diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0377.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0377.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0377.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,597 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/topics/infographics/news/8", "date_download": "2020-10-01T02:49:04Z", "digest": "sha1:A3QEVJIKQB6FGH5YJVLXG4XQCHPTGUHY", "length": 4740, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nव्हॉटसअॅपवर करा खड्ड्यांच्या तक्रारी\nपोकेमॉन-गो खेळामुळे जगभर गोंधळ\nभारतात मधुमेहाची सर्वोत्तम औषधं\nपहिल्या 'मून वॉक'ची 47 वर्षे\nबीसीसीआय : मंत्री, सरकारी अधिकारी 'आऊट'\nयुरोपमध्ये झालेले दहशतवादी हल्ले\nभारतीयांची छोट्या सहलींना पसंती\nटेल्सा कार खास भारतीयांसाठी\nहॅपी बर्थ डे प्रियांका\nमुंबईतली पाणीकपात रद्द होणार\nहॅपी बर्थ डे धनराज पिल्ले\n'सुलतान'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन\nहॅपी बर्थ डे सरदार सिंह\nफ्रान्समध्ये ट्रकने चिरडले; ७३ जण ठार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6", "date_download": "2020-10-01T02:28:42Z", "digest": "sha1:7FV6E3U7WSPHTYJCL6FB3ICAU5I55TMM", "length": 29661, "nlines": 173, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आयुर्वेद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंशोधन त्याची आवश्यकता व महत्त्व of tulsi\nआयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेदाची सुरवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.\nआद्य वैद्य श्री धन्वंतरी\nकर्नाटकातील सोमनाथपुर येथील धन्वंतरीची प्रतिमा\nआयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या clinical trials या पद्धतीनुसार तपासलेली नसतात. त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या clinical trials ची मोठ्या प्रमा��ात गरज आहे असे काही लोकांचे मत आहे.[१] आयुर्वेदिक औषधांचा विशेषतः मुलांना उपयोग होतो. आर्युवेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतुंमध्य विभागणी केलेली आहे. त्या त्या ऋतुंमधील होणा-या वातावरणातील वदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात. [२]\n१.१ परंपरा आणि ग्रंथसंपदा\n२ मार्गदर्शक आणि मूळ तत्त्वे\n३.१ अष्टविध निदान पद्धती\n४.१.१ १ - वमन\n४.१.२ २ - विरेचन\n४.२ ३ - बस्ती\n४.२.१ ४ - नस्य\n४.२.२ ५ - रक्तमोक्षण\nआयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे. म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक मोलाच्या गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते.\nपरंपरा आणि ग्रंथसंपदासंपादन करा\nआयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन तत्त्वपरंपरा[श १] आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ याच परंपरांचा सारांश आहे आणि म्हणून हे ग्रंथ कोणी एका लेखकाने लिहिलेले नाहीत. तिसरी परंपरा कश्यपांची आहे.\nआयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून (सुमारे इसवी सनपूर्व ५५६) ते सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत (सुमारे इ.स. ६००) या परंपरांचे कार्य चालत होते. पण तीन शाखांचे औपचारिक सिद्धान्त आणि युक्त्या मूळ बौद्ध सा��ित्यात दिसून येतात. चरक आणि सुश्रुत संहितांचे बऱ्याच लोकांनी संपादन केले आहे. अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही जी परंपरा आहे तिची सुरुवात सुश्रुताने केली असे मानतात.\nइसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणाऱ्या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदिक साहित्यांचे एकत्रीकरण केले. त्याला अष्टांग हृदय असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळ आधार समजले जाते म्हणून या तिघांना आदराने बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला. यातील ७९ प्रकरणांमध्ये विविध विकार, त्यांची लक्षणे, कारणे आणि क्लिष्टता याबद्दल चर्चा केली आहे. यानंतर भावप्रकाश व योगरत्नाकर हेही ग्रंथ निर्माण झाले. नवीन भर पडल्याने हे तीन ग्रंथ आजही प्रमाण मानले जातात. यांना लघु त्रयी म्हणून ओळखले जाते. विविध औषध निर्मितीच्या प्रक्रिया विषद करणारा शारंगधर हाही एक प्रमुख वैद्य. बृहद् त्रयी, लघु त्रयी व शारंगधर या तिन्हीत आयुर्वेद सामावला आहे.[३]\nआयुर्वेदात मुख्यतः वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. इ.स.च्या आठव्या शतकात उग्रादित्य आणि इ.स.च्या चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बऱ्याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला. विंचू, साप, कोळी इ. प्राण्यांच्या विषांचाही प्राणिज औषध म्हणून वापर केला जातो. विषौषधाचा अभ्यास करणारी अगदतंत्र ही आयुर्वेदाची एक शाखा आहे.\nआयुर्वेदांच्या प्राचीन ग्रंथांत केवळ आहाराचाच विचार केला नाही तर विविध ऋतूंमध्ये, कालानुरूप, हवापाण्यात बदल होत असताना आपण कसे राहावे, कसे राहू नये, याचा साधकबाधक विचार केलेला आहे. तर या ग्रंथ आणि पोथ्यांमध्ये अगदी सर्वसामान्य विकारांपासून दुर्मीळ विकारांवर मात्रा आहेत. आयुर्वेदाच्या दुर्मीळ पोथ्यांचे संग्रहण अनेकांनी केले आहे, नाशिकचे द‌िनेश वैद्य हे त्यांपैकी एक आहेत.\nमार्गदर्शक आणि मूळ तत्त्वेसंपादन करा\nप्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेला आहे. त्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्त्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळ तत्त्वाचे स्वतःचे काही गुण आहेत. ही मूळ तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत -\nगुरू (जड) लघु (हलका)\nमंद (हळूहळू) तीक्ष्ण (तीव्र)\nहिम, शीत (थंड) उष्ण (गरम)\nस्निग्ध (तेलकट, ओशट) रूक्ष (कोरडा)\nश्लक्ष्ण (गुळगुळीत) खर (खरखरीत)\nसांद्र (घन, दाट) द्रव (पातळ)\nमृदू (मऊ, कोमल) कठीण (बळकट, दृढ)\nस्थिर (टिकाऊ) चल, सर (गतिमान)\nसूक्ष्म (अतिशय बारीक) स्थूल (मोठा)\nविशद (स्वच्छ) पिच्छील (बुळबुळीत)\nआयुर्वेदाचा लेखक सुश्रुत ह्याने अन्नाचे सहा प्रकार सांगितले आहेत:\nभक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्मं चोष्यं च पिच्छिलम्\nइति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः॥\nसर्व शारीरिक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात, असे आयुर्वेद मानते.\nवात हा शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्‌वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.\nकफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक(lubricant), जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि प्रत्यूर्जता ((ॲलर्जी) allergy) इत्यादी त्रास होतात.\nपित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अति पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.\nअष्टविध निदान पद्धतीसंपादन करा\nया आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात.\nआयुर्वेदिक उपचार पद्धती प्रामुख्याने शमन आणि शोधन अशी वर्गीकृत केली जाते. वाढलेले दोष स्वस्थानी नियंत्रित करण्याच्या प्र��्रियेस शमन असे म्हणतात. तर वाढलेले दोष स्वस्थानातून खेचून बाहेर काढून शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस शोधन असे म्हणतात. पंचकर्मे ही शोधन प्रक्रियेचा भाग मानली जातात. म्हणूनच पंचाकर्मांना 'शोधन कर्मे' असेदेखील म्हटले जाते.\nपंचकर्मे ही शोधन कर्मे आहेत. ती संख्येने पाच आहेत म्हणून त्यास पंचकर्मे असे म्हटले जाते.\nही पाच कर्मे पंचकर्मे म्हणून ओळखली जातात.\nही एक आयुर्वेद उपचार पद्धती आहे.\nयाचे विश्लेxण पुढील प्रमाणे :-\n१ - वमनसंपादन करा\nशरीरातील वाढलेले दोष मुखावाटे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस वमन असे म्हणतात. वमन ही कफ दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.