक’ नावाचा नवा उपक्रम सुरू\nIMF प्रमुखांकडून रघुराम राजन यांचे नाव बाह्य सल्लागार गटामध्ये सामील\nअहमदाबाद बनले सॅनिटाईझ बोगदा मिळविणारे पहिले स्टेशन\nमानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत ‘YUKTI’ वेब पोर्टल सुरू\nसर्व चालू घडामोडी >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश���नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2016/08/blog-post_95.html", "date_download": "2020-12-02T18:14:41Z", "digest": "sha1:5UV5ST2GIVC6JIML6TL47DWSRNBXNFXO", "length": 11380, "nlines": 49, "source_domain": "www.berkya.com", "title": "बेजबाबदार प्रकाश मेहतांची उद्धट उत्तरं, पत्रकाराला धमकी", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याबेजबाबदार प्रकाश मेहतांची उद्धट उत्तरं, पत्रकाराला धमकी\nबेजबाबदार प्रकाश मेहतांची उद्धट उत्तरं, पत्रकाराला धमकी\nमहाड - येथील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री प्रकाश मेहता यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अनास्था व दडपशाहीची वर्तणूक आज (गुरुवार) कॅमेऱ्यात कैद झाली. ‘साम‘ टीव्हीचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी विचारलेल्या प्रश्‍नामुळे प्रकाश मेहता यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि तांबे यांच्या अंगावर ते धावून गेले. ‘कोसळलेल्या पुलाविषयी आणि पीडितांच्या नातेवाईकांविषयी प्रश्‍न विचारल्यामुळे मेहता आणि कार्यकर्त्यांचा तोल गेला. विशेष म्हणजे, कालही दुसऱ्या एका दूरचित्रवाहिनीच्या पत्रकारांसह मेहता यांचा वाद झाला होता.\n‘मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये का केली नाही’ असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. ‘याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली.\nइतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं एकीकडे लोकांचे जीव गेल्यानंतरही सरकारचा उद्दामपणा आणि धमकावणं सुरुच असल्याचं दिसतं आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे ���रणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2020-12-02T19:47:23Z", "digest": "sha1:4CNYJLIWG7FRLQW2E76RKBGUOMBUFUEL", "length": 7391, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "एकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले ना���ी तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nएकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव: माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी सिटीस्कॅन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ते उपचारासाठी मुंबईला जाणार आहेत. बॉम्बे हॉस्पिटलला ते उपचार घेणार आहे, स्वतः खडसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nकाही दिवसांपूर्वी खडसे यांची कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आता एकनाथराव खडसे यांना कोरोनाची बाधा झाली आहे.\nपत्नी माहेरी गेली, घरी एकट्या असलेल्या पतीची गळफास घेवून आत्महत्या\nशहर वाहतूक शाखेची शहरात कारवाईची धडक मोहिम\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nशहर वाहतूक शाखेची शहरात कारवाईची धडक मोहिम\nरामायण, महाभारत आणि बराक ओबामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/virat-kohli-absence-is-opportunity-for-kl-rahul-cheteshwar-pujara-and-rohit-sharma-to-step-in-says-harbhajan-singh-nck-90-2332250/", "date_download": "2020-12-02T18:57:12Z", "digest": "sha1:3CWAZEHKZIL6TUAC6EERIIYY7ZVBQSTX", "length": 12862, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "virat kohli absence is opportunity for kl rahul cheteshwar pujara and rohit sharma to step in says harbhajan singh nck 90 | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकोहलीच्या अनुपस्थितीत या तीन खेळाडूंना ‘विराट’ कतृत्व दाखवण्याची सुवर्णसंधी\nकोहलीच्या अनुपस्थितीत या तीन खेळाडूंना ‘विराट’ कतृत्व दाखवण्याची सुवर्णसंधी\nInd vs Aus : भज्जीनं व्यक्त केलं मत\nIndia tour of australia 2020 : आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाबरोबर चार कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. पण पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी येणार आहे. विराट कोहलीनं माघार घेतल्यामुळे भारतीय संघाच्या मनोबल खचलेलं असू शकतं. पण दिग्गज भारतीय फिरकी गोलंदानं सांगितलं की, विराट कोहलीच्या अनुपस्थित कोणत्या तीन खेळाडूवर भारतीय संघाची मदार असेल.\nविराट कोहली समोरुन संघाचं नेतृत्व करतो. भारतीय संघाला मैदानावर विराट कोहलीमुळे सकारात्मकता आणि उर्जा मिळते. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली पितृत्वाची रजा घेत मायदेशी परतणार आहे. अशा परस्थितीत भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी पुजारा आणि के. एल राहुल यांच्यावर असणार आहे.\nभारताचा फिरकी गोलंदाज भज्जी म्हणतो की, विराट कोहलीच्या अनुपस्थिती संघातील इतर खेळाडूंनी संधीप्रमाणं पाहवं. हरभजन सिंहने एका मुलाखतीत म्हटलं की, जसं की राहुलसारखा फलंदाज कसोटी संघात पुनरागमन करत आहे. कर्णधाराच्या अनुपस्थितीत याला एक संधी म्हणून पाहायला हवं. राहुल, पुजारा आणि रोहित शर्मा यांच्याकडे तशी संधी आहे. या तिंघानी या सुवर्णसंधीचं सोनं करायला हवं.\nकसोटी संघात रोहित शर्मानं सलामीला जावं असेही भज्जीला वाटतं, तो म्हणाला की, “विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परत येणार आहे. पण के. एल. राहुलसारख्या फलंदाजांना स्वत:ला सिद्ध कऱण्याची संधी आहे. विराट कोहली एक दिग्गज खेळाडू असून जेव्हाही तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला धावा जमवल्या आहेत.”\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS: कधी आणि कुठे पाहाल सामना\nInd vs Aus : कोण मारणार बाजी, काय सांगतो इतिहास; जाणून घ्या एका क्लिकवर\nअन् मॅक्सवेलनं राहुलची मागितली माफी\nचुकीची संघ निवड भारतीय संघाला भोवली का\nकांगारुंनी धू-धू धुतलं; चहलच्या नावावर नकोसा विक्रम\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 विराटचा पेपर सोप्पा, ‘या’ भारतीय खेळाडूला बाद करण्याचं मोठं टेन्शन\n2 बुमरा, शमी यांना विश्रांती\n3 हंगेरी बुद्धिबळ स्पर्धा : मेंडोसाला जेतेपद\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amidstraveller.blogspot.com/", "date_download": "2020-12-02T19:07:41Z", "digest": "sha1:DGAWA7G3OOPXG7F6WX2NH5GPMTM5AHO7", "length": 13678, "nlines": 72, "source_domain": "amidstraveller.blogspot.com", "title": "Amids Traveller", "raw_content": "\nस्वप्नांच्या पलीकडील टुरटूक आणि हुंडर....\nप्रत्येकाने शाळेत असताना एक देखावा चित्र काढलेल आहे... पर्वतांच्या कुशीत वसलेल टुमदार गाव.. बाजूला शेती.. झुळझुळ वाहणारी नदी..\nखुपसार्या Animated movies मध्ये दाखवलेली गाव... किंवा आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नातील एक गाव.... हुंडर आणि टुरटुक अगदी तसच आहे...\nहुंडर हे Nubra valley मधे आहे जीथे आपल्याला Sand Dunes म्हणजे हिमालयातील वाळवंट बघता येत... Nubra valley मधे आल्यावर पहिल्यांदा नजरेत भरते ती Diskit येथील मैत्र्येय बुध्दा ची उंच मुर्ती... नूब्रा नदीचा खोर्याचा परिसर खुप मोठा आहे.. आम्ही मैत्र्येय बुध्दा ला आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.. पर्वतांच्या पलीकडे मावळतीला जाणार्या सुर्याची तीरपी किरणे बुध्दांच्या मुर्तीवर पडताना सुंदर दिसत होते. खरतर मैत्र्येय बुध्दा पाशी संध्याकाळी च आल पाहीजे.. इथुन wide angle photos खुप छान येतात.\nआजचा मुक्काम आमचा हुंडर ला होता.. Diskit पासुन हुंडर ५/१० किलोमीटर असेल. जातानाच आपल्याला नदिच्या खोर्यात बारीक वाळूच वाळवंट दीसु लागत.. इथे Nubra नदी उथळ वाहते आणी Sand Dunes मधे तीचे खुप प्रवाह झाले आहेत.\nहुंडर ला आमचा driver रिगझीन चा ओळखीतुन Galaxy Home Stay मधे रहायच ठरल.. होम स्टे चा आवार खुप मस्त आणि मोठा होता... समोर बगीचा... त्यात फुलांची.. जर्दाळु ची.. अक्रोड ची झा���... पाठीमागे यांचीच छोटेखानी शेती.. रात्री जेवताना कळाल की बनवलेल्या सगळ्या भाज्या यांच्याच शेतातल्या आहे..\nहुंडर ला Duble Hump उंट आहेत.. त्यावर बसुन मी चैताली आणि क्षितीजा वाळवंटातून फिरुन आलो.. आई वडलांनी वाळवंटात पायी फिरणच पसंद केल.. उंटावर बसण तस सोप आहे पण तो उठताना आणि बसताना खुप अवघड होउन जात .. त्यामुळे भीती सोबत मज्जा ही वाटते...\nया Sand Dune मधुन नुब्रा नदीचा छोटा प्रवाह गावा कडुन वळवलेला आहे... हाच प्रवाह गावातील प्रत्येक घरासमोरुन जातो... म्हणजे प्रत्येक घरापाशी नदीच पाणी... पाणी वाहत नीतळ स्वच्छ आहे.. हेच पाणी घरात वापरायला घेतात. ही pipeline नसलेली गावाची पाण्याची व्यवस्था मस्त आहे..\nआता उद्या याहुन ही सुंदर आशा टुरटुक ला जायच आहे...\nSand Dunes मधे फिरताना एकाने टुरटुक ची खुप प्रशंसा केली त्यामुळे अजुन ओढ वाढली होती..\nलामा.. वाळवंट... आणि हिमशीखरांच्या प्रदेशात : लेह लडाख\nगेल्या कित्येक वर्षांपासून लडाखच खुळ डोक्यात होत... मागच्या वर्षी मी, माझी wife, आणि मीत्र अस bike ride plan झालेल पण काही कारणास्तव ते पण रद्द झाल..\nलडाख फिरण्याची केव्हाची ती इच्छा मग यावर्षी पुर्ण झाली.. यावेळी पुर्ण फॕमीली सोबत प्लान ठरला होता..\nलडाख समोर आल की पहीले डोळ्यासमोर येत ते तीथले बर्फातील घाट रस्ते... शांत नीतळ स्वभावाची लोक... सिंधू नदी.. लामा... मोनेस्ट्रीस... आणि Indian Army....\nलेह लडाख हा कश्मिर मधलाच पण अतीशय वेगळा प्रदेश आहे... कश्मिर आणि हिमालय म्हटल तर बर्फ दिसतो.. पण लडाख मधील हुंडर येथे चक्क वाळवंट आणि उंट आहेत.. खुप दुर्गम भाग असुन तीथे Indian Army चा BRO ने केलेल काम कौतुकास्पद आहे.\nया tour मधील लक्षात राहण्या सारखी गोष्ट म्हणजे सीमेवरिल टुरटुक या १९६४ साली पाकिस्तान सोबत झालेल्या युध्दात जींकलेल्या गावाची सफर.. तीथेच घडलेली Maratha Batalian सोबत भेट... आणि चक्क India Pakistan Border वर खाल्लेला महाराष्ट्रीयन वडापाव...\nहुंडर चा Galaxy Home stay आणि त्यांचाच बागेतील फळ भाज्यां वर केलेल जेवण..\nस्तो-कर ला पहाटे पहाटे बघीतलेला हिमवर्षाव..\nखुप ठिकाणी वाचल आणि ऐकल होत... लेह लडाखची सफर ही खुप खार्चीक आहे...हा पुर्ण पणे भ्रम आहे... जर आपण आधी पासुन नीट माहीती घेउन प्लान केल तर ही tour खुपच pocket friendly होते... मी या टुर मधील स्पाॕट व गमती जमती वर बोलेलच पण त्याआधी याचा खर्च व प्लानींग बद्दल लीहतो..\nआम्ही जुन २०१८ ला जवळ जवळ २ आठवडे लेह लडाख फिरत होतो... आम्ही फिरु��� आलेले स्पाॕट : श्रीनगर, कारगील, २ दिवस लेह, २ दिवस हुंडर नुब्रा व्ह्याली आणि टुरटुक, श्योक व्ह्याली पँगोंग सरोवर, हानले, स्तो कर व स्तो मोरिरी सरोवर, मनाली आणि दिल्ली...\nजाताना पुणेहून थेट श्रीनगर विमान प्रवास आणि परतीला दिल्ली वरुन स्लीपर कोच रेल्वे रिझरवेशन...\nबजेट फ्रेंडली टुर मधे काही गोष्टी करायचा राहून जातात.. पण नीट प्लानींग करुन आपण त्या सगळ्या activities करु शकतो..\nश्रीनगर म्हटल तर House Boat Stay आणि दल लेक मधुन शिकारा सफारी समोर येते..\nसोनमर्ग ला बर्फातील sport activities....\nमनाली ला बीयास नदी मध्ये River Rafting... आणि काही प्रमाणात shopping आणि बरच काही..\nहे सगळ आम्हा ५ जणांना.. With private innova from श्रीनगर ते मनाली... आणि प्रत्येक ठिकाणी एक चांगला stay.. प्रत्येकी २९ हजार मधे जमवून आणता आल...\nकश्मिर लडाख मनाली ही ठिकाणे फिरण्यासाठी खुप प्रसिध्द आसल्यामुळे तेथील मुख्य व्यवसाय हा Hotel and Travel tourism चा आहे.. त्यामुळे तेथील जास्तीतजास्त hotels ही family साठी चांगलीच आहेत. त्यामुळे आम्ही बहुतेक ठिकाणचे hotel book केले नव्हते.. काही ठिकाणी online review बघुन फक्त contact करुन गेलेलो... ती hotels 3 star 5 star नव्हती पण तीथली व्यवस्था आतीशय चांगली होती...\nप्लान करताना काही tour operator कडुन quotation काढले होते... तसेच तीथे जाउन आलेल्या मीत्रांकडून देखील खर्चाची माहीती काढली... श्रीनगर लेह मनाली या full circuit मधे वरील सगळे spot करण्यासाठी प्रत्येकी ४० ते ५० हजारांच्या वर खर्च जात होता... महत्वाची बाब म्हणजे टुरटूक, हानले, स्तो मोरिरी असे ठिकाणे त्यात नव्हती... त्यामुळे आम्ही स्वताच पुर्ण माहीती घेउन प्लान करायच ठरवल...\nलडाख मधील दुर्गम भागात फिरण्यासाठी online permit काढाव लागत.. फक्त त्यावर शिक्का लेह मधील tourism centre मधुन घ्यावा लागतो. परमीट चे प्रत्येकी ५०० रुपये लागतात.. तेथील tourism agents देखील आपल्याला परमीट काढुन भेटते...\nबाकीची माहीती पुढील भागात...\nस्वप्नांच्या पलीकडील टुरटूक आणि हुंडर....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_97.html", "date_download": "2020-12-02T18:22:26Z", "digest": "sha1:RY6MMY6UUZYZB3NBC4PQLPEJD2LV3NK7", "length": 8960, "nlines": 190, "source_domain": "www.marathatej.com", "title": "पदवी आणि परदेशात प्रवेश मिळालेलीपदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र -मंत्री धनंजय मुंडे", "raw_content": "\nHomeमुंबईपदवी आणि परदेशात प्रवेश मिळालेलीपदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी विद्यार्थी परदेश शिष्यवृ��्तीस पात्र -मंत्री धनंजय मुंडे\nपदवी आणि परदेशात प्रवेश मिळालेलीपदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र -मंत्री धनंजय मुंडे\nमुंबई,दि.७ : अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत होता आता हा अडसर दूर केला आहे. आता परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असेल आणि त्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी शिक्षण इतर शाखेचे असले तरी त्याला आता परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.\nआता पदवी आणि परदेशात प्रवेश मिळालेली पदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र असतील. या शिष्यवृत्ती साठी पदव्युत्तर साठी ३५ वर्षे तर पीएचडी साठी ४० वर्षे अशी वयोमर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी समाज कल्याण आयुक्तालयामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत, १४ ऑगस्ट पर्यंत असलेली त्याची मुदतही वाढविण्याचे निर्देश श्री. मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन अर्ज दाखल करणे शक्य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारावेत असेही श्री. मुंडे यांनी आयुक्तालयास निर्देशित केले आहे. पदवी संदर्भातील अडसर दूर करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत घेण्यात आलेल्या या निर्णयाचे परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2020-12-02T19:02:32Z", "digest": "sha1:3ZL7O7ZVW6D4GOXMH6GIVVJ7JLJ4QMAO", "length": 4933, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग ५८ - ���िकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराष्ट्रीय महामार्ग ५८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रामुख्याने उत्तराखंड राज्यामधून धावणारा हा महामार्ग ह्या राज्यामधील अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. ५३८ किमी (३३४ मैल) लांबीचा हा महामार्ग हिमालयातील भारत-तिबेट सीमेजवळील मना ह्या गावापासून सुरू होतो व बद्रीनाथ, जोशीमठ, चमोली, विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर, देवप्रयाग, ऋषिकेश, हरिद्वार, रुरकी, मुझफ्फरनगर, मेरठ ह्या शहरांमधून जातो व दिल्लीजवळील गाझियाबाद येथे संपतो.\nउत्तर प्रदेश (१६५), उत्तराखंड (३७३)\nरा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण\nराष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ\nभारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at १३:२०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/dr-amol-annadate-article-about-habit-children-eating-mud-or-other-things-299861", "date_download": "2020-12-02T18:55:04Z", "digest": "sha1:DESS7KHN37XGEXROKXSWCEBEGVV5ON23", "length": 16440, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "माती, खडू खाण्याचा आजार - Dr amol annadate article about habit of children eating mud or other things | Marathi News - eSakal", "raw_content": "\nमाती, खडू खाण्याचा आजार\nलहान मुलांना माती किंवा इतर गोष्टी खाण्याची सवय असते. यात खडू, पाटीची पेन्सिल, पेपर, साबण, प्लॅस्टर, भिंत चाटणे, क्ले, कोळसा,राख,पेंट,खेळणी चाटणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.\nलहान मुलांना माती किंवा इतर गोष्टी खाण्याची सवय असते. यात खडू, पाटीची पेन्सिल, पेपर, साबण, प्लॅस्टर, भिंत चाटणे, क्ले, कोळसा, राख, पेंट, खेळणी चाटणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. थोड्याफार प्रमाणात कळत नसल्याने दुसऱ्या वर्षापर्यंत या गोष्टी नॉर्मल असतात, पण दुसऱ्या वर्षानंतर सतत एक महिना अशी माती व इतर वस्तू खाण्याची लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘पायका’ असे म्हटले जाते व उपचाराची गरज असते.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमुलांमुलींमध्ये २ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंत हा आजार कधीही दिसू शकतो. अनेक जणांना मोठे झाल्यावरही त्यातच महिलांना गरोदर असतना माती, खडू खाण्याची इच्छा होते. लहान मुलांमध्ये मतिमंदत्व, स्वमग्नता (ऑटिझम) तसेच इतर मानसिक आजारात याचे प्रमाण जास्त आढळून येते.\n- सहसा शरीरात लोहाची कमतरता माती व इतर गोष्टी खाण्याची इच्छा होण्यामागचे मुख्य कारण असते. त्यासोबत झिंक व काही प्रमाणात कॅल्शियमची कमतरता असते, पण कॅल्शियमपेक्षाही लोह हाच यात महत्त्वाचा घटक आहे.\n- मानसिक तणावामुळे ही मुले माती खातात. पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असेल, तर मुले लक्ष वेधून घेण्यासाठी माती खातात. दुष्परिणाम माती खाल्ल्यामुळे जंताचा त्रास तर होतोच, शिवाय जेवण कमी जाते व शरीरात इतर जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते. तसेच खडे किंवा खात असलेल्या इतर गोष्टी पोटात अडकून आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. यासाठी ऑपरेशनही करण्याची गरज पडू शकते.\n- माती व इतर गोष्टी खाणाऱ्या मुलांमध्ये जुलाब व कुपोषणाचे प्रमाण जास्त असते.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n- यासाठी तीन महिने सहा मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम याप्रमाणे रोज रात्री झोपताना लोहाचे औषध द्यावे लागते. तीन महिन्यांनंतर गरज असल्यास १ मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम या कमी डोसमध्ये ते सुरू ठेवावे लागते.\n- यासोबत तीन दिवस रात्री झोपतना जंताची गोळी – अल्बेनदेझोल किंवा डोसाप्रमाणे पातळ औषध स्वरुपात द्यावी लागते. लोह दिल्यावर काही दिवसांनी माती खाणे कमी झाले तर जंताची गोळी तीन महिन्यांनी एकदा परत द्यावी लागते.\n- माती खाणाऱ्या मुलांना अधिक मानसिक आधार द्यावा. त्यांना माती खाताना बघितले तर लगेच रागावू नये. याविषयी त्यांना भीती दाखवून, मारून ही सवय जात नाही.\n- उपचार सुरु केल्यावर मुलाला माती खाण्याची संधी मिळणार नाही, याबद्दल दक्षता घ्यावी.\n- माती , खडू, पेन्सिल खाताना दिसला तर त्या��ा याबद्दल प्रेमाने सांगून, या गोष्टी त्याच्याकडून घ्याव्यात व त्याच्या आवडत्या खेळणी, वस्तू द्याव्यात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nमध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा\nमुंबईः कोरोनाच्या महामारीमुळे अद्याप सरसकट लोकल प्रवासाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली नाही. तर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरसकट...\nतूर अन् कापसाच्या काड्यांपासून रोजगार; टोपली, डालकी बनवत कारागीरांना कमाईची संधी\nझोडगे (नाशिक) : विविध प्रकारच्या पिकांच्या काड्यांपासून बनविल्या जाणाऱ्या टोपली, डालक्यांना ग्राहकांची पसंती कायम असल्याने ग्रामीण भागातील...\nअक्‍कलकोट वगळता अख्खा जिल्हा रेड झोनमध्येच को- मॉर्बिडचा सर्व्हेच नाही; आज 162 पॉझिटिव्ह\nसोलापूर : ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता 36 हजारांकडे वाटचाल करीत आहे. आज दोन हजार 28 संशयितांमध्ये 113 पुरुष आणि 49 महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...\nअभिनेत्री किम शर्माला डेट करत असल्याच्या चर्चांवर अमित साधने सोडलं मौन\nमुंबई- सलमान खानचा सिनेमा 'सुल्तान', 'काय पो छे', 'गोल्ड', 'शकुंतला देवी' या सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता अमित साध याचं नाव सध्या अभिनेत्री किम...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/04/now-the-mnc-is-also-aggressive-against-kangana/", "date_download": "2020-12-02T18:15:40Z", "digest": "sha1:VPT7NXVGLKDKVK2JHV3CG26D4RIZDA7R", "length": 6329, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता मनसे देखील कंगनाविरोधात आक्रमक - Majha Paper", "raw_content": "\nआता मनसे देखील कंगनाविरोधात आक्रमक\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अमेय खोपकर, कंगना राणावत, मनसे, मुंबई पोलीस / September 4, 2020 September 4, 2020\nमुंबई – सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सातत्याने टीका करत असल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत सध्या सगळ्याच माध्यमांमध्ये चर्चेत आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना केल्यामुळे कंगना राणावतविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा बॉलिवूडसह मराठी सेलिब्रेटींनीही विरोध केला आहे.\nतर कंगनाच्या वक्तव्यावर दुसरीकडे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये, असे म्हटले आहे. याला आता धमकी समजा किंवा सल्ला, पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेलले मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नसल्याचे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.\nयासंदर्भात अमेय खोपकर यांनी ट्विट केले असून त्यात माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेलले मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असे म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि ��ुवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/28-november-2019-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:09:30Z", "digest": "sha1:ASYVTW5TDEWXFOJKEEDROIGPSDJ7RBHL", "length": 10659, "nlines": 253, "source_domain": "mahanmk.com", "title": "28 November 2019 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n28 Nov च्या चालू घडामोडी\n'विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयक' लोकसभेत मंजूर\n'विशेष संरक्षण गट (दुरुस्ती) विधेयक' लोकसभेत मंजूर २७ नोव्हेंबर २०१९ रोजी विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक (Special Protection Group Amendment Bill) पास माजी पंतप्रध\n'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड\n'माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार' काळाच्या पडद्याआड २७ नोव्हेंबर २०१९ रोजी माजी नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल सुशील कुमार यांचे निधन नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांची\nआसाममध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर वर्षभरासाठी संपूर्ण बंदी\nआसाममध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर वर्षभरासाठी संपूर्ण बंदी आसाम राज्य सरकारकडून वर्षभरासाठी राज्यात गुटखा आणि पान मसाल्यावर संपूर्ण बंदी राज्य सरकारने अन्न सुरक्षा व सुरक्षा अधिन\n'आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार, २०१९' : नेहा दीक्षित\n'आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार, २०१९' : नेहा दीक्षित भारतीय पत्रकार नेहा दीक्षित आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य पुरस्काराने सन्मानित आयोजक पत्र\n'DEFCOM INDIA - २०१९ चर्चासत्र' नवी दिल्ली येथे आयोजित\n'DEFCOM INDIA - २०१९ चर्चासत्र' नवी दिल्ली येथे आयोजित ठिकाण मानेकशा सेंटर (नवी दिल्ली) कालावधी २६-२७ नोव्हेंबर २०१९ (२ दिवसीय) परिसंवाद विषय\nई सिगारेट्स वर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर\nई सिगारेट्स वर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर लोकसभेत इलेक्ट्रॉनिक सिगारेट (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, संग्रहण आणि जाहिरात) विधेयक, २०१९, मंजूर व\n'राष्ट्रीय रचना संस्था (दुरुस्ती) विधेयक' संसदेत मंजूर\n'राष्ट्रीय रचना संस्था (दुरुस्ती) विधेयक' संसदेत मंजूर घडामोडी संसदेकडून राष्ट्रीय रचना संस्था (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला मंजूरी लोकसभेची २६ नोव्हेंबर २०१९ र\n'ट्रान्सजेंडर पर्सन्स (हक्कांचे संरक्षण) विधेयक', २०१९ संसदेत मंजूर\n'ट्रान्सज���ंडर पर्सन्स (हक्कांचे संरक्षण) विधेयक', २०१९ संसदेत मंजूर संसदेकडून विधेयकास २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यसभेसह आवाजी मतदानाने मंजूरी १७ व्या लोकसभेकडू\nलोकपाल लोगो आणि बोधवाक्य लाँच\nलोकपाल लोगो आणि बोधवाक्य लाँच बोधवाक्य 'मा गृधः कस्यस्विद्धनम्' अर्थ कोणाच्याही संपत्तीबद्दल लोभ धरू नका अनावरण लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाक\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/oil-india-vacancy-2020-for-group-a-b-c-posts-job-opportunity-in-central-governmnet/articleshow/78889469.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2020-12-02T18:54:28Z", "digest": "sha1:JNPKV27EQPQUEMFXTASME3AAJLH4FELB", "length": 13274, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेंद्र सरकारी नोकरीची संधी; वेतन ५० हजार ते २ लाख मासिक\nकेंद्र सरकारी नोकरीची संधी आहे... ऑइल इंडिया कंपनीत भरती आहे...\nकेंद्र सरकारी नोकरीची संधी; वेतन ५० हजार ते २ लाख मासिक\nOil India Vacancy 2020: डिप्लोमा, सामान्य पदवीधर ते अभियंते व डॉक्टरांपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळ��्याची संधी चालून आली आहे. भारत सरकारची कंपनी ऑयल इंडियाने ग्रुप ए, बी आणि सीमध्ये वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती सुरू केली आहे. अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.\nया रिक्त पदांसाठी ५० हजार रुपयांपासून २.२० लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीचा तपशील, अधिकृत नोटिफिकेशन, ऑनलाइन अर्जाची लिंक आदी माहीती देण्यात येत आहे.\nमानसोपचारतज्ज्ञ - ०१ पद\nकॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी - ०१ पद\nवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी - 03 पदे\nवरिष्ठ सुरक्षा अधिकारी - 02 पदे\nवरिष्ठ अधिकारी (विद्युत) - 05 पदे\nवरिष्ठ अधिकारी (मनुष्यबळ) - 02 पदे\nवरिष्ठ अधिकारी (लीगल) - ०२ पदे\nवरिष्ठ अधिकारी (मेकॅनिकल) - १८ पदे\nवरिष्ठ अधिकारी (इन्स्ट्रूमेंटेशन) - ०४ पदे\nवरिष्ठ अधिकारी (जिओफिजिक्स) - ०५ पदे\nवरिष्ठ अधिकारी (जलाशय) - ०१ पद\nसुपरिटेंडिंग इंजिनीअर - ०३ पदे\nव्यवस्थापक (लेखा) - ०१ पद\nअधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ईएनटी) - ०१ पद\nअधीक्षक वैद्यकीय अधिकारी (पॅथॉलॉजी) - ०१ पद\nअधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ऑप्थॅल्मोलॉजी) - ०१ पद\nअधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक सर्जन) - ०१ पद\nअधीक्षक वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) - ०१ पद\nसुपरीटेन्डिंग मेडिकल ऑफिसर (फिजिशियन) - ०१ पद\nपदांची एकूण संख्या - ५४\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; दीड लाखांपर्यंत पगार\nविविध पदांसाठी विविध प्रकारची शैक्षणिक अर्हता अनिवार्य आहे. वयोमर्यादा देखील पदांनुसार वेगवेगळी आहे. याबाबतची विस्तृत माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. नोटिफिकेशनची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे.\nIBPS RRB: ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अर्ज\nऑइल इंडियाच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर आहे.\nसामान्य, ओबीसी, एनसीएल प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.\nसर्वोच्च न्यायालयात नोकरी मिळवण्याची नामी संधी; विविध पदांवर भरती\nOil India Vacancy 2020 नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\nOil India च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत अ��लेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनीट काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nसिनेन्यूजसनी देओलला करोनाची लागण, ट्वीट करत म्हटलं- 'एकांतवासात आहे'\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nमुंबईवस्त्यांवरील जातीचे लेबल हटवले; ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/2020/09/upsc-204posts-dailyjobbulletin.html", "date_download": "2020-12-02T18:04:03Z", "digest": "sha1:SXF66QAMKQZVGN2VEBYDS4JH47YP4YNX", "length": 3467, "nlines": 70, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "संघ लोक सेवा आयोग (UPSC) मध्ये २०४ जणांची भरती-DailyjobBulletin", "raw_content": "\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) मध्ये २०४ जणांची भरती-DailyjobBulletin\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) मध्ये २०४ जणांची भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी १ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे\nटीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत ज���हिरात अवश्य पाहावी\nपशुधन अधिकारी, विशेषज्ञ (ग्रेड-III), सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक संचालक (तांत्रिक-जनगणना ऑपरेशन्स) आणि सहाय्यक अभियंता\nशैक्षणिक पात्रता: आपल्या पदांनुसार जाहिरात पहावी\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nअधिक माहिती येथे पहा 👇\n🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 90754 33202 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/100.html", "date_download": "2020-12-02T19:04:31Z", "digest": "sha1:I363GMSRBEBZH22AR2GTSLHRNPFTZDXH", "length": 7904, "nlines": 188, "source_domain": "www.marathatej.com", "title": "महेंद्र सिमेंट ॲण्ड स्टिल तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या वतीने चांगतपुरी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी", "raw_content": "\nHomeपैठणमहेंद्र सिमेंट ॲण्ड स्टिल तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या वतीने चांगतपुरी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी\nमहेंद्र सिमेंट ॲण्ड स्टिल तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या वतीने चांगतपुरी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी\n*पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:-- जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव........ अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती पैठण तालुक्यातील चांगतपुरी येथे. महेंद्र सिमेंट ॲण्ड स्टिल तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि 01 अॉगस्ट2020 रोजी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र राजगुरु तसेच मुप्टा शिक्षक संघटनेचे पैठण तालुका अध्यक्ष बाळासाहेब झारगड,तलाठी अधिकारी राजेंद्र सागळे,ग्रामसेवक रमेश आघाव,ग्रा.सदस्य वंसत चोरमले,नवनाथ घायतलक,दत्ता चोरमले,सुभाष नवगिरे,गोकुळ होरकटे,अमोल होकरे,बाळासाहेब जगधाने,निलेश खेडकर,प्रकाश राजगुरु, पंकज पंडित, कल्याण बाबर ज्���ानेश्वर शिंदे,अमोल धायगुडे व समस्त गावकरी मंडळी व मिञ परीवार आदी उपस्थित होते\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/mpsc-pre-exam-for-preparation-state-governments/", "date_download": "2020-12-02T18:43:49Z", "digest": "sha1:GFQMRGAJC6QTCH4HIPLFTSDYE4CBV6PM", "length": 12471, "nlines": 166, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "एमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nएमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nएमपीएससीच्या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा सगळया टप्प्यांवरच्या अभ्यासामध्ये भारतीय राज्यव्यवस्था आणि शासन हा मध्यवर्ती विषय आहे. त्यामुळे मूलभूत संज्ञा संकल्पना समजून घेऊन पुढचा विश्लेषणात्मक अभ्यास, चालू घडामोडींच्या अनुषंगाने केल्यास हा विषय सोपा आणि ‘गुणदायी’ ठरतो. या घटकाचा अभ्यासक्रम आणि घटकनिहाय प्रश्नसंख्या याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.\nअभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण\nमहाराष्ट्र आणि भारत – राज्यव्यवस्था आणि शासन – राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, नागरी प्रशासन, सार्वजनिक धोरणे आणि हक्कविषयक मुद्दे\nपूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम असा एका ओळीत संपत असला तरी प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून प्रश्नांचे स्वरूप, अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि काही प्रमाणात अपेक्षित मुद्दे समजून घेता येतात. या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत हे प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून लक्षात येते.\nसंविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधानाची ठळक वैशिष्टय़े, मूलभूत चौकट, उद्देशिकेतील धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि समाजवादी तत्त्वज्ञान, संविधानाचा अर्थ लावताना वापरण्यात आलेले ऐतिहासिक न्यायनिर्णय\nमूलभूत अधिकार व कर्तव्ये, राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये\nकेंद्र राज्य संबंध आणि नवीन राज्यांची निर्मिती\nघटनादुरुस्तीच्या प्रक्रिया आणि संविधानातील प्रमुख सुधारणा\nप्रमुख घटनात्मक पदे, आयोग आणि मंडळांची रचना आणि कार्ये निवडणूक आयोग, संघराज्य ��णि राज्य लोकसेवा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, नदी पाणी वाटप लवाद, भारताचा महाअधिवक्ता, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) राजकीय व्यवस्था\nकेंद्रीय विधिमंडळ (संसद) – लोकसभा, सभापती व उपसभापती, राज्यसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष\nकेंद्र सरकार – केंद्रीय कार्यकारी मंडळ – राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ\nकार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण- संसदीय समित्या- अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रमांवरील समिती\nराज्य सरकार – महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचना, राज्यपाल, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे विशेष हक्क, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधानसभा, विधान परिषद- अधिकार, कार्ये व भूमिका, विधिमंडळ समित्या, विधानमंडाळाचे कामकाज, कायदा निर्मिती प्रक्रिया, इ.\nन्यायमंडळ – न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ – कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये – लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.