\n२ - विरेचनसंपादन करा\nशरीरातील वाढलेले दोष अधोमार्गाने बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस विरेचन असे म्हणतात. विरेचन ही पित्त दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.\n३ - बस्तीसंपादन करा\nशरीरातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी गुदद्वारामार्गे औषधी देण्याच्या प्रक्रियेस बस्ती असे म्हटले जाते. बस्ती ही वात दोषाची प्रमुख चिकित्सा मानले जाते.\n४ - नस्यसंपादन करा\nमानेच्या वरील प्रदेशातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी नाकाद्वारे औषध देण्याच्या प्रक्रियेस नस्य असे म्हणतात.\n५ - रक्तमोक्षणसंपादन करा\nअशुद्ध रक्त शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस रक्तमोक्षण असे म्हणतात\nज्या पदार्थांचा काढा करावयाचा असेल ते घटकपदार्थ घेतात व त्यावर पदार्थांच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी एक अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळवताtत, हे पाणी गाळून घेतल्यावर बनलेल्या द्रवपदार्थाला त्या घटकपदार्थातील मुख्य घटकाचा काढा म्हणतात..\nयात औषधाची पूड करून मग त्यात पातळ पदार्थ जसे पाणी, तूप इत्यादी मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यालाच घनवटी (गोळ्या ) असे म्हणतात.\nचूर्ण :- म्हणजे त्या वनस्पतीला / तिच्या सालीला/फळाला वाळवून नंतर त्याला कुटून बारीक करणे. (चूर्ण करणे)\nहे चूर्ण पाणी,तूप,मध किंवा गुळासोबत औषध म्हणून घेतात.\nतैल :- यात काही वनस्पती मोहरी, एरंड, तीळ आदि तेलात मिसळून त्याला उकळून मग त्याचा वापर मालिश करणे, हळूवार चोळणे याकरिता करतात.\nघृत :- म्हणजे तूप होय.\nयात गाईच्या तुपात अथवा अन्य तुपात इतर औषधी मिसळतात. हे मिश्रण उकळून एकजीव केल्यावर त्याचा वापर करतात.\nआयुर्��ेदामध्ये संशोधनाची गरज असून जगात अनेक ठिकाणी यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.[४]आयुर्वेदात संशोधन करण्याचे अनेक मार्ग आहेत. क्लिनिकल ट्रायल हा त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग आहे.आयुर्वेदिक सिद्धान्त तपासून पहाणे हेही एक प्रकारचे संशोधनच आहे.\n^ तत्त्वपरंपरा (इंग्लिश: Schools of Thought)\n^ कुलकर्णी, वैद्य माधवी (२०१७). \"आयुर्वेद, ऋतू आणि आहार\". साहित्य स्वानंद. ३: ४७.\nBookIds=1590 | सार्थ वाग्भट - गणेश कृष्ण गर्दे कृत मराठी भाषांतर\nआयुर्वेद - लबाडी की विज्ञान \nआयुर्वेदाशी संबंधित माहितीचे संकेतस्थळ (अभ्यासक्रम, पदवी/पदविका यांची माहिती, वगैरे)\nपारंपरिक औषधपद्धतीवरील भारतीय राष्ट्रीय संकेतस्थळ\nआयुर्वेद,पर्यायी व पूरक औषध पद्धती मराठी व English ब्लॉग\nआपल्यासाठी आयुर्वेद : हिंदी व English ब्लॉग\nआयुर्वेदिक दवाखाना आणि संशोधन केंद्र, वाघोली, भारत\nडेव्हिड फ्राली यांच्या \"The River of Heaven\" पुस्तकातील आयुर्वेदावरील प्रकरण\nभारतीय पारंपरिक औषधपद्धतींचा इतिहास\nLast edited on ३० डिसेंबर २०१९, at १९:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१९ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/shop/recipes/hamkhas-paksiddhi-veg-2/", "date_download": "2020-10-01T01:41:22Z", "digest": "sha1:6FLJTGDWEINAWNT66WPXZKS3A4RAZF23", "length": 4296, "nlines": 56, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "Hamkhas Paksiddhi Nonveg | हमखास पाकसिद्धी-नॉनव्हेज | Jayashri Deshpande | सौ. जयश्री देशपांडे | Nitin Prakashan total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nHamkhas Paksiddhi (Nonveg) (हमखास पाकसिद्धी-नॉनव्हेज)\nअस्सल महाराष्ट्रीयन पाककृतींबरोबरच भारतातील विविध प्रांतांमधील, तसेच चायनीज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील 650 पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हेज व नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती यामध्ये दिल्या आहेत. खुद्द पु.ल. आणि सुनिताबाईंनी वाखाणलेल्या या पुस्तकाचा नवगृहिणींनाही नक्की उपयोग होईल. या प���स्तकाबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य राखणारी हेल्थी डाएट ही पुस्तिकाही मोफत दिली आहे.\nअस्सल महाराष्ट्रीयन पाककृतींबरोबरच भारतातील विविध प्रांतांमधील, तसेच चायनीज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील 650 पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हेज व नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती यामध्ये दिल्या आहेत. खुद्द पु.ल. आणि सुनिताबाईंनी वाखाणलेल्या या पुस्तकाचा नवगृहिणींनाही नक्की उपयोग होईल. या पुस्तकाबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य राखणारी हेल्थी डाएट ही पुस्तिकाही मोफत दिली आहे.\nHamkhas Deshodeshichya Pakkruti (हमखास देशोदेशीच्या पाककृती)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/prakash-solanke-makes-u-turn-cancels-his-resignation-47592", "date_download": "2020-10-01T01:00:16Z", "digest": "sha1:GAYRXLUJETJIPO7F3MZSLPIJNPZ4ZUGH", "length": 12335, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Prakash Solanke makes U turn cancels his resignation | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रकाश सोळंकेंचा 'यू टर्न', आमदारकीचा राजीनामा कॅन्सल\nप्रकाश सोळंकेंचा 'यू टर्न', आमदारकीचा राजीनामा कॅन्सल\nप्रकाश सोळंकेंचा 'यू टर्न', आमदारकीचा राजीनामा कॅन्सल\nप्रकाश सोळंकेंचा 'यू टर्न', आमदारकीचा राजीनामा कॅन्सल\nमंगळवार, 31 डिसेंबर 2019\nराजकारणाची किळस आली असून राजीनामा देऊन शांततेत जीवन जगणार असल्याचे प्रकाश सोळंके यांनी जाहीर केले होते. मंगळवारी दुपार पर्यंतही राजीनाम्यावर ठाम असल्याचे सोळंके सांगत होते.\nबीड : राजकारणाचा किळस आला, त्यामुळे आता बाजूला व्हायचे ठरविले आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन पुढील आयुष्य शांतपणे जगणार अशी उद्वीग्न भावना व्यक्त करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची किळस एकाच दिवसात दुर झाली. दुपार पर्यंत राजीनामा देणारच असे म्हणणाऱ्या सोळंके यांनी ‘राजीनामा देणार नाही’ असा युटर्न घेतला आहे.\nतत्पूर्वी मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे आणि सोळंके यांची बंद खोलीत चर्चा झाली आणि सोळंके यांना आलेली राजकीय किळस दुर झाली.\nआमदारकीची चौ��ी टर्म असलेले प्रकाश सोळंके यावेळी माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले. त्यांनी आघाडी सरकारमध्ये महसूल, भूकंप व पुनर्वसन, पणन, सहकार अशा खात्यांचे मंत्री म्हणूनही काम केले. त्यामुळे सिनिऑरिटी आणि अनुभव या जोरावर मंत्रीपद मिळावे अशी प्रकाश सोळंके यांना अपेक्षा होती. मात्र, डावलल्याने सोळंके नाराज होते.\nसोमवारी (ता. ३०) सायंकाळीच त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा थेट बोलून दाखविली होती. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ३१) मतदार संघातील समर्थकांनी पुणे येथे त्यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा देऊ नये अशी विनवणी केली. मात्र, सोळंके राजीनामा देणारच या भूमिकेवर ठाम हेाते.\nदरम्यान, त्यांच्या राजीनामा देण्याच्या भूमिकेची पक्षानेही फारशी दखल घेतली नव्हती अशी माहिती आहे. पण, जिल्ह्यातील एका माजी आमदाराने अजित पवारांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्ष कार्यालयात काही वेळ सोळंके यांची धनंजय मुंडे व जयंत पाटील यांनी मनधरणी केली. नंतर काही वेळाने अजित पवार तेथे दाखल झाले. त्यानंतर बंद खोलीत काही वेळ झालेल्या बैठकीनंतर ‘राजीनामा देणार नाही’ असा निर्वाळा प्रकाश सोळंके यांनी दिला, असे समजते .\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ही नावे सादर\nनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली आहेत. संग्राम शेळके व मदन आढाव ही ती नावे आहेत. विशेष म्हणजे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमाजी आमदार रमेश कदम पुन्हा राष्ट्रवादीत : शेकाप, काँग्रेस, भाजपनंतर पुन्हा स्वगृही\nचिपळूण : माजी आमदार रमेश कदम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कदमांचा...