\nपंचायती राज आणि नागरी स्थानिक शासन\n७३ व्या व ७४व्या घटना दुरुस्तीचे महत्त्व, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविलेले विषय, ऐच्छिक व अनिवार्य विषय, महत्त्वाची वैशिष्टय़े, अंमलबजावणीतील अडचणी\nग्रामीण स्थानिक शासन – जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची रचना, अधिकार व कार्ये. त्यांचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची उतरंड\nमहाराष्ट्रातील पंचायत राज संस्थेची खास वैशिष्टय़े, पंचायतराज संस्थांच्या स्थितीचा अहवाल व त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन\nनागरी स्थानिक शासन – महानगरपालिका, नगर परिषद आणि कटक मंडळाची रचना व कार्ये, अधिकारी, साधनसंपत्ती, अधिकार- कार्ये आणि नियंत्रण. पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उतरंड.\nशिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक वर्गाचा विकास, आर्थिक विकास, दारिद्रय़ निर्मूलन, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, संशोधन, ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन याबाबतची केंद्र व राज्य शासनाची धोरणे व योजना.\nसंयुक्त राष्ट्र संघटनेचा मानवी हक्कांचा जाहीरनामा, राज्यघटनेतील मानवी हक्कविष��क तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे हक्कविषयक निवाडे\nमहिला, बालके, अपंग व सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग या प्रवर्गातील लोकांच्या हक्कांबाबतच्या राज्यघटनेतील तसेच विविध कायद्यांद्वारे विहित तरतुदी सोबतच्या कोष्टकामध्ये मागील ६ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण दिलेले आहे.\nचालू घडामोडी : ३० जानेवारी २०२०\nहिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ''अप्रेंटिस'' पदांच्या 161 जागा\nपश्चिम-मध्य रेल्वेमध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 200 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/04/ch-4-oline-marathi-novel-ad-bhut.html", "date_download": "2020-12-02T18:17:17Z", "digest": "sha1:WH7OEF7CB3M3RYPP62ASKL7E6AW76ESY", "length": 9117, "nlines": 83, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net: Ch-4: पॉल रॉबर्टस ( Oline Marathi Novel - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)", "raw_content": "\nवाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया\nपॉल रॉबर्टस, काळा रंग, पंचविशीच्या आसपास, उंची पाऊने सहा फुटाच्या आसपास, कुरुळे केस, आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. त्याची बेडरुम म्हणजे सगळीकडे अस्तव्यस्त पडलेला पसारा होता. वर्तमान पत्रे, मॅगेझीन्स, व्हिस्कीच्या रिकाम्या बॉटल्स इकडे तिकडे विखुरलेल्या. मॅगेझीन्सच्या कव्हर्सवर बायकांची नग्न चित्रे होती. आणि बेडरुमच्या भिंतीवर सर्वत्र त्याच्या आवडत्या हिरोईन्सचे अर्धनग्न, नग्न चित्रे चिटकविलेली होती. स्टीव्हनच्या आणि याच्या बेडरुममध्ये तसं बरच साम्य होतं. फरक एवढाच होता की याच्या रुमला दोन खिडक्या होत्या पण त्या आतून बंद होत्या. आणि बंद होत्या त्या रुम एसी असल्यामुळे नव्हे तर बहूधा खबरदारी म्हणून असाव्यात. तो आपल्या जाड, मऊ, रेशमी गादीवर तशीच जाड, मऊ, रेशमी उशी छातीशी घेवून वारंवार आपला कड बदलवित होता. कदाचित तो डिस्टर्ब्ड असावा असं जाणवत होतं. बराच वेळ त्याने झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती. शेवटी कड बदलूनही झोप येत नसल्याने तो उठून बेडच्या खाली उतरला. पायात स्लीपर चढवली.\nअसा विचार करीत पॉल किचनकडे गेला. किचनमध्ये जावून किचनचा लाईट लावला. फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली. एका दमात त्याने मोठमोठे घोट घेत जवळ जवळ सगळी बॉटलच रिकामी केली. आणि मग ती बॉटल तशीच हातात घेवून तो किचनमधून बाहेर सरळ हॉलमध्ये आला. हॉलमध्ये पुर्ण अंधार होता. पॉल अंधारातच एका खुर्चीवर बसला.\nचला थोडा वेळ टिव्ही तरी बघुया...\nअसा विचार करीत त��याने बाजूचं रिमोट घेवून टिव्ही सुरु केला. जसा त्याने टीव्ही सुरु केला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला, डोळे विस्फारले गेले, चेहऱ्यावर घाम फुटला आणि त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्याच्या समोर नुकताच सुरु झालेल्या टीव्हीच्या काचावर एक रक्ताचा ओघोळ वरुन खालपर्यंत आला होता. घाई घाईने तो उठून उभा राहाला, गोंधळला आणि त्याने तश्याच घाबरलेल्या स्थीतीत खोलीतला लाईट लावला.\nखोलीत तर कुणीच नव्हते...\nत्याने टीव्हीकडे बघीतले. टिव्हीच्यावर एक मासाचा तोडलेला लोळा होता आणि त्यातूनच रक्त खाली ओघळत होतं.\nअडत अडखळत तो टेलीफोनजवळ गेला आणि थरथरत्या हाताने त्याने एक नंबर डायल केला.\nAuthor - सुनिल डोईफोडे\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/Sugarcane-farmers-to-get-Rs-9-crore-from-arrears-soon-Shrimant-Ramraje.html", "date_download": "2020-12-02T19:01:00Z", "digest": "sha1:4A6UH6LI2KJKDQWFJASSLVOZLHCKC6S4", "length": 15406, "nlines": 60, "source_domain": "www.sthairya.com", "title": "साखरवाडी कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना मागील थकबाकी पैकी ९ कोटी लवकरच मिळणार : श्रीमंत रामराजे", "raw_content": "\nHomeफलटणसाखरवाडी कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना मागील थकबाकी पैकी ९ कोटी लवकरच मिळणार : श्रीमंत रामराजे\nसाखरवाडी कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना मागील थकबाकी पैकी ९ कोटी लवकरच मिळणार : श्रीमंत रामराजे\nस्थैर्य, फलटण दि. २६ : न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी या कारखान्याला सन २०१७-२०१८ च्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना एनसीएलटीच्या निर्णयानुसार २५ कोटी ४९ लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे, उर्वरित शेतकऱ्यांना पेमेंट करण्याची कायदेशीर जबाबदारी नसली तरी आपल्या सूचनेनुसार उर्वरित २२०० शेतकऱ्यांना प्रति टन १ हजार रुपयांप्रमाणे सुमारे ९ कोटी रुपयांचे पेमेंट दि.१ नोव्हेंबर दरम्यान करण्याची ग्वाही दत्त इंडिया कंपनीने दिली असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.\nन्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडीने सन २०१७-२०१८ मध्ये गाळपासाठी घेतलेल्या ऊसाचे पेमेंट अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत��न मार्ग काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी येथील लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते, यावेळी माजी सभापती शंकरराव माडकर, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, के. के. भोसले, समीर भोसले, सागर कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सतीश माने, माऊली भोसले वगैरे मान्यवर उपस्थित होते.\nसुमारे ४०/५० कोटींची देणी थकली होती\nन्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी हा कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्याने बंद पडल्यानंतर सन २०१७-२०१८ या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याला गाळपासाठी ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे एफआरपी प्रमाणे प्रति टन २२३२ रुपयांप्रमाणे सुमारे ४०/५० कोटी रुपयांची येणी थकली होती, शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चे, आंदोलने केल्यानंतर प्रचलित नियमानुसार कारखाना लिलाव प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला.\nबँकांनी एनसीएलटी कडे धाव घेतली\nदरम्यान कारखान्याला अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांनी एनसीएलटीकडे धाव घेतल्याने कारखाना लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्याची प्रक्रिया थंडावल्याने फलटणसह शेजारच्या तालुक्यातील या कारखान्याला ऊस घालणारा शेतकरी धास्तावला त्याने प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदने, मोर्चे, आंदोलने तसेच कारखाना कार्यस्थळावर मोर्चे, आंदोलने सुरु केली, लोकप्रतिनिधी म्हणून श्रीमंत रामराजे, आ. दीपक चव्हाण यांनी लक्ष घालावे अशी मागणी सुरु झाली, तथापी एनसीएलटी प्रक्रिया सुरु असल्याने अन्य सर्वांचेच हात बांधलेले असल्याचे दिसून आले.\nशेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून चंचू प्रवेश\nदरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एनसीएलटी कायदा, कार्यपद्धती समजावून घेऊन त्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळविला तेथे शेतकरी हा मुख्य पुरवठादार आणि आधारस्तंभ असल्याने त्याने घातलेल्या ऊसाचे पेमेंट त्याला मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली, एनसीएलटी न्यायालयाला शेतकऱ्यांची बाजू समजावून देऊन ऊसाचे पेमेंट करणे कसे आवश्यक आहे ही बाब न्यायालयाला पटवून देत ऊसाचे पेमेंट करण्याचे आदेश मिळविले, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मागणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले, त्यावेळी ५८०० शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस दिला मात्र ३६०० शेतकऱ्यांनी निर्धारीत मुदतीत व वेळेत मागणी नोंदविल्याने त्या शेतकऱ्यांना २५ कोटी ५९ लाख रुपये अदा करण्याचे निर्देश एनसीएलटी न्यायालयाने दिले.\nपुन्हा रामराजे यांना साकडे\nन्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पेमेंट केल्याचे स्पष्ट करीत उर्वरित शेतकरी व त्यांच्या पेमेंटशी आपला संबंध नसल्याचे सांगत श्री दत्त इंडिया कंपनीने हात झटकल्याने उर्वरित सुमारे २२०० शेतकरी हतबल झाले, त्यांनी विविध मार्गाने पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले, उपोषणे, मोर्चे, आंदोलने सर्व उपाय योजना होऊनही सकारात्मक निर्णय होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर पुन्हा श्रीमंत रामराजे यांना साकडे घालण्यात आले त्यावेळी वरीलप्रमाणे निर्णय झाल्याचे श्रीमंत रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.\nव्यावसाईक जबाबदारी म्हणून ९ कोटी देणार\nआगामी काळात कारखान्याची गाळप क्षमता वाढ, अर्कशाळा व अन्य उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारताना ऊस उत्पादक शेतकरी हा महत्वाचा घटक असल्याने तुमची कायदेशीर जबाबदारी नसली तरी व्यावसाईक जबाबदारी म्हणून उर्वरित शेतकऱ्यांचे पेमेंट करण्याची आवश्यकता आपण श्री दत्त इंडिया कंपनीला समजावून दिल्यानेच त्यांनी प्रति टन १ हजार रुपयांप्रमाणे सुमारे ९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दि. १ नोव्हेंबर दरम्यान वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित रक्कम आर्थिक तरतूद झाल्यानंतर वर्ग करण्याचे मान्य केले असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.\nशेतकरी व दत्त इंडिया दोघांना एकमेकांची गरज\nआगामी काळात फलटण तालुका १००% बागायत होत असून फलटणसह शेजारच्या तालुक्यात वाढणारे ऊसाचे क्षेत्र विचारात घेता आपल्याला कारखान्याची गरज आहे, त्याचप्रमाणे श्री दत्त इंडिया कंपनी भविष्यात गाळप क्षमता वाढ, अन्य उप पदार्थ निर्मिती करण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांनाही ऊसाची आवश्यकता असल्याने कायद्यापेक्षा व्यवहार सांभाळण्याला महत्व देऊन सदर पेमेंट करण्यावर एकमत झाल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्���ांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/district/nagpur/", "date_download": "2020-12-02T18:54:48Z", "digest": "sha1:2BYB3HT6SMV3MJCCLDOO5AT4K3FPHBTU", "length": 9963, "nlines": 149, "source_domain": "mahanmk.com", "title": "Nagpur Recruitment 2020 Nagpur Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nनागपूर येथील जाहिराती - Nagpur Jobs 2020\nNMK 2020: Jobs in Nagpur: नागपूर येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nसंघ लोकसेवा [UPSC CISF] आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या २३ जागा\nअंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२०\nभारतीय रेल्वे [Indian Railway] मध्ये सहाय्यक प्रोग्रामर पदांच्या १६ जागा\nअंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२१\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये सहाय्यक कमांडंट पदांच्या १२ जागा\nअंतिम दिनांक : २७ डिसेंबर २०२०\nभारतीय क्रीडा प्राधिकरण [SAI] मध्ये विविध पदांच्या १०+ जागा\nअंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२०\nकर्मचारी निवड आयोगामार्फत [SSC] विविध पदांच्या ५००० जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nभारतीय हवाई दल [AFCAT] मध्ये विविध पदांच्या २३५ जागा\nअंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२०\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२०\nराइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये कनिष्ठ सहाय्यक पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : १६ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३६ जागा\nअंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२०\nबँक ऑफ बडोदा [BOB] फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२०\nभारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या ३२ जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nकॅन फिन होम लिमिटेड [Can Fin Homes Limited] मध्ये ज्युनियर ऑफिसर पदांच्या ५० जागा\nअंतिम दिनांक : ०२ डिसेंबर २०२०\nराइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये विविध पदांच्या १७० जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : ०३ डिसेंबर २०२०\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४९३ जागा\nअंतिम दिनांक : ०३ जानेवारी २०२१\nभारतीय विमानतळ प्राधिकरण [AAI] मध्ये विविध पदांच्या ३६८ जागा\nअंतिम दिनांक : १४ जानेवारी २०२१\nस्टेट बँक ऑफ इंडिया [SBI] मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा\nअंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२०\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [RTMNU] नागपूर येथे विविध पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२०\nबँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये व्यवसाय प्रमुख पदांच्या ०७ जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ५५९ जागा [DAF]\nअंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२०\nआयटीआय लिमिटेड [ITI Limited] मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा धारक पदांच्या १० जागा\nअंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२०\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nनागपूर जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.spinehealthpune.com/mr/lower-back-lumber/cervical-spine/", "date_download": "2020-12-02T17:54:54Z", "digest": "sha1:V5SJ4OBAVXVPAD2WCN5GNJPQ6FZWY5JK", "length": 4291, "nlines": 70, "source_domain": "www.spinehealthpune.com", "title": "Cervical Spine Surgery in Pune : Dr. Rahul Chaudhari", "raw_content": "\nलंबर फोरामिनोटॉमी / फेसटेक्टॉमी\nकमीतकमी हल्ल्याचा लंबर सर्जरी\nएमआयएस कमीतकमी हल्ल्याच्या मणक्याचे शस्त्रक्रिया\nपूर्वकाल गर्भाशय ग्रीवेचा रोग निदान\nनॉन ऑपरेटिव्ह रीढ़ इंजेक्शन तंत्र\n“डॉ. राहुल डी. चौधरी हे पुण्यातील ऑर्थोपेडिक-स्पाइन सर्जन आहेत. त्यांनी सुरुवातीला केईएम हॉस्पिटल मुंबईमधून एमबीबीएस आणि एमएस ऑर्थोपेडिक पूर्ण केले. डॉ. राहुल चौधरी यांना अमेरिकेत मणक्याचे विशेष प्रशिक्षण दिले गेले. ते डॉ. डेनिस आणि डॉ. बोची यांचे सहकारी आहेत, जे जगातील ख्यातनाम मणक्याचे सर्जन आहेत. ”\nहर्डीकर हॉस्पिटल, ११६० /६१ , युनिव्हर्सिटी रोड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र -४११००५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sushmita-sen-1-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T19:10:10Z", "digest": "sha1:FYTM44RNYCH5WMTCHPQ736V7TXJZBTSS", "length": 14266, "nlines": 152, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "सुष्मिता सेन -1 शनि साडे साती सुष्मिता सेन -1 शनिदेव साडे साती Bollywood, Actor", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nसुष्मिता सेन -1 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nसुष्मिता सेन -1 शनि साडेसाती अहवाल\nनाव सुष्मिता सेन -1\nलिंग पुस्र्ष तिथी प्रतिपद\nराशि वृषभ नक्षत्र कृतिका\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n7 साडे साती मिथुन 07/23/2002 01/08/2003 अस्त पावणारा\n9 साडे साती मिथुन 04/08/2003 09/05/2004 अस्त पावणारा\n10 साडे साती मिथुन 01/14/2005 05/25/2005 अस्त पावणारा\n20 साडे साती मिथुन 05/31/2032 07/12/2034 अस्त पावणारा\n27 साडे साती मिथुन 07/11/2061 02/13/2062 अस्त पावणारा\n29 साडे साती मिथुन 03/07/2062 08/23/2063 अस्त पावणारा\n30 साडे साती मिथुन 02/06/2064 05/09/2064 अस्त पावणारा\n40 साडे साती मिथुन 09/19/2090 10/24/2090 अस्त पावणारा\n42 साडे साती मिथुन 05/21/2091 07/02/2093 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nसुष्मिता सेन -1चा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत सुष्मिता सेन -1चे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, सुष्मिता सेन -1चा कार्यात सहकारी विघ्��े आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nसुष्मिता सेन -1चा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. सुष्मिता सेन -1ची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. सुष्मिता सेन -1चा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व सुष्मिता सेन -1ला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nसुष्मिता सेन -1 मांगल��क / मांगलिक दोष अहवाल\nसुष्मिता सेन -1 दशा फल अहवाल\nसुष्मिता सेन -1 पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/p/passwordsafe-81/9nblggh62r98?cid=msft_web_chart", "date_download": "2020-12-02T20:24:16Z", "digest": "sha1:DMTWBK66SOUALWG62HMI3XUNBRHYANDB", "length": 8648, "nlines": 222, "source_domain": "www.microsoft.com", "title": "खरेदी करा PasswordSafe 8.1 - Microsoft Store mr-IN", "raw_content": "मुख्य सामग्रीला थेट जा\nकृपया हे ही पसंत करा\nया आवृत्तीमध्ये काय नवीन आहे\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nवय 3 व वरीलसाठी\nवय 3 व वरीलसाठी\nहा अनुप्रयोग करू शकतो\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.\nहे उत्पादन आपल्या अंतर्गत हार्ड ड्राइव्हवर स्थापित केलेले असणे आवश्यक आहे.\nPasswordSafe 8.1 गोपनियता धोरण\nPasswordSafe 8.1 गोपनियता धोरण\nया उत्पादनाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nसमस्या वृत्त पाठवल्याबद्दल धन्यवाद. आमची टीम त्याचे पुनरावलोकन करील आणि आवश्यकता असल्यास कारवाई करील.\nसाइन इन करा या अनुप्रयोगाला Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nउल्लंघन आणि अन्य उपयुक्त माहिती आपल्याला कशी आढळेल\nह्या उत्पादनाला उघडण्यासाठी आपल्या डिव्हाइसने सर्व किमान आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nसर्वोत्तम अनुभवासाठी आपल्या डिव्हाइसने ह्या आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dailyjobbulletin.in/2020/09/primari-chinchwad-municipal-corporation-pune-teacher-job-sept-2020.html", "date_download": "2020-12-02T18:38:50Z", "digest": "sha1:H6377RZX74D6O7PZ462ACGARI3BT6PAX", "length": 3786, "nlines": 72, "source_domain": "www.dailyjobbulletin.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे सहा .शिक्षक भरती- DailyjobBulletin", "raw_content": "\nHomeGovernment Jobsपिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे सहा .शिक्षक भरती- DailyjobBulletin\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे सहा .शिक्षक भरती- DailyjobBulletin\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे सहाय्य.शिक्षक भरती ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार १५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावे\nटीप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी\nपदाचे नाव:सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) आणि सहाय्यक शिक्षक (उर्दु माध्यम)\nअर्ज करण्याची शेवट तारीख: १५ सप्टेंबर 2020\nअर्ज सादर करण्याचा पत्ता: महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये.\n🎯 विनामूल्य सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक माहिती आपल्या whatsapp वरती मिळविण्यासाठी आत्ताच join व्हा क्लिक करा https://bit.ly/32guDHJ किंवा📱+91 90754 33202 हा मोबाईल नंबर Daily job bulletin नावाने Save करा आणि आम्हाला Hi मेसेज सेंड करा .⏳ 24 तासांत आपणास नोकरी विषयक माहिती मिळण्यास सुरुवात होईल.आणि तुमच्या माहितीत कुठे Vaccancy असतील तर त्याही आम्हाला पाठवू शकता आम्ही ति माहिती गरजुंपर्यंत नक्कीच पोचवु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/441741", "date_download": "2020-12-02T19:14:47Z", "digest": "sha1:SGUQ2ALMFJN5GUUIEOINLQPBWJ575RSL", "length": 2255, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मुंबई उपनगर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मुंबई उपनगर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमुंबई उपनगर जिल्हा (संपादन)\n००:०१, ३ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती\n६४ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१४:४१, ४ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: sv:Mumbai (Suburban))\n००:०१, ३ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nસતિષચંદ્ર (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/%C2%A0padalkar-support-initiative-dhangar-samaj-314690", "date_download": "2020-12-02T19:07:51Z", "digest": "sha1:CBMONU3UC5SYR4CBWOWYMUW7AQ3BFHXW", "length": 14346, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "वाचा कोणी घातला आ. पडळकरांच्या प्रतीमेस दुग्धाभिषेक..! - Padalkar support is an initiative of Dhangar Samaj | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nवाचा कोणी घातला आ. पडळकरांच्या प्रतीमेस दुग्धाभिषेक..\nभाजपाचे विधान परिषदेचे आमंदार गोपिचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ धनगर समाजाने पुढाकार घेतला आहे. आज (ता.३०) मंगळवारी शिवाजी चौकात आ. पडळकर यांच्या प्रतिमेस धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घालून त्याचे समर्थन केले.\nमाजलगाव (जि.बीड) : भाजपाचे विधान परिषदेचे आमंदार गोपिचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ धनगर समाजाने पुढाकार घेतला आहे. आज (ता.३०) मंगळवारी शिवाजी चौकात आ. पडळकर यांच्या प्रतिमेस धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घालून त्याचे समर्थन केले.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. पडळकर यांचा निषेध करत धनगर समाजाबद्दल असभ्य भाषा वापर करुन आ. पडळकरांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले होते.\nघरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक\nत्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी येथील शिवाजी चौकात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आ. पडळकर यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला.\nसावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..\nयावेळी सरपंच ज्ञानेश्वर सरवदे मल्हार सेनेचे आशोक डोणे, नारायणराव भले, मल्हार धनगर समाजाचे संतोष देवकते, मल्हार सेनेचे विलास नेमाणे, सरपंच किसन वगैरे, सरपंच कल्याण कसपटे, कल्याण गवते, सुखदेव मुळे, बाबा हांडे, मुक्तीराम आबुज, मंजुळदास कुंडकर, तात्या पांचाळ, शंकर चोरमले, गजानन देवकते, गणेश सातपुते यांची उपस्थिती होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nपत्नीचा मृत्यू सहन न झाल्याने पतीने गळफास लावून केली आत्महत्या, भावानेही घेतले विष\nपरळी वैजनाथ (जि.बीड) : पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याने आत्महत्या केली आहे. त्यांच्याच घरातील अन्य एकाने पुन्हा विष प्राशन केल्याची...\nताई काळजी घे, मी तुझ्यासोबत आहे; आयसोलेटेड झालेल्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेचा दिलासा\nऔरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. 'ताई...\nपुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार आष्टीतील नरभक्षक बिबट्याचा माग\nआष्टी (बीड) : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक बिबट्याने आठवडाभरात तीन बळी घेतल्याने शहर व परिसरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-best-employees-to-strike-again-on-6-august-1814063.html", "date_download": "2020-12-02T19:44:09Z", "digest": "sha1:6YJPFNLFEUEAATEW7SVYTMVNZXHHGUQB", "length": 26350, "nlines": 299, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "BEST employees to strike again on 6 August, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभा���ातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघ���ड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nबेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टला पुन्हा संपावर जाणार\nHT मराठी टीम , मुंबई\nबेस्ट कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहे. येत्या ६ ऑगस्टला मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये झालेल्या सामंजस्य करारामधील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवाशर्तीबाबत तातडीने वाटाघाटी सुरु कराव्यात या प्रमुख मागणीसाठी बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. दरम्यान, या संपाची पूर्ण जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची असेल असे देखील शशांक राव यांनी सांगितले आहे.\nस्टेट बँकेची ही सेवा १ ऑगस्टपासून मोफत\nदरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्यातील संपानंतर ११ जून रोजी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि बेस्ट उपक्रमाची अर्थिक जबाबदारी महापलिकेने स्वीकारण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने बेस्ट उपक्रम आणि बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये एक सामंजस्य करारावर सह्या केल्या होत्या. त्यानुसार एप्रिल २०१७ पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना उर्वरित १० वेतनवाढी मंजुर करुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली होती. सामंजस्य करारात कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसंदर्भात तातडीने वाटाघाटी सुरु करण्यात येतील असे देखील त्यामुळे नमुद करण्यात आले होते.\n९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये रंगणार\nबेस्ट प्रशासनाला चर्चा करण्यासाठी ८ जुलै रोजी युनियनने पत्र पाठविण्यात आले होते. याबाबत त्यांना अनेकदा आठवण देखील करुन देण्यात आली होती. मात्र बेस्ट प्रशासनाने काहीच उत्तर दिले नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने तातड��ने निर्णय दिला नाही तर ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर कधीही बेस्ट कर्मचारी संपावर जातील अशी माहीती युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली.\nयुवा राहुल चहरच्या यशातही धोनीचा हात\nदरम्यान, याआधी देखील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टकर्मचारी संपावर गेले होते. तो संप ९ दिवस सुरु होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना कोर्टाने २००७ पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना १० वेतनवाढी १ जानेवारी २०१९ पासून तातडीने देण्यास सांगितले होते.\n'या' खेळाडूत धोनीची जागा घेणाऱ्या पंतला टक्कर देण्याची क्षमता\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात १२ हजारांची वाढ; सर्व आगारामध्ये जल्लोष\n९ ऑक्टोबरपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर\nमुंबईतील बेस्टच्या डेपोंमध्ये भूमिगत पार्किंग सुविधा\nमुंबईत बेस्टचा प्रवास येत्या सोमवारपासून स्वस्त होण्याची शक्यता\nVIDEO: माटुंग्यातील महेश्वरी उद्यानाजवळ बेस्टच्या बसला भीषण आग\nबेस्ट कर्मचारी ६ ऑगस्टला पुन्हा संपावर जाणार\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणा��्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2017/03/blog-post_63.html", "date_download": "2020-12-02T18:47:49Z", "digest": "sha1:U35ARMFXH2RWOXACTCUPJ3PNIK7ETFUC", "length": 18592, "nlines": 78, "source_domain": "www.berkya.com", "title": "ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन\nज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन\nज्येष्ठ पत्रकार, लेखक, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं ह्यूस्टन (अमेरिका) येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले. त्यांची एकूण २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे. तळवलकर यांना पत्रकारिकेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी.डी.गोयंका, दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.\nगोविंद तळवलकरांचा जन्म डोंबिवली येथे २२ जुलै १९२५ रोजी झाला. शंकरराव देव यांच्या नवभारत या नियतकालिकापासून त्यांनी आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला असला तरी त्यांची दै. लोकसत्ता व दै.महाराष्ट्र टाइम्समधील कारकिर्द खऱ्या अर्थाने गाजली. दै.लोकसत्तामध्ये ते बारा वर्षे उपसंपादक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्सचे ते २७ वर्षे संपादक होते. गोविंद तळवलकर यांच्यावर एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रारंभी विलक्षण प्रभाव होता. त्याचप्रमाणे नेहरुवादाचेही ते पाईक होते. उदारमतवादी विचारसरणीवर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यांच्या लिखाणात ही सारी सूत्रे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक झाल्यानंतर ते अतिशय प्रखर वैचारिक वृत्तपत्र बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गोविंद तळवलकरांनी लिहिलेले अग्रलेख हे त्यातील लेखनशैली, विश्लेषण व मांडणीच्या दृष्टीने अप्रतिम असत. त्यांनी आपल्या लेखनाने वाचकांच्या दोन पिढ्यांचे वैचारिक भरणपोषण केले.\nतळवलकर हे व्यासंगी वाचक होते. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी कोणतेही महत्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले असो ते गोविंद तळवलकर आवर्जून मिळवून वाचत. त्या पुस्तकांचा आपल्या लेख, अग्रलेखांतून वाचकांनाही ते परिचय करुन देत असत. महाराष्ट्राला व्यासंगी संपादकांची जी परंपरा आहे त्यामध्ये तळवलकर हे अग्रस्थानी होते. ह. रा. महाजनी यांच्या संपादकत्वाखाली लोकसत्तामध्ये काम करीत असताना तळवलकरांच्या विचार व लेखनाची बैठक अजून मजबूत झाली. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून असलेली कारकिर्द विलक्षण गाजली. अंतुलेंनी केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण असो किंवा शिवाजीराव निलंगेकरांचे प्रकरण त्यावेळी गोविंद तळवलकरांनी लिहिलेल्या अग्रलेखाने राज्याच्या राजकारणात बदल घडून आले. शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोदचे सरकार स्थापन करण्याचा केलेला प्रयोग केला होता. त्याआधी तळवलकरांनी लिहिलेला `ही तो श्रींची इच्छा' हा अग्रलेख गाजला होता.\nगोविंद तळवलकर यांनी आपले लेखन मराठीपुरते मर्यादित न ठेवता अनेक इंग्रजी नियतकालिके,वृत्तपत्रातही ते लेखन करीत असत.अगदी सात-आठ महिन्यांपूर्वीपर्यंत ते टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन मॅगझिन यांसारखी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांत लिहित होते. इतके सातत्याने व आशयगर्भ लिहिणारे संपादक म्हणूनही गोविंद तळवलकर अग्रस्थानी होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.\nगोविंद तळवलकर यांचं प्रकाशित साहित्य\nअग्निकांड :- “युद्धाच्या छायेत” ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह\nइराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याची सखोल चिकित्सा\nनौरोजी ते नेहरू (1969)\nबाळ गंगाधर टिळक (1970)\nवाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड 1 आणि 2) (अनुक्रमे 1979 आणि 1992)\nडॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, 2015)\nपुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह)\nशेक्सपियर – वेगळा अभ्यास (लेख – ललित मासिक, जानेवारी 2016)\nसोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड 1 आणि 2)\nगोविंद तळवलकर यांना मिळालेले पुरस्कार\nपत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी “दुर्गा रतन” व “रामनाथ गोयंका” पुरस्कार\nलातूर येथील दैनिक एकमत पुरस्कार\nन.चिं केळकर पुरस्कार (“सोव्हिएत सा��्राज्याचा उदय आणि अस्त” पुस्तकासाठी)\nइ.स. 2007 चा जीवनगौरव पुरस्कार\nसामजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ स��ा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/corona-breaking-four-female-patients-tested-positive-nanded-wednesday-total-391-patients", "date_download": "2020-12-02T19:35:54Z", "digest": "sha1:GP3KD3JMAGCBUWUNBA6QJTROWVZIPOKW", "length": 16005, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोना ब्रेकिंग - नांदेडला बुधवारी चार महिला रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ३९१ - Corona Breaking - Four female patients tested positive in Nanded on Wednesday, a total of 391 patients nanded news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोरोना ब्रेकिंग - नांदेडला बुधवारी चार महिला रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ३९१\nनांदेडला दररोज कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण आढळून येत असून बुधवारी (ता. एक जून) सकाळी चार महिला रुग्ण आढळून आले असून आता जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३९१ झाली आहे. आत्तापर्यंत १७ जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २८३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.\nनांदेड - बुधवारी (ता. एक) सकाळी १५ प्राप्त झालेल्या १५ अहवालापैकी पाच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३९१ झाली आहे.\nकोरोना विषाणूसंदर्भात बुधवारी (ता. एक) सकाळी आलेल्या अहवालानुसार चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर पंजाब ���वन कोविड केअर सेंटर येथील दोन रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८३ एवढी झाली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २९) रात्री नांदेडमधील नवीन कौठा येथील एका ५३ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nहदगाव, मुखेड तालुक्यात रुग्ण\nदिवसभरात आलेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोन रुग्ण नांदेड शहरातील तर दोन ग्रामिण भागातील आहेत. छत्रपती चौक येथील पुरुष (वय ५७), शिवाजीनगर येथील महिला (वय ३२) तसेच पळसा (ता. हदगाव) येथील १६ वर्षाची युवती आणि बेटमोगरा (ता. मुखेड) येथील ५६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. संध्याकाळी सात वाजता आलेल्या अहवालात बाफना येथील एक पुरुष (वय ६४), आंबेडकर नगर येथील एक मुलगी (वय पाच), आंबेडकर नगर येथील एक पुरुष (वय ३३), असर्जन येथील तीन महिला (वय ३७, दहा आणि ११), असर्जन येथील एक पुरूष (वय ४२), विनायकनगर येथील एक महिला (वय ३४), वसंतनगर येथील एक पुरुष (वय ५२) तसेच जिल्ह्यातील मुक्रमाबाद येथील एक पुरुष (वय २०), एक महिला (वय ३८) यांचा समावेश आहे.