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nहा संघर्ष जिल्हाधिकारी-डॉक्टर्सचा की दोन सत्ताधारी पक्षांतला \nनागपूर : यवतमाळमध्ये परवा-परवा जिल्हाधिकारी एम.डी. सिंग आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात कुठल्याशा गोष्टीवरून वाद झाला. पुढे तो वाद इतका वाढत गेला...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगरसेवक तपन पटेल यांचे अपघाती निधन\nशिरपूर : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिर���ूर) येथील...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअजितदादांकडे आता टोल्यांचे घड्याळ : शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा\nपुणे : मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nराजकारण politics बीड beed आमदार मुंबई mumbai अजित पवार ajit pawar जयंत पाटील jayant patil धनंजय मुंडे dhanajay munde पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47188", "date_download": "2020-10-01T01:16:48Z", "digest": "sha1:MQD3U7UTKOF65JNOFZT746TS67JV3A3O", "length": 18850, "nlines": 247, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वेकापा -१ : बटाट्याचा कीस | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वेकापा -१ : बटाट्याचा कीस\nवेकापा -१ : बटाट्याचा कीस\nवेकापा म्हणजे वेळात(वेळ) काढून पाककृती. या छापाच्या पाककृती गुच्छातलं हे पहिलं फूल या मालिकेत बरेचसे घटक अर्धे प्रोसेस्ड असणार आहेत. म्हणून ऐनवेळी, किंवा कमी वेळात होणार्‍या पाककृती असतील.\n-हॅशब्राउन पोटॅटोजच्या डब्यात कढत पाणी ओतून डबा बाईंडर क्लिप किंवा यूपिन्स वापरून १५ मिनिटं बंद करून ठेवावा. एवढ्या वेळात बाकीची तयारी करता येते.\n-शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून कूट करून घ्यावा.\n-कढईत तेल गरम करून मिर्च्यांचे तुकडे आणि जिरे घालावे.\n-जिरे तडतडत असताना एकीकडे एका मोठ्या गाळणीत बटाट्याचा कीस काढून घ्यावा. अतिरिक्त पाणी निघून जाऊ द्यावं.\n- (हवी असेल तर) फोडणीच्या तेलात लाल तिखट पूड घालावी. त्यावर लागलीच गाळणीतला कीस घालावा.\n-दाण्याचा कूट घालून परतावं.\n-लिंबाचा रस आणि आवश्यक वाटलं तर मीठ घालावं.\n-कोथिंबीर, खवलेला नारळ घालून खावं.\n३ जणांना भरपूर होतो.\n-पाककृतीत नवं काहीही नाही. फक्त या पाककृतीत वापरलेले २ घटक, हॅशब्राऊन बटाट्यांचा सुका कीस आणि सालं काढलेले-खारवून भाजलेले शेंगदाणे, वेळेची बचत करणारे आहेत.\n-एक्झॅक्टली याच कंपन्यांचे, हेच घटक वापरून करणार्‍यांसाठी...\n* हॅश ब्राउन बटाट्यांमधे थोडं मीठ आहे असं वाटतं. कर्कलंडच्या शेंगदाण्यात नक्कीच भरपूर आहे. तेव्हा चव घेऊन, मिठाचा अंदाज आल्यावर वरून मीठ घालावं.\n-कीस कोरडा वाटला तर पाण्याचा शिपका देऊन, झाकण ठेवून ५ मिनिटं मंद आचेवर शिजू द्यावं.\n-डब्यात घालायचं पाणी मायक्रोवेव्हमधे ३ मिनिटात गरम होतं.\n-एकूण प��ककृतीला, कीस भिजण्यापुरता १५ मिनिटं आणि फोडणीत परतून वर ५ मिनिटं, इतकाच वेळ लागतो.\n-सगळं प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येतं.\nआयडिया: श्रीयुत मृण्मयी, प्रत्यक्ष कृती : मृण्मयी\n मस्तच आयडीया आहे वेकापाची\nमृ कडून मिळमिळित पाकृ...\nमृ कडून मिळमिळित पाकृ... ह्या...\nवेकापा भार्री आहे आयडीया\nभार्री आहे आयडीया श्रीयुत मृण्मयींची\nडब्यात घालायचं पाणी मायक्रोवेव्हमधे ३ मिनिटात गरम होतं.>>>\nहॅश ब्राऊन बटाट्याऐवजी इथली रताळी किसून वापर्ली तर चालतील का\nमला ही डिश प्रचंड आवडते मी\nमला ही डिश प्रचंड आवडते\nमी शाळेत असताना एका मैत्रिणीकडे खाल्लेली\nपण आमच्याकडे बनत नाही\nउन्हाळी वाळवणात जो खीस केला जातो तो पण चालतो या पाकृ मध्ये\nनाहीच राहावलं मला. आज जेवणात\nनाहीच राहावलं मला. आज जेवणात केलाच ह्यासारखा उद्योग. मी कच्चे बटाटे किसून घेतले सगळ त्यात मिक्स करून हॅश्ब्राऊन टाईप लावलं तव्यावर. मस्त झालं होतं. साईडडिश म्हणून बरं लागलं\nमी उगाच इतकी वर्ष बटाटे किसून\nमी उगाच इतकी वर्ष बटाटे किसून करतेय कीस.. हॅशब्राऊन प्रकरण मला माहितच नव्हतं. कधीतरी ट्राय करेन, आमच्याकडे फार आवडता नाही कुणाचा.\nकर्कलँडचे अनसॉल्टेड शेंगदाणे नाहीच आहेत बहुतेक\nआमच्याकडे ओला किस मिळतो. पण\nआमच्याकडे ओला किस मिळतो. पण असा हॅशब्राऊन बटाट्यांचा सुका कीस मिळतो हे माहीत नव्हते. हा असा बॉक्स कुठल्या सेक्शनला मिळतो याचा बटाट्याचा चिवडा होईल का\nमंजूडे, चालतील. रताळ्याचा कीस झकासच लागतो. पण रताळी किसण्यात वेळ जाईल. मग ती वेखाप होईल\n>>उन्हाळी वाळवणात जो खीस केला जातो तो पण चालतो या पाकृ मध्ये\nविद्या, आता नक्की आठवत नाही, पण कॉस्टकोत कॅन्ड गुड्सच्या आयलमधे किंवा तिथेच जवळपास डबे असतात. ( एका पुडक्यात ८ डबे)\nयोगेश, वयपरत्त्वे पोटाची औकात बदलते. त्यानुसार पदार्थ होतात. तेच इथे टाकले जातात.\nछान आहे. रिया, उन्हाळ्यात जो\nरिया, उन्हाळ्यात जो साठवणीचा बटाट्याचा कीस करतातना, माझी आई नेहमी त्याचाच वरीलप्रमाणे कीस करते, तेलाच्या ऐवजी तूप वापरते आणि घरचा कीस आमच्याकडचा जास्त जाड नसतो म्हणून थोडे कोमट पाणी घालून थोडा वेळ भिजवते.\n धन्यवाद मृण. तुझ्या वेकापांचा लई उपयोग होणारे असं वाटतंय\nकीस व शेंगदाणे मिळून एकूण\nकीस व शेंगदाणे मिळून एकूण किती सोडिअम पर सर्विंग होते हे ही चेक करून घ्या. जि तक�� जास्त प्रोसेस्ड पदार्थ तितके इतर घटक जास्त. रागवू नका. उच्च रक्तदाबाचा त्रास होउ नये म्हणून लिहीले आहे.\nक्विक फिक्स् आयडिया छान आहे\nक्विक फिक्स् आयडिया छान आहे ..\n(पण आम्ही ताजे बटाटे किंवा रताळी वापरूनच करू .. ;))\nअसा बटाट्याचा कीस मिळतो हे\nअसा बटाट्याचा कीस मिळतो हे माहितीच नव्हतं. पुढल्या वेळी आणेन.\nकॉस्टकोतले ते दाणे मात्र फार भारी आहेत. व्हर्जिनिया नट्स ना\n>> असा बटाट्याचा कीस मिळतो हे\n>> असा बटाट्याचा कीस मिळतो हे माहितीच नव्हतं.\n तुमचं बरोबर आहे. मीठ जपून खातो.\nअशा विविध वस्तुंची माहिती करून घ्यायला तुम्ही कॉस्टकोत नुस्तंच फिरायला जात नाही का दरवेळी नव्या वस्तू दिस्तात.\nअसतील असतील. डब्यावर लिहिलंय बहुतेक.\nमी लास्ट वीक मध्येच हा किस\nमी लास्ट वीक मध्येच हा किस आमच्या कॉस्टको मध्ये पाहिलेला. पण हे लक्षात आल नव्हतं करता येईल अस. आणीन आता तो पॅक.\nभारतात वाळावलेला बटाट्याचा किस वापरून आई नेहेमी करायची हा प्रकार. मस्त लागतो.\nइकडे बघते असले काही मिळते का.\nपण चार पाच बटाटे अगदी\nपण चार पाच बटाटे अगदी तेंव्हाच्या तेंव्हा किसायला असा कितीसा वेळ जातो\nकृती छान आहे पण मला किस विकतचा हे प्रकरण पटले नाही.\nवेकापा म्हणजे वेळ काढु\nवेकापा म्हणजे वेळ काढु पाककृती का\nवेळ काढू नाही म्हणत कधी वेळ\nवेळ काढू नाही म्हणत कधी वेळ खाऊ असे म्हणतो. वर मृनी सांगितले आहे ह्याचा अर्थ. ते वाच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-10-01T00:27:33Z", "digest": "sha1:GGLWMI2FMBEBTDK5DF4TWGSVEANYOC2T", "length": 3581, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लकी अलीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nलकी अलीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख लकी अली या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकहो ना... प्यार है ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २००८ मधील चित्रपट ‎ (← दुवे | संपादन)\nमकसूद मेहमूद अली (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nगुड लक (२००८ चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/sports/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA/10335/", "date_download": "2020-10-01T02:28:54Z", "digest": "sha1:YR4X5I2EYSTFKUPZNJTKDQAX3RMTWH6G", "length": 11985, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "त्याला उत्कृष्ट फलंदाजीपेक्षा काच फुटल्याचे दुःख झाले - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nत्याला उत्कृष्ट फलंदाजीपेक्षा काच फुटल्याचे दुःख झाले\nआयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायन एका स्थानिक टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी करत होता. मात्र, त्याने मारलेल्या उत्तुंग षटकारामुळे त्याच्याच गाडीची काच फुटली. त्याने फक्त 37 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 82 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र त्याला त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याने खेळीच्या आनंदापेक्षा काच फुटल्याची निराशा जास्त झाली.