\nहेही वाचलेच पाहिजे - कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन.....कुठे ते वाचा\nदहा रुग्णांची प्रकृती गंभीर\nउपचार सुरु असलेल्यांपैकी दहा रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामध्ये चार महिला आणि सहा पुरूषांचा समावेश आहे. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पंजाब भवन कोविड सेंटर तसेच जिल्ह्यातील मुखेड, हदगाव आणि मुखेड कोविड सेंटर येथे आणि जिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद येथे सात तर सोलापूर येथे एक रुग्ण संदर्भित करण्यात आले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\n 'एसईबीसी' वगळता तलाठ्यांना मिळणार नियुक्‍ती\nसोलापूर : राज्यातील सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नांदेड व बीड या जिल्ह्यांमध्ये 2019 रोजी तलाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. मात्र, ही परीक्षा...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\n'प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही' ; शेतकऱ्यांचा निर्धार\nनवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख...\nनांदेड : त्रिकूट येथे वाळू माफियाविरुद्ध महसूलची कारवाई\nनांदेड : नांदेड तहसील आणि बारड पोलिसांनी सोमवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास नांदेड तालुक्यातील त्रिकूट येथे केलेल्या धडक कारवाईत वाळू उपसा...\nनांदेड : शिवणी परिसरात शंभर टक्के कापसावर बोंड अळीचा प्रादु्र्भाव\nशिवणी (जिल्हा नांदेड )- किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात कापूस पिकाचे 100% बोंड आळी झाल्याने शेतकरी हिरवीगार असलेल्या कापूस पिकात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59338", "date_download": "2020-12-02T18:36:06Z", "digest": "sha1:CDYZCZ4ALNRYLKIURXXHDQCI6X4PEPOS", "length": 35706, "nlines": 161, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वेश्यांची मुले - एक कैफियत.....(बोर्न इनटू ब्रॉथेल्स - Born into Brothels).... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वेश्यांची मुले - एक कैफियत.....(बोर्न इनटू ब्रॉथेल्स - Born into Brothels)....\nवेश्यांची मुले - एक कैफियत.....(बोर्न इनटू ब्रॉथेल्स - Born into Brothels)....\nजगभरात एक असे ठिकाण आहे, जिथे तरुणींना, अल्पवयीन मुलींना जबरदस्ताने ढकलले जाते. ते ठिकाण वेश्यालय. मात्र याच परिसरात जन्म घेणा-या आणि तिथेच लहानच्या मोठ्या झालेल्या मुलींना लहानपणापासूनच या गोष्टी शिकवल्या जातात.तिथल्या मुलांचे कोमेजलेले विश्व कसे असते पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या सोनागाछी परिसरात एक डॉक्युमेंट्री चित्रित झाल�� होती. तिला त्यावर्षीचे ऑस्कर देखील मिळाले होते. हा परिसर वेश्यालयासाठी ओळखला जातो. अशा परिसराला 'बदनाम गली' असे सामान्य भाषेत म्हटले जाते. या परिसरात राहणा-या महिलांची आणि मुलांची छायाचित्रे लंडनच्या सॉविद दत्ता या फोटोग्राफरनेही काढली होती ज्याला पाश्चात्त्य जगात गौरवले गेले. या परिसरात जाणे आणि राहणे खूप कठिण असते, तरीदेखील येथील महिलांचे -मुलांचे चित्रण समर्थपणे केले गेले आहे ...\nजवळपास १२ हजार मुली सोनागाछीमध्ये राहतात. त्या येथे सेक्स वर्कर म्हणून काम करतात. त्यात १८ वर्षाखालील मुलीदेखील समील आहेत. येथे अनेक मुली शाळा सोडून येथे काम करताय. येथे लहान असो अथवा मोठी प्रत्येक तरुणीला देहव्यापारात ढकलले जाते. येथे जन्मलेल्या मुलींना लहानपणापासूनच येथील सर्व कामे शिकवली जातात. तसेच मुलांना स्ट्रिट गँगला सांभाळण्यास शिकवले जाते. येथे जन्म घेणा-या मुलींच्या नशीबीच देहव्यापारासारखी शिक्षा लिहिलेली असते. कोलकातामधील या वेश्यालयावर बनवलेली ती फिल्म होती बोर्न इनटू ब्रॉथेल्स. (Born Into Brothels)\nकोची,शांती,सुचित्रा,अविजित,माणिक,गौर, पूजा मुखर्जी आणि तापसी व अमेरिकी पत्रकार जेना ब्रीस्की यांची ही कथा आहे. सोनागाछीमधल्या एक अंधारया गल्लीतून डॉक्युमेंट्री सुरु होते आणि आपल्याला सव्वातास खिळवून ठेवते. उंदरांची बिळे, रंगांचे पोपडे उडालेल्या भिंती, पान खाऊन जागोजागी मारलेल्या पिचकारया, ठिकरया उडालेल्या पायरयावरून भेलकांडत वरखाली जाणारी दारू पिलेली माणसे, डोळ्यात पोटाची आग घेऊन अर्धउघड्या वेशातल्या भडक मेकअप करून उभ्या असलेल्या बायका-पोरी, जिन्यांच्या कानाकोपरयात खितपत पडलेली रोगट माणसे अन जगण्याची शर्यत हारलेल्या अन या अंधेरी दुनियेची अडचण झालेल्या वृद्ध गलितगात्र स्त्रिया आणि तिथली ही मुले एकेक करून समोर येत राहतात.\nपडेल ती कामे करणे, देतील त्या शिव्या ऐकणे अन दृष्टीस पडेल ते पाहणे आणि या सर्वांचा एकत्रित अर्थ लावणे ही या मुलांची दिनचर्या. यात भांडी घासण्यापासून ते अंथरून लावण्यापर्यंतची सर्व कामे आहेत. मोठाल्या आंटीला बादलीभर पाणी अंघोळीला काढून देण्यापासून ते किरकोळ बिडीकाडीची शॉपिंग अशी नानाविध हरकामे ही मुले करतात.तिथे येणारी माणसे वाईट आहेत, हे पुरुष असे का वागतात असा यांचा एक प्रश्नही आहे. '१० वर्षाच्या किशो���वयीन कोचीला आता सांगितलं जातंय की तिला लवकरच 'लाईन' मध्ये यायचंय' हे तिच्या तोंडून ऐकताना तिची निरागसता आपल्याला अंतरबाह्य हादरवून टाकते. पत्रकार जेना ब्रीस्की ह्या सर्व मुलांना एकेक कॅमेरा आणि भिंग देते. या कॅमेरयाशी ती मुले खेळणी समजून खेळू लागतात. नंतर फोटो काढू लागतात. ह्या मुलांनी काढलेली स्थिर छायाचित्रे आपल्या डोळ्यात पाणी आणतात. त्या फोटोत एक कौशल्य म्हणून काहीही विशेष नाही पण त्यात जे दिसते ते अत्यंत विदारक अन बोलके आहे.या व्यवसायातलं वेठबिगारी जीवन स्वीकारलेल्या आपल्या आई-वडिलांसोबत राहणारी शांती आणि माणिक ही दोन भावंडे सांगतात की आई बंदखोलीत काम करते तेंव्हा गच्चीवर जावे लागते.या भावंडांनी काढलेले फोटो त्यांच्या घरातलं अस्ताव्यस्त अमिबा सारखं आयुष्य आपल्या समोर मांडतात .\nकोचीला तिचा बाप विकणार होता पण ती मावशीमुळे वाचली. तिच्या आईचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, तिची सहा भावंडे मेली आहेत. आईने एकदा हावडा ब्रिजवरून उडी टाकून जीव देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. कोचीच्या आजीला तिला या धंद्यात आणायचे नाहीये. पहाटे ४ वाजल्यापासून कामाला जुंपली गेलेल्या कोचीमध्ये तिची आजी स्वतःला पाहते.ती तिला घेऊन वसतिगृहात येते.तिथे सगळी चौकशीचे लचांड तिच्या मागे लागते. कोची शाळेचा गणवेश घालून तयार आहे पण शाळेच्या प्रवेशाची जुजबी कागदपत्रे तिच्या घराच्या त्या छोट्याशा खोलीवजा उकीरड्यामध्ये सापडत नाहीयेत.हे सगळं अगदी सहज आपल्यापुढे येत राहतं आणि आपण सुस्कारे सोडत ते बघत राहतो.\nलहानग्या पुजाच्या आईला तिचा बाप दारूसाठी बडवत राहतो आणि ती व तिची आजी हताश होऊन बघत राहतात. गौरला वाटते की पुजाला येथून दूर कुठेतरी घेऊन जावे. या नरकातून तिची सुटका करावी, पण कसे आणि कुठे हे त्याला माहिती नाही. एकदा ही सगळी बच्चे कंपनी दोन वेगवेगळ्या टॅक्सीमधून प्राणीसंग्रहालयाला भेट द्यायला जातात. तेंव्हा त्यांच्या तोंडची शिवीगाळी आणि धक्काबुक्की याचं आपल्याला काही दुःख वाटत नाही.\nपौगंडावस्थेत असलेल्या सुचीत्राची आई तिच्या लुगड्यातला अंधार धुता धुता आकाशीच्या बाप्पाला शिव्यांची लाखोली वाहायला गेलीय. तिला आता तिची मावशी सांभाळते. तिने सुचित्राच्या मागे धोशा लावला आहे मुंबईला जाण्याचा. तिला मुंबईच्या स्पॉट मध्ये धंद्यात लावून आतापर���यंत झालेला सर्व खर्च तिला वसूल करायचा आहे.सुचित्राच्या घरातल्या सर्व मुली लाईनमध्ये आहेत.आता तिनेही जायला पाहिजे असं तिथलं मत आहे. गौर आणि पूजाला मात्र हे अमान्य आहे.सुचीत्राला मात्र यावर उपाय काय आहे ते माहिती नाही.साखळीला बांधलेली लहान भावंडे, क्षयाने खंगलेले दारुडे बाप आणि दुपारच्या वेळेस डोक्यातल्या ऊवा काढत मांड्या दाखवत बसलेल्या रिकाम्या बायका हे इथले अविभाज्य भाग डोळ्यापुढे तरळत राहतात...\nजेना ब्रीस्की या मुलांच्या निवासी शाळेच्या प्रवेशासाठी एका मिशनरी शाळेत जाते. सोनागाछीचे नाव ऐकून लोक कसे नाके मुरडतात यांचे ती किस्से ऐकते. चिंचोळ्या, अंधारलेल्या जळमटलेल्या गलिच्छ किळसवाण्या गल्ल्यामधून कॅमेरा फिरत राहतो. आपल्याला पाहिजे असलेली स्त्री घेऊन तिच्या चिंध्या चिरगुटाच्या घराकडे चालत जाणारी कसल्या तरी एका अनामिक धुंदीत चाललेली माणसे. भगभगत्या बल्ब खाली आपल्या देहाचा बाजार मांडून यंत्रवत उभ्या असलेल्या डार्क शेड मधल्या त्या मुली सतत समोर येत राहतात...कोलाहलात जगणारी माणसे, खरकटे खाणारे भुकेले लोक यांचे फोटो गौरने काढलेत. तो ठासून सांगतो, 'गावाकडे लोक मातीच्या लहान घरात राहत असतील पण ते त्यात सुखी आहेत. इथल्या सारखं बकाल आणि घाणेरडं जीवन कुठल्या देशात नसेल असं त्याचं बालमन सांगतं...\" त्याला या सर्वांची घृणा आहे. तर अविजित हा चित्रेही खूप चांगली काढतो. त्याने काढलेले फोटो त्याच्यातल्या कलेची साक्ष देतात.सुनील हलदर हा त्याचा बाप आहे. आधी धडधाकट असणारा चांगली दोनचार माणसे बुकलून काढणारा सुनील पुर्वी चांगल्या वर्तणुकीचा होता. तो आता दिवसभर गांजा पीत असतो. अविजीतच्या घरात सकाळी उठ्ल्याप्सून लोक दारू प्यायला येतात. जे लोक पैसे देत नाहीत त्यांच्या मागे लागून त्यांचे पैसे आणणे हे अविजीतचे काम आहे.\nजेना या सर्व मुलांना घेऊन समुद्र किनारयाच्या सहलीवर जाते. छान छान नवे कपडे घातलेली ही मुले पाहताना सुद्धा आपल्याला आंनद व्यक्त करता येत नाही इतके आपण खजील होऊन जातो. या सर्व मुलाना घेऊन जाणारी ती जादुई बस आणि पार्श्वसंगीतात वाजणारे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला आपल्याला अजून विचार करायला भाग पाडते. बीचवरती खेळणारी ती निरागस स्वच्छंद मुले पाहताना आपल्याला वाटू लागते की ती तिथून परत जाऊच नयेत.दिवस मावळतीला लाग��ो, सहल परत फिरते. बसमध्ये आता मुली फिल्मी गाण्यांवर नाचू लागल्या आहेत अन बस त्या भगभगणारया बल्बच्या रस्त्यांवरून जाऊ लागलीय. आत मुलींचे नाचगाणे चांगलेच रंगलेय, हे पाहताना आपल्या काळजाचा नकळत थरकाप उडून जातो. आपली सुखवस्तू मुले उगाच डोळ्यापुढून तरळून जातात. नाही म्हणत म्हणत मुले आणि बस त्या चिंचोळ्या रस्त्याला लागतात. पुन्हा तोच बाजार आणि तिच माणसे ....\nसकाळी उठल्यावर लहानग्या माणिकला त्याच्या शेजारची बाई फरफटत ओढत नेऊन जनावरांसारखे मारते त्यावेळेस दिल्या जाणारया अर्वाच्च अभद्र लिंगवाचक भोचक शिव्या आणि तिथली सकाळची संथ निर्जीव बेचव रुटीन समोर येते. डॉक्युमेंट्रीतल्या पुढच्या प्रसंगात जेना अविजितच्या रेशन कार्डसाठी सरकारी कचेरीत जाते तो प्रसंग मेंदूत शिसे ओतून बधीर करून जातो....\nछायाचित्रकार रोसं कुफमेन या मुलांना फोटो काढण्याच्या आणखी काही टिप्स देतात. बाह्यजगातल्या चार गोष्टी विमानापासून ते वर्तमानपत्रापर्यंतच्या अर्थासह त्यांना सांगतात. 'मला आधी डॉक्टर व्हावे वाटत होते, नंतर आर्टिस्ट व्हावे वाटत होते पण आता काही नाही..माझ्या आयुष्यात आशा नावाची गोष्टच नाही' असं अविजित त्यांना सांगतो. मुलांना संगणक शिकविला जातो तेंव्हा त्याना त्यावरून जेना मावशीसोबत गप्पा माराव्याशा वाटतात. या मुलांमध्ये ती सर्व प्रज्ञा आहे जी डॉक्टर, वकील, इंजिनियर होणारया इतर मुलांमध्ये आहे.पुढे या मुलांवरती परदेश दौऱ्याचे सर्व सोपस्कार पार पाडले जातात आणि डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने काहींची विदेश वारी निश्चित होते. त्याआधी जेना त्यांना सबेरा या 'होम फॉर हेल्पलेस चाईल्ड' निवासी शाळेमध्ये दाखल करते, तेंव्हा घरातून निघताना आपआपल्या आईचे,आजीच्या पायी ही मुले मस्तक ठेवतात. हळवी होतात,रडू लागतात.\nअॅमस्टरडॅमला भरलेल्या जागतिक छायाचित्र प्रदर्शनात अविजितने काढलेली छायाचित्रे समाविष्ट होतात, तो त्याने काढलेल्या छायाचित्रातले दुःख तिथे विषद करून सांगतो. तिथून परतलेला जीवनात आशा नाही म्हणणारा अविजित आशेच्या नव्या घरात जातो. माणिकचे वडील मात्र त्याला बाहरेच्या जगात सोडत नाहीत. काही दिवसांनी पुजाच्या आईने पुजाला सबेरामधून काढून नेले आहे. शांती मात्र स्वतःच्या जबाबदारीवर सबेरा सोडून गेली आहे. जीवनातल्या मोठ्या वि��यावर बोलणारा गौर मात्र सबेरामध्येच आहे, त्याला विश्वविद्यालयापर्यंत शिकायचे आहे. फारसे न बोलणारी तापसी मात्र सबेरा सोडून पळून गेली अन नंतर तिने संलाप या फक्त मुलींसाठी असलेल्या निवासी शाळेत स्वतःला भरती करवून घेतले आहे. सुचित्राच्या मावशीने तिला या नरकातून बाहेर काढण्यास नकार दिला आहे आणि बडबडी कोची सबेरातच खुषीत आहे.या डॉक्युमेंट्रीनंतर या मुलांवर लिहिलेले पुस्तक, फिल्म आणि प्रदर्शनातून झालेला नफा या अंधारलेल्या वस्तीतल्या उजाड मुलांना देण्यासाठी 'किड्स विथ कॅमेरा' ही संस्था काढलेली आहे.फिल्मच्या श्रेयनामावलीत सत्यजित राय फौंडेशन, माता मृदुलानंदमयी आणि १४वे दलाई लामा यांचीही नावे आहेत.फिल्मच्या शेवटी जेना काही मुलांसमवेत ह्या गल्ल्यांमधून पाठमोरी चालत जाताना दिसते आणि फिल्म संपते.\nयामध्ये काही शॉटस साठी मुलांच्या कपड्यात कॅमेरे लपवले गेले होते, त्यात ग्राहकासोबत शोषल्या गेलेल्या स्त्रिया आणि जवळच काळीज पिळवटून टाकेल अशी रडणारी आईच्या दुधावर जगणारी अर्भके यांचा आवाज होता. यामुळे कोलकत्त्यात फार मोठा गदारोळ माजला होता.\n'पश्चिमी जगाला आपले दैन्य, भकासपणा, भुकेकंगाल जिणे, मानवी हक्कांची सर्रास होणारी पायमल्ली आणि बालकांची- स्त्रियांची पिळवणूक यामध्ये खूप स्वारस्य आहे' असे म्हणून आपण या फिल्मला आपल्या पळपुटया अवसानघातकी वास्तवापासून दूर लोटू शकत नाही. फिल्ममधली पहिली ४० मिनिटे आपण जितके बेचैन होतो तितके आपण शेवटच्या विसेक मिनिटात होत नाही. कारण आपली हतबलता आणि आपल्या बोथट संवेदनानी आपण इतके निगरगट्ट झालो आहोत की फिल्मच्या शेवटी तर आपण निव्वळ सुस्कारे सोडून या जगण्याप्रति दळभद्री सहानुभूती व्यक्त करून आपल्या सामाजिक जाणिवांचा षंढपणा अलगद लपवतो. इथल्या अफाट समस्या, अगदी तोकडे व्यवस्थापन, त्रोटक एनजीओ आणि भरीस भर आपली स्वप्नदोषग्रस्त पंगु झालेली शासनव्यवस्था या सर्वांवर काय बोलावे आणि काय लिहावे \nब्रोंथेल म्हणजे वेश्यालये.to board या अर्थाने वापरल्या जाणारया जुन्या जर्मन बोर्ड या शब्दापासून फ्रेंच bordel हा शब्द आला आणि पुढे brothel हा शब्द रूढ झाला. ह्या ब्रॉथेलमध्ये जन्मलेली ही अभागी मुले आणि त्यांच्या या तहहयात नरकयातनांचे आपण करंटे, कर्म दरिद्री साक्षीदार हा टोकदार अपराधीपणा खूप खोलवर आघात करून जात��� अर्थातच ज्याच्या जाणीवा अन संवेदना जिवंत आहेत त्यालाच हे आघात जाणवतात....\nफिल्मला आता बारा वर्षे झाली आहेत.यातली दोनेक मुले वगळली तर बाकी त्या नरकातच आहेत.बाहरेच्या जगातल्या आपल्या इतर माताभगिनीना सुखाचे आणि बरयापैकी सुरक्षित असे जे काही जीवन आज जगता येतेय त्यामागे अशा गावोगावच्या ब्रोथेल्समधल्या नरकातलं असह्य अब्रूच्या चिंधड्या उडालेलं आयुष्य आपल्या या अनामिक माता भगिनी आणि कोवळी बालके जगतायत. त्यांच्या जगण्याला सलाम म्हणावा इतकी देखील माझी लायकी नाही...\nही फिल्म बघताना कुठेही अश्लीलपणा येऊ दिलेला नाही, देहप्रदर्शनही टाळले आहे. तरीसुद्धा इतकी खोलवर आघात करणारी ही फिल्म बघून कुणाच्या सेक्स विषयक भावना उद्दीपित होत असतील तर त्याने आपल्यात एक लिंगपिसाट श्वापद आहे असे समजण्यास काही हरकत नाही...\nएकदम जबरदस्त ओळख करून दिली\nएकदम जबरदस्त ओळख करून दिली आहे.\nही सीरीज फारच क्लेशकारक आहे.\nही सीरीज फारच क्लेशकारक आहे.\nतुम्ही खूप अफाट ताकदीचं\nतुम्ही खूप अफाट ताकदीचं लिहिता.... जे लिहिता ते थेट पोचतं...\nतुमच्या सर्वच लिखाणाला सलाम\nओह .. हृदय विदारक.. \nओह .. हृदय विदारक.. \nबापरे .. युट्युबवर बघावी का\nयुट्युबवर बघावी का शोधून हि फिल्म.. खरं सांगु तर हिम्मत होत नाहिए\nवाईट वाटले.बंगालमधील बालवेश्यांना ,मोठ्या दिसण्यासाठी स्टिरॉईड्स सर्रास वापरतात अशा तर्‍हेची बातमी २-३ वर्षांपूर्वी याहूवर वाचली होती.\nयुट्युबवर बघावी का शोधून हि\nयुट्युबवर बघावी का शोधून हि फिल्म.. खरं सांगु तर हिम्मत होत नाहिए +१\nयुट्युबवर बघावी का शोधून हि\nयुट्युबवर बघावी का शोधून हि फिल्म.. खरं सांगु तर हिम्मत होत नाहिए ,खरच आहे टीनाचे वाचुनच मन सुन्न झाले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF-2020", "date_download": "2020-12-02T19:26:59Z", "digest": "sha1:XEVMUNLLMS3MLUEVYXB47BX7GZJZMYUP", "length": 4242, "nlines": 61, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आल�� असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n 'या' गोष्टी माहिती असायलाच हव्यात; वाचा\nShardiya Navratri 2020 Dates ५८ वर्षांनंतर अद्भूत योग; शारदीय नवरात्राचा मुहूर्त, महत्त्व व मान्यता\nNavratri 2020 Durga Vahan Prediction नवरात्रोत्सव : यावर्षी देवीचे वाहन कोणते असेल\nShardiya navratri 2020 Puja Rules नवरात्र : दुर्गा पूजनावेळी 'या' नऊ गोष्टींचे भान राखा; पुण्यफल मिळवा\nNavratri 2020 Dates नवरात्रोत्सव : पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त; देवीचे वाहन, महत्त्व, मान्यता\nPitru Paksha and Navratri Dates 2020 १६५ वर्षांनी अद्भूत योग : पितृपक्ष व नवरात्रात महिन्याचे अंतर; वाचा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://newstide.in/news/marathi/www.deshdoot.com/21-nov-2020", "date_download": "2020-12-02T18:47:24Z", "digest": "sha1:PAUCOHBHHSNFHWFQ7Z73P2ZWKJNY3QLK", "length": 12039, "nlines": 107, "source_domain": "newstide.in", "title": "https://www.deshdoot.com/", "raw_content": "\n2020-11-21 23:32:53 : चांदवड-लासलगाव रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रहार संघटनेचे आंदोलन\n2020-11-21 22:32:32 : तर आपण दुसर्‍या करोना लाटेला थांबवू शकतो..\n2020-11-21 22:32:32 : जम्मू काश्मीरमध्ये सटाणा येथील जवानाचा मृत्यू\n2020-11-21 22:11:07 : नगर: पोलिसांनी जप्त केलेले गोमांस पुन्हा विक्रीला\n2020-11-21 20:32:52 : विकासकामांचा अनुशेष नक्कीच भरून काढू - पालकमंत्री भुजबळ\n2020-11-21 20:32:52 : मुंबई महापालिका भाजपाकडे घेणार - चंद्रकांत पाटील\n2020-11-21 20:10:58 : नांदगाव : अंडरपासमुळे पादचारी नागरिकांना पर्याय व्यवस्था नाही\n2020-11-21 20:10:58 : १०७ कोटींच्या औषधे खरेदीला मान्यता\n2020-11-21 20:10:58 : हे सरकार आहे की छळवणुकीचे केंद्र \n2020-11-21 20:10:58 : नगर जिल्ह्यात आज ‘ऐवढ्या’ करोना रूग्णांची वाढ\n2020-11-21 19:55:07 : देशदूत संवाद कट्टा : शाळा सुरु करण्याचे नियोजन आणि अडचणी\n2020-11-21 19:10:43 : मातीचा भराव थेट गोदापात्रात टाकल्याने सभापतींकडून प्रकरणाची गंभीर दखल\n2020-11-21 19:10:43 : इगतपुरी : बिबट्याची चारही पिंजऱ्याकडे पाठ\n2020-11-21 18:55:35 : कांदा उत्पादक शेतकर्‍याची फसवणुक\n2020-11-21 18:55:35 : बस स्थानकातील गर्दीकडे दुर्लक्ष\n2020-11-21 18:10:50 : मोखाडा : जिल्हाधिकाऱ्यांना व आरोग्य अधिकाऱ्यांना सुविधा मिळण्यासाठी निवेदन\n2020-11-21 18:10:50 : देवळ्यात ५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी करोनाबाधीत\n2020-11-21 17:32:57 : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; १७ वर्षी�� सायकलीस्टने पूर्ण केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकलराईड\n2020-11-21 17:10:49 : महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी; आशिष शेलार यांचा सवाल\n2020-11-21 16:54:51 : पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांकडून दिलासा\n2020-11-21 16:54:51 : येवल्यातील सात एसटी कर्मचारी निलंबित\n2020-11-21 16:54:51 : कलाशिक्षक शाम कुमावत यांना ‘राष्ट्रीय कालीदास पुरस्कार’ जाहीर\n2020-11-21 15:54:46 : करोनावर 'रेमडेसिवीर' न वापरण्याचा WHO चा सल्ला\n2020-11-21 15:54:46 : एसटीच्या चालक-वाहकांची भाऊबीज अविस्मरणीय\n2020-11-21 15:54:46 : पिंप्रीसदो–गोंदे दरम्यानच्या सहापदरी महामार्गास मान्यता\n2020-11-21 15:54:46 : आरटीओची खासगी बस गाड्यांवर कारवाई\n2020-11-21 15:32:42 : नगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 21 नोव्हेंबर 2020\n2020-11-21 15:32:42 : सैनिकी स्कूल परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ\n2020-11-21 14:55:00 : बॅका कडून शेतक-यांना जमिनीचा लिलाव करण्याची धमकी\n2020-11-21 14:32:48 : लासलगाव : स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा होतो तेव्हा..\n2020-11-21 13:54:53 : विद्यापीठात ज्वेलरी डिझाईनवर संशाेधन; पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात\n2020-11-21 13:54:53 : घाटमाथ्यावरील तालुक्यांसाठी स्वतंत्र अभियंता\n2020-11-21 13:32:35 : शाळांबाबत उद्या पालकमंत्री भुजबळ घेणार बैठक\n2020-11-21 13:10:47 : पिंपरी निर्मळ येथील शाळा २ डिसेंबरपर्यंत बंद\n2020-11-21 11:55:00 : पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार\n2020-11-21 11:55:00 : सिन्नर बाजार समिती सभापतिपदी शेळके\n2020-11-21 11:32:52 : Covid-19 : देशातील रुग्ण संख्या पुन्हा वाढली, जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती\n2020-11-21 10:55:06 : संत निवृत्तीनाथ मंदिरास बंडा तात्यांच्या हस्ते ११ लाख देणगी\n2020-11-21 10:32:43 : नगर : कॅन्टोन्मेंटच्या टोलनाक्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ\n2020-11-21 04:54:43 : गुन्ह्यांचे वाढते प्रमाण ठरतेय तापदायक\n2020-11-21 04:54:43 : आदिवासी विद्यार्थीनी गिरविणार सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे धडे\n2020-11-21 04:54:43 : नगरपंचायत सेवकांचे प्रश्न सोडविणार\n2020-11-21 04:54:43 : सिन्नरच्या उद्योगांना वाढीव पाणीपुरवठा मंजूर\n2020-11-21 04:54:43 : एक हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा फायदा\n2020-11-21 04:32:34 : गोदावरी एक्स्प्रेस,इगतपुरी शटल सुरू करावी\n2020-11-21 04:10:42 : राज्यात 'ग्रामीण महाआवास अभियान'\n2020-11-21 02:10:52 : सोमवारी 1209 शाळांची वाजणार घंटा \n2020-11-21 01:55:02 : राहुरी फॅक्टरीवरील मारहाणप्रकरणी चारजणांवर गुन्हा\n2020-11-21 01:55:02 : स्वच्छता कामगार विनावेतन काम करायला तयार; कामही केले सुरू\n2020-11-21 01:33:08 : प्रवरासंगमच्या पुलावरून नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या\n2020-11-21 01:33:08 : सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ\n2020-11-21 01:33:08 : कत्तलखान्यावर छापा; गोमांस जप्त\n2020-11-21 01:10:35 : स्थायी, शिक्षण अन् जलव्यवस्थापन समितीची सभा तहकूब\n2020-11-21 01:10:35 : श्रीरामपुरात 18 करोनाबाधित रुग्ण\n2020-11-21 01:10:35 : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण\n2020-11-21 00:55:05 : देवळे उघडण्यासाठी केलेली आंदोलने साईंच्या विचाराने व श्रध्दा सबुरीने केली\n2020-11-21 00:55:05 : गोदावरी कालव्यांना 7 आवर्तनांची मागणी रास्तच - परजणे\n2020-11-21 00:32:46 : सुपा : जातेगावात दोन गटांत हाणामारी\n2020-11-21 00:32:46 : आधार कार्ड अटेंडन्समुळे कामचुकार कर्मचार्‍यांना बसणार चाप\n2020-11-21 00:32:46 : पाथर्डी तालुक्यातील तिसरा बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश\n2020-11-21 00:32:46 : नवापूर : ड्रेनेजचे काम केल्याशिवाय काम होऊ देणार नाही \n2020-11-21 00:32:46 : कोपरगाव शहर व सुभद्रानगर परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी - अंजली काळे\n2020-11-21 00:32:46 : आवास योजनेच्या नावाखाली 30 हजार लाटले\n2020-11-21 00:32:46 : साईभक्तांनी गुरुवारी व रविवारी अनावश्यक गर्दी टाळावी - बगाटे\n2020-11-21 00:32:46 : केंद्र सरकारने केलेले नवे कायदे जनतेची दिशाभूल करणारे : अ‍ॅड.वळवी\n2020-11-21 00:32:46 : दो गज की दुरी...चा मास्तरांना विसर \n2020-11-21 00:32:46 : केंदळ खुर्दच्या लोकनियुक्त सरपंचांचा राजीनामा\n2020-11-21 00:32:46 : ट्रकने चिरडल्याने शिक्षकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2020-12-02T19:32:40Z", "digest": "sha1:VIDLHOSA4UVZTU7WY4GK25W5IJE3Z2FM", "length": 7907, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "दिव्यांग व्यक्तींकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर दिव्यांग व्यक्तींकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज\nदिव्यांग व्यक्तींकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज\nगोवा खबर: समाज कल्याण संचालनालयाने विविध शाळा, महाविध्यालय आणि संस्थेत शिकणा-या दिव्यांग विध्यार्थ्यांना विध्यावेतन आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी केली आहे.\nदिव्यांग व्यक्तीकडे किमान ४० टक्के किंवा त्याहून जास्त दिव्यांग असलेला वैध्याकिय मंडळाचे प्रमाणपत्र असावे. तसेच मागील परिक्षेत किमान ४० टक्के गूण मिळविलेले असावे त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १.५० लाखापेक्षा जास्त नसावे. समाज कल्य़ाण संचालनालयाचे ओळख पत्र त्यांच्याकडे असावे.\nमान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विध्यापिठातर्फे संगीत आणि व्यावसायिक वर्गाचे शिक्षण घेणा-यांना शिष्यवृत्तीही देण्यात येते.\nसमाज कल्याण संचालनालय, १८ जून मार्ग पणजी गोवा येथून १ ऑगस्टपासून कोणत्याही कार्यालयीन वेळेत अर्ज मिळविता येतात. त्याचप्रमाणे www.socialwelfare.goa.gov.in या संकेत स्थळावरही अर्ज उपलब्ध आहेत.\nशिष्यवृत्ती, विध्यावेतनासाठीचे अर्ज सादर कार्यालयात संबंधित शाळा, महाविध्यालय आणि संस्थेच्या प्रमुखांच्या शिफारसीमार्फत ३० सप्टेंबरपूर्वी सादर करावे.\nअधिक माहितीसाठी खास दिव्यांग सशक्तीकरण कक्षांच्या प्रमुखांकडे, दूरध्वनी क्रमांक ०८३२-२२३२२५७,२२२३७८४, फॅक्स क्रमांक ०८३२-२२२८१७२ वर संपर्क साधावा किंवा socialwelfaregoa@rediffmail.com वर भेट द्यावी.\nPrevious articleसाव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020 – 21 (मालिका V)\nNext articleराज्यपालानी उप-मुख्यमंत्र्यांच्या नवीन बंगल्यास लाल झेंडा दाखवावा : गिरीश चोडणकर\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nलोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिल रोजी\nनवीन कोरोना विषाणू (COVID-19) आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रवासाविषयक नवी मार्गदर्शक तत्वे जारी\nकाँग्रेसचे जात कार्ड पणजीत चालणार नाही:दामू नाईक\nएस ई सीने कॉव्हीड 19 विरुध्द लढण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा\nभांगराळे गोंय बनविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nगोव्यात किंग मोमोची राजवट सुरु\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकाँग्रेसचे चार आमदार भाजपच्या वाटेवर\nसांताक्लोज बनून कळंगुट पोलिसांनी दिले वाहतूक नियम पाळण्याचे धडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE/", "date_download": "2020-12-02T18:10:27Z", "digest": "sha1:G77P2XGQJOYQKDTC3EQUHIMWC7RE2GLP", "length": 10968, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "कर्नाटक मोहीम – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: कर्नाटक मोहीम\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रम���च्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. ...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nकाळकाई ��िंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2017/07/blog-post_10.html", "date_download": "2020-12-02T19:10:35Z", "digest": "sha1:76ST7HIRFCA6JXU74YSS4RB5HNKWVXRA", "length": 11647, "nlines": 54, "source_domain": "www.berkya.com", "title": "डोक्यावर पदर घेऊन लाईव्ह शोची सुरुवात", "raw_content": "\nHomeताज्या बातम्याडोक्यावर पदर घेऊन लाईव्ह शोची सुरुवात\nडोक्यावर पदर घेऊन लाईव्ह शोची सुरुवात\nचंदीगड : हरियाणातील एसटीव्ही वृत्तवाहिनीच्या अँकरने डोक्यावर पदर घेऊन लाईव्ह चर्चासत्राची सुरुवात केली. हरियाणा सरकारच्या महिलांच्या डोक्यावरील पदरासंदर्भातील भूमिकेचा निषेध करण्यासाठी एसटीव्ही हरियाणा या वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक आणि अँकर प्रतिमा दत्ता यांनी लाईव्ह शोची सुरुवात डोक्यावर पदर घेऊन केली.\nकाही दिवसांपूर्वी हरियाणा सरकारने डोक्यावर पदर हा महिलांचा आन बान असल्याचं म्हटलं होतं. यानंतर सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती.\nहरियाणा सरकारच्या या विधानावर प्रसिद्ध पैलवान गीता फोगाटनेही तिखट शब्दांनी प्रहार केला. आम्ही चार भिंतीमधून बाहेर पडून कुस्तीमध्ये देशाचं नाव उज्ज्वल केलं, तिथेच महिलांना पदराची सक्ती केली जाते.\nहरियाणा सरकारच्या कृषी संवाद नावाच्या मासिकाच्या नुकत्याच आलेल्या अंकात पदर घेतलेल्या महिलेचं छायाचित्र छापलं आहे. ही महिला आपल्या डोक्यावर चारा घेऊ जात असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “घूंघट की आन-बान, म्हारे हरियाणा की पहचान’\nहे मासिक राज्य सरकारच्या हरियाणा संवाद मासिकाची पुरवणी आहे. मासिकाच्या मुखपृष्ठावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं छायाचित्रही छापलं आहे.\nहरियाणामध्ये हा मुद्दा एवढा वाढला की, टीव्ही अँकरने सरकारवर निशाणा साधत डोक्यावर पदर घेऊन आपल्या लाईव्ह डिबेट शोची सुरुवात करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केलं.\nसाभार - ABP माझा\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उ���्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ��ामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/30-kmpl-to-50-kmpl+bikes-price-list.html", "date_download": "2020-12-02T18:59:39Z", "digest": "sha1:57PBAWU22HMHZZLJLFTTD2USH7ATFOIJ", "length": 8986, "nlines": 183, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "30 कम्पल तो 50 बाइक्स किंमत India मध्ये 03 Dec 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\n30 कम्पल तो 50 बाइक्स Indiaकिंमत\n30 कम्पल तो 50 बाइक्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\n30 कम्पल तो 50 बाइक्स दर India मध्ये 3 December 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण 30 कम्पल तो 50 बाइक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कावासाकी निन्जा 300 ऍब्स करत एडिशन आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी 30 कम्पल तो 50 बाइक्स\nकिंमत 30 कम्पल तो 50 बाइक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कावासाकी निन्जा 300 ऍब्स करत एडिशन Rs. 2,98,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.4,436 येथे आपल्याला होंडा ग्रॅझीया स्टँड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\n30 कम्पल तो 50 बाइक्स India 2020मध्ये दर सूची\nकावासाकी निन्जा 300 Rs. 298000\nहोंडा ग्रॅझीया Rs. 4436\n30 कम्पल तो 50\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nरस 90000 90001 अँड दाबावे\nरस 60000 30000 अँड बेलॉव\n250 कसा अँड दाबावे\n10 कम्पल अँड बेलॉव\n10 कम्पल तो 20\n20 कम्पल तो 30\n30 कम्पल तो 50\n50 कम्पल तो 70\n70 कम्पल तो 100\n100 कम्पल अँड दाबावे\nकावासाकी निन्जा 300 ऍब्स करत एडिशन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/video-beware-if-you-are-toll-plaza-double-toll-levied-if-no-fast-tag-11497", "date_download": "2020-12-02T18:09:16Z", "digest": "sha1:VJJQU4Z3DVGXPFBWU44B4UNEWM45TDHZ", "length": 8231, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | टोलनाक्यावर असाल तर खबरदार! फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल वसुली | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | टोलनाक्यावर असाल तर खबरदार फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल वसुली\nVIDEO | टोलनाक्यावर असाल तर खबरदार फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल वसुली\nमंगळवार, 17 नोव्हेंबर 2020\nटोलनाक्यावर असाल तर खबरदार\nफास्ट टॅग लेनमध्ये दुप्पट टोलचा भुर्दंड\nफास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल वसुली\nतुमच्याकडे स्वत:ची चारचाकी असेल आणि त्यावर फास्ट टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. कारण 1 जानेवारीपासून सर्वच टोलनाक्यांवर फास्ट टॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक करण्यात येणारेय.\nपुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यांवर राखीव असलेल्या दोन ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसखोरी करणं वाहनचालकांना चांगलच महागात पडतंय. कारण फास्ट टॅग नसलेल्या वाहन चालकांकडून १ नोव्हेंबरपासून दुप्पट टोल वसुली सुरू करण्यात आलीय.\nयेत्या 1 जानेवारीपासून सर्वच टोलनाक्यांवर ‘फास्ट टॅग’द्वारेच टोल वसुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलाय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार सध्या देशात तब्बल 2 कोटी वाहनांवर फास्ट टॅग आहे. तसंच एकूण टोलवसुली��ैकी 75 टक्के टोलवसुली फास्ट टॅगद्वारे होतेय. हे प्रमाण वाढवण्यासाठी देशभरात गेल्या सहा महिन्यांपासून ‘फास्ट टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर वाढवण्यात येतोय.\nमात्र या प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका पुरेशी स्पष्ट होण्याची गरज वाहन चालक व्यक्त करतायत.\nटोल पुणे महामार्ग चालक\nVIDEO | उर्मिला मातोंडकरांवरुन विरोधकांचे टीकेचे ताशेरे\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अखेर मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती...\n'ठाकरे सरकार हे सैतानी सरकार मदत हवी असल्यास पवारांच्या घरी...\nहिंगोली : हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि सरकारने दिवाळी...\nखडसेंमुळे राष्ट्रवादीतल्या या मंत्र्यांची पदं जाण्याची शक्यता, वाचा...\nभाजपला सोडचिठ्ठी देऊन, मनगटावर घड्याळ बांधणाऱ्या एकनाथ खडसेंमुळे ...\nVIDEO | शरद पवारांनी उडवली रामदास आठवलेंची खिल्ली, म्हणाले...\nरामदास आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं...\nआता नवा सामना.. बच्चन विरुद्ध बोलबच्चन, कंगनाचं नाव न घेता बिग...\nकंगना आणि बच्चन परिवाराचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण आता ट्रोलर्सना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/antarctica-away-coronavirus-5627", "date_download": "2020-12-02T18:05:29Z", "digest": "sha1:IVQ7JAFZUQERMNCUY7IO5OC6A2ECEPS3", "length": 6971, "nlines": 106, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "अंटार्क्टिका कोरोनापासून दूरच | Gomantak", "raw_content": "\nबुधवार, 2 डिसेंबर 2020 e-paper\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nकोरोना विषाणूंपासून अंटार्क्टिका अद्याप मुक्त आहे. येथे या आजाराचा शिरकाव न झाल्याने जनजीवन नेहमीसारखे सुरळीत आहे. कोणत्याही निर्बंधांविना लोक बिनधास्त फिरू शकतात.\nजोहान्सबर्ग: कोरोना विषाणूंपासून अंटार्क्टिका अद्याप मुक्त आहे. येथे या आजाराचा शिरकाव न झाल्याने जनजीवन नेहमीसारखे सुरळीत आहे. कोणत्याही निर्बंधांविना लोक बिनधास्त फिरू शकतात.