\nओब्रायनने फटकावलेला षटकार स्टेडियमच्या बाहेर गेला व त्याच्याच गाडीच्या काचेवर आदळला व गाडीची काच फुटली. लेनस्टर लाईटनिंग विरुद्ध नॉर्थ-वेस्ट वॉरियर्स या सामन्यात ओब्रायन लाईटनिंग संघाकडून खेळत होता. ओब्रायनच्या खेळीने लाईटनिंग संघाने हा सामना 24 धावांनी जिंकला.\nTagged आयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायन\nअन् धोनीच्या हातातून निसटला विजय\nरविवारी रात्री आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगलेला सामना आपण पाहिला. हा सामना रंगतदार होता. केवल एक धावांसाठी चेन्नई सामना जिंकता जिंकता पराभूत झाली. काय झाल चेन्नई हा संघ १६२ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी त्या संघाचे ओपनिंग बॅटसमन लवकरच आऊट झाले होते. त्यामुळे सगळा दारोमदार चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर […]\nपुणेरी ढोल तालाच्या निनादात मुंबई इंडियन्सची मिरवणूक\nचेन्नई सुपरकिग्सला पराभूत करुन मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. मुंबईच्या या विजयानंतर मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात ओपन बसमधून मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक पुणेरी ढोल ताशाच्या निनादात काढण्यात आली होती. मुंबई इंडियन्स संघाचे मालक अनिल अंबानी यांचं घर अँटिलिया येथून मिरवणुकीला सुरुवात झाली असून ट्रायडंट हॉटेलपर्यंत ही मिरवणूक चालणार आहे. विजेच्या संघाला पाहण्यासाठी रस्त्यावर […]\nविराट कोहली ठरला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार \nटीम इंडियाने कसोटी मालिकेत विडिंजचा पराभव केला आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताने विडिंजच्या संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवले. या विजयासोबतच विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार झाला आहे. भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांनाही ही गोष्ट जमल्याचे पाहायला मिळाले नव्हते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा २८ वा […]\nदेशातंर्गातील विमान प्रवासाचे बदलेले ‘हे’ नियम तुम्हाला माहिती आहेत का\nउद्या समजणार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा होणार का..\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nएमपीएससीच्या पूर्व परिक्षा काही काळासाठी स्थगित\nगुजरातमध्ये साठ फूट लांब असलेला पुल कोसळला\nआमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/it-took-me-6-7-years-to-understand-this-story-swara-bhaskar/", "date_download": "2020-10-01T00:01:57Z", "digest": "sha1:VUZVERPAC6Z5WSKW2E3GVQQP6XY2MDB5", "length": 10793, "nlines": 131, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "मला ही गोष्ट समजण्यासाठी ६-७ वर्ष लागली- स्वरा भास्कर - News Live Marathi", "raw_content": "\nमला ही गोष्ट समजण्यासाठी ६-७ वर्ष लागली- स्वरा भास्कर\nNewslive मराठी- #MeToo अंतर्गत दिवसेंदिवस महिला त्यांच्यावरील लैंगिक शोषणाचा आरोप करत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला.\nएका दिग्दर्शकाने माझे लैंगिक शोषण केले होते पण ते समजण्यासाठी ६-७ वर्षे लागली. असे स्वराने म्हटलं आहे. पण तिने दिग्दर्शकाचे नाव सांगितले नाही.\nआपल्या देशात मुलींना त्यांचे लैंगिक शोषण होत आहे. हे कसे ओळखावे याबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही, मुलींना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. असेही स्वराने सांगितले.\nमुंबई ते दिल्ली फक्त 12 तासांत, 2 वर्षं आधीच महामार्ग होणार सुरू\nकेंद्र सरकारने महामार्गावर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. भाजप सरकारच्या मागील सहा वर्षाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात हायवेची कामं सुरू असून महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दिल्ली- मुंबई महामार्गाबाबत महत्त्वाची बातमी आहे. या प्रकल्पाचे सध्या जोरात काम सुरु असून लवकरच हा महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा महतत्त्वाकांक्षी महामार्ग 2024 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. आता […]\nपाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात\nNewslive मराठी- पाकिस्तानचा फलंदाज नासीर जमशेद याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 17 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली असून, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहकारी खेळाडूला नासीर लाच देत होता. त्यावेळी नासिरला अटक झाली. ब्रिटीश नागरिक युसूफ अन्वर आणि मोहम्मद इजाझ यांनाही अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान तिघांनी आपली चूक कबुल केली. त्यावर जमशेदला 17 महिने, अन्वरला 40, तर इजाझला […]\nदेशात कोरोना रुग्णसंख्येत चिंतेत भर टाकणारी वाढ; आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित\nNewslive मराठी- कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आतापर्यंतचे सर्व आकडेवारी मोडीत काढली आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. देशात मागील 24 तासात 55 हजार 79 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या संख्येमुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील […]\nहार्दिक पांड्या असा नव्हता- एली अवराम\nपुन्हा कॅटरिना- अक्षय एकत्र झळकणार\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nसरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय\nपुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस\nफेसबुक, व्हॉट्सऍप चॅटवर असणार सरकारची नजर, लवकरच येतोय नवा कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/02/blog-post_21.html", "date_download": "2020-10-01T00:27:02Z", "digest": "sha1:UGZQAYCVKY6YKR5BT5J6WXDSKFJ5K33V", "length": 11594, "nlines": 67, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "बहिणाबाई स्मारकाच्या मार्गात अडथळे - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social बहिणाबाई स्मारकाच्या मार्गात अडथळे\nबहिणाबाई स्मारकाच्या मार्गात अडथळे\n‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्हावर..आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’ यांसह इतर अनेक कवितांच्या माध्यमातून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम १० वर्षे होऊनही मार्गी लागत नसल्याने साहित्यप्रेमींमध्ये नाराजीची भावना आहे. जळगावजवळील आसोदा या बहिणाबाईंच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा विषय १० वर्षांपासून रखडला असताना आता स्मारकाच्या मूळ आराखडय़ात बदल करण्याचा घाट घातला जात आहे.\nघरातील किंवा शेतातील कामे करताना काव्यात्मक स्वरूपात लेवा गणबोली आणि अहिराणी भाषेत मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचा जन्म आसोदा येथे झाला. बहिणाबाईंच्या अनेक कविता विविध शालेय अभ्यासक्रमांमध्ये आजही शिकवल्या जातात. त्यांच्या सन्मानार्थ आसोदा गावात स्मारक उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. २००७ मध्ये प्रथमच ही मागणी पुढे आली. यासाठी निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विकास मंचची स्थापना करण्यात आली. स्मारकासाठी आसोदा ग्रामपंचायतीने गावठाणची एक हेक्टर १६ आर जागा उपलब्ध करून दिली. जळगावचे तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. २०१२ मध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडून यास मंजुरी मिळाल्यानंतर २०१३ मध्ये तीन कोटी ६० लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाला. अॅम्फी थिएटर, संग्रहालय, ग्रंथालय, बहिणाबाईंचा पुतळा आणि परिसराचे सुशोभीकरण असा आराखडा निश्चित करून कामाला सुरुवात करण्यात आली. सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले असताना त्याच वेळी निवडणुकीचे वारे वाहू लागले. राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर जाहीर झालेल्या नवीन धोरणानुसार जिल्हा नियोजनमधून कोणत्याही स्मारकासाठी निधी खर्च करता येणार नाही, असा ठराव झाल्याने तीन वर्षे काम थांबले. तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पाठपुरावा करत ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून विशेष निधी मिळविण्���ाचा प्रयत्न केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगावने नऊ कोटी ५० लाख रुपयांचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.स्मारकासाठी विकास मंचचे अध्यक्ष किशोर पाटील प्रयत्न करीत आहेत. विषय मार्गी लागत नसल्याने जनभावना लक्षात घेऊन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजनमधून विशेष बाब म्हणून चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जाहीर केले. परंतु, यात जुन्या मूळ प्रस्तावातील तीन कोटी ५० लाख आणि अतिरीक्त केवळ एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आधी झालेले काम आणि आता सुधारित मंजूर रक्कम अशा सुमारे सहा कोटींतून स्मारकाचे काम करावयाचे असल्याने आधी मंजूर करण्यात आलेल्या आराखडय़ात मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. १८ मीटरच्या स्मारकाची उंची केवळ आठ मीटर करण्यात आली. आधीच्या भव्य स्मारकाऐवजी साध्या पद्धतीने काम पूर्ण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप किशोर चौधरी यांनी केला आहे. खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाईंचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला द्यावे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. लेवा समाजाच्या पाडळसे येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनातही या विषयावर चर्चा करण्यात आली. या विषयावरून राजकारण खेळले जात असताना बहिणाबाईंच्या स्मारकाला न्याय देण्यासाठी कोणीच ठोस भूमिका घेत नसल्याने साहित्यक्षेत्रात नाराजीचा सूर उमटत आहे.\nशासन जळगावच्या नाटय़गृहासाठी ३० कोटी रुपये खर्च करते, पण बहिणाबाईंच्या स्मारकासाठी आढेवेढे घेते. बहिणाबाईंच्या स्मारकासाठी पैसे नाहीत, असे शासनाने स्पष्ट सांगावे. आम्ही लोकवर्गणी जमा करून भव्य स्मारक उभारू.\n– किशोर चौधरी (अध्यक्ष, निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विकास मंच)\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=312%3A2011-01-02-16-31-32&id=258333%3A2012-10-29-16-19-07&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=313", "date_download": "2020-10-01T01:18:05Z", "digest": "sha1:VQJ5PXZLB4DA3R5TE3NXSRLR452VUTY4", "length": 7235, "nlines": 3, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अन्वयार्थ : शिक्षकांना शिक्षा", "raw_content": "अन्वयार्थ : शिक्षकांना शिक्षा\nमंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२\nशाळेतल्या विद्यार्थ्यांना आता कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची, याचा विचार शिक्षकांना करावा लागणार आहे. कारण त्यांची कोणतीही कृती तीन वर्षांच्या तुरुंगवासास कारणीभूत ठरू शकेल. शाळेतल्या विद्यार्थ्यांना यापुढे छडीचा मार देता येणार नाही, की दिवसभर बाकावर उभे करता येणार नाही. आणखी काही काळाने मुलांचा कोणत्याही प्रकारे अपमानही करायचा नाही,असाही नियम अस्तित्वात येऊ शकतो. केंद्र सरकारने शालेय शिक्षणासंबंधी तयार केलेल्या नव्या विधेयकात विद्यार्थ्यांला शारीरिक शिक्षा करणे हा आता दखलपात्र गुन्हा ठरू शकणार आहे. हे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे.कदाचित त्यावर कोणतीही चर्चा न होता, ते संमतही होईल. शाळांमध्ये प्रवेश मिळवताना पालकांना जी कसरत करावी लागते, त्याला या नव्या विधेयकामुळे आळा बसू शकणार आहे. कॅपिटेशन फी न घेण्याबाबतचा नियम यापूर्वीच अस्तित्वात असला, तरीही शाळांचे व्यवस्थापन त्यावर नाना पळवाटा शोधून काढते. ज्या विद्यार्थ्यांला प्रवेश द्यायचा आहे, त्याच्या पालकांकडून पैसे घेतले, तर त्याची पावती त्यांच्या नावाने न करता दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे तयार करायची, म्हणजे ही देणगी व त्यामुळे मिळालेला प्रवेश यांची सांगडच घालता येणार नाही, अशी व्यवस्था सध्या अस्तित्वात आहे. प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क, माहितीपुस्तिकेची किंमत, प्रवेशअर्जाचे शुल्क अशा अनेक कारणांनीही शाळा पालकांकडून पैसे मिळवतात. खासगी शाळांमध्ये तर वह्या आणि पुस्तकेही शाळेतूनच किंवा शाळा सांगेल, त्याच दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जाते. ढ विद्यार्थ्यांला अनेक कारणे दाखवून शाळेतून काढूनही टाकले जाते. एवढेच काय, आजारी मुलांना शाळेत येऊ न देण्याची सक्तीही केली जाते. शाळांचे हे वर्तन निश्चितच कौतुकास्पद नाही. मात्र याचा अर्थ शाळा शिक्षणच देत नाहीत, असे मानणे चुकीचे ठरणारे आहे. आजचे चित्र पाहिले, तर खासगी संस्थांच्या शाळांमध्ये वाटेल तेवढे पैसे देऊन प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची अक्षरश: झुंबड उडते. विशिष्ट शाळांचा हा आग्रह त्या शाळांची प्रतिष्ठा आपोआप वाढवणारा असतो. अशा स्थितीत सरकारी अनुदान न मिळणाऱ्या या शाळा आपला दर्जा टिकवण्यासाठी पालकांच्याच खिशात हात घालतात आणि त्या पैशातच शाळा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करतात. पाश्चात्त्य देशांप्रमाणे खासगी शिक्षण संस्थांना उद्योगांकडून निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे अवघड बनते. शिक्षणाचे खासगीकरण झाल्यानंतर तो एक उद्योग बनू लागला. उत्तम इमारत आणि अत्याधुनिक सुविधा याच्या आधारावर भरपूर शुल्क आकारून खिसे भरणाऱ्या संस्थांना या नव्या विधेयकाद्वारे चाप लावणे शक्य होणार आहे. मात्र असे करताना या विधेयकामुळे शिक्षकाच्या कामाबद्दल समाजात शंकास्पद वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घ्यायला हवी. पालकांचा शिक्षकांवरील विश्वास वाढण्याऐवजी आता पालक आणि शिक्षक संघर्षांच्या पवित्र्यात येतील आणि त्याचा शिक्षणावर उलटा परिणाम होईल. शैक्षणिक वातावरण अधिक निरभ्र होण्यासाठी नियमांवर बोट ठेवण्यापेक्षा पालक व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक उपयुक्त ठरणारा आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1175/", "date_download": "2020-10-01T00:12:17Z", "digest": "sha1:XBLWIBZF7I5BI6I7XW5TFCVKEDPBUUFP", "length": 19099, "nlines": 91, "source_domain": "aajdinank.com", "title": "भारतातील परिस्थिती जगाच्या तुलनेत पुष्कळ चांगली, मात्र आत्मसंतुष्ट होण्यासाठी वेळ नाही- डॉ.हर्षवर्धन - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nभारतातील परिस्थिती जगाच्या तुलनेत पुष्कळ चांगली, मात्र आत्मसंतुष्ट होण्यासाठी वेळ नाही- डॉ.हर्षवर्धन\nकोविड-19 वरील सामाजिक लस लक्षात ठेवूया, शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क/मुखाच्छादके याविषयीच्या नियमांचे काटेकोर पालन करूया”\nनवी दिल्ली, 9 जून 2020\nकोविड-19 वरील उच्चस्तरीय मंत्रिगटाची सोळावी बैठक, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री.