\nसध्या जगातील अंटार्क्टिका हा एकमेव खंड कोरोनाच्या विळख्यापासून दूर आहे. येथे सध्या एक हजार शास्त्रज्ञांचे संशोधनासाठी वास्तव्य आहे. येथे येणाऱ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा शिरकाव या प्रदेशात होऊ नये, ��ासाठीही प्रयत्न करीत आहेत. अंटार्क्टिका द्विपकल्पापासून लांब असलेल्या ब्रिटनच्या रोथेरा संशोधन तळावरील संशोधन प्रमुख रॉब टेलर यांनी ते तेथे सुरक्षित वातावरणात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘ कोरोनापूर्व काळात जेव्हा उर्वरित जगातील जीवनमान अत्यंत मनोहारी होते त्या वेळी अंटार्क्टिकामधील संशोधक दीर्घकाळ एकांतवास, स्वावलंबन आणि मानसिक ताण सहन करीत होते. पण कोरोनामुळे अन्य देशांतही असाच अनुभव नागरिकांना अनुभवावा लागत आहे. लॉकडाउनच्या काळात ब्रिटनपेक्षा आम्ही मुक्तपणे वावरू शकत होतो.’’\n..आणि अखेर लस आली; pfizerच्या लशीला मान्यता देत ब्रिटनने घेतला ऐतिहासिक निर्णय\nलंडन - मागील वर्षभरापासून अक्षरश: थैमान घालणाऱ्या कोरोनावर प्रभावी लस...\nकोरोनाचा उगम शोधणारच; जागतिक आरोग्य संघटनेचा निर्धार\nजीनिव्हा: जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य...\nगोव्यातील पर्यटन व्यवसायाला मिळणार योग्य दिशा\nसासष्टी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे गोव्याची आर्थिक स्थिती बिकट बनली...\nक्रेडिट कार्डची वाढती 'डिमांड' अर्थचक्र रूळावर येत असल्याचे चिन्ह आहे का\nनवी दिल्ली- भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे गती मिळाली नसल्याचे चित्र असले...\nभारतात आजपासून काय नवीन बदल झाले\nनवी दिल्ली- कोरोनामुळे आजही देशातील काही सुविधा पूर्णपणे खंडित आहेत. मात्र, आजच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/udhhav-thakrey-criticizes-narendra-modi-18134", "date_download": "2020-12-02T18:49:38Z", "digest": "sha1:4CBZ5P6LYFYMPW36MRIVUSDHCG2NOITC", "length": 13534, "nlines": 189, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही - उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला - Udhhav Thakrey criticizes Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही - उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला\n‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही - उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला\nबुधवार, 29 नोव्हेंबर 2017\nमुंबई : पाकव्याप्त कश्मीरला पाकिस्तानच्या जबड्यात हात घालून पुन्हा हिंदुस्थानचा अविभाज्य अं�� बनवू किंवा पाकव्याप्त कश्मीरवर हिंदुस्थानचा तिरंगा फडवूच असे नरेंद्र मोदी व भाजपातील त्यांचे सहकारी छातीठोकपणे सांगत होते.\nमुंबई : पाकव्याप्त कश्मीरला पाकिस्तानच्या जबड्यात हात घालून पुन्हा हिंदुस्थानचा अविभाज्य अंग बनवू किंवा पाकव्याप्त कश्मीरवर हिंदुस्थानचा तिरंगा फडवूच असे नरेंद्र मोदी व भाजपातील त्यांचे सहकारी छातीठोकपणे सांगत होते.\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तर या ‘५६ इंची’ छातीच्या मुद्यांवरच मोदी यांनी प्रचारसभांतून टाळ्या व नंतर भरघोस मते मिळवली. प्रत्यक्षात तीन वर्षांत काय घडले पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून ‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही, हे सत्य कसे नाकारणार पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून ‘मूठभर’ मातीही आम्हाला आणता आलेली नाही, हे सत्य कसे नाकारणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.\n‘पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्याच्या गप्पा मारता, पण आधी श्रीनगरातील लाल चौकात हिंदुस्थानचा तिरंगा फडकवून दाखवा ’ या डॉ. अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोंदीवर \"सामनातून\" हल्लाबोल केली आहे.\nउद्धव ठाकरे लिहतात, \" डॉ. अब्दुल्ला चुकीचे किंवा देशविरोधी बोलले असतील तर त्यांना श्रीनगरच्या लाल चौकात फासावर लटकवा, नाहीतर अब्दुल्ला म्हणतात त्याप्रमाणे लाल चौकात हिंदुस्थानचा तिंरगा फडकवून दाखवा स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी संपूर्ण देशात तिरंगा डौलाने फडकवला जातो, पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला जात नाही हे स्वातंत्र्याचे व हुतात्म्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. \"\n\" त्यामुळे अब्दुल्लांचे बरळणे वेडेपणाचे व मानसिक झटक्याचे असले तरीही त्यात तथ्य हे आहेच. डॉ. अब्दुल्लांचे बोलणे फोल ठरवायचे असेल तर स्वातंत्र्यदिनाचे पुढचे भाषण पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर न करता असा ‘उप’ सोहळा आपल्या जम्मू-कश्मीरातील लाल चौकात करावा व तेच सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल,\" अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.\nउद्धव ठाकरे पुढे लिहतात, \" कश्मीरात आजही हत्या होत आहेत. रोजच जवान शहीद होत आहेत. तिकडे पलीकडे हाफीज सईद नावाच्या सैतानाची नजरकैदेतून सुटका झाल्याने तोही दहशतवाद व हिंसाचाराची नव्याने आखणी करीत आहे. यावर डॉ. अब्दुल्ला हे ठ���र वेड्यासारखे बरळले आहेत. \"\n\"नोटाबंदीमुळे कश्मीर खोऱ्यांत दहशतवाद संपला असून शांतता निर्माण झाल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे. पण दहशतवाद कमी झाला असेल तर कश्मीरात रोज जवान शहीद का होत आहेत अब्दुल्लांचे बरळणे हे खरेच वेडेपणाचे आहे काय अब्दुल्लांचे बरळणे हे खरेच वेडेपणाचे आहे काय \" असा प्रश्न विचारत ठाकरे यांनी देशात सगळाच सावळा गोंधळ सुरू असल्याची टीका केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतुपकरांनी घेतली नितीन गडकरींची भेट, म्हणाले विधेयक कृषी विधेयक मागे घ्यावे..\nनागपूर : विदर्भ-मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन, तूर धान उत्पादक शेतकरी अतिवृष्टी व परतीच्या पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाला आहे. दुसरीकडे...\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nचिराग पासवानांच्या मध्यावधीच्या बॉम्बवर सुशीलकुमार मोदी म्हणाले...\nपाटणा : बिहारमध्ये कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असा बॉम्ब लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी टाकला आहे. यासाठी पक्षाच्या...\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nभाजप हा तर वन-वे ट्राफिक पक्ष; मोदींचा भाजपला घरचा आहेर\nपाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच राहिले तरी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. यामुळे अखेर...\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nतुपकरांनी घेतली नितीन गडकरींची भेट\nनागपूर : विदर्भ- मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन, तूर तसेच धान उत्पादक शेतकरी अतिवृष्टी व परतीच्या पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाला आहे दुसरीकडे...\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nमानवतेच्या आणि विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : नितीन गडकरी\nनागपूर : जात ही नेत्यांच्या मनात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात जात नाही. अनेक नेते जातीच्या आधारावर निवडणुकीची तिकीट मागतात. जातीसाठी काय केले...\nरविवार, 29 नोव्हेंबर 2020\nनरेंद्र मोदी भाजप लोकसभा उद्धव ठाकरे श्रीनगर जम्मू दहशतवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_914.html", "date_download": "2020-12-02T18:15:23Z", "digest": "sha1:IB4G5GD62PGZP2CRQE7MASTCM7IB6WKE", "length": 7967, "nlines": 191, "source_domain": "www.marathatej.com", "title": "हिरवा शालू नेसलेली अजिंठा लेणी पर्यटकांसाठी बंद .पर्यटन प्रेमींचा हिरमोड .", "raw_content": "\nHomeऔरंगाबादहिरवा शालू नेसलेली अजिंठा लेणी पर्यटकांसाठी बंद .पर्यटन प्रेमींचा हिरमोड .\nहिरवा शालू नेसलेली अजिंठा लेणी पर्यटकांसाठी बंद .पर्यटन प्रेमींचा हिरमोड .\nकोरोणा मुळे अजिंठा लेणी चे मनमोहक दृश्य पाण्यापासून पर्यटन प्रेमी वंचित आहे. पावसाळ्याच्या दिवसात अजिंठा लेणीहिरवा शालू नेसलेली पाहिल्यावर पर्यटकांना स्वर्ग पाहिल्या सारखा भास होतो पण जगावर आलेल्या कोरोना महामारी चा संकटामुळे अजिंठा लेणी पुथ्वी वरील स्वर्ग पाहण्यासाठी पर्यटकांना आज बंदी आहे .\nपावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदी नाल्यांमध्ये वाहणारे पाणी खळखळणारा आवाज व लेणीचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक या दिवसात हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात पण कोरोणा मुळे आज हे दृश्य पाहण्यास पासून पर्यटक वंचित आहेत जेणेकरून कोरोना चा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने ही खबरदारी घेण्यात आली आहे .पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आले आहे .येथे येणाऱ्या पर्यटकांना कोरोना पासून बचाव व्हावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने देखील खबरदारी घेण्यात आली आहे .याठिकाणी काही दिवसापूर्वी व्हिव्यु पॉईंट येथे पिंपळदरी ग्रामस्थांच्यावतीने टाळे लावण्यात आले आहेत जेणेकरून या ठिकाणी कोणीही येणार नाही . यामुळे आज अजिंठा लेणी पर्यटकासांठी बदं आहे.\nप्रतिनिधी सुनील वैद्य औरंगाबाद\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/05-february-2020-current-affairs/", "date_download": "2020-12-02T19:36:12Z", "digest": "sha1:YGRMYSYINDE5U5GBKQEUYAMUP5EDGLUW", "length": 9012, "nlines": 244, "source_domain": "mahanmk.com", "title": "05 February 2020 Current Affairs | Maha NMK", "raw_content": "\n05 Feb च्या चालू घडामोडी\nविनोद शुक्ला यांना प्रथम 'मातृभूमी बुक ऑफ द इयर' पुरस्कार\nविनोद शुक्ला यांना प्रथम 'मातृभूमी बुक ऑफ द इयर' पुरस्कार प्रथम 'मातृभूमी बुक ऑफ द इयर' पुरस्कार विनोद शुक्ला यांना प्रसिद्धी प्रख्यात हिंदी कवी\nBCCI कडून त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना\nBCCI कडून त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची BCCI कडून स्थापना सल्लागार समिती सदस्य मदन लाल रुद्र प्रताप सिंग\nकेंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अध्यक्षपदी एम. अजित कुमार यांची नेमणूक\nकेंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अध्यक्षपदी एम. अजित कुमार यांची नेमणूक एम. अजित कुमार यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अध्यक्षपदी नेमणूक नेमणूक\nपूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषद: चेन्नई\nपूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषद: चेन्नई चेन्नई येथे पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषदेचे आयोजन ठिकाण चेन्नई कालावधी ६ ते ७ फेब्रुवारी २०२० (२\nराष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन\nराष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात उद्यानोत्सवाचे उद्घाटन वेचक मुद्दे ४ फेब्रुवारी २०२० रोजी\nसर्वोच्च न्यायालयाकडून राज्यांना ग्राम न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश\nसर्वोच्च न्यायालयाकडून राज्यांना ग्राम न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश राज्यांना ग्राम न्यायालय स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश वेचक मुद्दे सर्वोच्च\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-diplomacy-narendra-modi-donald-trump-meeting-india-ready-to-destroy-pakistan-kashmir-agenda-in-united-nations-1817637.html", "date_download": "2020-12-02T19:51:30Z", "digest": "sha1:FPUMKJGSOP2TQMGHYMABIMMI2UJWHFEH", "length": 25741, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Diplomacy Narendra Modi Donald Trump Meeting India Ready To Destroy Pakistan Kashmir Agenda In United Nations, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेत��\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nपाकिस्तानचा काश्मीर राग कुचकामी ठरवण्यासाठी भारत सज्ज\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nजी-७ बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा भेटण्याची शक्यता आहे. कूटनीतीक स्तरावर पाकिस्तानचा काश्मीर राग कुचकामी ठरवण्याची पूर्ण तयारी भारताने केली आहे. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा दि. २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हा दौरा मोठा आहे. ह्यूस्टननंतर त्यांचे पाच दिवसांचे कार्यक्रम न्यूयॉर्क व इतर ठिकाणी होणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये २७ सप्टेंबरला ते संयुक्त राष्ट्र महासभेत बोलतील. त्यानंतर पाकिस्ता���चे पंतप्रधान इमरान खान बोलणार आहेत.\nवार्निश कोटिंगच्या १०० रुपयांच्या नोटा लवकरच येणार चलनात\nकूटनीतीक तज्ज्ञांच्या मते, भारत-पाकदरम्यान काश्मीर प्रकरणावर संयुक्त राष्ट्र संघात शाब्दिक युद्ध पाहायला मिळणार हे निश्चित आहे. काश्मीर हे अंतर्गत प्रकरण असल्याचे सांगत भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला जगासमोर आणेल. तर पाकिस्तानही मानवाधिकाराच्या नावावर जगाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणानंतर मोदी ट्रम्प यांची भेट घेतील. पण याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून काही सांगण्यात आलेले नाही. परंतु, मोदींच्या दीर्घ दौऱ्यावरुन मोदी हे वॉशिंग्टन येथे ट्रम्प यांची भेट घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.\nस्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तरुणी सापडली\nतज्ज्ञांच्या मते, संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान कितीही काश्मीरच्या नावावर भारतविरोधी राग आळवत असला तरी त्यांची रणनीती यशस्वी होणार नाही. कारण भारताने पाकच्या कुप्रचाराला उत्तर देण्याची रणनीती तयार केली आहे. इमरान खान यांच्या हताश भाषणांमुळे भारताने कूटनितीत आघाडी घेतल्याचे दिसते. पाकिस्तान ज्या पद्धतीने जगाचा पाठिंबा न मिळाल्यामुळे अश्रू ढाळत आहे. त्यावरुन त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बुरखा फाटल्याचे स्पष्ट होत आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nकाश्मिरच्या मुद्दयावर कोणीच साथ देत नसल्याने इम्रान खान निराश\nपाकबाबतच्या भूमिकेत बदल नाही- परराष्ट्र मंत्रालय\nपाकच्या PM बद्दल गांगुली म्हणतो, हा क्रिकेटमधला इम्रान नव्हे\nकाश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास डोनाल्ड ट्रम्प पुन्हा इच्छुक\nदोन्ही देशांची तयारी असेल तर काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसाठी तयार - ट्रम्\nपाकिस्तानचा काश्मीर राग कुचकामी ठरवण्यासाठी भारत सज्ज\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुव���र | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/138185", "date_download": "2020-12-02T19:19:54Z", "digest": "sha1:ZMK533FHB6DU7IPOGGHGIWOZ74EEAIPB", "length": 2187, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:४०, २३ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती\n१४ बाइट्स वगळले , १३ वर्षांपूर्वी\n१७:४६, २० सप्टेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n(ई.स. ८०० वरील दुवे)\n१०:४०, २३ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2020-12-02T18:45:31Z", "digest": "sha1:JMFPEYHA7LLHN7YJS5VMLWU7LTGJ7X7J", "length": 10033, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "'खडसेंची ताकद मोठी होती तर मुलीचा पराभव का झाला?; प्रसाद लाड यांचा सवाल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला ��ोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\n‘खडसेंची ताकद मोठी होती तर मुलीचा पराभव का झाला; प्रसाद लाड यांचा सवाल\nin ठळक बातम्या, राजकीय, राज्य\nमुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. भाजपच्या राज्यातील नेतृत्त्वावर खडसे वारंवार टीका करत आहे. त्यातच भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आणि खडसे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. ट्वीटरवरून आज बुधवारी सकाळी प्रसाद लाड यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे.\n“जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान खडसे यांनी दिले होते. त्याला आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘खडसे यांची स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत,’ असा सवाल त्यांनी केला आहे. ‘मी नक्कीच ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे, असा दावा देखील लाड यांनी केला आहे.\nआजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला.ज्या पक्षाने एवढं दिलं,अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली,तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत.@EknathGKhadse\n‘आजवरच्या भाजपा आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला. ज्या पक्षाने एवढे दिले, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पडे उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत,” असा टोलाही आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.\nया राज्याचे आरोग्यमंत्री स्वत:वर करणार कोरोना लसीचे ट्रायल\nविवाहितेची मंगलपोत लांबविणारे बच्चे कंपनी पोलिसांच्या ताब्यात\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nविवाहितेची मंगलपोत लांबविणारे बच्चे कंपनी पोलिसांच्या ताब्यात\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कम टॅक्सची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ajinkyainnovations.com/index.php/marathi/constitution-marathi-article-282", "date_download": "2020-12-02T18:47:47Z", "digest": "sha1:EZ6X5STFZUV4QBFH534DSPKA4RPOTX7C", "length": 3550, "nlines": 46, "source_domain": "ajinkyainnovations.com", "title": "अनुच्छेद २८२ : संघराज्याने..महसुलातून भागवण्याजोगा खर्च :", "raw_content": "\n« अनुच्छेद २८१ : वित्त आयोगाच्या शिफारशी :\nअनुच्छेद २८३ : एकत्रित निधी, आकस्मिकता निधी ..इत्यादी : »\nअनुच्छेद २८२ : संघराज्याने..महसुलातून भागवण्याजोगा खर्च :\nसंकीर्ण वित्तीय तरतुदी :\nसंघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागवण्याजोगा खर्च :\nएखादे सार्वजनिक प्रयोजन, ज्याच्याबाबत संसदेला, किंवा यथास्थिति, राज्य विधानमंडळाला कायदा करता येईल अशाप्रकारचे नसले तरी, संघराज्य किंवा ते राज्य त्या प्रयोजनासाठी कोणतीही अनुदाने देऊ शकेल.\n*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.\nTags: constitution in Marathi, अनुच्छेद २८२ मराठी, भारताचे संविधान\n३३. घोटाळे निर्माण करणारे शब्द : (Confusing words)\n३२. विरुद्धार्थी शब्द : (Antonyms)\n३१. समानार्थी शब्द : (Synonyms)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/190188", "date_download": "2020-12-02T19:36:42Z", "digest": "sha1:5V4V2R5EH2GUKN3URRHGDF45UREWXZP7", "length": 1998, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९५४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:०३, ३१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १२ ���र्षांपूर्वी\n०६:५०, २४ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\n०७:०३, ३१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/199071", "date_download": "2020-12-02T19:39:41Z", "digest": "sha1:YVBIMVHDODNY73VUYHVXSLDLXVORGS23", "length": 2200, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मुंबई उपनगर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मुंबई उपनगर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमुंबई उपनगर जिल्हा (संपादन)\n००:०७, ४ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , १२ वर्षांपूर्वी\n०४:०८, ४ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nDragonBot (चर्चा | योगदान)\n००:०७, ४ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nRobbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-12-02T19:18:03Z", "digest": "sha1:NYMK7LFNCMDJGAXG3RDYIEUNLFOLGIRX", "length": 8160, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "एचआरडीचे शिक्षण मंत्रालय म्हणून नामांतर करण्याचे स्वागत :आप | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर एचआरडीचे शिक्षण मंत्रालय म्हणून नामांतर करण्याचे स्वागत :आप\nएचआरडीचे शिक्षण मंत्रालय म्हणून नामांतर करण्याचे स्वागत :आप\nगोवा खबर:नव्या शैक्षणिक धोरणाचा सखोल अभ्यास केल्यावर आपली मते व्यक्त करु अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना आम आदमी पक्षाचे संयोजक एल्विस गोम्स यांनी मानव संसाधन विकास मंत्रालय अशा नावाने वावरणाऱ्या मंत्रालयाचे शिक्षण मंत्रालय अशा नाव बदलण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मनिष सिसोदिया यांनी बरोबर दोन वर्षांपूर्वी मडगाव येथे गोव्यातील शिक्षकांना उद्देशून आपल्या जाहीर भाषणात मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करावे असे सुचवले होते,याची आठवण यनिमित्ताने गोम्स यांनी करून दिली आहे.\nमनीष सिसोदिया हे राज्यांमधील सर्वोत्कृष्ट शिक्षणमंत्री म्हणून मानले जातात. व ते सतत ही मागणी करत होते. मानव संसाधन विकास हा ‘शिक्षणाचा फक्त एक आयाम’ आहे, या त्यांच्या तर्कानुसार त्यांची मागण��� होती. फक्त मानवी संसाधन म्हणून मुलाचा विकास हा शिक्षणाचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले होते,असे गोम्स म्हणाले.\nमातृभाषेच्या विषयावर कोणतेही मत व्यक्त करण्यापूर्वी ते समजून घेण्याची गरज आहे. कारण पूर्वी गोव्यातील लोकांमध्ये या विषयी फूट पाडलेली आहे व अशा प्रकारे विभाजन करुन सत्ता धोरणास अनुकूल असलेले राजकारणीच याचा फायदा घेतात, अशी सावध प्रतिक्रिया गोम्स यांनी व्यक्त केली आहे.\nPrevious articleपणजी फिश मार्केट मधील गलिच्छ प्रभुदेवा इमारत बनत आहे कोविडचा हॉटस्पॉट\nNext articleमुख्यमंत्र्यांच्या गैर नियोजनामुळेच गोव्यात कोविडचा उद्रेक: विजय सरदेसाई यांचा आरोप\nमुंबई गोवा महामार्गाचे काम गतिमान करा :सुरेश प्रभू\nभारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच\nछोट्या अन्न प्रक्रिया उध्योगासाठी खास योजना\nमुकेश कुमार गुप्ता आणि राज कुमार यांची एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती\nराफेलमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद वाढली:नाईक\nलोकांमध्ये विश्वासाची कमतरता असेल तर, कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन:डॉ हर्षवर्धन\nराज्यपालांकडून गुरू नानक जयंती दिनाच्या शुभेच्छा\nइफ्फी 2017 मध्ये ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ चित्रपटाने मिळवला गोल्डन पिकॉक पुरस्कार\nश्रीपाद नाईक उद्या भरणार उमेदवारी अर्ज\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n‘हिरकणी’ एक प्रेरणादायी दस्तऐवज :गोविंद गावडे\nप्रमाणित पोल्ट्री उत्पादनांच्या प्रवेशास सरकारची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14145", "date_download": "2020-12-02T19:26:31Z", "digest": "sha1:H7G3TK7RI6LYN7N37LDLRDSHA75K6JF3", "length": 4170, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सोरायसिस : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सोरायसिस\nमाझ्या एक परिचितांना (वय : ६१ वर्षे) सोरायसिस चा फार त्रास सुरु आहे गेली अनेक वर्षे. इतके दिवस सहन होत होतं तोवर काही क्रीम्स वापरत होते. पण आत्ता त्रास फार वाढलाय आणि त्यावर पायाचे दुखणे पण फार वाढलं आहे. शिवाय मधुमेहाचा त्रास आहेच.\nसंपूर्ण उपचार घेतल्याशिवाय आत्ता पर्याय नाही आणि त्���ासाठी पुण्यातील डॉक्टर/वैद्य यांचा संदर्भ मिळेल काय. 'फॅमिली डॉक्टर' मध्ये \"श्री सिद्धिविनायक आयुर्वेद फाउंडेशन\" ची जाहिरात येते कायम याच्या उपचारा संदर्भात. त्यांना संपर्क करणार आहोतच, पण कुणाला अधिक माहिती अथवा अनुभव असेल तर नक्की लिहा इथे.\nRead more about सोरायसिस वर उपचार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2014/02/blog-post_4277.html", "date_download": "2020-12-02T19:57:39Z", "digest": "sha1:GCY2UFPOHGXMXGEOXBM43SNX7WVLDQMZ", "length": 5817, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "अपघातात पती-पत्नी ठार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजअपघातात पती-पत्नी ठार\nयेरमाळारिपोर्टर.. : उभ्या असलेल्या ट्रॉलीवर दुचाकी जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना येरमाळा येथील ज्ञानदीप विद्यालयाजवळ शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात दीड वर्षाची बालिका बालंबाल बचावली.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बन सारोळा (ता.अंबाजोगाई, जि.बीड)येथील रामकिसन विश्‍वनाथ धाकतोडे (वय ३0) व त्यांच्या पत्नी पार्वती रामकिसन धाकतोडे (वय २५)हे दाम्पत्य त्यांची दीड वर्षाची मुलगी संध्या हिच्यासह शुक्रवारी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी दुचाकी (क्र.एमएच २५/ ए ८६५१) वरून गेले होते.रात्री गावाकडे परत जात असताना येरमाळा येथील ज्ञानदीप विद्यालयाजवळ नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली (क्र.एमएच २५/ बी ४३६0)ला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली.\nया अपघातात धाकतोडे दाम्पत्य जागीच ठार झाले.तर त्यांच्यासोबत असलेली दीड वर्षाची संध्या अपघातातून बालंबाल बचावली.अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी अच्युत शिवाजीराव मंठाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर ट्रॅक्टर ट्रॉली चालकाविरूध्द भादंवि कलम ३0४(अ)प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.तपास सपोनि एस.एस.चव्हाण करीत आहेत.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनग�� (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतीश चव्हाण यांना विधीमंडळात पाठवा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nग्रामपंचायतचा हालगर्जीपणा उघड होताच माध्यमाच्या प्रतिनिधीची ग्रामसेवकाला आलर्जी\nप्रा.सतिश मातने यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2020-12-02T19:28:18Z", "digest": "sha1:OYJCOCXIPM4NT7OND43D7I3NTXVT5WM5", "length": 3167, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ७० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. ९० चे - पू. ८० चे - पू. ७० चे - पू. ६० चे - पू. ५० चे\nवर्षे: पू. ७३ - पू. ७२ - पू. ७१ - पू. ७० - पू. ६९ - पू. ६८ - पू. ६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ekoshapu.in/2009/07/03/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5/", "date_download": "2020-12-02T19:25:05Z", "digest": "sha1:7SWYZ3NDNQ2MDRHSQQKJPGGECNYNNQXA", "length": 11496, "nlines": 300, "source_domain": "ekoshapu.in", "title": "काय रे देवा… संदीप खरेची कविता. – ekoshapu", "raw_content": "\nकाय रे देवा… संदीप खरेची कविता.\nसंदीप खरे ची अजून एक कविता… पावसाळ्याचे निमित्त साधून…खरं तर ’पावसाळा’ म्हणावा असा पाऊस अजून पुण्यात झालाच नाहीये… ���गाच आकाशातून कोणीतरी थुंकल्यासारखे चार थेंब पडलेत आत्तापर्यंत…आणि अनेक बेडकांची लग्नं लावूनही काहिही फरक पडला नाही…आता म्हणे बेडूक ही संपले…\nम्हणजे पुढच्या वर्षी हीच परिस्थिती आली तर बहुतेक आधी लग्न झालेल्य बेडकांना घटस्फोट घ्यायला लावून त्यांचे परत लग्न लावावे लागेल…असो.\nतर आता ही कविता –\nआता पुन्हा पाऊस येणार….\nआता पुन्हा पाऊस येणार , मग आकाश काळं नीळं होणार,\nमग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,\nमग तूझी आठवण येणार, काय रे देवा…..\nमग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,\nमग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,\nमग ते कोणितरी ओळखणार,\nमग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,\nमग नसतच कळल तर बर, असं वाटणार…\nआणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..\nमग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाणं लागलेल असणार्,\nमग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,\nमग ते लतानी गायलेल असणार्…,\nमग तूही नेमक आत्ता हेच गाणं ऐकत असशील का\nमग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लागणार्….\nमग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,\nमग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्….,\nमग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्…,\nमग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,\nपण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,\nपाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,\nमग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,\nमग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,\nमग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,\nएस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,\nमग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार…..\nपाउस गेल्यावर्षी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्षीही पडणार्….\n4 thoughts on “काय र�� देवा… संदीप खरेची कविता.”\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\nसुरेश वाडकर यांची २ सुंदर गाणी...\nAjikol on “प्रमाण” कविता आणि…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-12-02T19:54:00Z", "digest": "sha1:CEBL7WY2XJ46ZDPWRH5PF6IO2QXHBB2P", "length": 13622, "nlines": 288, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "झोम्बी - सोने - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nसोन्यात बदाली ज्वेलरी मूळ झोम्बी डिझाईन\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, कमी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nगोल्ड झोम्बी सिल्हूट हार\nगोल्ड शॉटगन सिल्युएट हार\nगोल्ड अ‍ॅनाटॉमिकल रीब के��� रिंग\nगोल्ड ब्रेन फ्रेंडशिप हार - एम्मेल्ड\nगोल्ड ब्रेन फ्रेंडशिप हार\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2020 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/818912", "date_download": "2020-12-02T19:21:08Z", "digest": "sha1:YFD4YEHUFKKVL2BMMN5MIKXVK6PDVA6O", "length": 2145, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:१६, २८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tt:800 ел\n२३:१०, ४ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mg:800)\n१७:१६, २८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tt:800 ел)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shivray.com/tag/%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-12-02T18:29:07Z", "digest": "sha1:T43LACFULYSUUXHOPFXCMXTA45B2MCFL", "length": 10862, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "गनिमी कावा – Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray", "raw_content": "\nतोरणा किल्ला – Torna Fort\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nगनिमी कावा – युद्धतंत्र\nशिवाजी महाराजांनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी गनिमी कावा या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे. गनीम हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू गनिमी हे त्या शब्दाचे रूप आहे. कावा या शब्दाला लक्षणेने फसवणूक, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ ...\nतोरणा किल्ला – Torna Fort\nRavindra C. Patil on शिवरायांचे बालपण\nMANGESH DHULAP on आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\n7802045386 on छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nलक्ष्मण हिप्परगे जाधव on शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nरवींद्र छोटू पाटील. on सरसेनापती हंबीरराव मोहिते\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे हंबीरराव मोहिते २०१५\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nतोरणा किल्ला – Torna Fort\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशूर शिलेदार येसाजी कंक\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nसिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य\nशिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nMANGESH DHULAP: धन्यवाद माहितीसाठी...\nलक्ष्मण हिप्परगे जाधव: इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली \nरवींद्र छोटू पाटील.: नेमक्या माहितीचा संदर्भ म्हणून पुस्तक लिहिण्यास उपयोग होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/10/blog-post_4.html", "date_download": "2020-12-02T18:41:30Z", "digest": "sha1:FDJ7AN56LRTTWCCFBHIRXXVINOS27XG3", "length": 11980, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "'प्रहार' मध्ये सा��ळा गोंधळ", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या'प्रहार' मध्ये सावळा गोंधळ\n'प्रहार' मध्ये सावळा गोंधळ\n'प्रहार'चे मालक बाहेर कितीही राजकारणी आवेशात सर्वसामान्यांची बाजु घेत असल्याचे भासवत असले तरी , त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या 'प्रहार'मध्ये अतिशय सावळा गोंधळ चाललेला आहे. व्यवस्थापनात कसलाही ताळमेळ नाही, नविन भरती केलेल्या पत्रकाराला संपादक पगार ठरवतात, काही दिवस काम करुन झाले की एच.आर.म्हणतो की संपादकांनी ठरवलेला पगार आम्ही देत नाही, तुम्हाला आम्ही सांगु त्या पगारात काम करावे लागेल. अशा प्रकारे अड़वणूक केली जाते. नाईलाजास्तव त्या व्यक्तीला काम करावेच लागते . ऑफिसमध्ये दिवसाआड नितेश राणे येतात हवा करुन जातात पण पत्रकारांची काय गळचेपी होत आहे, याकडे तेही लक्ष देत नाहीत.पगारवाढ होत नाही म्हणुन अनेकजण वैतागले आहेत, काही जण प्रहार सोडण्याच्या तयारीत आहेत.नविन माणसाला कोणतेही नेमणूक पत्र दिले जात नाही व पगारही बँकेत न देता रोख किंवा डीडी दिला जातो ,कोणी इन्स्पेक्षनला आले तर अडचण व्हायला नको म्हणुन असे केले जाते.\nप्रहारचा आणखी एक गोंधळ म्हणजे महिन्याची पंधरा तारीख उलटुन जाते तरी लोकांचे पगार होत नाहीत. ९ ऑक्टोबर रोजी प्रहारचा सातवा वर्धापन दिन जोरात साजरा होणार आहे. यात मालकापासून, संपादक ते व्यवस्थापकांपर्यंत मोठमोठ्या गप्पा मारतील पण प्रहारच्या आत काय डाळ करपत आहे याकडे लक्ष दिले तरच योग्य होईल नाहीतर प्रहारची नौका वादळात सापडली म्हणून समजा...\nजाता जाता : शेट्टी आण्णांच्या थेट,अचूक आणि बिनधास्त चॅनलमधील अनेक स्ट्रींन्जर रिपोर्टरना गेल्या सहा महिन्यापासून मानधन मिळालेले नाही.नविन त्रिकूट आल्यानंतर आता तरी मानधन वेळेवर मिळेल,अशी अपेक्षा होती,परंतु ही अपेक्षा फोल ठरली आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची ���धिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्य��णासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/breaking-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2020-12-02T17:58:49Z", "digest": "sha1:Y6PBFUXOLAWLWNYAU7C7PVTT4YPAOTQM", "length": 7328, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "BREAKING: जिल्ह्यातील शाळा ७ डिसेंबरपर्यंत बंदच | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nBREAKING: जिल्ह्यातील शाळा ७ डिसेंबरपर्यंत बंदच\nin featured, खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव: २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार होत्या. मात्र जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्ण��ंची संख्या वाढत असल्याने सध्यस्थितीत नववी ते बारावीचे वर्ग, आश्रम शाळा, वसतिगृहे ७ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. आज रविवारी २२ रोजी आदेश पारित करण्यात आले आहे. ऑनलाईन शिक्षण मात्र सुरु राहणार आहे.\nपार्टीसाठी घरफोडी करणार्‍या तिघांच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या\n‘या’ त्रिसूत्रीशिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\n'या' त्रिसूत्रीशिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश\nबोल्ड कंटेटला चाप कि सर्जनशीलतेची गळचेपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-more-fifty-four-and-more-forty-four-percent-unmarried-respectively-5896", "date_download": "2020-12-02T19:01:05Z", "digest": "sha1:ZMODFING3L4JCYTKTUB3INDGGP2JPXZV", "length": 6921, "nlines": 132, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज्यातील 53.50% पुरुष आणि 42.50% महिला अविवाहित.. जाणून घ्या कारणं.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील 53.50% पुरुष आणि 42.50% महिला अविवाहित.. जाणून घ्या कारणं..\nराज्यातील 53.50% पुरुष आणि 42.50% महिला अविवाहित.. जाणून घ्या कारणं..\nराज्यातील 53.50% पुरुष आणि 42.50% महिला अविवाहित.. जाणून घ्या कारणं..\nराज्यातील 53.50% पुरुष आणि 42.50% महिला अविवाहित.. जाणून घ्या कारणं..\nसोमवार, 24 जून 2019\nदेशात काय आणि राज्यात काय सध्या लग्न न करण्याचा ट्रेंड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण राज्यातले 53.50 टक्के पुरुष तर 42.50 टक्के महिला अविवाहित आहेत. यामागे अनेक कारणं आहेत. ती एकदा पाहुयात.\nदेशात काय आणि राज्यात काय सध्या लग्न न करण्याचा ट्रेंड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण राज्यातले 53.50 टक्के पुरुष तर 42.50 टक्के महिला अविवाहित आहेत. यामागे अनेक कारणं आहेत. ती एकदा पाहुयात.\nग्रामीण भागातून शहरी भागात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यांत होणाऱ्या स्थलांतरांमध्ये प्रचंड वाढ झालीय.\nआर्थिक किंवा शैक्षणिक कारणांसाठी ही स्थलांतर केली जात असून याचा सरळ परिणाम विवाहसंस्थेवर होतोय.\nकृषी संस्कृतीपासून दूर जाणं\nनोकरीची जीवघेणी स्पर्धा या सगळ्यामुळं तरुण पिढीचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचं कळतंय.\nदुसरीकडे शहरी भागात लिव्ह इन रिलेशनशीपच्या वाढत्या आकर्षणामुळं अविवाहितांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती मिळतेय.\nबरं तरुण तरुणींना या सगळ्याबाबत काय वाटते ते आम्ही जाणून घेतलं. या सगळ्यात विवाहसंस्था धोक्यात आलीय असा एक सूर उमटतो जो काही प्रमाणात खरा जरी असला तरी पुर्ण खरा नाही. कारण आता लग्न करायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, नाही का \nलग्न स्थलांतर शिक्षण education नोकरी स्पर्धा\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-desh/asaduddin-owaisi-welcome-modi-govt-decision-about-plasma-therapy-decision-283724", "date_download": "2020-12-02T19:30:25Z", "digest": "sha1:ICAM3FNDV3JPRDDYDGXU7T33VNAV2AMI", "length": 16976, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "Coronavirus : औवेसींनी पहिल्यांदाच केले मोदी सरकारचे कौतुक; म्हणाले... - asaduddin owaisi welcome Modi govt decision about plasma therapy decision | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nCoronavirus : औवेसींनी पहिल्यांदाच केले मोदी सरकारचे कौतुक; म्हणाले...\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेबरोबरच विविध संस्था कोरोनावर उपचार शोधण्याचं काम करत असून, कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा उपचार पद्धतीचा चांगला परिणाम दिसून येत आहे. या पद्धतीचा अधिक वापर करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. मोदी सरकारच्या याच निर्णयाचं एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी यांनी कौतुक केलं आहे.\nहैद्राबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेबरोबरच विविध संस्था कोरोनावर उपचार शोधण्याचं काम करत असून, कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा उपचार पद्धतीचा चांगला परिणाम दिसून येत आहे. या पद्धतीचा अधिक वापर करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. मोदी सरकारच्या याच निर्णयाचं एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी यांनी कौतुक केलं आहे. हा चांगला निर्णय असल्याचं सांगत मुस्लीम समुदायातील लोकांना यासाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. औवेसी यांनी यासंदर्भात ट्विट करून भूमिका मांडली आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरपी (रक्तद्रव उपचार पद्धती) कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना महत्त्वाची ठरत असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर ही उपचार पद्धती वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तद्रवाचा वापर या विषाणूवर उतारा म्हणून परिणामकारक ठरत आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर ते लस जे काम करते त्यापेक्षाही जास्त परिणामकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. या पद्धतीचा उपचारात वापर केल्यानं अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याच्या घटना दिसून आल्या. त्यानंतर केंद्र सरकारनं कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. सरकारने रेड क्रॉस संघटनेच्या स्वयंसेवकांना विनंती केली आहे की, त्यांनी करोनामुक्त झालेल्या रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करावं.\nऔवेसी या निर्ययानंतर म्हणाले की, 'हा चांगला निर्णय आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी समोर येऊन रक्तदान करावं. विशेषतः कोरोनामुक्त झालेल्या मुस्लीम नागरिकांनी रेड क्रॉसच्या स्वयंसेवकांशी संपर्क करावा आणि रक्तदान करावं. असंख्य भारतीयाचं तुम्ही प्राण वाचवणार आहात, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं औवेसी यांनी म्हटलं आहे.\nबीड जिल्हा कोरोनापासून दूर ठेवणार - धनंजय मुंडे\nदरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच संसर्ग झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी देशपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावर अद्यापही औषधाचा शोध लागलेला नाही. मात्र, कोरोनाग्रस्त रुग्ण बरा करण्यासाठी कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरपी महत्त्वाची ठरु आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली\nचाळीसगाव : तालुक्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी...\nयोगी जींचा दौरा थोडा आधा; थोडा सा अधुरा...\nअरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या...\nमहाप��िनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nउत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची करणार, आदित्यनाथांचा विश्वास\nमुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच...\nमास्क नको असे म्हणणाऱ्या याचिकादाराला एक लाख जमा करण्याचे आदेश\nमुंबई: राज्य सरकारच्या कोविड19 संसर्गाबाबत निर्धारित केलेल्या धोरणात्मक निर्बंध आणि मास्कची सक्ती हटविण्याची मागणी करणाऱ्याला याचिकादाराला...\nरेल्वेने पुन्हा एक थांबा काढल्याने नांदगावकर अस्वस्थ; ई-मेल पाठवल्याच्या २४ तासांतच निर्णय\nनांदगाव (नाशिक) : येथील स्थानकावरील थांबे काढून घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या प्रकाराकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी थेट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/dorai-guruvayur-sadesati-report.asp", "date_download": "2020-12-02T19:40:15Z", "digest": "sha1:HMCX5EYGUOLSTR6MGSDDIGSHLG3KF2SO", "length": 14279, "nlines": 151, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "दुराई गुरुवायूर शनि साडे साती दुराई गुरुवायूर शनिदेव साडे साती Music, Percussionist", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nदुराई गुरुवायूर जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nदुराई गुरुवायूर शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी द्वितीया\nराशि मिथुन नक्षत्र पुनर्वसु\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n1 साडे साती वृषभ 06/19/1941 12/14/1941 आरोहित\n2 साडे साती वृषभ 03/04/1942 08/05/1943 आरोहित\n4 साडे साती वृषभ 12/17/1943 04/23/1944 आरोहित\n6 साडे साती कर्क 09/23/1945 12/21/1945 अस्त पावणारा\n8 साडे साती कर्क 06/09/1946 07/26/1948 अस्त पावणारा\n15 साडे साती कर्क 07/24/1975 09/06/1977 अस्त पावणारा\n25 साडे साती कर्क 09/06/2004 01/13/2005 अस्त पावणारा\n27 साडे साती कर्क 05/26/2005 10/31/2006 अस्त पावणारा\n28 साडे साती कर्क 01/11/2007 07/15/2007 अस्त पावणारा\n36 साडे साती कर्क 07/13/2034 08/27/2036 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nदुराई गुरुवायूरचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत दुराई गुरुवायूरचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, दुराई गुरुवायूरचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nदुराई गुरुवायूरचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. दुराई गुरुवायूरची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. दुराई गुरुवायूरचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व दुराई गुरुवायूरला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्��ाचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nदुराई गुरुवायूर मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nदुराई गुरुवायूर दशा फल अहवाल\nदुराई गुरुवायूर पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2020-12-02T18:57:20Z", "digest": "sha1:2RSSHWB2CFMACUWW6QEGBQLNDN3IEWJ3", "length": 3775, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यमुना द्रुतगतीमार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयमुना द्रुतगतीमार्ग (Yamuna Expressway) हा उत्तर प्रदेश राज्यामधील एक द्रुतगती मार्ग आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ग्रेटर नोएडा ते प्रसिद्ध पर्यटनस्थळ आग्रा दरम्यान धावणाऱ्या ह्या १६५ किमी लांबीच्या महामार्गामुळे दिल्ली-आग्रा शहरांदरम्यान जलद प्रवास शक्य झाला आहे.\n१६५ किलोमीटर (१०३ मैल)\nग्रेटर नोयडा, गौतम बुद्ध नगर जिल्हा\nडिसेंबर २००७ साली मायावतीच्या कार्यकाळात यमुना द्रुतगतीमार्गाचे बांधकाम सुरू झाले व ९ ऑगस्ट २०१२ रोजी अखिलेश यादवने त्याचे उद्घाटन केले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१५ रोजी ०६:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/SANKET_SANJAY_PATIL", "date_download": "2020-12-02T19:40:27Z", "digest": "sha1:5G5IH6WIRYHWSBNJEVL6CYNM5K63DWAA", "length": 2214, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Uploads by SANKET SANJAY PATIL - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहे विशेष पान सर्व अपभारिलेल्या संचिका दर्शिविते.\nया संचिकेच्या जून्या आवृत्त्या अंतर्भूत करा.\n००:०८, २७ फेब्रुवारी २०१२ रांगोळी.jpg (संचिका) ३३९ कि.बा.\n२३:५४, २६ फेब्रुवारी २०१२ सरडा.jpg (संचिका) ३५४ कि.बा.\n२३:४९, २६ फेब्रुवारी २०१२ ब्रम्ह कमळ.JPG (संचिका) ३४ कि.बा.\n२३:३४, २६ फेब्रुवारी २०१२ प्रतापगडचे युद्ध.JPG (संचिका) १.३४ मे.बा.\n२०:१९, २ फेब्रुवारी २०१२ कप्पी.gif (संचिका) २८ कि.बा. कप्पी(pulley)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/358565", "date_download": "2020-12-02T19:12:29Z", "digest": "sha1:RKYVNVHHCMFBVZRCFWU66JP6552Q5ZOJ", "length": 2438, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४३ मधील जन्म (संपादन)\n१४:१२, ८ एप्रिल २००९ ची आवृत्ती\n३२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०४:२७, १८ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\n१४:१२, ८ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/rafael-nadal", "date_download": "2020-12-02T18:44:27Z", "digest": "sha1:XOAWKWWMYPQWVFZEIOWKV766GQTWNGDE", "length": 19775, "nlines": 173, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Rafael Nadal Latest news in Marathi, Rafael Nadal संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळल��, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nRafael Nadal च्या बातम्या\n वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा अव्वलस्थानी\nस्पॅनिश टेनिस स्टार तब्बल एका वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. राफेल नदाल मागील वर्षातील ४ नोव्हेंबरला अव्वलस्थानी होता. तब्बल १९६ दिवस या स्थानवार...\nUS Open 2019: नदालच चॅम्पियन, मेदवेदेवचा पराभव करत १९ वा ग्रँडस्लॅम पटकावला\nस्पॅनिश स्टार राफेल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा चुरशीच्या सामन्यात पराभव करत यूएस ओपनच्या किताबावर आपले नाव कोरले. सुमारे ५ तास चाललेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४...\nUS OPEN 2019: नदालची अंतिम फेरीत धडक\nअमेरिका ओपन स्पर्धेतील तीनवेळचा चॅम्पियन असलेल्या स्पेनिश राफेल नदालने यंदाच्या वर्षातील चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इटलीच्या मॅटियो बेरेटिनीला ७-६...\nWimbledon 2019 : फेडरर-जोकोव्हिचमध्ये रंगणार फायनल\nयंदाच्या वर्षातील तिसऱ्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील (विम्बल्डन) पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये स्वीसच्या रॉजर फेडररने स्पॅनिश राफेल नदालला पराभूत करत फायनल गाठली. त्याच्यासमोर आता...\nWimbledon 2019 : नोव्हाक जोकोव्हिचची अंतिम फेरीत धडक\nयंदाच्या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने २३ व्या मानांकित रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. जोकोव्हिचने ६-२,...\nविम्बल्डन: तब्बल ११ वर्षांनंतर फेडरर-नदाल एकमेकांविरुद्ध भिडणार\nटेनिस जगतातील दोन सर्वश्रेष्ठ टेनिसपटू शुक्रवारी तब्बल ११ वर्षांनी विम्बल्डनच्या कोर्टमध्ये समोरासमोर येणार आहेत. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यात ग्रँडस्लॅममधील सेमीफायनलचा...\n हॅटट्रिकसह 'अब तक बारा'\nस्पेनचा टेनिस स्टार राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमला पराभूत करत पुन्हा एकदा आपणच लाल मातीचा बादशहा असल्याचे दाखवून दिले. सलग तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचा किताब जिंकत त्याने विक्रमी बारा वेळा ही...\nFrench Open Tennis: थीमकडून जोकोविच पराभूत, फायनलमध्ये नदालशी लढत\nFrench Open Tennis फ्रेंच ओपन टेनिसमध्ये ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने सर्बियाच्या नोव्हाक जोकेविचला ६-२, ३-६, ७-५, ५-७, ७-५ असे पराभूत केले. फायनलमध्ये थीमचा सामना आता स्पेनच्या राफेल नदालशी होईल....\nFrench Open 2019: विक्रमी १२ व्यावेळी नदाल फायनलमध्ये\nलाल मातीचा बादशाह समजला जाणारा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने पुरुष गटात सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पराभूत केले. नदालने फेडररला सरळ सेटमध्ये ६-३, ६-४, ६-२ असा पराभव...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णाल���ात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/fire-in-warehouse-katraj-30-lakh-rupees-worth-vehicles-damaged-1454233/", "date_download": "2020-12-02T19:21:19Z", "digest": "sha1:WMMXI2KBEIC7D5XOMSZVEH3ZIY57THLU", "length": 10816, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fire in warehouse katraj 30 lakh rupees worth vehicles damaged| कात्रज येथील गोडाऊनला आग, ५० दुचाक्या जळून खाक | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकात्रज येथील गोडाऊनला आग, ५० दुचाक्या जळून खाक\nकात्रज येथील गोडाऊनला आग, ५० दुचाक्या जळून खाक\nया आगीचे कारण अद्याप समजले नाही\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | April 16, 2017 10:48 pm\nसोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.\nकात्रज येथील मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या गोडाऊनला आग लागून ५० दुचाक्या जळून खाक झाल्या आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अशी माहिती अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिली.\nअग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कात्रजमधील मांगडेवाडीत हिंदुजा फायनान्स कंपनीचे विजया एंटरप्रायझेस नावाचे गोडाऊन आहे. त्या ठिकाणी हप्ते न भरलेल्या दुचाकी जप्त करून त्या ठिकाणी ठेवल्या जातात. आज सायंकाळच्या सुमारास अचानक गोडाऊन ला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या गाड्या काही वेळामध्ये दाखल झाल्या. मात्र तोवर ही आग मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे बाजूच्या काही दुकानाचे ही नुकसान झाले असून या गोडाऊन मधील तब्बल ५० दुचाकी जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 पत्नी, सासू-सासऱ्यांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; निगडीतील घटना\n2 थंडाव्याचा यशस्वी घरगुती प्रयोग\n3 नागरी सेवेत येऊन अपेक्षित बदल घडवा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/11/Digvijay-said-to-Nitish-Leave-the-team-and-bless-Tejaswi.html", "date_download": "2020-12-02T17:52:44Z", "digest": "sha1:FLS6ADJGKOJYYFQ4Q2PUBJX5OIT4M4LB", "length": 8783, "nlines": 50, "source_domain": "www.sthairya.com", "title": "NDA ला 125 आणि महाआघाडीला 110 सीट, नितीश यांना दिग्विजय म्हणाले - 'संघाला सोडून तेजस्वीला आशीर्वाद द्या'", "raw_content": "\nHomeदेशNDA ला 125 आणि महाआघाडीला 110 सीट, नितीश यांना दिग्विजय म्हणाले - 'संघाला सोडून तेजस्वीला आशीर्वाद द्या'\nNDA ला 125 आणि महाआघाडीला 110 सीट, नितीश यांना दिग्विजय म्हणाले - 'संघाला सोडून तेजस्वीला आशीर्वाद द्या'\nस्थैर्य,दि ११: मंगळवारी जवळपास 18 तासांच्या काउंटिंग नंतर बिहारमध्ये निकाल स्पष्ट झाले आहेत. NDA 125 जागांसह सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र सर्वात जास्त नुकसान झालेला पक्ष हा नितीश कुमार यांचा जदयूच आहे. गेल्या वेळपेक्षा जदयूचे 28 सीट कमी झाले आहे आणि जदयू केवळ 43 सीटवर आली आहे. तसेच भाजप 21 जागांच्या फायद्यासह 74 जागांवर पोहोचली आहे. राजद सर्वात मोठा पक्ष बना आहे. त्यांना 75 सीट मिळाले आहेत. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महाआघाडीला 110 जागा मिळाल्या आहेत.\nदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपाची साथ सोडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करत नितीश कुमारांना तेजस्वी यादवला आशीर्वाद द्या असे म्हटले आहे. दिग्विजय सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी एकापाठोपाठ एक ट्विट करत म्हणाले की, 'भाजप आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहे. ते ज्या झाडाला विळखा घालतात. ते झाड वाळून जाते. त्यानंतर ती वेल त्यावर त्यावर कब्जा मिळवते. नितीशजी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनांमध्ये तुम्ही सोबतच तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाच्या विचारधारेला सोडून देऊन तेजस्वी यांना आशीर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या असलेल्या भाजपा आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा.' असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.\nपुढे दिग्विजय सिंह म्हणाले की, 'नितीश जी, बिहार तुमच्यासाठी छोटे झाले आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात या. सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य आणण्यास मदत करा. इंग्रजांनी वाढवलेली 'फोडा, झोडा आणि राज्य करा' ही संघाने जोपासलेली नीती हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले.'\nतसेच दिग्विजय म्हणाले की, 'हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल. तुम्ही त्यांच्याच वारशामधून समोर आलेले राजकारणी आहात आता तिथेच या. तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छितो की, जनता पक्ष संघाच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून फुटला होता. आता भाजप आणि संघाची साथ सोडा आणि देशाचा विनाश होण्यापासून वाचवा' असे दिग्विजय सिंह म्हणाले.\nसहाय्यक पोलीस निरीक्षकावर गावठी पिस्तूलने गोळीबार; फलटण तालुक्यातील घटना\nबलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या\nविडणीत चोरट्यांकडून 45 हजाराचा कांदा लंपास\nई-मेल द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक ���णि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/social-activist-yogendra-yadav/", "date_download": "2020-12-02T17:57:43Z", "digest": "sha1:DEYJ5DFB4WUGKR4OKI74WETN47YA5OEV", "length": 8533, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Social activist Yogendra Yadav Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nPune : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या\n खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nदेशाला बेरोजगारीच्या ‘रजिस्ट्री’ची गरज, योगेंद्र यादवांचा भाजपला ‘सल्ला’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाला नागरिक नोंदीची गरज नाही, गरजच असेल तर राष्ट्रीय बेरोजगारीच्या नोंदीची गरज आहे. जर सरकारने या बाबत विचार केला तर देशाचा हजारो कोटी रुपयांचा खर्च वाचेल. करोडो लोक भीती, शंकांपासून मुक्त होतील असा सल्ला…\n‘देसी गर्ल’ प्रियंकाला 4 वर्षांपूर्वी मिळाला…\nअंडरवर्ल्ड डॉन ‘दाऊद’नंतर बिलावल भुत्तोसोबत नाव…\nटायगर श्रॉफची बहिण कृष्णा लुक्समुळं झाली ट्रोल \nBigg Boss वर संतापली ‘ही’ अभिनेत्री म्हणाली…\nफ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ राहतं सुरक्षित \nअनधिकृत इमारतींना मिळणार क्लस्टरचे बूस्टर, झोपडपट्टी…\nवेळ पडल्यास मी सतरंज्या देखील उचलणार : उर्मिला मातोंडकर\nसंजय राऊत यांच्यावर पुन्हा अ‍ँजिओप्लास्टी होणार\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nनीरेत विनामास्क फिरणाऱ्यांंवर दंडात्मक कारवाई करणार : पोलिस…\nधनंजय मुंडेंनी दिला बहिणीला सल्ला; म्हणाले – ’ताई…\nभावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती…\nमुस्लिम तरुणाने हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म…\n‘आवळा’ वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासह…\nसिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात महाराष्ट्रात केली���\nSBI Contactless Debit Card : लॉन्च झाले नवीन कॉन्टॅक्टलेस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्याचे नव्हे तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आपला ‘आमदार’ \nगुजरात उच्च न्यायालयाचा आदेश मास्क न वापरल्याबद्दल कोविड -19…\nसारा अली खान ‘बेबो’ करीनाला आंटी म्हटल्यानंतर भडकला होता…\n1 डिसेंबर : LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर जारी, जाणून घ्या\n‘या’ आहेत Jio च्या 3 शानदार रिचार्ज योजना \nसंजय राऊत यांच्यावर पुन्हा अ‍ँजिओप्लास्टी होणार\nशेतकरी आंदोलन : कंगना रणौतला कायदेशीर नोटीस; ‘त्या वद्ध महिलेची माफी मागावी नाही तर…’\nTATA – रिलायन्समध्ये मोठी स्पर्धा, अब्जावधी डॉलर मोजून टाटा मोठा धमाका करण्याच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/workers-malegaon-factory-are-passionate-about-honor-bestowed-them-time-retirement-300180", "date_download": "2020-12-02T19:35:36Z", "digest": "sha1:HQXEUGOCRUZNWUW6PWRD7HCXN5S3P2BM", "length": 16421, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "सेवानिवृत्तीवेळी झालेल्या सन्मानाने माळेगावचे कामगार भावूक - The workers of Malegaon factory are passionate about the honor bestowed on them at the time of retirement | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसेवानिवृत्तीवेळी झालेल्या सन्मानाने माळेगावचे कामगार भावूक\nबारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामधील ऊस विकास, इंजिनिअरिंग, सुरक्षा विभागासह विविध खात्यातील 35 कामगार आज सेवानिवृत्त झाले.\nमाळेगाव (पुणे) : ज्या कारखान्यात आयुष्याच्या उमेदीच्या काळात घाम गाळून आपल्या संसाराची उभारणी केली, तसेच कारखानाही भरभराटीला आणला... तेथील प्रशासनाने सेवानिवृत्तीवेळी स्मृतीचिन्ह, फेटा, शाल, श्रीफळ देवून सन्मान केला. या आगळ्यावेगळ्या सत्काराने कामगारही भावूक झाले.\nभीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज\nबारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामधील ऊस विकास, इंजिनिअरिंग, सुरक्षा विभागासह विविध खात्यातील 35 कामगार आज सेवानिवृत्त झाले. संबंधित कामगारांचा कारखान्याच्या प्रशासकिय कार्य़ालयात सन्मान करण्यात आला. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, संचालक राजेंद्र ढवाण, योगेश जगताप, अनिल ���ावरे, सुरेश खलाटे, संजय काटे, स्वप्नील जगताप, प्रताप आटोळे, संजय जाधव, विजय वाबळे आदी उपस्थित होते. कामगार नेते सुरेश देवकाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन शेखर जगताप यांनी केले, तर आभार ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी मानले.\nण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा\nया वेळी अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले, राज्यात सहकार क्षेत्रामध्ये माळेगाव साखर कारखाना अग्रगण्य समजला जातो. या कारखान्याच्या वैभवशाली जडणघडणीत आजी- माजी पदाधिकाऱ्यांबरोबर कामगारांचाही वाटा अधिकचा आहे. त्यामुळे अनेक वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या सेवानिवृत्त साखर कामगारांना सन्मानपूर्वक घरी पाठविणे कारखाना प्रशासनाचे कर्तव्य आहे.\nभीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज\nसेवानिवृत्त कामगारांची नावे पुढीलप्रमाणे : बाळकृष्ण जाधव (वाचमन), हनुमंत देवकाते (पेंटर), किशोर गोफणे (क्लार्क), चांदमोहंमद शेख , विश्वास बर्गे, विश्वास तावरे, महादेव खलाटे, काशिनाथ देवकाते, माणिक जाधव, मारूती चोपडे, गजानन जगताप, दिनकार तावरे, दादा जगताप (सर्व मजदूर), शिवाजी शिंदे (चालक), रमेश सस्ते, रामचंद्र एजगर, प्रकाश तावरे, दिलीप ढवाण (सर्व हेल्पर), धनंजय पाटील (लॅब इन्चार्ज), दत्तात्रेय डोंबाळे (वाॅटर अटेंडट), मारूती दळवी, विलास पेटकर, शिवाजी सस्ते (तिघे फिटर), अशोक ढवाण (आॅइलमन), रमेश येळे (शिपाई), सुभेदार जाधव (पंपमन), ज्ञानदेव तावरे (अॅग्री असिस्टन), धनसिंग कोळेकर, दिलीप चव्हाण (चिटबाॅय), मानिक तावरे (पॅनमन), शहाजी कांबळे (वाॅचमन), हिंदुराव देवकाते (फायरमन), रमेश लोंढे (वेल्डर), पार्वती जाधव (स्वच्छता विभाग).\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nपुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री\nपुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर...\nचारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्��टर महिलेनं संपवलं जीवन\nपुणे : चारित्र्यावर संशय घेत पतीकडून वारंवार होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिला डॉक्‍टरने भुलीचे इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केल्याचा...\nमराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली\nपुणे : महावितरणमध्ये विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना वगळून इतर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या...\nकुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू\nपुणे : बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन राहुल आवारे या पहिलवानाने कुस्तीचे धडे गिरविले, कष्टाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत...\nपदभरतीचा मार्ग मोकळा, SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार\nमुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/heavy-rains-district-including-parbhani-city-parbhani-news-314858", "date_download": "2020-12-02T19:12:50Z", "digest": "sha1:XBDSI4TQJRGZLCXUFJJ35TRWDMFE6HG5", "length": 16927, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस - Heavy rains in the district including Parbhani city Parbhani News | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nपरभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस\nपरभणी शहरासह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. त्याचा परिणाम, सखल भागातील वस्त्यांमधून घरोघरी पाणी घुसले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. काही भागात रस्ते जलमय, तर मैदानांना अक्षरक्षः तळ्याचे स्वरूप आले.\nपरभणी : परभणी शहरासह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. त्याचा परिणाम, स��ल भागातील वस्त्यांमधून घरोघरी पाणी घुसले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. काही भागात रस्ते जलमय, तर मैदानांना अक्षरक्षः तळ्याचे स्वरूप आले.\nमध्यवस्तीतील काद्राबाद प्लॉट, नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्‍वरनगर, सेवक नगर तसेच जिंतूर रस्त्यावरील जुना पेडगावरोड, त्रिमूर्तीनगर, साखला प्लॉट, परसावतनगर तसेच धार रस्त्यासह वांगी रस्त्यावरील अनेक वसाहतींसह झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर घराघरांमधून पाणी घुसले. या पाण्यामुळे अनेक घरांतील संसारोपयोगी साहित्य अक्षरक्षः पाण्यात तरंगू लागले. नाल्याचे पाणी घरात घुसल्याने घरांसह वस्त्यांमधून दुर्गंधी पसरली. रात्री उशिरापर्यंत सर्वसामान्य या पावसाच्या धास्तीने तसेच पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता अक्षरक्षः त्रस्त झाले होते.\nहेही वाचा व पहा : व्हिडीओ : पेरणीसाठी पती-पत्नीने ओढले सरते \nदरम्यान, शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अर्धा तास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. जून महिन्यात १४५.३० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना १७९.९७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीशी हे प्रमाण २१.५ मिलिमीटर आहे. तर जून महिन्यातील या पावसाची टक्केवारी १२३ मिलिमीटर इतकी आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आठ दिवसांपासून दररोजच सायंकाळी हलक्या स्वरूपात पाऊस हजेरी लावू लागला आहे. तीन दिवसांपूर्वी पाथरी व सेलू तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. शहरासह परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस सुुरूच होता. सोमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तीन मिलिमीटरची नोंद केली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचे आगमन झाले. या पावसाने जून महिन्यातील अपेक्षेपेक्षा जास्त पावसाची नोंद केली आहे.\nहेही वाचा : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे\nसेलू : वालूर (ता. सेलू) व परिसरात दुपारी साडेचारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.\nसेलू तालुक्यातील वालूर परिसरात सोमवारी (ता.२९) दिवसभर दिलेल्या खंडानंतर मंगळवारी (ता. ३०) पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून शुक्रवार (ता.२६) ते रविवार (ता. २८) हे तीन दिवस या परिसरात जोरदार पाऊस झाला. सोमवारी एक द��वसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. ३०) या भागात जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र रस्त्यावरून पाणीच पाणी वाहत होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठवाडा पदवीधर निवडणूक : औरंगाबाद विभागात ६४.५३ टक्के मतदान, परभणी आघाडीवर, बीड सर्वात खाली\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक) झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात ६४.५३ टक्के इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत २ लाख ४०...\nपरभणी जिल्ह्यातील ३२६ शाळा सुरु, दहावी-बारावीच्या वर्गांना सुरुवात\nपरभणी ः जिल्ह्यातील शाळांमध्ये बुधवारी (ता.दोन) सुरु झालेल्या दहावी व बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी होते. परंतू, एक...\nमराठवाडा पदवीधरसाठी ६४.४९ टक्के मतदान॰ सर्वात जास्त परभणी, तर सर्वात कमी बीडमध्ये मतदान\nऔरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता.एक) सरासरी ६४.४९ टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीत ४० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते...\nपरभणी जिल्ह्यात पदवीधर मतदानाचा टक्का वाढला\nपरभणी ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातून ६७.४३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभरात...\nपरभणीतून नऊ हजार ६०० रुपयांच्या खोट्या नोटा जप्त\nपरभणी : येथील दोनशे रुपयांच्या खोट्या नोटा चलणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना विशेष पथकाने सोमवारी (ता.30) रात्री वडगाव सुक्रे (ता.परभणी)...\nपरभणी : व्हाटशाॅप, फेसबुकवर सेलू- पाथरी या खड्डेमय रस्त्याची गाजतेय चर्चा\nसेलू ( जिल्हा परभणी ) - सेलू ते पाथरी या २४ किलो मीटर अंतराच्या रस्त्याची पूर्णपणे दैना झाल्याने प्रवाशांचे अतिशय हाल होत आहेत.पाथरी शहर हे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-modi-asks-states-to-focus-on-intel-sharing-for-internal-security-1268693/", "date_download": "2020-12-02T19:40:38Z", "digest": "sha1:6QQ7UFE7DLSAI726PGCQ5ECS7HDFS2XL", "length": 13293, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PM Modi asks states to focus on intel sharing for internal security | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nकेंद्र-राज्ये यांच्यात गुप्तचर माहितीची देवाणघेवाण हवी\nकेंद्र-राज्ये यांच्यात गुप्तचर माहितीची देवाणघेवाण हवी\nदेशातील अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण राज्य सरकारांनी केली पाहिजे\nआंतरराज्य परिषदेत पंतप्रधानांचे आवाहन\nदेशातील अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण राज्य सरकारांनी केली पाहिजे व देशाला सतर्क राहण्यास मदत केली पाहिजे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढे जी आव्हाने आहेत ती पेलण्यासाठी राज्य सरकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आंतरराज्य मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे या बैठकीला अनुपस्थित होते.\nदहा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर प्रथमच आंतरराज्य मंडळाची बैठक घेण्यात आली त्यात पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आपला देश अंतर्गत सुरक्षेला असलेल्या धोक्यांना तोंड देण्यास सुसज्ज असला पाहिजे. केंद्र व राज्य यांच्यात गुप्तचर माहितीची देवाणघेवाण झाल्याशिवाय अंतर्गत सुरक्षा मजबूत होणार नाही. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल तसेच १७ केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते.\nकेंद्र व राज्य सरकारांनी खांद्याला खांदा लावून काम केले तरच देशाचा विकास होईल. कुठल्याही सरकारला एकटय़ाने योजना राबवणे अवघड असते, त्यासाठी सर्वाना आर्थिक वाटा उचलावा लागतो असे ते म्हणाले.\nयापूर्वी आंतरराज्य मंडळाची बैठक २००६ मध्ये झाली होती. लोकशाही, समाज व राज्यव्यवस्था मजबूत करण्यासाठी या मंडळाच्या मंचाचा वापर झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य यांच्यात पुन्हा संवाद घडवून आणण्याच्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. २०१५-१६ मध्ये राज्यांना २०१४-१५ या वर्षांपेक्षा २१ टक्के जास्त रक्कम केंद्राकडून दिली गेली आहे, याबाबत समाधान व्यक्त करून मोदी म्हणाले की, पंचायती व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना १४ व्या वित्त आयोगाच्या काळात २८७००० कोटी रुपये दिले जातील जे आधीच्या आयोगापेक्षा जास्त असतील. कोळसा खाणी लिलावातून राज्यांना ३.३५ लाख कोटींचा वाटा दिला जाईल व इतर खाणींच्या लिलावातून १८ हजार कोटी दिले जातील.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 राज्यपालपद रद्द करण्यास नितीशकुमार अनुकूल\n2 कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे हार्दिककडून हमीपत्र\n3 विकसनशील जगात लाखो रोजगार निर्माण करणार- प्रीती पटेल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/the-national-tiger-conservation-authority-get-tiger-missing-complaint-1268714/", "date_download": "2020-12-02T19:16:09Z", "digest": "sha1:4NPPRKSEVKDIYMIWK5YD32CBBOEFF3XA", "length": 19349, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The National Tiger Conservation Authority get tiger missing complaint | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\n‘जय’च्या अस्तित्वावरच शंकाकुशंका, एनटीसीएकडून वनखात्याला विचारणा\n‘जय’च्या अस्तित्वावरच शंकाकुशंका, एनटीसीएकडून वनखात्याला विचारणा\nगेल्या चार महिन्यांपासून हे अभयारण्य त्याच्याशिवाय अस्तित्वहीन झाल्याचे पर्यटकांमुळे उघडकीस आले.\nशेकडो किलोमीटरच्या भटकंतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘जय’च्या गायब होण्याची तक्रार थेट राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेल्यावर त्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला विचारणा झाल्याने वनखाते हादरले आहे. दरम्यान, ‘जय’ गायब नव्हे, तर त्याचा मृत्यू झाला असण्याची दाट शक्यता वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.\nनागझिरा अभयारण्याची शान असलेला ‘जय’ उमरेड-करांडला अभयारण्यात दाखल झाला तेव्हा या अभयारण्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून हे अभयारण्य त्याच्याशिवाय अस्तित्वहीन झाल्याचे पर्यटकांमुळे उघडकीस आले. त्यावर अभयारण्य प्रशासनाला विचारल्यावर एक-दीड महिन्यापासून तो दिसतच नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात गेल्या चार महिन्यांपासून तो तेथे नाही. राष्ट्रीय महामार्गावर कित्येकदा वाटसरूंना दर्शन देणाऱ्या ‘जय’ची भटकंती शिकाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, हे लक्षात घेऊनच त्याला ९ महिन्यांपूर्वी ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली होती. ती घट्ट झाल्यामुळे तीन महिन्यापूर्वी ती बदलण्यात आली, पण त्याचेही ‘सिग्नल’ मिळणे बंद झाले. भारतीय वन्यजीव संस्थानच्या वैज्ञानिकांनी ‘हायटेन्शन लाईन’मुळे कॉलर खराब होते, हे दिलेले कारणच प्रश्न निर्माण करणारे आहे. कॉलरिंग करणारे वैज्ञानिक आणि उमरेड-करांडलाचे व्यवस्थापन सांभाळणारे पेंच प्रशासन हे दोघेही मॉनिटरिंग आणि संरक्षणात अपयशी ठरलेले आहे. ‘जय’च्या भरवशावर पेंच प्रशासनाने लाखो रुपयांची कमाई केली आणि त्याच्या सुरक्षिततेवर वनखात्याने तब्���ल ७ लाखांचा खर्च केला. मात्र, त्याच ‘जय’च्या अस्तित्वाविषयी दोघेही अनभिज्ञ आहेत. पर्यटकांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे केलेल्या तक्रारीनंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय व पेंच प्रशासनाकडून सारवासारवीची उत्तरे दिली जात आहेत.\nमुख्यमंत्री व वनमंत्र्यांना अंधारात ठेवून नसती उठाठेव\nदरम्यान, चंद्रपूरच्या वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार मानव-वन्यजीव संघर्ष व संशोधनासाठी वाघांना रेडिओ कॉलर लावण्याचा कार्यक्रम आखण्यात आलेला असतांना त्याचा उपयोग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्य़ात त्यांनाच अंधारात ठेवून मंत्रालयातील एका वरिष्ठ व्याघ्रप्रेमी अधिकाऱ्याच्या आग्रहास्तव केवळ पर्यटनासाठी केला जात आहे. ‘जय’ला याच उद्देशाने रेडिओ कॉलर लावण्यात आली. वन विभाग, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या वतीने दोन संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यानुसारच पेंच, ताडोबा, उमरेड-करांडला, नागझिरा-नवेगाव व ब्रम्हपुरी वन विभागातील १५ तरुण वाघांना रेडिओ कॉलर लावण्याचे ठरले. त्यानुसार उमरेड-करांडला येथे ‘जय’ला कॉलर लावण्यात आली. मात्र, मंत्रालयातील एका व्याघ्रप्रेमी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आग्रहास्तव ताडोबातील वाघांनाही कॉलर लावण्यात आली. याउलट, मानव-वन्यजीव संघर्ष असलेल्या ब्रम्हपुरी वन विभागातील ६ पैकी केवळ दोनच वाघांना ती लावण्यात आली. जयला कॉलर लावल्यानंतर तेथे सचिन तेंडूलकर व ताडोबात शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांना मंत्रालयातील या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत: पर्यटनासाठी आणले. विशेष म्हणजे, उमरेड-करांडला व्याघ्र प्रकल्पाच्या प्रसिध्दीसाठी जयचा अतिशय पध्दतशीर वापर करण्यात आला. वनाधिकाऱ्यांच्या मदतीने अतिविशिष्ट पर्यटकांना वेळोवेळी त्याचे दर्शन घडविण्यात आले. सचिन तेंडूलकरला जयचे दर्शन घडविण्याची जबाबदारी चंद्रपूर व पेंचच्या उपवनसंरक्षकांवर सोपविण्यात आली होती. वास्तविक, कॉलर ही मानव-वन्यजीव संघर्ष व संशोधनासाठी लावलेली असतांनाही तिचा उपयोग मात्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने पर्यटनासाठी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nइतर ‘रेडिओ कॉलर’ खराब का झाल्या नाहीत\nभारतीय वन्यजीव संस्थेच�� वैज्ञानिक हबीब बिलाल यांनी ‘हायटेन्शन लाईन’खालून गेल्यामुळे ‘जय’ची ‘रेडिओ कॉलर’ खराब झाल्याचे कारण दिले आहे. पहिली कॉलरसुद्धा याच कारणामुळे खराब झाली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या स्पष्टीकरणाने अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. पहिली कॉलर या कारणामुळे खराब झाली तर, दुसरी कॉलर लावण्याआधी ‘हायटेन्शन लाईन’खाली नेऊन तिची तपासणी का करण्यात आली नाही ‘हायटेन्शन लाईन’खालून ‘जय’ गेल्यामुळे कॉलर खराब झाली तर, इतर ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या वाघांच्या कॉलर का खराब झाल्या नाहीत\nमाझ्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या एकाही ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये गेल्या चार महिन्यांपासून तरी ‘जय’चे छायाचित्र नाही. त्यामुळे तो माझ्या परिसरात आला, हे मी कसे म्हणू शकेल, असे ब्रम्हपूरी विभागाने विभागीय वनाधिकारी आशिष ठाकरे यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 कळमना बाजारात शेतकऱ्यांच्या निम्म्या भाजीपाल्याचीच विक्री\n2 बदनामीच्या भीतीने आईनेच मुलीची हत्या केल्याचे उघड\n3 वीजबिलाची माहिती नागपूर, वध्र्यातील ८७ हजार ग्राहकांच्या मोबाईलवर\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maitreegroup.net/2020/05/11/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-tender-coconut/", "date_download": "2020-12-02T17:54:31Z", "digest": "sha1:OYUUJXMIBCABIRU4MP7NI4RKAEMMOQAP", "length": 21865, "nlines": 106, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "शहाळे (TENDER COCONUT) – Maitree Group", "raw_content": "\nताजा, हिरवा नारळ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिला येणारा विचार कोणता वर्षांनुवर्ष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या नारळाचं पाणीच आपल्याला आठवतं. पुन्हा विचार करा, ताज्या, हिरव्या नारळाचं केवळ पाणीच नाही तर इतरही गोष्टी लाभदायक असतात. कोवळ्या अवस्थेत असताना नारळ ताजा आणि हिरवा असतो. सामान्यत: या फळामध्ये ९० टक्के पाणीच असतं. ताज्या, हिरव्या नारळाचं पाणी पोषक असतंच, पण त्याहीपेक्षा पोषक असते ती मलईच वर्षांनुवर्ष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या नारळाचं पाणीच आपल्याला आठवतं. पुन्हा विचार करा, ताज्या, हिरव्या नारळाचं केवळ पाणीच नाही तर इतरही गोष्टी लाभदायक असतात. कोवळ्या अवस्थेत असताना नारळ ताजा आणि हिरवा असतो. सामान्यत: या फळामध्ये ९० टक्के पाणीच असतं. ताज्या, हिरव्या नारळाचं पाणी पोषक असतंच, पण त्याहीपेक्षा पोषक असते ती मलईच नारळाची मलईही परिपक्व होत जाते. पण पूर्णावस्थेला पोहोचलेल्या नारळातल्या मलईपेक्षा ताज्या, हिरव्या नारळातल्या मलईत जास्त गुणधर्म असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत भरपूर खनिजं असतात, पण फॅटस्, शर्करा आणि कोलेस्टेरॉल अत्यंत कमी असतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या ११ औन्स मलईत केवळ ६५ कॅलरीज असतात. पण त्याहीपेक्षा त्यात पोषक घटकच अधिक असतात. एका ताज्या, हिरव्या नारळाची मलई खाल्ल्यास दर दिवसाला शरीराला आवश्यक असणारं मँगेनीज मिळतं. हे खनिज रक्त साकळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. या मलईत १५ टक्के पोटॅशिअम असतं, जे आपले स्नायू, हाडं आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत आणखी एक महत्त्वाचं खनिज असतं, ते म्हणजे मॅग्नेशिअम. हे खनिज ऊर्जानिर्मितीसाठी तसेच मूत्रिपडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. नारळाच्या घट्ट खोबऱ्यापेक्षा मऊ असणारी मलई खायला अत्यंत सोपी असते. त्यामुळे ती पोषणाचा उत्तम स्रोत ठरते. रोगप्रतिकार यंत्रणा तसेच प्रदाहक घटकांना अवरोध करणाऱ्या घटकांना अधिक सक्षम बनवण्यात ही मलई कामी येते. मलईतून निघणाऱ्या तेलामध्येही भरपूर पोषक घटक असतात, जे केसांच्या पोषणासाठी उपयुक्त असतात. ताज्या, हिरव्या नारळाल्या मलईचे गुणधर्म आरोग्य आणि सौंदर्याच्याही पलीकडे जाणारे आहेत. हे तेल अत्यंत शुद्ध आणि हलकं असतं. त्यामुळे या तेलातून आजच्या जगतातल्या केसांच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादनं बनवता येतात. हा कोवळा नारळ अत्यंत श्रमहारक आहे. शहाळ्यातील पाणी हे स्वादिष्ट, क्षारयुक्त व पचण्यास हलके असते. त्यामुळे आजारी व्यक्तीला पोटावर ताण न येता, त्वरित तरतरी देण्याचा हा एक सोपा उपाय आहे. शहाळ्याचे पाणी जुलाब, उलटी, उच्चरक्तदाब, ऍसिडिटी, अल्सर, पायात गोळे येणे, लघवीला कमी होणे, मुतखडा अशा सर्व तक्रारींवर उपयोगी ठरते. उन्हात कष्टाची कामे करणारे, नर्तक, क्रीडापटू या सर्वांना इन्स्टंट एनर्जी देणारे हे फळ आहे. १०० मिली.शहाळ्यातील पाण्यात निव्वळ २४ उष्मांक असतात व ०.१ ग्रॅम फॅट्‌स असतात. शहाळ्यातील मलईमध्येही १०० ग्रॅम मागे फक्त ४१ उष्मांक आणि १.४ ग्रॅम फॅट्‌स असतात. चहा, कॉफी, सिगारेट, दारू यांच्या व्यसनांनी बिघडलेला रक्ताचा पी.एच. नारळाच्या पाण्याने पूर्ववत आणता येतो. केसांच्या देखभालीसाठीची उत्पादनं विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य तेलांपासून बनवली जातात. त्यांच्यातल्या फॅटी अॅचसिड घटकांमुळे ती एकमेकांपेक्षा वेगळी असतात. काही तेलं सॅच्युरेटड फॅटी अॅकसिड्सनी समृद्ध असतात, पण त्यांच्या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् कमी असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या तेलामध्ये अत्यंत अभिनव आणि संतुलित ट्रायग्लिसराइड रचना असते, जी केसांना पूर्ण पोषण पुरवते. हे तेल हलकं असल्याने ते सहजपणे पसरतं आणि केसांमध्ये लवकर शोषलं जातं. त्यामुळे केसांना आवश्यक ते पोषण मिळतं. त्याचा सौम्य आणि ताजा सुगंध तेल लावण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवतो. एकंदरीतच, ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईचं तेल असं एक आधुनिक तेल आहे जे निसर्गत:च हलकं आहे आणि पोषकही आहे.\nसाहित्य. १ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे, १ वाटी शहाळ्याचे तुकडे, ओले काजू २ वाटी, भिजवलेली चानाडाळ /४ वाटी मटार उभा चिरलेला कांदा बारिक चिरलेला कांदा-२ दालचिनी, २-३ लवंग-२ काळी मिरी टेबलस्पून अख्खे धने टेबलस्पून ओले खोबरे, ३ टेबलस्पून नारळाचे दूध टेबलस्पून हळद टेबलस्पून लाल तिखट टेबलस्पून मोहरी, हिंग, चिमुटभर,मीठ चवीनुसार.\nकृती. सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात दालचिनी, लवंग, काळी मिरी, उभे चिरलेले कांदे, धने टाका. कांदा लाल होईपर्यंत भाजा. त्यात ओले खोबरे टाका. एका प्लेटमध्ये हे काढून घ्या. त्यात हळद घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण वाटून घ्या. भाजी बनविण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, काळी मिरी, कोथिंबीर, कांदा टाका. यात आता हळद, लाल मिरची पावडर, चनाडाळ, पाणी घाला. यात लाल भोपळ्याचे तुकडे आणि वाफवलेले मटार घाला. थोडे पाणी घालून ५ मिनिटे शिजू द्या. ५ मिनिटानंतर त्यात शहाळ्याचे तुकडे, ओलो काजू, कांदा-खोबऱ्याचे वाटण घाला. थोड्या वेळानंतर यात नारळाचे दूध आणि मीठ घाला. उकळी आली की गॅस बंद करा. गरमागरम शहाळे-भोपळ्याचे तोंडक तयार.\nसाहित्य. एका शहाळ्याचे पाणी, २ बाटल्या सिट्रा, साखर, मीठ, लिंबाचा रस, बर्फाचा चुरा\nकृती. शहाळ्याचे पाणी, २-३ चमचे लिंबाचा रस, चवीप्रमाणे साखर, मीठ व बर्फ घालून हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे. प्यायला देताना या मिश्रणात सिट्रा घालून द्यावे.\nशहाळे आणि काजुची भाजी.\nसाहित्य. ३ कप शहाळयातील कोवळे खोबरे, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, ४ टेबलस्पून तेल, ३ कप पातीचा कांदा बारीक चिरलेला, १ मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून गरम मसाला पावडर, २ टेबलस्पून टोमॅटो केचप, २ टेबलस्पून कोथिंबीर चवीनुसार मीठ.\nकृती. शहाळयातील खोब-याच्या दोन इंच लांबीच्या पट्टया (तुकडे) कापून बाजूला ठेवाव्या. काजू पाण्यात भिजत घालावे. एक कढईत तेल गरम करून पातीचा कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवावा.खोब-याच्या पट्टया (तुकडे) व काजू घालून दोन मिनिटे परतावे. आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट व गरम मसाला आणि अर्धा कप पाणी घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. नंतर मीठ व टोमॅटो केचप घालून नीट ढवळावे. कोथिंबीर घालून भाजी सजवावी व गरम गरम खायला द्यावी.\nसाहित्य.अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, एक वाटी शहाळ्याची मलई, सजावटीसाठी स्ट्रॉबेरी.\nकृती. प्रथम दूध उकळत ठेवावे. त्यात साखर घालून उकळून थंड करून ठेवावे. शहाळ्याची मलई गार झालेल्या दुधात घालावी. मिक्स रमधून फिरवावे. नंतर फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावे. सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीने सजवावे.\nफणसाच्या आठळ्या, काजू, शहाळ्याची भाजी.\nसाहित्य. २ वाट्या फणसाच्या आठळ्या, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, अर्धा कप कोवळे खोबरे पातळ काप करून, १ बारीक चिरलेला कांदा, २ छोटे स्पून गोड घट्ट दही, १ चमचा साय, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, ७-८ कढीपत्ता, २ चमचे तूप, जिरे, हळद\nवाटण. २ ते ३ टेबलस्पून मलईचं खोबरं, १ छोटा कांदा उकडून, २-३ लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, १ चमचा लाल तिखट, पाव कप टोमॅटो हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्या.\nकृती. आठळ्या मीठ घालून उकडून घ्या. त्याची सालं काढून टाकून पातळ काप करा. कोवळ्या नारळाचंही काप करून ठेवा. २ तास काजू पाण्यात भिजवून ठेवा. कढईत २ चमचे साजूक तूप घाला. त्यात जिरं, कढीपत्ता घाला. कांदा परतून घ्या. हळद घाला. आता वाटलेलं वाटण घालून तूप सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात शहाळे काप, आठळ्याचे काप व काजू घाला. थोडं परता. त्यात दही व साय घाला. थोडे परतून त्यात १ वाटी गरम पाणी घाला. मीठ, साखर घाला. २-३ उकळ्या आल्यावर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर, खोबरं, काजू घालून सजवा.\nशहाळ्याचे फायदे जाणून घ्या …\nअडसर- कोवळा फक्त पाणी पिण्यायोग्य. किंचित साईसारखी मलई असलेला नारळ असेल तर त्यास शहाळे, काकडे, काबा या नावांनी ओळखले जाते.\nउचकी लागली असता शहाळ्याचे पाण्यात बर्फ टाकून घ्यावे.\nउष्णतेमुळे अंगाचा दाह होत असल्यास शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून घ्यावे.\nअर्धशिशीच्या विकारात रात्री शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून पाणी झाकून ठेवावे.\nरक्तप्रमेहात शहाळ्यातील अर्धे पाणी काढून टाकून राहिलेल्या पाण्यात दोन चिमटी तुरटीची पावडर टाकून तोंड बंद करून रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी मुखमार्जन करून हे पाणी नीट ढवळून घ्यावे. 3-4 दिवस हा उपचार करताच गुण नजरेस येतो.\nडोके भ्रमिष्टासारखे होत असल्यास रोज नेमाने सकाळी एक शहाळे घ्यावे.\nलहान मुलांना सर्दीचा त्रास जाणवत असल्यास शहाळ्यातील मलईदार खोबरे चांगले घोटून खावयास द्यावे.\nमोठी जखम भरून येण्यासाठी शहाळ्यातील घोटलेल्या मलईदार खोबऱ्याचा लेप करावा.\nअकाली पडणाऱ्या सुरकुत्या टाळून चेहरा सतेज दिसण्यासाठी शहाळ्यातील मलई चांगली घोटून लोण्यासारखी झाल्यावर चेहऱ्यास लावावी. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा हळूवारपणे धुऊन सुती कापडाने चांगला टिपून घ्यावा.\nलघवीच्या विकारात शहाळ्याचे पाण्यात संत्रे/लिंबाचा रस टाकून वरचेवर घेत राहावे.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी... करवंद (CARISSA CARANDAS)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/for-fastup/articleshow/72116033.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-12-02T18:51:58Z", "digest": "sha1:RTFBUH3AIHTNUMBW52KISAZNFMAVVKV5", "length": 9423, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारताच्या अव्वल मानांकित प्रमोद भगतला टोकियोत झालेल्या जपान ओपन पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले...\nपुणे : भारताच्या अव्वल मानांकित प्रमोद भगतला टोकियोत झालेल्या जपान ओपन पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 'एसएल ३'च्या अंतिम लढतीत ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलने प्रमोदवर २१-१६, २१-१९ अशी मात केली आणि विजेतेवर पटकावले. 'एस एसएच ६'मध्ये भारताच्या कृष्णा नागरने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत द्वितीय मानांकित कृष्णा नागरने ब्रिटनच्या क्रिस्टेन कूम्ब्सवर २०-२२, २१-१७, २१-१२ अशी मात केली.\nपुणे : पुण्याच्या स्नेहल मानेला भोपाळमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. इस्रायलच्या व्लादाने स्नेहलवर ६-३, ६-१ अशी मात केली. पात्रता फेरीत वैदेही चौधरी, अस्मिता ईश्वरमुर्ती यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. ब्रिटनच्या फ्रेया क्रिस्टीने अस्मितावर ६-३, ७-६ (२) अशी, तर मेलनी क्लॅफनरन�� वैदेहीवर ६-३, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशमी, मयंकची क्रमवारीत झेप महत्तवाचा लेख\nमुंबईST कर्मचाऱ्यांचं पगाराचं टेन्शन मिटलं; कॅबिनेटने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nदेशकृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली बंद करू; शेतकऱ्यांचा इशारा\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची उद्या बैठक\nजळगावठाकरे सरकार पडणार नाही; भाजपात असताना मीही 'असे' उद्योग केले\nसिनेन्यूजआता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा\nसोलापूरभाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल; 'ती' कृती भोवली\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/man-fined-rs-626600-15-people-test-covid19-positive-after-attending-his-son-marriage-rajasthan", "date_download": "2020-12-02T19:23:50Z", "digest": "sha1:ZORYJTMWGZNHPJJWHJ2QBLT27H4NKAMK", "length": 15449, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाहुणे आले, लग्नही झालं पण नवरदेवाच्या वडिलांना... - Man fined Rs 626600 as 15 people test COVID19 positive after attending his son marriage in Rajasthan | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपाहुणे आले, लग्नही झालं पण नवरदेवाच्या वडिलांना...\n- 15 जणांना कोरोनाची लागण\n- 6 लाखांपेक्षा जास्त दंड\nभीलवाडा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु आता यामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यानुसार विवाह सोहळा आणि इतर काही कार्यक्रमांना सशर्त परवानगी देण्यात आली. पण यामध्ये उपस्थितांच्या संख्येबाबत अट घालण्यात आली आहे. मात्र, या नियम आणि अटींचे पालन न करणाऱ्या एका नवरदेवाच्या वडिलांना ते चांगलेच महागात पडले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदेशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने विवाह सोहळा ठरलेल्या अनेकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. पण आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने याचा फायदा घेत काही जण विवाह आटोपून घेत आहेत. परंतु, सरकारच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नवरदेवाच्या वडिलांना चांगलेच महागात पडले आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nराजस्थानमधील एका घरात 13 जून रोजी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना आमंत्रित केले होते. पण हे आमंत्रण नियमाविरोधात होते. या विवाह सोहळ्यासाठी 50 पेक्षा जास्त लोक हजर होते. त्यामुळे या लग्नातच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे कोणतेही पालन केले नसल्याचे समोर आले आहे. ही घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे घडली. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले.\n6 लाखांपेक्षा जास्त दंड\nहा लग्न सोहळा नियमांचे उल्लंघन करून झाल्याचे समजल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर भिलवाडा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी नवरदेवाच्या वडिलांना 6,26,600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.\n15 जणांना कोरोनाची लागण\nया विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त जणांनी हजेरी लावत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. या लग्न समारंभात हजेरी लावल्यानंतर येथील 15 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनावर विजय...\nशहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण\nशहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त...\nकोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा\nमुंबईः कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त...\nCoronaUpdate : लातूर जिल्ह्यात आठ महिन्यात कोरोनामुळे ६५० जणांचा मृत्यू\nलातूर : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात बुधवारी (ता. २) आणखी तीघांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या आठ...\nनागपुरात आतापर्यंत रेफर करण्यात आलेल्या तब्बल ७५ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आज ११ जण दगावले\nनागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते....\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54313", "date_download": "2020-12-02T19:03:40Z", "digest": "sha1:HC5DQ4OJY7C32UKUGGS447FWGETOJ3ZU", "length": 5945, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस\nबीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस\n२४ वर्षांनंतर दक्षिण कॅलिफोर्नियात भरणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७वं अधिवेशन काही दिवसांतच सुरू होईल. नावनोंदणीसाठीची अंतिम तारीख २१ जून आहे. तेव्हा त्वरा करा.\nअधिवेशनाच्या भोजन समितीने तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे, ती तुम्ही या दुव्यावर पाहू शकता.\nतीनही दिवस भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे अनेक उत्तम कार्यक्रम पहाण्याची संधी. कार्यक्रमाची यादी या दुव्यावर पाहा.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nएक प्रश्ण, तिकिटं अजून मिळतील\nतिकिटं अजून मिळतील का आणि सीटस खूप मागच्या असतील का(तिकिट अजून असतील तर)\nदेवीका, तिकिटं उपलब्ध आहेत.\nतिकिटं उपलब्ध आहेत. सीट नंबर फक्त मुख्य सभागृहातल्या कार्यक्रमांकरता आहे. आणि सभागृहाची रचना चांगली असल्याने सर्वांना नीट दिसेल कार्यक्रम.\nधन्यवाद. आम्हाला मेन ईवेंट\nआम्हाला मेन ईवेंट (३,४ आणि ५) करायचा आहे. त्याची माणशी फी $३०० आहे. त्यात जेवणाची सोय धरून आहे का\nजेवण धरून फी असल्यास , त्यात मधूमेहीं करता काही खास खाण्याची सोय आहे का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jeevansathisearch.com/contents/en-us/p1762_Mahesh-Saykar.html", "date_download": "2020-12-02T17:56:56Z", "digest": "sha1:6UYEZNOYAY6KGROKAKDSI7NZ35LTYRL6", "length": 1499, "nlines": 36, "source_domain": "jeevansathisearch.com", "title": "Mahesh Saykar", "raw_content": "\nवय: 22 वर्षे उंची: 6'\nजन्म वेळ : 6:15\nमोबाईल नंबर : 9623189738\nपत्ता : मो. राशीन , ता. कर्जत,जि. अहमदनगर\nउच्च शिक्षण: १० वी पास\nवडिलांचे नाव: श्री.दशरथ दादाराम सायकर\nआईचे नाव: सौ. अनिता दशरथ सायकर\nभाऊ: १ भाऊ (अविवाहित)\nबहीण: १ बहीण (विवाहित)\nमामांचे नाव: श्री.आबासो शिवाजी आदलिंग\nप्रोफाइल आतापर्यंत जणांनी पाहिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/inspirational-stories/only-in-this-way-will-you-be-able-to-see-the-soul-/articleshow/70598119.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-12-02T19:07:48Z", "digest": "sha1:5AXFNNR6P45E4L6TN3O4FLUFQHUJVREO", "length": 12586, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजेव्हा कुणी दार ठोठावतं, तेव्हा आतून विचारलं जातं की कोण आहे बाहेर उभी असलेली व्यक्ती उत्तर देते - मी. आवाज ओळखीचा असेल तर दार उघडलं जातं किंवा पुन्हा विचारलं जातं - मी कोण बाहेर उभी असलेली व्यक्ती उत्तर देते - मी. आवाज ओळखीचा असेल तर दार उघडलं जातं किंवा पुन्हा विचारलं जातं - मी कोण काही नाव आहे की नाही काही नाव आहे की नाही... हा प्रश्न युगानुयुगे विचारला जातोय आणि उत्तरही तेच येतंय. 'मी' कुठल्या ना कुठल्या नावाशी आणि ओळखीशी जोडलेला आहे; पण आध्यात्मिक स्तरावर हा आजपर्यंतचा सर्वात जटिल प्रश्न आहे - 'मी कोण आहे... हा प्रश्न युगानुयुगे विचारला जातोय आणि उत्तरही तेच येतंय. 'मी' कुठल्या ना कुठल्या नावाशी आणि ओळखीशी जोडलेला आहे; पण आध्यात्मिक स्तरावर हा आजपर्यंतचा सर्वात जटिल प्रश्न आहे - 'मी कोण आहे\nजेव्हा कुणी दार ठोठावतं, तेव्हा आतून विचारलं जातं की कोण आहे बाहेर उभी असलेली व्यक्ती उत्तर देते - मी. आवाज ओळखीचा असेल तर दार उघडलं जातं किंवा पुन्हा विचारलं जातं - मी कोण बाहेर उभी असलेली व्यक्ती उत्तर देते - मी. आवाज ओळखीचा असेल तर दार उघडलं जातं किंवा पुन्हा विचारलं जातं - मी कोण काही नाव आहे की नाही काही नाव आहे की नाही... हा प्रश्न युगानुयुगे विचारला जातोय आणि उत्तरही तेच येतंय. 'मी' कुठल्या ना कुठल्या नावाशी आणि ओळखीशी जोडलेला आहे; पण आध्यात्मिक स्तरावर हा आजपर्यंतचा सर्वात जटिल प्रश्न आहे - 'मी कोण आहे... हा प्रश्न युगानुयुगे विचारला जातोय आणि उत्तरही तेच येतंय. 'मी' कुठल्या ना कुठल्या नावाशी आणि ओळखीशी जोडलेला आहे; पण आध्यात्मिक स्तरावर हा आजपर्यंतचा सर्वात जटिल प्रश्न आहे - 'मी कोण आहे\nआजपर्यंत भल्याभल्या धर्मशास्त्राच्या अभ्यासकांना, संतमहात्मांना या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. आता सांगा बरं की कोण देईल या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न आपल्या स्वत:च्या बाबतीत आहे, अन्य कुणाच्या नव्हे. जर तुम्ही स्वत:लाच ओळखू शकला नसाल तर कोणी अन्य तुमची ओळख कशी करू देईल पण तुम्हाला स्वत:ला तुमची ओळख होणंही महाकठीण काम आहे. अशक्य आहे. मनाच्या खोल गाभाऱ्यात उतरून कधी पाहिलंय की तिथे काय खजिना लपलाय. स्वत:ला विचारत राहाल तर उत्तर नक्की मिळेल. पण ते विचारणं प्रामाणिक हवं.\nआपल्या अंतर्मनाला सर्व काही ठाऊक असतं - आपला प्रश्नही आणि उत्तरही. जर जिज्ञासेची वात आत कुठेतरी पेटू लागली तर ज्ञानाचा प्रकाश होणारच. पण आपण तर बाहेर-बाहेरच भटकत आहोत. स्वत्वाच्या शोधाचा हा प्रश्न एकट्या-दुकट्याचा नव्हे, अखंड मनुष्यजातीचा आहे. हजारो वर्षे याचं उत्तर शोधण्यासाठी पंथ, ग्रंथ, संत-महंत बदलले जात आहेत. वेश, नाव, संप्रदाय बदलले जात आहेत. धारण केली जात आहेत नवी नावे, वेश, नवे मंत्र, नवे गुरु, नवे देव, नवी मंदिरं. सगळं बदललं जात आहे, केवळ आपण स्वत:ला बदलत नाही आहोत. जोपर्यंत आपण आतून बदलत नाही, तोपर्यंत काहीही घडू शकत नाही. इथे-तिथे भटकण्याचा काहीही उपयोग होणार नाही.\nभगवान महावीरांना विचारलं गेलं की कोणता उपाय आहे स्वत्वाच्या शोधाचा, आत्मदर्शनाचा त्यांनी संक्षिप्त उत्तर दिलं - आपल्यातून सत्य शोधा. आपल्यातच आत्म्याचं आणि परमात्म्याचं दर्शन होईल. धर्मशास्त्र केवळ सत्याकडे बोट दाखवतील. पण सत्यप्राप्तीचं माध्यम आपणच असू. 'मी कोण आहे' या प्रश्नाचा शोध आणि सत्याचा शोध दोन्ही एकच गोष्ट आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n...तर सगळी युद्ध संपतील महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअंक ज्योतिषमूलांक ३ : निर्णय योग्य ठरतील; वाचा डिसेंबर महिन्याचे अंक ज्योतिष\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nमोबाइलOppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nकरिअर न्यूजUPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nदेशशेतकरी आंदोलन; अमित शहा - अमरिंदर सिंग यांची उद्या बैठक\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nक्रीडाIND vs AUS: 'या' पा�� गोष्टींमुळे भारताने साकारला ऐतिहासिक विजय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-12-02T19:04:37Z", "digest": "sha1:E76SFVFHW3MCXHXE5RHWBM62KGQ7QLG3", "length": 3281, "nlines": 56, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "महिला-डॉक्टरची-छेड-काढली: Latest महिला-डॉक्टरची-छेड-काढली News & Updates, महिला-डॉक्टरची-छेड-काढली Photos & Images, महिला-डॉक्टरची-छेड-काढली Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n महिला डॉक्टरची छेड काढून अपहरणाचा प्रयत्न\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/india-pakistan-news", "date_download": "2020-12-02T19:24:09Z", "digest": "sha1:ODW6FMYY5ZNAWTCJOTHFGAREH2GSYNU6", "length": 4803, "nlines": 68, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPakistan Terrorism पाकिस्तानने अबोटाबाद लक्षात ठेवावे; भारताने सुनावले\nपाकिस्तानातून २८ वर्षांनी ‘तो’ भारतात परतला\n भारताने प्रस्ताव पाठवल्याचा पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची नवी खुसपट; बासमतीवरून करणार भारताशी संघर्ष\nUN:पाकिस्तानने आळवला काश्मीरचा राग; भारताने सुनावले\nभारतावर हल्ल्यासाठी जैश-ISI यांच्यात बैठक; भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर\nसंयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून भारतानं पाकिस्तानला सुनावलं\nमालदीव, यूएई भारतासाठी मैदानात; पाकिस्तानला तोंडघशी पाडलं\nभारताचा पाकवर विजय; रॅली काढणाऱ्यांना शिक्षा\nभारताशी व्यापार बंद, पाक स्वतःच अडचणीत\nबनावट नोटा पाठवण्यासाठी पाकचा कुटील डाव\nपाकचा युद्धसराव; अरबी समुद्रात भारताच्या युद्धनौका\nअतिरेकी चंद्रावरून येत नाहीत; युरोपनं पाकला सुनावले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9F/", "date_download": "2020-12-02T19:29:28Z", "digest": "sha1:ZFCODR76BGQXDHZFMBRXO7LBSV2TTMXY", "length": 9419, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पत्नी माहेरी गेली, घरी एकट्या असलेल्या पतीची गळफास घेवून आत्महत्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nउधना येथून चारचाकी लांबवणारा चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात\n श्री संत मुक्ताईच्या भक्तांची एकनाथराव खडसेंना आर्त हाक\nलोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांच्या प्रभागात समस्याच समस्याच\nबीएचआर प्रकरण: तपासात सहकार्य नाही; कंडारेच्या वाहनावर तीन चालक\nबीएचआर मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणारेही संशयाच्या भोवर्‍यात\nजीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळले…सुसाईड नोट लिहित शोरुम मॅनेजर तरुणीची आत्महत्या\nनवर्‍याला सोडून दे, तुझ्यासोबत लग्न झाले नाही तर मरुन जाईन…\nजळगाव जिल्हा बँकेची 100 वर्षातील ऐतिहासिक आर्थिक घौडदौड\nपत्नी माहेरी गेली, घरी एकट्या असलेल्या पतीची गळफास घेवून आत्महत्या\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nजळगाव:पत्नी माहेरी गेली अन् घरी एकटे असतांना बांधकाम मजुर प्रदीप सदाशिव महाजन (वय-32) रा. संत मिराबाई नगर या बांधकाम मजूराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nपोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रदीप सदाशिव महाजन (वय-32) रा. कळमसरे ता.अमळनेर ह.मु. संत मिराबाई नगर पिंप्राळा हे आपल्या पत्नी व मुलगासह वास्तव्याला आहे. बांधकामच्या ठिकाणी मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामाच्या निमित्ताने गेल्या तीन ते चार वर्षांपासून जळगावला स्थायिक झाले होत. दिवाळीनिमित्त पत्नी माहेरी गेल्या होत्या. प्रदीप महाजन हे घरात एकटे असतांना त्यांनी घरातील पंख्याच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना शेजारच्यांमुळे उघडकीस आली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शिवाजी धुमाळ , पोलीस कॉन्स्टेबल राहूल पारधी यांनी घटनास्थळ गाठले. व पंचनामा करुन मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र रविंद्र पाटील वय 32 रा. संत मिराबाईनगर यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी धुमाळ करीत आहे.\nदरवाजा उघडा ठेवून झोपले, चोरट्याने उशाशी ठेवलेले चार मोबाईल लांबविले\nएकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण\nवस्त्यांना दिलेले जातीवाचक नावे रद्द होणार: राज्य शासनाचा निर्णय\nमी भाजपाला सोडले नाही, मला बाहेर काढले: खडसे\nएकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण\nशहर वाहतूक शाखेची शहरात कारवाईची धडक मोहिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53721", "date_download": "2020-12-02T18:49:28Z", "digest": "sha1:GU7S2LX7PYVKGDOQBY6LF2N4VVRMQZO5", "length": 4760, "nlines": 92, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वार्ताहर परिषदेच्या बातम्या | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वार्ताहर परिषदेच्या बातम्या\nमंगळवारी वांद्रयाच्या एमआयजी क्लबमध्ये अधिवेशनाचे समन्वयक शैलेश शेट्ये आणि सहसमन्वयक संजीव कुवाडेकर यांनी वार्ताहर परिषद घेऊन अधिवेशनाची माहिती दिली. त्यावेळी अधिवेशनाचे प्लॅटिनम प्रायोजक एक्सलन्स शेल्टर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. नरेश भारदे उपस्थित होते.\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\n एक पुज्य जास्त पडलं का काय\nओह असेल आधी मला वाटलं इतकी लोकं बीएमेम ला चालली आहेत\n५०००० आले तर जरूर आवडेल तो\n५०००० आले तर जरूर आवडेल\nतो आकडा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सदस्य संख्येचा आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/anand-dighe-memorial-illuminated-16695", "date_download": "2020-12-02T18:20:00Z", "digest": "sha1:IH7XRLN2LHIGVYZG2LKHVVB7HRXAU6K4", "length": 10912, "nlines": 169, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आणि आनंद दिघे यांची स्मृतीस्थळ दिव्यांनी उजळले! - Anand Dighe memorial illuminated | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआणि आनंद दिघे यांची स्मृतीस्थळ दिव्यांनी उजळले\nआणि आनंद दिघे यांची स्मृतीस्थळ दिव्यांनी उजळले\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nठाणे शहर दिवाळीच्या रोषनाईने उजळत असताना ठाणे शहरातील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मृतीस्थळावर मात्र अंधार असल्याचे लक्षात येताच त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी शक्तिस्थळाच्या ठिकाणी धाव घेऊन भाऊबीजेच्या निमित्ताने शक्तीस्थळावर दिवे लावून आनंद दिघे यांना श्रध्दांजली अर्पण केली.\nठाणे : ठाणे शहर दिवाळीच्या रोषनाईने उजळत असताना ठाणे शहरातील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मृतीस्थळावर मात्र अंधार असल्याचे लक्षात येताच त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी शक्तिस्थळाच्या ठिकाणी धाव घेऊन भाऊबीजेच्या निमित्ताने शक्तीस्थळावर दिवे लावून आनंद दिघे यांना श्रध्दांजली अर्पण केली.\nठाणे शहरातील नागरिकांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या दिघे यांच्या समाधीकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल केदार दिघे यांनी खंत व्यक्त केली आहे. पुतण्या असल्यामुळे दिघेसाहेबांच्या समाधीवर दिवे लावण्यासाठी आपण येथे आलो असून पक्षांच्यावतीनेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. निवडणूकांच्यावेळी धर्मवीरांचे नावाने मतांचा जोगवा मागितला जात असताना सण उत्सवांच्या काळात तरी त्यांच्या आठवणींना दिव्यांच्या प्रकाशात उजळण्याची गरज असल्याचे केदार दिघे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nदिवाळीच्या निमित्ताने घराघरांमध्ये विद्युत रोषनाई केली जात असताना यंदा प्रथमच ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील चौकांमध्ये, रस्त्यांवर आणि उड्डाण पुलाच्याखाली विद्युत रोषनाई करून शहर उजळून टाकले आहे. शहरातील तलापलाळीचा परिसर, महत्वाचे चौकांमध्ये आकाशकंदील आणि विद्युत दिव्यांचा लखलखाटाने शहरातील नागरिकांचे डोळे दिपून गेले आहे. परंतु त्याचवेळी ठाण्यातील सत्ताकारणामध्ये महत्वाचे नाव असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी मात्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता असताना दिघे यांच्या समाधी अंधारात असल्याची माहीत मिळताच केदार दिघे यांनी समाधी असलेल्या शक्तिस्थळाच्या ठिकाणी धाव घेऊन या ठिकाणी दिव्यांनी शक्तिस्थळ उजळून काढले. त्यांच्यासोबत अन्य काही कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. दिवाळीच्या काळात दिघे यांच्या समाधीवर अंधार अत्यंत दुदैवी असल्याची खंत केदार दिघे यांनी व्यक्त केली.\nपुतण्याची जबाबदारी म्हणून दिवे लावले...\nसत्ताकारणातील महत्वाचे नाव असलेल्या आनंद दिघे यांच्या नावाशिवाय ठाण्यातील राजकारण पुर्ण होऊ शकत नाही. ठाणेकरांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या दिघे यांच्या पश्चात त्यांची शक्तिस्थळ ही समाधी उभारण्यात आली असून ऐन दिवाळीमध्ये ती अंधारात होती. पुतण्या म्हणून या समाधीवर दिवे लावून दिघे यांना श्रध्दांजली अर्पण करण्याची आपली जबाबदारी होती. त्याच जबाबदारीतून दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. दिघे यांच्या समाधीवरील दिवाळीत अंधार ही अत्यंत दुदैवी बाब आहे. चुकून जरी हा प्रकार झाला असला तरी निवडणूकीच्या काळात धर्मवीरांचा विसर पडलेला आपल्यास दिसत नाही, अशी प्रतिक्रीया केदार दिघे यांनी यावेळी व्यक्त केली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/action-against-unmasked-citizens-baramati-314347", "date_download": "2020-12-02T19:41:19Z", "digest": "sha1:PM5P7YE7B5FAORBS3JPEYQ53KAVJZLQ5", "length": 13949, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरनामुक्त असूनही बारामती नगरपालि���ेने उचलले हे आदर्श पाऊल - Action against unmasked citizens in Baramati | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोरनामुक्त असूनही बारामती नगरपालिकेने उचलले हे आदर्श पाऊल\nबारामतीत गेल्या काही दिवसात अपवादात्मक रुग्ण सोडल्यास कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवले आहेत. अशा नागरिकांवर आता नगरपालिकेने...\nबारामती (पुणे) : बारामती शहर कोरोनामुक्त झालेले असल्याने काहीही धोकाच उरला नाही, अशा भ्रमात राहून मास्कविना फिरणा-या 53 जणांना बारामती नगरपालिकेने दणका देत त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंडाची आकारणी केली.\nखेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब\nबारामती नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी आज दिवसभरात शहर पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी जोरदार कारवाई करत मास्कविना बिनधास्त फिरणा-यांकडून दंड वसूल केला. ही कारवाई या पुढेही सुरु राहणार असून, दुकानात नियमांचे पालन न करणा-यांवरही नगरपालिकेचे पथक कारवाई करणार असल्याची माहिती आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे यांनी दिली.\nशिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार\nबारामतीत गेल्या काही दिवसात अपवादात्मक रुग्ण सोडल्यास कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवले आहेत. अनेक जण बिनधास्त मास्कविना दुचाकीवरुन गावभर हिंडताना दिसतात. अशा नागरिकांवर आता दंडात्मक कारवाईचा बडगा नगरपालिकेने उगारला आहे.\nदिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण\nकोरोनामुक्तीकडे बारामतीची वाटचाल झालेली असली, तरी ही परिस्थिती कायम ठेवण्यासाठी लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याने नगरपालिकेने नाईलाजाने हे पाऊल उचललेले आहे. वारंवार मास्कचा वापर करण्याचे आवाहन करूनही अनेक जण नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत. त्यामुळे या पुढील काळात ही कारवाई कठोर करण्याचेही निर्देश प्रशासनाने दिले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोटारसायकलवरुन रोकड चोरुन लागले धूम ठोकायला पण...\nबारामती : मोटारसायकल वरुन येत रोकड चोरुन नेलेल्या सराईत गुन्हेगारांना बारामती शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या...\nखळबळजनक : भावजयीच्या प्रेमापोटी बहाद्दराने केला भावाचा खून\nवडगाव निंबाळकर ः दीर-भावजयीच्या प्रेम प्रकरणास अडथळा ठरणाऱ्या भावाला जखमी करत अंगाला दगड बांधून विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार बारामती...\n30 लाखांच्या व्याजासाठी फिल्मीस्टाईलमध्ये युवकाचे अपहरण अन् सुटका; बारामतीत घडल्या नाट्यमय घडामोडी\nबारामती : व्याजाने घेतलेले 15 लाख रुपये व त्याचे व्याज असे 30 लाख रुपये देण्यासाठी बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील एका फॅब्रिकेशन...\n याशिवाय विरोधकांकडे टीकेसाठी मुद्देच नाहीत : सुप्रिया सुळे\nबारामती : ''सरकार पडणार या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नसल्याने व विरोधकांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले...\nफरारी संशयितांचा फलटण तालुक्यात पोलिसांवर गोळीबार, एकास पकडले; दोघे पळाले\nफलटण शहर (जि. सातारा) : एका गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यास गेलेल्या संशयितांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना नुकतीच वडले (ता. फलटण) येथे...\nकापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात\nनसरापूर - कापुरव्होळ ता. भोर येथील बालाजी ज्वेलर्स मध्ये 17 लाख 32 हजार किंमतीच्या सोन्याची लुटीसह पळशी, ता. बारामती येथुन कुलथे ज्वेलर्सची 11 लाख 65...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-municipal-commissioner-orders-officers-to-seek-police-help-for-crowd-control-zws-70-2324767/", "date_download": "2020-12-02T18:43:13Z", "digest": "sha1:MZ5524HZK5W3GUXNH2O2KPW2PMWEDDZ5", "length": 14567, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Municipal commissioner orders officers to seek police help for crowd control zws 70 |मुखपट्टीविना फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळा! | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nमुखपट्टीविना फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळा\nमुखपट्टीविना फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळा\nगर्दी नियंत्रणासाठी पोलिसांची मदत घेण्याचे अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांचे आदेश\nमुंबईतील बाजारपेठांमध्ये सध्या दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीचा अखेरचा शनिवार व रविवार असल्याने गेली दोन दिवस बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. चेंबूर येथील बाजारपेठेत तर रविवारी ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीने परिसरातील वाहतुकीची अडवणूक केली. करोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालनही यावेळी करण्यात आले नाही. सुरक्षीत अंतराच्या नियमाचा तर फज्जा उडवण्यात आला. या वाढत्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (छायाचित्र : प्रदीप दास)\nगर्दी नियंत्रणासाठी पोलिसांची मदत घेण्याचे अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांचे आदेश\nमुंबई : गणेशोत्सवाप्रमाणेच दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची झुंबड उडू लागली असून बहुसंख्य नागरिक मुखपट्टीविनाच सार्वजनिक ठिकाणी फिरू लागले आहेत. करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मुखपट्टीविना फिरणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाई करणारे कर्मचारी आणि पथकांच्या संख्येत वाढ करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल\nयांनी उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.\nदिवाळीनिमित्त मुंबईतील सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक प्रचंड गर्दी करू लागले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी अत्यंत धोकादायक असल्यामुळे पालिका अधिकारी चिंतित झाले आहेत.\nबाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कशी नियंत्रणात आणायची, असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. खरेदीसाठी येणारे बहुसंख्य नागरिक मुखपट्टीचा वापर करीत नाहीत. तसेच काही जण योग्य पद्धतीने मुखपट्टी परिधान करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन दंडात्मक कारवाई अधिक तीव्रतेने करण्याचे आदेश चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.\n* केवळ प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून चालणार नाही, तर पालिकेच्या इतर विभागांतील अधिकाऱ्यांची विभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. गर्दीची ठिकाणे निश्चित करावीत आणि तिथे कारवाई करणारी पथके ���ैनात करावीत.\n* संसर्ग पसरू नये या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवावी आणि वेळप्रसंगी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. त्याचबरोबर जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी.\n* सर्व परिमंडळीय उपायुक्त आणि विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांनी वरील आदेशांचे प्राधान्याने काटेकोरपणे पालन करावे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अर्ध्या मिनिटात वाहन सोडा, अन्यथा कारवाई\n2 घाटकोपर उड्डाणपूल वाहतुकीस खुला\n3 गडय़ा, आपला घरचा फराळच बरा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-artist-hub-web-portal-for-common-artist-1454082/", "date_download": "2020-12-02T19:45:14Z", "digest": "sha1:OE2EB2DGNXAIM6HNTXG6OY7RW6JB5ZXB", "length": 13057, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane artist hub web portal for common artist | ‘आर्टिस्ट हब’, सामान्य कलाकारांचे व्यासपीठ | Loksatta", "raw_content": "\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\n‘आर्टिस्ट हब’- सामान्य कलाकारांचे व्यासपीठ\n‘आर्टिस्ट हब’- सामान्य कलाकारांचे व्यासपीठ\nप्रत्येक महिन्याला एका वेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल\nया व्यतिरिक्त आर्ट लायब्ररी नावाची एक अभिनव संकल्पना देखील यात असणार आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये प्रत्येक महिन्याला एका वेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल.\nसमाजातील सामान्य स्तरातील कलाकारांसाठी आजही हवी तशी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक कलाकार आणि त्यांच्या कलाकृती दुर्लक्षित राहतात. अशा कलाकारांसाठी शनिवारी (दि.१५) जागतिक कला दिनाच्या निमित्ताने आर्टिस्ट हब डॉट ऑनलाईन (www.artisthub.online) हे वेब पोर्टल मुंबई आणि ठाणेकरांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरु होत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून व्यावसायिक व अव्यावसायिक कलाकार, शिल्पकार, हस्तकलाकार आणि कलाप्रेमी आपल्या कलाकृती जागतिक स्तरावर प्रदर्शित करू शकतात. या माध्यमातून लोकांना हव्या त्या कलाकृती घरबसल्या विकत घेता येणार आहेत. ठाण्यातील द होरायझन टेक्नॉलॉजीज या संस्थेने हे पोर्टल विकसित केलेले असून मयूर दाभाडे, स्वप्नील दाभाडे आणि हृषीकेश देसाई या तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.\nया व्यतिरिक्त आर्ट लायब्ररी नावाची एक अभिनव संकल्पना देखील यात असणार आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये प्रत्येक महिन्याला एका वेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल. “सध्या ही ऑनलाईन आर्ट लायब्ररी मुंबई व ठाणेकरांसाठी प्रायोगिक स्तरावर खुली करण्यात आली असून यासाठीचा प्रतिसाद बघून ही संकल्पना सर्वत्र राबवण्याचा आमचा मानस आहे.” अशी माहिती मयूर दाभाडे यांनी दिली. तसेच कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि पर्सनलाईज्ड मर्चन्डाईस देखील आर्टिस्ट हबवर उपलब्ध असतील. व्यावसायिक कलाकारांकडून तुमचं स्केच काढून देण्यापासून ते अगदी तुमच्या नेमप्लेट पर्यंतच्या पर्सनलाईज्ड सेवा या पोर्टल वर उ��लब्ध असणार आहेत. बऱ्याचदा आपण आपल्या प्रियजनांचे जन्मदिवस विसरतो आणि त्यांचा रुसवा आपल्याला सहन करावा लागतो. यासाठी आर्टिस्ट हब ‘हॅपी बर्थडे’ नावाची एक संकल्पना राबवत आहे ज्यात तुमच्या प्रियजनांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट्स पोहोच करण्यात येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n' अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न\n'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केला स्विमिंग पूलमधील फोटो\nप्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी केली लिंगबदल शस्त्रक्रिया\nड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव\n\"मी खूप अस्वस्थ झाले, पण..\"; नैराश्याबद्दल मयुरी देशमुखने पोस्ट केला व्हिडीओ\nलांब पल्ल्यांसाठीही परळमध्ये टर्मिनस\nट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\nवडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nफुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल\nअंध बिबटय़ा मादीचा वाढदिवस साजरा\nउपनगरी गाडय़ांमधील गर्दी रोखण्यासाठी वेळा बदला\nभारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nपुन:प्रदर्शित मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘साहेबांची पोरं लय भारी, बिना बैल घोड्याची हकलली गाडी’\n2 मधमाश्यांच्या हल्ल्यात पादचाऱ्याचा मृत्यू\n3 राज्यातील डॉक्टरांची मणिपूरमध्ये रुग्णसेवा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/winner-maharashtra-mr-beardsome-will-be-declared-tomorrow-8570", "date_download": "2020-12-02T19:17:15Z", "digest": "sha1:QPNRITMM2NJTI6ACN3KUNJIBWF2I2W2X", "length": 12907, "nlines": 141, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Mr. Beardsome : महाराष्ट्राचा 'देखणा दाढीवाला' कोण होणार? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nMr. Beardsome : महाराष्ट्राचा 'देखणा दाढीवाला' कोण होणार\nMr. Beardsome : महाराष्ट्राचा 'देखणा दाढीवाला' कोण होणार\nरविवार, 1 डिसेंबर 2019\n'नो शेव्ह नोव्हेंबर'चे निमित्त साधून Brewing Beard ह्या फेसबुक पेजमार्फत दरवर्षी फेसबुकवर देखणा दाढीवाला निवडण्याची स्पर्धा घेतली जाते. यंदाचे हे स्पर्धेचे चौथे वर्ष.\nमहाराष्ट्रातल्या राजकीय धुराळ्यासोबतच सध्या सोशल मीडिया फेसबुकवर एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेची धामधूम आहे. देखण्या दाढीवाल्यांची स्पर्धा.\n- ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा\nस्त्री ही सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच सजग असते. म्हणून काही नाहीच केलं तरी स्वतःला गृहिणी म्हणवणारी बाईसुद्धा आयब्रोच्या निमित्ताने का होईना, पार्लरची पायरी चढतेच. म्हणजे सुंदर दिसणं हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. तर आपण कसे दिसतो यावर दुर्लक्ष करणं हा 'भारतीय पुरूषांचा' स्थायी भाव असूच शकतो, इतकी कमालीची उदासिनता भारतीय पुरुषांमधे आढळते.\n'ऑन द अदर हॅन्ड' पुरुष लुक्सवर अजूनही फारसे लक्ष देत नाहीत. तब्येतीवर लक्ष नाही. लुक्सकडे लक्ष नाही. कपड्यांचा सेन्स नाही, निळा, पांढरा, काळा, ग्रे या पलीकडे कपड्यांचे रंग नाहीत. अशा दुष्टचक्रात आमचे अनेक बांधव अडकले आहेत. सुंदर स्त्री बघितल्यावर आपले मन जसे प्रफुल्लित होते, तसेच नीटनेटका, टापटीप हँडसम मनुष्य पाहिल्यावर कदाचित मुलींनासुद्धा छान वाटत असेल.\nहा विचार मनात येऊन काही पुरुष लोक्स आजकाल दिसण्यावर भर देत आहेत. आपापलं जे काय कार्यक्षेत्र असेल त्यात उत्तम करण्याचा प्रयत्न असतानाच ही मंडळी दिसण्यावर ही फोकस करत आहेत ही तशी सुखद बाब आहे. मग डायट वर लक्ष, व्यायाम, चांगले कपडे वापरणे, परफ्युम /जेल वेग्रे, पार्लर ला कधीमधी भेट हे सगळं आलंच.\nयाचाच एक महत्वाचा भाग म्हणून निरनिराळ्या फॅशन येत असतात. सध्या दाढी वाढवण्याची फॅशन गेले काही वर्षे जोमात आहे. सोशल मीडिया हा त्याचा आरसाच.\n- उर्वशी रौतेला काय म्हणते आपल्या फिटनेसबद्दल ते वा���ा\n'नो शेव्ह नोव्हेंबर'चे निमित्त साधून Brewing Beard ह्या फेसबुक पेजमार्फत दरवर्षी फेसबुकवर देखणा दाढीवाला निवडण्याची स्पर्धा घेतली जाते. यंदाचे हे स्पर्धेचे चौथे वर्ष. ह्यावर्षी देखील ह्या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 468 पुरुषांनीं ह्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धकांचे फोटो पेजवर अपलोड केले जातात.\nफेसबुक युजर्स त्यांना आवडलेल्या फोटोला लाईक करून तसेच त्यावर रिऍक्ट होऊन आपले मत नोंदवू शकतात. आयोजकांनी काही परीक्षकसुद्धा नेमले आहेत. परीक्षकांचे 50% गुण आणि पब्लिक व्होटिंगचे 50% गुण यातून विजेता निवडला जातो. तसेच फक्त परीक्षकांनी दिलेल्या गुणांवर ज्युरी अवॉर्ड्स दिले जातात. विजेत्यांना Mr Beardsome ह्या किताबासोबत पाच हजार रुपये (प्रथम), तीन हजार रुपये (द्वितीय), एक हजार रुपये (तृतीय) अशी पारितोषिके दिली जातात.\n- अमोल पालेकरांची पंचवीस वर्षांनंतर रंगभूमीवर एन्ट्री\nदोन आठवड्यापूर्वी स्पर्धा चालू झाल्यापासून तीन लाखांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सपर्यंत ही स्पर्धा पोचली आहे. सध्या गाजत असलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' मालिकेत काम करणारी आदिती द्रविड ह्यावर्षीच्या स्पर्धेचे निवेदन करत आहे. नुकतेच तिने फेसबुक लाईव्ह येऊन स्पर्धेची माहिती दिली आणि स्पर्धेसंबंधी प्रश्नांना लाईव्ह उत्तरे दिली.\nसोमवारी (ता.2) ह्यावर्षीचा Mr. Beardsome जाहीर होईल. सर्व महाराष्ट्राला ह्यावर्षीचा विजेता कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.\nमहाराष्ट्र maharashtra फेसबुक स्त्री सौंदर्य beauty भारत फॅशन मात mate स्पर्धा day टोल वर्षा varsha बाबा baba\nBIG BREAKING | कोरोनावर अखेर लस मिळाली इंग्लंड हा लस शोधणारा पहिला...\nसर्वात मोठी बातमी बातमी समोर येतेय. अखेर कोरोनावर लस मिळाली आहे. आणि इंगलंड हा लस...\nVIDEO | जवानाला जाळ्यात अडकवून पाकिस्तानी महिलेनं घेतली भारताची...\nआणि आता एक धक्कादायक बातमी.. सीमा सुरक्षा दलातील एक जवान पाकिस्तानी महिला एजंटच्या...\nVIDEO | एकदा बघाच सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स...\nकेरळ - आपल्या देशात किती गंभीर परिस्थिती असो, त्यातूनही अनोखा शब्दांचा अर्थ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)च्या या जागांसाठी परिक्षा\nतरुणांनो आम्ही तुमच्यासाठी यावेळी नोकरीच्या नव्या संधी आणल्या आहेत.महाराष्ट्र...\nज्युनिअर इंदोरीकर लग्नाच्या बेडीत, हरिनाम सप्ताहात चढले बोहल्यावर\nकर्जत: कीर्तनकार, प्रबोधनकार करणारी मंडळी प्रत्येकवेळी आपल्या भाषणातील...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathicorner.com/puranpoli-recipe-in-marathi.html", "date_download": "2020-12-02T19:39:56Z", "digest": "sha1:Y26PJAP7MQGDG3UA4N7TDHNADCIJJA7L", "length": 9894, "nlines": 109, "source_domain": "marathicorner.com", "title": "पुरण पोळी रेसिपी मराठी मध्ये | महाराष्ट्रीयन पुरण पोळी -", "raw_content": "\nपुरण पोळी रेसिपी मराठी मध्ये | महाराष्ट्रीयन पुरण पोळी\nया लेख मध्ये काय आहे\nपुरण पोळी रेसिपी मराठी साहित्य: Ingredients For Puran Poli\nमहाराष्ट्रीयन पुरणपोळी पूरण पोळी ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन मराठी रेसिपी आहे. होळीच्या फेस्टिवल मध्ये खास बनवली जाते. पोळी मध्ये चणा डाळ व गूळ घालून केली जाते. थोडा वेळ घेणारी मराठी रेसिपी असली तरीही, शेवटी परिणाम म्हणून प्रयत्न केलेच पाहिजेल. तर चला आज आपण “Puran Poli Recipe in Marathi” बनवूया.\nगणेश चतुर्थी हा हिंदू उत्सव आहे, भगवान गणेश आणि पार्वती देवी यांच्या मुलाच्या जन्मच्या वेळी या उत्सवाच्या वेळी त्यांचे सर्व भक्त पृथ्वीवर गणेश चतुर्थी साजरी करतात तेव्हा गोड पदार्थ म्हणून, अशी ‘पुरण पोळी रेसिपी मराठी’ सामान्यत: तयार केलेली मिठाई आहे.\nबरेच लोक असे मानतात की “मराठी पुरण पोळी रेसिपी” ची मूळ सुरवात महाराष्ट्र राज्यामध्ये झाली. (कदाचित “महाराष्ट्रीयन पुरण पोळी” या जगापासून अस्तित्त्वात आहे), महाराष्ट्र तसेच गुजरात आणि गोवा ही गोड पोळी तयार करण्यासाठी प्रसिध्द ठिकाणे आहेत.\nपुरण पोळी रेसिपी मराठी साहित्य: Ingredients For Puran Poli\n2 कप गव्हाचे पीठ\n1 1/4 कप पाणी\n1 कप चणा डाळ\n1/2 चमचे जायफळ पावडर\nचणा डाळ घेऊन चांगली धुवा. त्या चणा डाळ मध्ये 2 2/2 कप पाणी घाला आणि कमीतकमी ३ तास भिजवा.\nआता डाळ कुकरमध्ये टाका आणि पाणी टाकून 3 शिटी पर्यंत मध्यम gas वर शिजवा.\nगाळनीच्या सहाय्याने जास्त झालेलं पाणी काढून टाका.\nडाळ वाटून घ्या. मोठी डाळ किवा तुकडे मागे ठेवू नका.\nकेवळ 2 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह मध्ये पुरण ठेवा. २ मिनिटानंतर वाटी बाहेर काढा आणि पूरण चांगले मिक्स करा.\nपुन्हा 3 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह मध्ये पुरण ठेवा. नंतर बाहेर काढा आणि पुन्हा चांगले मिसळा.\nत्यात जायफळ पावडर घाला.\nज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर गॅसवर आपण पूरण शिजवू शकता. पूरण आणि गूळ एकत्र करून मध्यम आचेवर शिजवा.\nसतत ढवळून घ्या आणि पूरण घट्ट होईस्तोवर शिजवा.\nएका डिश मध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये चवीनुसार मैदा आणि मीठ घाला.\nतुमच्या चवीनुसार गव्हाचे पीठ आणि मैदाचे प्रमाण बदलू शकता. दोन्ही एकत्र चांगले मिसळा.\nएका वेळी थोडेसे पाणी घालून एकदम मऊ पीठ तयार करावे.\nएकाच वेळी जास्त पाणी घालू नका.\nपीठ थोडे पातळ ठेवावे.\nतेल टाकून परत कणीक मळून घ्या.\nजोपर्यंत पीठ आपल्या हातात चिकटत नाही तोपर्यंत तेसेच करा.\nपीठ एका भांड्यात टाका, ते झाकून ठेवा आणि कमीतकमी दीड तासांचा अवधी द्या.\nकणिकच्या मध्यम आकाराचा बॉल घ्या.\nतुम्ही या बॉलमधून पोळी रोल करू शकता, पराठे सारखे पूरण घालू शकता आणि पौराणिक पोळी देखील बनवू शकता.\nमध्यम आचेवर तवा गरम करा. तवा पुरेसे गरम झाल्यावर तव्यावर रोल केलेली पोळी ठेवा.\nएका बाजूला पासून फक्त 2 मिनिटे भाजून लहान फुगे दिसू लागतील.\nवर पलटून थोडे तूप/तेल तुम्ही लाऊ शकता.\nपुन्हा पोळी पलटी करा आणि तूप/तेल पुन्हा दुसर्‍या बाजूला पसरवा.\nदोन्ही बाजूंनी भाजून घ्या तुमची पोळी तयार आहे.\nआम्ही तुम्हाला पुढील सर्व विषयांची माहिती दिली आहे Puran Poli recipe in Marathi. पुरान पोळी रेसिपी मराठीत तुम्हाला लिहायला आवडत असेल तर ही जागा आहे पुरान पोळी रेसिपी मराठीत मधुर | पुरण पोळी रेसिपी मराठी मध्ये मराठी | तेल पुरण पोळी रेसिपी मध्ये मराठी | खांदेशी पुराण पोळी रेसिपी मध्ये मराठी | पूरण पोली रेसिपी मराठीत मराठी मधुरसरेसीपे | मधुरसरेसीपे पुराण पोली.\nस्वामित्व योजना काय आहे\nमहाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 PDF File कृषी यांत्रिकीकरण\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mushroom-satara.tk/2018/05/mushroom-training-in-kolhapur-sangli.html", "date_download": "2020-12-02T19:56:44Z", "digest": "sha1:ZBYBAICDAAKQT3PGT2EGDVRLGN2NB2PE", "length": 2853, "nlines": 52, "source_domain": "www.mushroom-satara.tk", "title": "मश्रूम उत्पादन चालू करा आणि उद्योजक बना -MUSHROOM TRAINING IN KOLHAPUR, SANGLI, KARAD", "raw_content": "\nमश्रूम उत्पादन चालू करा आणि उद्योजक बना\n• कमी जागेत जास्त फायदा\n• चांगला दर इतर भाजी पाल्यापेक्षा\n• अंदाजे तीनपट फायदा\n• शेतीला जोडधंदा म्हणून करा\nमश्रूम लागवडीबद्दल माहितीसाठी संपर्क साधा\nआमच्याकडे oyster मश्रूम ट्रेनिंग उपलब्ध आहे\n३ जून २०१८ - ११.०० सकाळी ते ४.०० संध्या.\nठिकाण- ११ वी गल्ली जयसिंगपूर, कल्लापा प्लाझा, तिसरा मजला\nटीप- लवकरच आम्ही मश्रूम विकत घ्यायला सुरु करणार आहोत\nत्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या.\nकोणासाठी- शेतकरी बंधू, विद्यार्थी, आणि बेरोजगार तरुण व तरुणी.\nआमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यास आम्ही मश्रूम लागवडीसाठी हि मदत करतो.\nमश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत.\n\"व्यावसायिक मशरूम शेती वेबिनार\" मराठीमध्ये | 11 JULY 2020 | 11 AM-2PM\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/bmm2015?page=1", "date_download": "2020-12-02T19:34:50Z", "digest": "sha1:2MCEWENB7KABIGIPOET2CLZDZINHJ6ET", "length": 5104, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nमैत्र पिढ्यांचे जपे वारसा\nबृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १७ व्या अधिवेशनाबद्दलचं हितगुज.\nPitch it Up - उद्योजक परिषदेतील स्पर्धा लेखनाचा धागा\nमराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - योगेश रत्नपारखी (सीअ‍ॅटल, वॉशींंग्टन) यांच्याशी गप्पा लेखनाचा धागा\n२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन- कार्यक्रमांची माहिती लेखनाचा धागा\n२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन : लवकर नावनोंदणी करा लेखनाचा धागा\nब्रु.म.मं २०१५: सारेगम स्पर्धा लेखनाचा धागा\nब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा लेखनाचा धागा\nBMM2015: बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (logo and slogan competition) लेखनाचा धागा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनात मायबोली गटग कार्यक्रम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१५\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/trying-to-special-childrens-for-earning/articleshow/63220141.cms", "date_download": "2020-12-02T19:08:43Z", "digest": "sha1:SX6RO5D67ZDAJEQGRQ436V4SVCF7FKBG", "length": 17153, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Nashik News : विकलांगांना अर्थार्जनाची 'विद्या'\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टि���ाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमानसिक विकलांग मुलगी म्हणजे पालकांवर ओझं अशी आपल्या समाजाची मानसिकता.\nनाशिक : मानसिक विकलांग मुलगी म्हणजे पालकांवर ओझं अशी आपल्या समाजाची मानसिकता. या मानसिकतेचं ओझं गेली कित्येक वर्ष पालकांनी वाहिलं आहे. मात्र, मानसिक विकलांग मुलीही स्वत:ला सांभाळू शकतात, अर्थार्जन करू शकतात हे 'घरकुल परिवार' संस्थेच्या कामातून सिद्ध झालं. विद्या फडके यांच्या पुढाकारातून मानसिक विकलांग मुलींसाठी सुरू झालेली संस्था आज पालक आणि महिलांच्या जगण्याचा आधार बनली आहे. संस्थेने या महिलांना सक्षम करण्याचं काम केलं आहे.\nमूळच्या पुण्याच्या असलेल्या विद्या फडके लग्नानंतर नाशिकमध्ये आल्या. मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तींशी त्यांचा खरंतर कधी संपर्क आला नाही. मात्र, एका कार्यक्रमासाठी रजनी लिमये यांच्या प्रबोधिनी ट्रस्टमध्ये जाण्याचा योग आला. संस्थेचे काम, मानसिक विकलांग मुलांचे कलाकौशल्य पाहून त्यांना कुतुहल वाटले आणि तेव्हापासून प्रबोधिनी ट्रस्टमध्ये कार्यकर्ती म्हणून काम सुरू केले. गेली चाळीस वर्षे हे काम अखंड सुरू आहे.\n१९७८ ते २०११ पर्यंत विद्याताईंनी प्रबोधिनी ट्रस्टच्या मुलांसाठी काम केले. रजनी लिमये यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. या शाळेत येणाऱ्या मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्याचे काम विद्याताईंनी केले. या मुलांना अर्थार्जनाचा मार्ग मिळावा यासाठीही प्रयत्न केले. अगदी फाइल्स बनविण्यापासून ते मुलांना नोकरी मिळवून देण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास विविध अनुभवांनी घडला आहे. प्रबोधिनी ट्रस्टमध्ये मुले यायची, शिक्षण घ्यायची, कलाकौशल्य विकसित करून घराला थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न करायची. पण या सगळ्यात मुलींचे आयुष्य स्थिरस्थावर व्हायला अधिक वेळ जात होता. किंबहुना पालकांना मुलींच्या भविष्याची चिंता अधिक सतावत होती. आपण नसलो तर या मुलींचं काय होणार, ही चिंता कायम पालकांच्या चेहऱ्यावर दिसून येत असे आणि या जाणीवेतूनच २००६ पासून 'घरकुल परिवार'ची सुरुवात झाली. मानसिक विकलांग मुलींसाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय विद्याताईंनी घेतला आणि त्याला कुटुंबातूनही पाठिंबा मिळाला. या मुलींच्या पालका��साठी हा मोठा दिलासा होता. कारण त्यांच्या पश्चात मुलींना दुसरे घर मिळणार होते. या घरात त्यांच्या मुली सुरक्षित राहणार होत्या.\nआज घरकुल परिवारच्या होस्टेलमध्ये ४८ महिला गुण्यागोविंदाने राहतात. १६ ते ६२ वयोगटांतील या महिला नाशिक, पुणे, चंद्रपूर, लातूर अशा महाराष्ट्राच्या विविध भागांतून येथे आलेल्या आहेत. विद्याताई आणि त्यांचा स्टाफ या सगळ्यांची काळजी घेण्याचे काम करतो. विशेष म्हणजे या स्टाफमध्येही शिक्षिका, डॉक्टर, स्वयंपाकी ते होस्टेलची देखरेख करणाऱ्या सगळ्या महिलाच आहेत. मानसिक विकलांग असलेल्या व्यक्तींचा सांभाळ करणे ही संयमाची कसोटीच असते. पण, विद्याताई आणि त्यांचा स्टाफ ही कसोटी पूर्ण करतात. वयात येणाऱ्या मुलींच्या वागण्यात होणारा बदल, त्यांची चीडचीड या सगळ्यात त्यांना समजून घेण्याचे काम विद्याताई करतात. घरकुल परिवाराने या महिलांना फक्त आश्रय दिला असे नाही तर त्यांना सक्षम होण्याची संधी दिली आहे. कारण घरकुल परिवारातील या मुली पापड, वाळवणाचं साहित्य तयार करण्यापासून पेन तयार करणं, राख्या, आकाशकंदील, गुढी, बुकेदेखील तयार करण्याचं काम करतात. त्यांनी तयार केलेल्या या वस्तू शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचतात. वारली पेंटिंगमध्येही या मुली पारंगत झाल्या आहेत. त्यांच्यातील हे कलाकौशल्य विकसित झाल्याने त्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपली मुलगी कष्ट करून स्वत:साठी जगते आहे हे पाहून पालकांनाही समाधान मिळत असल्याची भावना विद्याताई व्यक्त करतात.\nसंस्थेतील मुलींना कामात व्यग्र ठेवणे, सण, वाढदिवस साजरे करणे, बाहेर फिरायला नेणे, त्यांना म्युझिक थेरपी, योगा थेरपी देणे हे सगळे उपक्रम दर महिन्याला होतात. येथील सर्व महिला, मुली संस्थेत आलेल्या व्यक्तीशी आपुलकीने बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आपल्यालाही त्यांच्याच सामावून घेतो.\nत्यांना समाजात सामावून घ्या\nआपले अपत्य मानसिक विकलांग आहे, हे सत्य स्वीकारताना पालकांना मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, आपले अपत्य इतर मुलांसारखे बोलू शकत नाही, समाजात वावरू शकत नाही अशी भावना पालकांनी ठेवू नये, असे विद्याताई सांगतात. एक व्यक्ती म्हणून या मुलींकडे बघा, त्यांना विकसित होण्याची संधी द्या. ही संधीच त्यांना सक्षम बनवेल असेही त्या सांगतात.\nMarathi News App: तुम्हाला���ी तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमालेगावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविदेश वृत्तट्रम्प यांना धक्का; अॅरिझोना आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडन विजयी\nविज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीने टीव्हीवर दिल्या भरघोस ऑफर्स, पाहा फीचर्स\nदेश'अमरिंदर सिंग तुम्ही कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा का रोखेले नाही\nविदेश वृत्तयेमेनच्या कैदेत अडकलेल्या ‘त्या’ मराठी तरुणांची अखेर सुटका\nजळगावअहंमपणाने पक्षाचे वाटोळे होते; खडसेंचा फडणवीसांना टोला\nऔरंगाबादगुन्हेगाराची मिरवणूक निघाली अन् जल्लोषात स्वागतही झाले\nसिनेन्यूजसलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'\nदेश'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाले'\nविदेश वृत्तविरोधकांच्या सभांची इम्रान खान यांना धास्ती विरोधी नेत्यांवर कारवाईचा बडगा\n नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये\nमोबाइलवोडाफोन-आयडियाचा नवा प्लान, १५० जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग\nफॅशनकरीना कपूरला नेटकऱ्यांनी ‘या’ ग्लॅमरस लुकवरून केलं होतं ट्रोल, म्हणाले...\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये MG Motor चे 'अच्छे दिन', आतापर्यंतची सर्वात जास्त विक्री\n मग त्यामागे असू शकतात 'ही' कारणं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1061604", "date_download": "2020-12-02T19:36:59Z", "digest": "sha1:T3WWYLDEON4YWS66IAKYP3RTYB42DM3C", "length": 2093, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८००\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:००, ७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१४:२९, २ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: ang:800 (deleted))\n१३:००, ७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: se:800)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/cricket", "date_download": "2020-12-02T19:39:12Z", "digest": "sha1:2BUPS3CBAZ2S2NCYBCK53ZUSB3Z32PR3", "length": 30745, "nlines": 318, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cricket | eSakal", "raw_content": "\nशंभरला शंभर पॉइंट: वेबसाईटचा आधार घेत क्रिकेट, पत्त्याचा अंदर बहार\nकोल्हापूर : ऑनलाईन १०० रुपये भरले की मिळणाऱ्या १०० पॉइंटद्वारे क्रिकेट, पत्त्याचा ऑनलाईन जुगाराचा डाव पेटतो. वेबसाईटच्या माध्यमातून मोबाईलवरूच हा जुगार खेळला जातो. संबंधितांपुरता मर्यादित जुगाराचा नवा प्रकार पोलिसांच्याच कारवाईतून पुढे आला....\n दोषी आढळल्यास होणार थेट निलंबन; जिल्हा पोलिस अधीक्षकांचा 'ऍक्‍शन प्लॅन...\nयवतमाळ : वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने तस्करी केली जाते. त्यामुळे दारूबंदीचा पार फज्जा उडत आहे. यातून दारूतस्कर मालामाल होत आहेत. दारूतस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी '...\nINDvAUS : अदानींना कर्ज देऊ नका; मॅचदरम्यान मैदानात येऊन तरुणाची बॅनरबाजी\nसिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान वन-डे आणि कसोटी क्रिकेट सामन्यांचा दौरा ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. या दौऱ्यातील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्याला आज सुरवात झाली. या सामन्यादरम्यान एक लक्षवेधी घटना पहायला मिळाली जी भारतासंदर्भात महत्त्वाची मानली...\nसदाभाऊंची रयत पोपटराव पवार-इंदोरीकरमहाराजांच्या पडली प्रेमात\nनगर : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाने, राज्यपाल नियुक्त आमदार निवडीसाठी 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पाठविली आहे. त्यात राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, निवृत्ती महाराज देशमुख (...\n'कपडे काळेच हवेत कारण ती काळी आहे'; शाळेत मुलं तिला चिडवायची\nमुंबई - जग आता एकविसाव्या शतकात जाण्यासाठी काही दिवस दूर असताना अद्यापही वेगवेगळ्या गोष्टींबद्दची संकुचित मानसिकता कायम आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये जात, धर्म, वंश आणि रंगावरुन डिवचण्याचे काम घडत असल्याचे दिसून आले आहे. याबद्दल...\n\"संधी हुकलीय, पण शिकलोय खूप\"; आयपी���ल स्टार दर्शन नळकांडेच्या भावना\nनागपूर : आयपीएलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचे खेळण्याचे स्वप्न असते. मीदेखील याच अपेक्षेने दुबईला गेलो होतो. दुर्दैवाने यावेळीसुद्धा मला अकरामध्ये स्थान मिळू शकले नाही. स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाले नाही,...\n\"स्मार्ट सिटी' खुलवु लागली सोलापूरचे सौंदर्य, सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी \"...\nसोलापूर : शहराला समृध्द वारसा आहे. सोलापूरच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत 2016 मध्ये सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला. सोलापूरच्या विकासासाठी सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची स्थापना...\nNo Shave November: 'अशीच येत नाय रुबाबदार दाढी, त्यासाठी घ्यावी लागते मेहनत\nसध्याच्या घडीला तरुणांमध्ये दाढी वाढवण्याची क्रेझ पाहायला मिळते. तुम्ही जर निरीक्षण केले असेल तर देशातील लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा विराट कोहली, माजी कर्णधार धोनीसह संघातील इतर काही खेळाडूंमध्ये दाढी...\nसंग्रहालयाचं अनोखं विश्व... (राम पराडकर)\nपुढचं दालन ‘सबकुछ ब्रॅडमन ’ असं. अनेक गोष्टी सुसंगतरित्या मांडून ठेवलेल्या इथं दिसतात. त्यानं वापरलेल्या बॅटस् आहेत. स्वेटर्स आहेत, आणि असं बरेच काही. एका शोकेसमध्ये त्याच्या दोन बॅटस् ठेवलेल्या होत्या. एका बॅटनं त्यानं फक्त तीन षटकांमध्ये शतक...\nतोडबाज ट्रेलर: ‘मसीहा’च्या भूमिकेत रिफ्युजी कॅम्पमधील मुलांना क्रिकेट शिकवतोय संजय दत्त\nमुंबई- अभिनेता संजय दत्त नुकताच कॅन्सरवर उपचार घेऊन परतला आहे. यानंतर त्याने पुन्हा एकदा कामाला सुरुवात देखील केली आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सडक २च्या ट्रेलरनंतर आता संजय दत्तच्या आगामी 'तोडबाज' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे....\nआज सांगली जिल्हा झाला ६० वर्षांचा; आधी होता दक्षिण सातारा\nसांगली : दक्षिण सातारा जिल्ह्याचे \"सांगली' नामकरण 21 नोव्हेंबर 1960 रोजी झाले. सांगली जिल्हा उद्या (ता. 21) साठ वर्षांचा होतोय. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, सहकार, कला, क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रात गेल्या साठ वर्षांत जिल्ह्याने गतीने...\nअग्रलेख : पितृ \"देवो' भव\nप्रत्यक्ष खेळ सुरू होण्याआधीच प्रतिस्पर्ध्याचे मानसिक खच्चीकरण करून त्याला हतबल करून टाकण्यात ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मशहूर आहेत. मात्र, त्याचेच प्रत्यंतर नेमके \"आंतरराष्ट्रीय पुरुष दिना'च्या दिवशी येणे, हा निव्वळ योगायोग असला तरी त्यामुळे चर्चेत...\nWorld Test Championship चा नियम बदलला; भारतापेक्षा कमी गुण असलेला ऑस्ट्रेलिया टॉपला\nनवी दिल्ली - इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघांचा निर्णय गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर घेतला जाईल असं जाहीर...\nयवतमाळातील भाईंना हवाय हप्ता; व्यावसायिकांना धमक्या; पोलिसांचे दुर्लक्ष\nयवतमाळ : गुन्हेगारी वर्तुळात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टोळ्या पुन्हा सरसावल्या आहेत. लहान, मोठ्या व्यावसायिकांना हप्ता अर्थात खंडणीसाठी शस्त्राच्या धाकावर धमक्या दिल्या जात आहेत. यासंदर्भात पोलिसांत तक्रारही देण्यात येत आहेत. तरीदेखील...\nबांगलादेशच्या 21 वर्षीय क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या\nढाका- बांगलादेशाचा 21 वर्षीय क्रिकेटपटू मोहम्मद शोजिबने दुर्गापूर येथील आपल्या राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्थानिक पोलिसांनी आत्महत्येला दुजोरा दिला आहे. मोहम्मद शोजिबने 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषकात देशाचे प्रतिनिधीत्व केले होते....\nविराट अनुष्काचा कुत्रा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना काँग्रेस प्रवक्त्याचे खडे बोल, म्हणाले...\nनवी दिल्ली : क्रिकेटर असो वा फिल्म स्टार... एका टप्प्यानंतर याचं खाजगी आयुष्य हे खाजगी न राहता सार्वजनिक चर्चेचा विषयच बनून जातं. बरेचदा त्यांचे चाहते हेच त्यांच्या बदनामीचे कारण ठरतात. त्यांच्याविषयीची दिशाहीन चर्चा ही त्यांच्या खाजगी आयुष्याचीही...\nसचिनने आजच्याच दिवशी केली होती एंट्री आणि एक्झीट; सचिनच्या इंटरनॅशनल कारकिर्दीचा आढावा\nनवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या सचिन तेंडूलकरने आजच्याच दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर 1989 रोजी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. इतकंच नव्हे तर 2013 मध्ये सचिनने आपली शेवटची इंटरनॅशनल मॅच देखील आजच्याच दिवशी...\nऑस्ट्रेलिया: टीम इंडियाच्या हॉटेलजवळ झाली दुर्घटना; मैदानात कोसळले विमान\nसिडनी : टीम इंडियाने काल शनिवारी ऑस्ट्रेलियामध्य��� आपले पहिले आऊटडोअर सेशन केले. मात्र हे सेशन करत असताना त्यांच्या मैदानात एक गंभीर अशी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये टीम इंडियातील कोणत्याही खेळाडूला कसलीही दुखापत झालेली नाहीये. सगळे खेळाडू...\nगुणवत्ता आणि संधीचा संगम (सुनंदन लेले)\nआयपीएल स्पर्धा म्हणजे गुणवत्तेला संधी देणारं व्यासपीठ. यंदाची आयपीएल स्पर्धा मुंबई इंडियन्स संघानं दिमाखात जिंकली. ज्या प्रकारे रोहित शर्मानं मुंबई इंडियन्स संघाला सातत्यानं यशाचा मार्ग दाखवला, त्याचा विचार करता रोहित शर्माला ‘ट्वेन्टी -२०’ स्पर्धेत...\nआऊटडोअर खेळांनाही परवानगी द्या; खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा पदाधिकाऱ्यांची मागणी\nनागपूर : उशिरा का होईना उपराजधानीतील इनडोअर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज' सुरू झाल्यात. मात्र आऊटडोअर खेळ अजूनही बंदच आहेत. त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शासनाने आऊटडोअर खेळांनाही लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील...\n७३ वर्षांनंतर मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या शिवाजी पार्कच्या नावात बदल\nमुंबई : दादरचे प्रसिद्ध शिवाजीपार्क मैदान. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून ते क्रिकेटची कोचिंग आणि विविध सामान्यांपर्यंत. या मैदानाने मुंबईचा इतिहास पाहिलाय आणि अनुभवला देखील आहे. याच शिवाजीपार्क मैदानाच्या नावामध्ये आता एक बदल करण्यात आलाय....\nआयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्‍शन पोलिसांनी तिघांना केली अटक; 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी\nसोलापूर : शहरातील अवंती नगर येथील पर्ल हाईट्‌स येथे 6 नोव्हेंबरला पोलिसांनी छापा टाकला. तेथून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल क्रिकेट सट्ट्याचे कनेक्‍शन कर्नाटकानंतर आता नागपुरातही असल्याचे समोर आले आहे. स्थानिक...\nसोलापूर पोलिसांची नागपुरात कारवाई; कुख्यात क्रिकेट बुकी रिंकू अग्रवालला केली अटक\nनागपूर : उपराजधानीतील कुख्यात बुकी अमित ऊर्फ रिंकू गोविंदप्रसाद अग्रवाल (वय ४५, रा. भांडेवाडी) याच्यासह तिघांना सोलापूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. सोलापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका क्रिकेट सट्टा अड्डयावर त्यांच्या जिल्ह्यात कारवाई केली होती....\nनगरमध्ये चालायचा आयपीएल सामन्यांवर सट्टा, दोघांना अटक\nनेवासे : मोटारीत आयपीएल क्रिकेट साम���्यावर सट्टा खेळणाऱ्या दोघांना नेवासे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कारवाईची माहिती मिळताच मुख्य सूत्रधार पसार झाला. नगर-औरंगाबाद महामार्गावर...\nविश्‍वासात घेत केला विवाह अन्‌ तलाठी महिलेचा घात\nपाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...\n पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत\nकेनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...\nबारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत\nकंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nलडाख भागात असे काय आहे, ज्यामुळे चीन भारतासोबत घेतोय टक्कर\nबिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...\nस्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का \nपुणे : \"आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...\nनिजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा\nहैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nCorona Updates: पुणे जिल्ह्यातील सव्वातीन लाख रुग्णांनी कोरोनाला हरवलं\nपुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या...\nधक्कादायक ; घरात घुसून लुबाडले सासू-सुनेचे दागिने\nमुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...\nमोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या\nवर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसक���ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/bogus-certificates-relatives-also-made-retired-deputy-director-sports-64140", "date_download": "2020-12-02T18:44:33Z", "digest": "sha1:UKQG4LGE54WLQWKWVHCVGYUVMBYWDQIU", "length": 10471, "nlines": 175, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकाने बनवले नातेवाइकांचेही बोगस प्रमाणपत्र - bogus certificates of relatives also made by the retired deputy director of sports | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकाने बनवले नातेवाइकांचेही बोगस प्रमाणपत्र\nसेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकाने बनवले नातेवाइकांचेही बोगस प्रमाणपत्र\nसेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकाने बनवले नातेवाइकांचेही बोगस प्रमाणपत्र\nशुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020\nया घोटाळ्याचे मुख्य केंद्र औरंगाबाद असून, तिथे मुख्य सूत्रधार व लाभार्थी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिसांचे एक पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे सध्या फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्याच्या टोळीस कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.\nनागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार करून नोकऱ्या बळकावण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. या प्रकरणी सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी आपल्या नातेवाईकांचेही बोगस प्रमाणपत्र तयार केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. पुढील तपासात यापेक्षाही गंभीर बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटकेतील अधिकाऱ्यांवरील संकट गडद होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.\nबनावट क्रीडा प्रमाणपत्राचा तपास करीत असलेले मानकापूर ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपींकडून बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. ���ल्लेखनीय म्हणजे या अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत कुटुंबीय व नातेवाइकांना फायदा पोहोचविण्यासाठी त्यांच्याच नावाने बोगस प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केली. या अधिकाऱ्यांनी संगनमत करून नेमकी किती बोगस प्रमाणपत्र बनविली, प्रमाणपत्र कुणाकुणाला दिले आणि यात कोण सहभागी आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.\nया घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर मानकापूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. सुरुवातीला सांगलीच्या रवींद्र व संजय यांना अटक केल्यानंतर रेवतकर व पडोळे या क्रीडा अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांनी रेवतकर यांची कार व संशयास्पद कागदपत्रे जप्त केली असून, पडोळे यांचीही कार ताब्यात घेण्यात आली आहे. दोघेही येत्या २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. तर न्यायालयीन कोठडीत असलेले सावंत बंधू सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.\nया घोटाळ्याचे मुख्य केंद्र औरंगाबाद असून, तिथे मुख्य सूत्रधार व लाभार्थी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिसांचे एक पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे सध्या फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्याच्या टोळीस कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद aurangabad पूर floods नागपूर nagpur पोलिस पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_74.html", "date_download": "2020-12-02T19:27:37Z", "digest": "sha1:MTTGW5K4S3K6DQDUHVLPJZ3ZWR25SSA2", "length": 7975, "nlines": 195, "source_domain": "www.marathatej.com", "title": "वैजापूर शिऊर रोडवर अपघात चालकाचा ताबा सुटल्या मुळे घडला अपघात एकाचा मृत्यू", "raw_content": "\nHomeवैजापूरवैजापूर शिऊर रोडवर अपघात चालकाचा ताबा सुटल्या मुळे घडला अपघात एकाचा मृत्यू\nवैजापूर शिऊर रोडवर अपघात चालकाचा ताबा सुटल्या मुळे घडला अपघात एकाचा मृत्यू\nवैजापूर शिऊर रोडवर जरुळ फाटा शनिवार दि १ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास नाना ढाब्याजवळ ईरटीका कार पलटी होऊन अपघात घडला या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला\nयाबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की शिऊरहून वैजापूरक���े येत असताना जरुळ फाटा जवळील नाना ढाबा जवळ इरटीका कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला\nया कारमध्ये पाच तरुण हे जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार मोईस बेग यांनी व सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन जखमीना ताबडतोब उपचारसाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले\nसमीर संतोष जाधव वय १९ वर्षे रा दुर्गानगर वैजापूर प्रवीण बबन बरबडे वय २३ वर्षे, नितीन बबन बरबडे वय २५ वर्षे, शुभम प्रविण निंबाळकर वय २३ वर्षे व\nएकाचे नाव माहीत नाही\nहे सर्व रा नवजिवन काॅलनी वैजापूर यांना उपचारासाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता समीर संतोष जाधव गंभीर जखमी असल्याने उपचार करून औरंगाबादला उपचारासाठी जात असताना रस्त्यात मृत्यू झाला\nचौघांवर वैजापूर येथे उपचार सुरू आहेत व समीर संतोष जाधव वय १९ वर्षे यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.\nअबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.\nपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी ६८ लाख ५२ हजार रुपयांची मदत जमा.\nमहाड, पंढरपूर आंबडवे रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/Category/Recruitment_News.html", "date_download": "2020-12-02T18:15:02Z", "digest": "sha1:FDQ4ISE2ITCJD6TC5LNWXA7B2HKFOP6S", "length": 12441, "nlines": 167, "source_domain": "mahanmk.com", "title": "सर्व नवीन जाहिराती 2020 NMK - MahaNMK.com", "raw_content": "\nNMK सर्व जाहिराती 2020\nNMK 2020: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nWhatsApp वर सरकारी नोकरी | मोफत मासिक नोंदणी (त्वरा करा) | चालू घडामोडी 2020 | परीक्षा प्रवेशपत्र | Question Papers | Age Calculator\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा [मुदतवाढ]\nअंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२०\nभारतीय सैन्य [Indian Army] मध्ये पुरुष पशुवैद्यकीय पदवीधर पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १२ डिसेंबर २०२०\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषद [ICMR] मध्ये विविध पदांच्या ६५ जागा\nअंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२०\nMahaNMK.com दररोज नवनवीन जाहिराती उपलब्ध ( खाली पहा )\nदि. ०२ डिसेंबर २०२० च्या जाहिराती\nहॉकिन्स कूकर्स लिमिटेड [Hawkins Cookers Ltd] मुंबई येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा\nअंतिम ���िनांक : ३० डिसेंबर २०२०\nलातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड [Latur Urban Co-op Bank] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२०\nविभागीय वन अधिकारी, मेळघाट वन्यजीवन विभाग अमरावती येथे वाहन चालक पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२०\nब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड [BECIL] मध्ये विविध पदांच्या १३ जागा\nअंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२०\nराष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] पालघर येथे गट प्रवर्तक पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२०\nसंघ लोकसेवा [UPSC CISF] आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या २३ जागा\nअंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२०\nपुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२०\nवस्त्र समिति [Ministry Of Textile] वस्त्र मंत्रालय मध्ये सहकारी पदांच्या १० जागा\nअंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२०\nब्रह्मोस एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड [BrahMos Aerospace] मध्ये विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२०\nप्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] चेन्नई येथे प्रकल्प सहकारी पदांच्या १३ जागा\nअंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२०\nऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [AIIMS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या १४२ जागा\nअंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२०\nदि. ०१ डिसेंबर २०२० च्या जाहिराती\nकुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर येथे स्टोअर कीपर पदांची ०१ जागा\nअंतिम दिनांक : ०९ डिसेंबर २०२०\nपनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२०\nहिंदुस्तान कॉपर लिमिटेड [HCL] मध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : ०४ जानेवारी २०२१\nशिक्षक भर्ती मंडळ [TRBT] त्रिपुरा येथे शिक्षक पदांच्या ३८४१ जागा\nअंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२०\nबृहन्मुंबई महानगरपालिका [MCGM] मुंबई येथे ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या ०३ जागा\nअंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२०\nऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [AIIMS] मध्ये कनिष्ठ निवासी पदांच्या १९४ जागा\nअंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२०\nदि. ३० नोव्हेंबर २०२० च्या जाहिराती\nराष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था [NIHFW] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०९ जागा\nअंतिम दिनांक : ११ जानेवारी २०२१\nभारतीय रेल्वे [Indian Railway] मध्ये सहाय्यक प्रोग्रामर पदांच्या १६ जागा\nअंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२१\nनामको बँक [Namco Bank] नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०६ डिसेंबर २०२०\nअधिक जाहिराती खालील पेजवर:\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\nNMK आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t214/", "date_download": "2020-12-02T18:11:29Z", "digest": "sha1:AEY6NPIMFMCIAY5P7FDNWFUYCBRI4R4C", "length": 3801, "nlines": 109, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-जग माझे बदलल.", "raw_content": "\nगीत मना मनामध्ये भरणारे,संगीत विश्व व्याप\u0017\nतु आपल म्हटलेस आणि,\nकळत होता वेडेपणा तरी,\nतसेच वागत होतो तुझ्यासाठी .\nतु हा म्हटलस आणि,\nहवे होते जसे मला\nतु आपल म्हटलेस आणि\nकिती स्वप्ने पहिली होती\nकिती कल्पना रंगवल्या होत्या\nरात्र रात्र जागवल्या होत्या\nस्वप्नातून सत्यात तु आलीस\nआणि प्रेम माझे खरे ठरले\nतु आपल म्हटलेस आणि\nRe: जग माझे बदलल.\nRe: जग माझे बदलल.\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://newsjalna.com/archives/3418", "date_download": "2020-12-02T18:07:50Z", "digest": "sha1:GBSXW4AMEPN6UIEAREIOIMGI7GUJ7XU6", "length": 13584, "nlines": 121, "source_domain": "newsjalna.com", "title": "जालना शहरात निर्जंतुकीकरण मोहीम - News Jalna-Marathi News", "raw_content": "\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्त��, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nHome/जालना जिल्हा/जालना शहरात निर्जंतुकीकरण मोहीम\nजालना शहरात निर्जंतुकीकरण मोहीम\nजालना ( प्रतिनिधी न्यूज ) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगर पालिकेच्या वतीने जालना शहरात वेगवान रितीने निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. रविवारी ( ता. १९) कोरोना विलगीकरण कक्षासह अधिकारी निवासस्थाने व शासकीय कार्यालये परिसरात सॅनिटाइजर फवारणी करण्यात आली\nजालना शहरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्यानंतर नगर पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीमे सोबत विविध भागांत निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे स्वतः या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्वच्छता अधिक्षक संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक अरूण वानखेडे, दफेदार श्रावण सराटे, फायर ब्रिगेड चे अधिक्षक विठ्ठल गोगरूड ,संतोष धोञे व सहकारी यांनी आज जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा व सञ न्यायाधीश, यांची निवासस्थाने,जिल्हा कचेरी, जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरातील विलगीकरण कक्ष, कोरोना रूग्णालय, परिसरात सोडीयम हायड्रो क्लोरीक ची फवारणी केली. तथापि नवीन जालना भागात स्वच्छता निरिक्षक खर्डेकर व सहकार्यांनी गांधी नगर, ढोरपुरा, सुवर्णकार नगर, भिम नगर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली. या मोहिमेत संदीप दराडे, नितेश ढाकणे, पंजाब देशमुख, दीपक कारके यांनी पार पाडली असून वेगवान पध्दतीने मोहीम सुरू राहील असे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.\n नगर पालिकेच्या वतीने कोरोना विलगीकरण कक्ष परिसरासह शहरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. फवारणी करतांना स्वच्छता निरिक्षक अरूण वानखेडे, विठ्ठल गोगरूड, श्रावण सराटे, आदी दिसत आहेत\nवालसावंगी येथील धामणा नदीतुन होतेय वाळू चोरी.\nजालना जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी\nजालना शहरातील कंटेन्मेंट भागात पोलिस अधिक्षक एस.चैतन्य यांची भेट\nजालना शहरातील सोळा पथके मिळून 708 कुटुंबातील 3107 जणांचे सर्वेक्षण पूर्ण.\nशेतकऱयांनी ४८ तासाच्या आत विमा कंपन्यांशी संपर्क साधावा- जिल्हा कृषी अधिकारी\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nतिर्थपुरीत क्षयरोग व कुष्ठरुग्ण शोध अभियानास सुरूवात.\nसावधान वाहन चालवने शिकायचे असेल तर मान्यताप्राप्त ड्रायव्हींग स्कुलच निवडा.\nशेतरस्ते, पाणंद रस्त्यासह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधीशेत, पाणंद, रस्ते कामासाठीच्या गावपातळीवरील समित्या कागदावरच,\nबनावट नोटा प्रकरणी परभणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक\nभोकरदन येथे आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न\nमहावितरण च्या विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचे रुमने आंदोलनशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी\nकेंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला;राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्रावर भेट\nजालना जिल्ह्यात सरासरी 66.54 टक्के मतदान.\nबदनापूर तालुक्यात 64.07 टक्के मतदान\nजालना सामाजिक न्याय विभागाच्या 36 सुरक्षारक्षकांचे सात महिन्याचे मानधन रखडले\nमतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन जालन्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबदनापूरात अनेक कार्यकर्तेचा मनसेत प्रवेश.\nजालना-जांबसमर्थ बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी\nवाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या २१ सदस्यांनी केले रक्तदान\nपदवीधर मतदानास घनसावंगी तालुक्यात सुरळीतपणे सुरुवात\nदत्ता नाईक on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nप्रमोद संघवी on १४ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा\nerror: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrgtrick.blogspot.com/2020/02/chhatrapati-shivaji-maharaj-ya-chitrapatatil-ritesh-deshmukh-cha-ha-nva-look-nakki-bgha.html", "date_download": "2020-12-02T18:48:23Z", "digest": "sha1:2C2436YYDJKXLZLLT62EQ2AKBBR3JZ7X", "length": 4545, "nlines": 58, "source_domain": "vrgtrick.blogspot.com", "title": "'छत्रपती शिवाजी महाराज ' या चित्रपटातील रितेश देशमुखचा हा नवा लुक आहे का? नक्की बघा ! - VRG Trick", "raw_content": "\n'छत्रपती शिवाजी महाराज ' या चित्रपटातील रितेश देशमुखचा हा नवा लुक आहे का\nHomeUnlabelled 'छत्रपती शिवाजी महाराज ' या चित्रपटातील रितेश देशमुखचा हा नवा लुक आहे का\n'छत्रपती शिवाजी महाराज ' या चित्रपटातील रितेश देशमुखचा हा नवा लुक आहे का\n'छत्रपती शिवाजी महाराज ' या चित्रपटातील रितेश देशमुखचा हा नवा लुक आहे का\n२०१३ Award मध्ये नॅशनल अवॉर्डविजेते चित्रपट निर्माते रवी जाधव किंवा त्यांच्या पहिल्या मराठी निर्मितीतील 'बालक-पालक' हा चित्रपट आहे . त्यांनी 'बँजो ' या चित्रपटाचे सुद्धा दिग्दर्शन केलेले आहे . या दिग्दर्शकांच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांवरील बायोपिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रितेश देशमुख साकारत आहेत . जेव्हापासून रितेशने आपल्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून सोशल मीडियावर या चित्रपटाने बरीच चर्चा रंगली आहे. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या अभिनेत्याच्या लूकचे अनावरण करणे बाकी असले तरी अभिनेत्याचे एक चित्र माध्यमात फिरत आहे आणि चित्रपटातील त्याचा लूक असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत.\nचित्रात, रितेश देशमुख, जे मुख्य भूमिका साकारणार आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे एक विलक्षण साम्य असलेले दाढी आणि मराठा योद्धा म्हणून वस्त्र परिधान केलेले दिसू शकतात.\n आ�� पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscalert.com/2014/08/most-expensive-currency.html", "date_download": "2020-12-02T19:07:21Z", "digest": "sha1:O355DOARPTHKLFWEIZFZVBFAFKUWTHXU", "length": 17246, "nlines": 189, "source_domain": "www.mpscalert.com", "title": "MPSC Alert - Your Ultimate Competitive Guide.: जगातील 10 महागडी चलन", "raw_content": "\n MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.\nजगातील 10 महागडी चलन\nजागतिक वित्त बाजारात पैश्याची देवान-घेवाण तसेच जास्तीत जास्त अर्थ व्यवहार हे अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात होत असतात. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अमेरिका आणी त्याच्या ह्या चलनाला जागतिक स्तरावर दबदबा आहे. अमेरीकेचे जागतिक बँकेवर असणारे वर्चस्व तसेच जगातील सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्था ह्याचा देखील परीणाम जागतिक व्यापारावर होत असतो. आपण देखील आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात करतो. त्याच प्रमाणे युरोपियन देशामध्ये आणी युरोपियन युनियन मध्ये वापरले जाणारे 'युरो' हे देखील जागतिक स्तरावरील एक महत्वाचे चलन आहे. त्याच प्रमाणे युनायटेड किग्डमचे 'स्टर्लिंग पौंड' हे देखील एक महत्वाचे चलन आहे.\nही सर्वी चलने जागतिक स्तरावर महत्वाची तर आहेतच आणी आपण सर्वांना ज्ञात सुधा आहे परंतु जगात अजूनही असे काही चलने आहेत जी जागतिक स्तरावर डॉलर एवढी महात्वाची नाही आणी आपणाला ज्ञात ही नाही परंतु त्यांचे मूल्य प्रचंड आहे. त्यातील जास्तीत जास्त चलने ही तेल समृद्ध अश्या आखाती देशातील आणी आर्थिक समृद्ध असणाऱ्या युरोपातील आहे. तेलाच्या व्यापारामुळे आणी जागतिक स्तरावर होणात्या प्रचंड उलाढालीमुळे त्यांचे मूल्य आपल्या रुपयाच्या तसेच डॉलर च्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. अर्थात त्याला इतरही आर्थिक कारणे आहेत.\nआज आपण ती चलने बघत आहोत ज्याची जागतिक स्तरावरील मूल्य प्रचंड वधारले आहे. यात पहिला क्रमांक लागतो तो कुवेत देशाच्या 'कुवेत दिनार' चा....\n(चलनाचा हा दर '25-7-2014-शुक्रवार' नुसार घेतलेला आहे)\n1- कुवेत दिनार (1 कुवेत दिनार= 212.37 रुपये)\nकुवेत या आखाती देशाचे असलेले 'दिनार' हे चलन रुपयाच्या तसेच डॉलरच्या तुलनेत सर्वात महाग आहे. 1 दिनार साठी आपल्यला तब्बल 212 रुपये किवा 3.54 अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहे.\n2- माल्टीस लिरा (1 माल्टीस लिरा = 187.88 रुपये)\nमाल्टीस लिरा हे माल्टा ह्या देशाचे चलन आहे. फारश्या कुणाच्या ध्यानीमनी नसणाऱ्या ह्या ���ेशाच्या चलनासाठी 1 लिरा साठी आपल्याला तब्बल 187 रुपये मोजावे लागणार आहे.\n3- बहरिनी दिनार ( 1 बहरिनी दिनार= 159.31 रुपये)\nहे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे चलन आहे. बहरीन या आशियायी खंडातील देशाच्या चलनासाठी तब्बल 159 रुपये मोजावे लागणार आहे .\n4- ओमानी रियाल (1 ओमानी रियाल = 155.99 रुपये)\nएक अरेबियन देश असणारा ओमान हा दक्षिण आशियायी देश असून चलनाच्या बाबतीत चवथ्या क्रमांकावर आहे.\nआपल्याला 159.99 म्हणजेच 160 रुपये मोजून 1 रियाल मिळेल.\n5- ल्याट्वियन ल्यात्स (1 ल्याट्वियन ल्यात्स = 144.77 रुपये )\nल्याट्विया ह्या युरोप खंडातील लहानश्या देशाचे हे चलन जगात 5 वे महागडे चलन आहे.\n6- सायप्रस पौंड (1 सायप्रस पौंड= 137.82 रुपये)\nयुरोपमध्ये असलेले सायप्रस नावाचे हे लहानसे बेट पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. पर्यटनावर आधारलेल्या ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची गंगाजळी जमा होत असते.\n137 रुपये एक सायप्रस पौंडसाठी मोजणे हे नक्कीच आपण भारतीयांसाठी महागडे आहे.\n7- स्टर्लिंग पौंड (1 स्टर्लिंग पौंड= 101.96 रुपये)\nहे युनायटेड किग्डम म्हणजेच ग्रेट ब्रिटन चे चलन आहे. जगात वापरल्या जाणाऱ्या 5 मुख्य चलनापैकी हे एक चलन आहे.\n8- जोर्डनियन दिनार (1 जोर्डनियन दिनार = 84.81 रुपये)\nप्यालेस्टीन, इस्त्रैल ई. सद्या चर्चेत असणात्या देशाला लागून असणात्या जोर्डन या आशियायी खंडातील देशाचे हे चलन.\n9- युरोपियन युरो (1 युरो= 80.66 रुपये)\nयुरीपियन युनियन मध्ये असणाऱ्या 28 देशांपैकी 17 देशाचे 'युरो' हे अधिकृत चलन आहे. युरो हे चलन 1999 पासून अमलात आले आहे.\n10- अझरबैजान मनत (1 अझरबैजान मनत= 76.59 रुपये)\nपश्चिम आशियात असणारा हा देशाचे चलन 10वे महागडे चलन आहे.\nतर ही आहे जगातील 10 महागडी चलने. परंतु तुम्ही ही लिस्ट वाचून आश्चर्यचकित झाला असाल ना कारण कि यात अमेरिकन डॉलर कुठेच नाही आहे. नक्कीच तो जगातील महागड्या 10 चलनात नाही आहे परंतु जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या चलनात त्याचा सर्वात वरचा क्रमांक आहे हे नाकारता येत नाही.\nLabels: अर्थशास्त्र, बँकिंग, माहिती\nजम्मू व काश्मीर बद्दल थोडक्यात\nक्लाउड तंत्रज्ञानात महाराष्ट्र अव्वल.\nस्पर्धा परीक्षा लेखक व्हायचंय .\nजगातील 10 महागडी चलन\nभारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार\nदीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत\n:book आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर ...\nचालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert\nमराठी समानार्थी शब्द | मराठी व्याकरण | Marathi Synonyms | Marathi Grammar\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आणी त्यातल्या त्यात समानार्थी शब्द महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही हा विडीयो ...\nभारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी\nआता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लाव...\nमराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms.\nMPSC राज्यसेवा, STI, PSI तसेच जिल्हा निवड समितीच्या परीक्षेत मराठी समानार्थी शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणी नुसतेच शब्द रट्टा मारून पाठ...\nभारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाई...\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.\nउत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत :tulip: उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामस...\nचालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\n1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:- :books: भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रव...\nचालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert\nबिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:- :books: टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी ...\nस्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...\nसध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या प...\nजगातील 10 महागडी चलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-50/segments/1606141715252.96/wet/CC-MAIN-20201202175113-20201202205113-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}