हरदीप सिंग पुरी, गृहराज्यमंत्री श्री.नित्यानंद राय, जहाजबांधणी तसेच रसायने व उर्वरक मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री.मनसुखलाल मांडवीय आणि आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री.अश्विनीकुमार चौबे यांच्यासह संरक्षणप्रमुख श्री.बिपीन रावत यांनीही या बैठकीत भाग घेतला. सार्वजनिक ठिकाणी राखण्याच्या उचित शारीरिक अंतराचे नियम पाळून हे सदस्य सहभागी झाले.\nदेशातील कोविड-19 बाबतची सद्यस्थिती, उपाययोजना, आणि या आजारासंबंधीचे व्यवस्थापन याविषयी मंत्रिगटाला यावेळी माहिती देण्यात आली. लॉकडाउन शिथिल करण्याच्या टप्प्याच्या अनुषंगाने अन्य देशांतील स्थितीच्या तुलनेत भारताची परिस्थिती कशी आहे याची झलक मंत्रिगटासमोर सादर करण्यात आली. तसेच, देशव्यापी लॉकडाउनची उपयोगिता अधोरेखित करून आजाराच्या व्यवस्थापनासाठी त्याचा लाभ उठविण्यासंबंधीही मुद्दे मांडण्यात आले. 11 सक्षम गटांना नेमून दिलेल्या कामांच्या प्रगतीविषयीही मंत्रिगटाला थोडक्यात माहिती दिली गेली. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने आखून दिलेल्या प्रमाणित कार्यान्वयन प्रणालीमुळे, कोरोना प्रतिबंधात्मक उपयांशी तडजोड ना करता, सार्वजनिक आणि निम-सार्वजनिक ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करण्यास कसकशी चालना मिळत जाईल, याबद्दलही मंत्रिगटाला माहिती देण्यात आली.\n“लॉकडाउन उघडण्याच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करताना, निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत मात्र आता आपणांस कोविड-समुचित वागणूक आणखी शिस्तीने अंगी बाणवली पाहिजे”, असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ.हर्ष वर्धन यांनी केले. “सर्वांनी शारीरिक अंतराचे नियम पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, हातांच्या स्वच्छतेबाबत दक्ष राहणे, व श्वसनविषयक शिष्टाचारांचे पालन करणे- याची खबरदारी घेतली पाहिजे”- असेही ते म्हणाले. आत्मसंतुष्ट होण्यास सध्या अजिबात ��ाव नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आता सर्व सरकारी कार्यालय सुरु होत आहेत. तेव्हा शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्कचा वापर याबद्दल काटेकोर राहत, ‘कोरोनावरील सामाजिक लसीचा’ विसर पडू न देण्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कोरोनाच्या व्यवस्थापनात मदत करणारे आरोग्यसेतू ऍप डाउनलोड करून घेण्याचीही त्यांनी सर्वांना आठवण केली. आतापर्यंत 12.55 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हे ऍप डाउनलोड करून घेतले आहे.\nदेशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची माहिती मंत्रिगटाला देण्यात आली. कोविडचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणेला बळकटी दिली जात आहे. दि. 9 जून 2020 रोजी देशात 958 कोविड समर्पित रुग्णालये असून विलगीकरणासाठी 1,67,883 खाटा, अतिदक्षता सेवेसाठी 21,614 खाटा आणि ऑक्सिजन सुविधेने युक्त अशा 73,469 खाटा उपलब्ध आहेत. कोविड समर्पित आरोग्यकेंद्रांची संख्या 2,313 इतकी आहे. तेथे विलगीकरणासाठी 1,33,037 खाटा, अतिदक्षता सेवेसाठी 10,748 खाटा आणि ऑक्सिजन सुविधेने युक्त अशा 46,635 खाटा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याखेरीज 7,525 कोविड काळजी केंद्रांमध्ये 7,10,642 खाटाही उपलब्ध आहेत. कोविड खाटांसाठी उपलब्ध असणाऱ्या व्हेंटीलेटर्सची संख्या 21,494 इतकी आहे.\nकेंद्र सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना/ केंद्रीय संस्थांना N95 प्रकारचे 128.48 लाख मास्क आणि 104.74 लाख PPE म्हणजे व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे पुरविली आहेत. तसेच केंद्र सरकारने 60,848 व्हेंटीलेटर्सचीही खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची चाचणी क्षमताही वाढली आहे. 553 शासकीय आणि 231 खासगी अशा एकूण 784 प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. गेल्या चोवीस तासात 1,41,682 नमुने तपासले गेले आहेत.\nलॉकडाउनचा ताण हलका करत अतिमहत्त्वाच्या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सक्षम गट-5 ने अंमलात आणलेल्या महत्त्वपूर्ण रणनीतीविषयीचे सादरीकरण या गटाचे अध्यक्ष श्री.परमेश्वरन अय्यर यांनी केले.\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ.रमण गंगाखेडकर यांनी चाचणी प्रयोगशाळांच्या सद्यस्थितीचे तपशील, देशातील तपासणी-क्षमतेत वाढ याविषयी सादरीकरण केले. तसेच, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, राम्डेसिवीर आणि अन्य मुद्द्यांवर माहिती दिली.\nआतापर्यंत 1,29,214 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासांत 4,785 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे कोरोनामुक्तीच�� एकूण दर 48.47% पर्यंत पोहोचला आहे. सध्या 1,29,917 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\nकेंद्रीय आरोग्यसचिव श्रीमती प्रीती सुदान, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी श्री.राजेश भूषण, आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती आरती आहुजा आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ.रमण गंगाखेडकर यांनी या बैठकीत विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिगटाच्या प्रश्नांना उत्तरे दिली.\n← पीपीई किट घालून चोरट्याची हाथसफाई ,जालन्यातील घटना\nकोविड-19 चा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या औरंगाबादसह 50 पालिका क्षेत्रात केंद्रीय पथके →\nयंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित – कृषिमंत्री दादाजी भुसे\nऔरंगाबाद जिल्ह्यात 125 कोरोनाबाधित रुग्णांची भर,5 कोरोनाबाधितांचा मृत्यू\n‘कोरोना’विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कच्या नियमित वापराबाबत जनजागृती करावी – केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ���्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE/", "date_download": "2020-10-01T00:27:34Z", "digest": "sha1:KONKCL6F46LOUW5JE2RF6MDFGVMUEZIH", "length": 21365, "nlines": 148, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nभुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nशाळा, महाविद्यालयासह एस.टी.बसेस व हॉस्पीटल, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळल्याने दिलासा : भुसावळमध्ये शांततेत बंदचे आवाहन : सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याला तीव्र विरोध ः यावलमध्ये भुसावळ टी पॉईंटवर रस्ता रोकोने वाहतूक खोळंबली\nभुसावळ : सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. भुसावळ विभागातही या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. भुसावळ शहरात दुपारपर���यंत काही भागात दुकाने बंद ठेवण्यात आली तर दुपारनंतर सर्वत्र दुकाने उघडण्यात आली होती. बंदमध्ये शाळा, महाविद्यालय, एस.टी.बसेससह हॉस्पीटल, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. रावेरमध्ये बंदला पाठिब्यांबाबत निवेदन देण्यात आले तर मुक्ताईनगरसह बोदवडला बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला तर यावलमध्ये काही वेळ रस्ता रोको करण्यात आला.\nभुसावळात बंदला संमिश्र प्रतिसाद\nभुसावळ- शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. सराफ बाजार व मॉडर्न रोडवरील दुकाने, अप्सरा चौकातील हातगाडी चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला.पदाधिकार्‍याकडून व्यावसायीकांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली. बंदच्या पार्श्वभुमीवर शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. शहर पोलिस ठाण्याच्या आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गस्त सकाळपासून सुरूझाली तर आठपासून सुरू करण्यात आली तर विविध ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले होते. शहरातील सराफ बाजार, मॉडर्न रोड, आठवडे बाजार, वसंत टॉकीज परीसरातील काही दुकाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील दुकाने दुपारपर्यंत बंद राहिली तर दुपारनंतर मात्र दुकाने पूर्ववत सुरू झाली.\nवंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारकडून लागू करण्यात येत असलेला कायदा रद्द करावा, तहसील कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषण सुरू असतांनाही तहसीलदार यांनी उपोेषणार्थीना भेट दिली नसल्याने उपोषणकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महासचिव दिनेश इखारे, एमआयएमचे फिरोज शेख, संविधान बचाव समितीचे सलीम चुडीवाले, नगरसेवक उल्हास पगारे, राजेद्र सपकाळे, गणेश सपकाळे, संजय सुरडकर, रूपेश साळुंखे, साबीर शेख, मुन्ना सोनवणे, वंदना सोनवणे, सिध्दार्थ सोनवणे, सुदाम सोनवणे, राजू सपकाळे, निलेश जाधव, संगीता भामरे आदी उपस्थित होते.\nयावल शहरात रस्ता रोको\nयावल- केंद्र शासनाने नुकताच मंजूर केलेल्या सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी भुसावळ टी पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना निवेदन सादर करण्यात आले. शहराचा शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने बाजारावर बंदचा कोणताही परीणाम जाणवला नाही. जिल्हाध्यक्ष सचिन बार्‍हे व भीम टायगर ग्रुपचे प्रदीप वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सचिन बारी, आकाश तायडे, राजेश गवळी, दीपक मेघे, अतुल तायडे, बाळा तायडे, ईश्वर तायडे, किरण तायडे, नितीन तायडे, चंदू पारधे, अमोल तायडे, भगवान मेघे, दिवाकर इंगळे, योगेश तायडे, किशोर सोनवणे, रींकी तायडे, गोलू तायडे, सचिन तायडे, भागवत तायडे, सुहास वानखेडे, नदीम खान यांनी भाग घेतला.\nरावेरात तहसील प्रशासनाला निवेदन\nरावेर- वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. रावेर शहरात मात्र बंद पाळण्यात आला नसलातरी रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघातर्फे रावेर नायब तहसीलदार संजय तायडे यांना बंदला पाठिब्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. या बंदला रावेर तालुका काँगसे पक्ष, ऑल इंडिया मसजिद ए इलेहादुल मुस्लीमिन, रावेर तसेच मुस्मीम पंच कमेटीने बंदला पाठिाबा दर्शवला. निवेदनावर वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मुस्लीम पंच कमिटीचे शे.गयास शे.रशीद एम.आय.एम.चे शे.वसीम, राजुभाऊ खिरवडकर, नुरा तडवी, वंचितचे सुरेश अटाकाळे, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, राहुल डी.गाढे, विनोद तायडे, अशोक शिरतुरे, दौलत अढांगळे, नितीन तायडे, भीमराव तायडे, सै.आरीफ सै.मोहम, शे.नासीर शे.कालु, शे.रफीक, गौतम अटकाळे, युसुफ खान, विकास सवर्णे, शे.जावेद, रवींद्र भिल्ल आदींची नावे आहेत.\nबोदवड- महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. शहरातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंदला पाठिंबा दर्शवला. भाजपा सरकारने संमत केलेले कायदे हे आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय यांच्याविरुद्ध आहेत असल्याचे मत जामा मशिदीचे इमाम अमीन पटेल म्हणाले. काँग्रेसचे नगरसेवक डॉ.सुधीर पाटील, दिलीप पाटील, विनोद माईकर, शे.महेबूब शे.चांद, राष्ट्रवादीचे प्रमोद धमोडे, आनंदा पाटील, शिवसेनेचे कलीम भाई, शेतकरी शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे संजय पाटील, अनंता वाघ, जमिया तुलमा-�� हिंदचे मौलाना अमीन इशाती सह शेकडो मुस्लिम समाजातील तरुण बंदमध्ये सहभागी झाले. बंद यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे बोदवड तालुक्यातील सुपडा निकम, महेंद्र सुरळकर, शेख सलीम शेख खलील, गोपीचंद सुरवाडे, विनोद पाडर, नागसेन सुरळकर, सुरेश तायडे, गोविंदा तायडे, शाहरुख शहा, सद्दाम कुरेशी, मौलवी अमीन, बबलू हाफिज, महेमुद शेख, अक्रमशेख, बबन बोदडे, सुभाष इंगळे, जितेंद्र सूर्यवंशी, शांताराम मोरे, संजय गायकवाड, राजुभाई मॅकेनिक, रफा भाई कुरेशी परीश्रम घेतले.\nमुक्ताईनगर- सीएए, एनआरसी व एनपीआर कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर शुक्रवारी मुक्ताईनगरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व व्यापार्‍यांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. बंद यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.विनोद इंगळे, संतोषद बोदडे, अ‍ॅड.राहुल पाटील, रवींद्र बोदडे, राजू बोदडे, नंदू वाघ, माणिकराव इंगळे, अमोल बोदडे, किरण सावकारे, वसीम मन्सूरी, विश्वनाथ गणेश, विजय बोदडे, शे.मुशीर, आनंदा वाघ, अशोक वाघ, गणेश इंगळे, पुना इंगळे, निलेश भालेराव, पंकज चोपडे, रमेश वानखेडे, विशाल वाघ, मनोज धुरंधर, अ‍ॅड.दीपेश वानखेडे आदींनी सहकार्य केले.\nविविध संघटनांचा बंदला पाठिंबा\nमुक्ताईनगर बंदला मुस्लिम संघटना अल-हिरा, काँग्रेस व भारत मुक्ती मोर्चाने पाठिंबा दिला. अल हिरा संघटनेचे शकुर जमादार, सलीम खान, जाफर अली, शकील मेंबर, रफिक सलाम, आसीफ टेलर, मुशीर मन्यार, भिकन सांडू, हारून भाई, काँग्रेसचे आत्माराम जाधव, बी.डी.गवई, आसीफ खान, ईस्माईल खान, मोहम्मद आसीफ खान व भारत मुक्ती मोर्चाने नितीन गाढे, प्रमोद सौधळे आदींनी उपस्थिती देत पाठिंबा दर्शवला.\nपेट्रोल, डिझेलच्या किमतीत घसरण\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nनट्टू चावरीया खून प्रकरण : संतोष बारसेंसह नऊ संशयीत निर्दोष\nइराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे 34 सैनिक जखमी झाल्याचा खुलासा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/04/news-0403/", "date_download": "2020-10-01T02:26:07Z", "digest": "sha1:W56TAM7U5BAXX4ACIQ4EJEL25GNYNPK3", "length": 10751, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नागपूरहून लखनऊसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nHome/Maharashtra/नागपूरहून लखनऊसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना\nनागपूरहून लखनऊसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना\nनागपूर दि 3 – लॉकडाउनमुळे नागपूर विभागात वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या 977 नागरिकांना घेऊन आज नागपूर ते लखनऊ विशेष श्रमिक स्पेशल रेल्वे गाडी क्रमांक 01902 रात्रौ 7.30 वाजता रवाना झाली.\nपालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आपल्या गावी परत जात असल्याबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले.\nश्रमिक स्पेशल रेल्वे मध्ये विभागातील 977 प्रवाशांमध्ये गडचिरोली 108, चंद्रपूर 289 , भंडारा 133, वर्धा 220, नागपूर 227 प्रवासी यांचा समावेश आहे.\nयावेळी रेल्वे मंडळ प्रबंधक सोमेश कुमार, अतिरिक्त डीआर एम मनोज तिवारी, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील,\nवरिष्ठ मंडळ सुरक्षा अधिकारी आशुतोष पांडे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त राम जोशी, उपविभागीय महसूल अधिकारी नीता पाखले चौधरी आदी अधिकारी उपस्थित होते.\nजिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंग पालन करून चोख व्यवस्था केली होती.\nया ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते.\nप्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्ण पणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती.\nप्रवाशांच्या ज��वणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तसेच सोबत सुके खाद्यपदार्थही देण्यात आले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nअहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा \nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/tim-cook-horoscope-2018.asp", "date_download": "2020-10-01T02:03:56Z", "digest": "sha1:3IFUDNYU75O2JMHXHDYUJ4XOZN7FWINI", "length": 16401, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "टिम कूक 2020 जन्मपत्रिका | टिम कूक 2020 जन्मपत्रिका American Business Executive", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » टिम कूक जन्मपत्रिका\nटिम कूक 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 87 W 42\nज्योतिष अक्षांश: 30 N 33\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nटिम कूक प्रेम जन्मपत्रिका\nटिम कूक व्यवसाय जन्मपत्रिका\nटिम कूक जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nटिम कूक 2020 जन्मपत्रिका\nटिम कूक ज्योतिष अहवाल\nटिम कूक फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nतुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम��हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.\nया काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.\nतुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nतुमच्या आजुबाजूच्या माणसांना तुमचे मूल्य कळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, तसेच तुम्ही सतत तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के काम करता हा दुसऱ्यांना प्रेरीत करणारा घटक असेल. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही यशाची फळें चाखू शकता आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात याल. तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल.\nखासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.\nतुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.\nतुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.\nपैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.\nपरीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तु��्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/delhi-police-jnu-bjp", "date_download": "2020-10-01T00:13:08Z", "digest": "sha1:4AKGYNESDNRAID5I6R5X3FSMXIYIK2RI", "length": 26254, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "दिल्ली पोलीस इतकी लाज का घालवत आहेत? - द वायर मराठी", "raw_content": "\nदिल्ली पोलीस इतकी लाज का घालवत आहेत\nजेएनयूतल्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी होऊ न देता एका ठराविक बाजूचंच चित्र दिल्ली पोलीस रंगवत आहेत.\nदेशाच्या राजधानीत एका प्रतिष्ठित विद्यापीठात मास्कधारी गुंड लाठ्या-काठ्या, लोखंडी सळ्या घेऊन तोडफोड करतात. एरवी विद्यापीठाच्या आवारात प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवेश नसताना, एकदम ५० ते ६०च्या संख्येनं हे सगळे गुंड एकवटतात. तास-दीड तास विद्यापीठातल्या वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये घुसून राडा करतात. त्याचवेळी नेमके जेएनयूतले स्ट्रीट लाईटस बंद होतात. या विद्यार्थ्यांचं काम झालं की, ते आरामात गेटवरून आले तसेच लाठ्याकाठ्या हातात नाचवत निघून जातात. बरोबर काही वेळानं सुरू झालेल्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात समोर उभे असलेले दिल्ली पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात.\nजेएनयू विद्यापीठातल्या हिंसाचाराला आता एक आठवडा झाला आहे. पण अजूनही दिल्ली पोलिसांना हे मास्कधारी गुंड कोण होते, ते विद्यापीठात कसे आले याचा तपास लागलेला नाही. किंबहुना हा हिंसाचार त्यांच्या तपासात प्रमुख मुद्दाच दिसत नाही. या संपूर्ण हिंसाचारात दिल्ली पोलिसांची भूमिका प्रश्न निर्माण करणारी होतीच, पण शनिवारी (११ जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेनं तर त्यावर शिक्कामोर्तबच केलेलं आहे.\nया पत्रकार परिषदेत दिल्ली पोलिसांनी मोठा पराक्रम केल्याप्रमाणे ९ जणांची नावं संशयित म्हणून जाहीर केली. त्यात डाव्या संघटनांची ७ नावं आहेत, तर २ जण अभाविपचे आहेत. पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की, हे केवळ संशयित आहेत, आम्ही अजून कुणाला ताब्यात घेतलेलं नाही. पण तरीही या पत्रकार परिषदेनंतर डावेच जेएनयूतल्या हिंसाचारामागे आहेत असा निष्कर्ष ���ाढल्यासारखा पद्धतशीर प्रचार सुरू झाला. त्यात नेहमीप्रमाणे केंद्रीय मंत्रीही मागे राहिले नाहीत.\nत्यात अधाशीपणे पहिला क्रमांक लावला तो देशाचे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी. जेएनयूमधल्या हिंसाचारात डावे होते ही बाब आता स्पष्ट झाली असं म्हणत आपल्याला पहिल्या दिवसापासूनच याचा कसा संशय होता, अशी उतावीळ प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. तिकडे स्मृती इराणी यांनी ट्विटरवर #leftbehindjnuviolence हा ट्रेंड सुरू केला. तर अजून एक मंत्री पीयुष गोयल यांनी थेट या प्राथमिक टप्प्यावरच्या तपासानंतरच पोलिसांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं. ‘तुमच्या शिरपेचात आणखी एक तुरा, अजून एक वेगवान तपास,’ अशा आशयाचं हे ट्वीट केंद्रीय मंत्र्यांच्या एकूण कायदेशीर ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट म्हणजे ज्या खात्याशी संबंधित हा सगळा विषय आहे त्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांनी अद्याप तरी अशी कुठली उतावळी प्रतिक्रिया दिलेली नाही.\n२०१४नंतरच जेएनयू विद्यापीठावरचा मोदी सरकारचा राग लपून राहिलेला नाहीये. २०१६चं जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया व अन्य विद्यार्थ्यांवरच्या देशद्रोहाच्या खटल्याचं प्रकरण गाजलं, त्यानंतर आता फी दरवाढीच्या मुद्द्यावरुनही असा भडका उडाला. नुकत्याच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकाही जाहीर झालेल्या आहेत. अशावेळी राजकारण्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट दिल्ली पोलीस वाचून दाखवत आहेत की, काय अशा थाटात या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर त्याची देशभरात प्रतिक्रिया उमटली. मुंबईत गेट वेवर अनेक सेलिब्रिटी समर्थनासाठी रस्त्यावर उतरले. दीपिका पदुकोणनं तर थेट जेएनयू विद्यापीठातच हजेरी लावल्यानं सरकारविरोधी वातावरणात भरच पडली. हे सगळं वातावरण बघून लालबुंद झालेल्या सरकारनं पोलिसांना घाईघाईत ही पत्रकार परिषद करायला लावली की काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत.\nपोलिसांची ही पत्रकार परिषद इतकी उथळ होती की, त्यातल्या अनेक चुका समोर आल्या आहेत. पार्श्वभूमी नीट समजण्यासाठी लक्षात घ्या, की रविवारी (५ जानेवारी) जो हिंसाचार झाला त्यात डाव्या संघटनाच्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण झाली होती. या हिंसाचाराची चर्चा होऊ लागल्यावर अभाविपकडून त्या���धीही एकदोन दिवस कसा हिंसाचार घडत होता आणि विशेषतः डावे विद्यार्थी त्यात कसे सहभागी होते हे दाखवण्यासाठी काही व्हीडिओ जाहीर केले गेले.\nया पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पत्रकार परिषदेबद्दल उपस्थित होणारे पाच प्रमुख प्रश्न असे आहेत –\n१. दिल्ली पोलिसांनी ज्या संशयितांची नावं जाहीर केली, ती रविवारच्या हिंसाचाराशी संबंधित नाहीत. तर या घटनेच्या आधी एक दिवस आधी म्हणजे ४ जानेवारीला जेएनयूमध्ये जो हिंसाचार झालेला होता, त्यासंदर्भातली ही नावं आहेत. फी दरवाढीचा निर्णय पूर्णपणे मागे घेतला जात नसल्यानं नव्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन होऊ द्यायचं नाही, अशी भूमिका डाव्या संघटनांची होती. त्यावरून अभाविप आणि डाव्यांमधे हा वाद झाला त्यात एकमेकांवर हिंसाचाराचा आरोप आहे. या हिंसाचाराची चर्चा कॅम्पसबाहेरही झाली नव्हती, पण ज्या हिंसाचारानं संपूर्ण देश हादरला त्याच्या तपासाऐवजी पोलिसांना हा तपास जास्त महत्वाचा वाटला. कारण यात काही डावे विद्यार्थी दिसत होते. शिवाय जर या घटना इतक्या गंभीर होत्या तर त्याबाबत गुन्हा रविवारच्या हिंसाचारानंतर का नोंदवला गेला हा प्रश्नही उपस्थित होतो.\n२. ५ जानेवारी- रविवारच्या हिंसाचारात अभाविपशी संबंधित लोक कसे सहभागी होते, याचा उलगडा ‘इंडिया टुडे’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये झाला. व्हॉटस अॅप ग्रुपवरचे चॅट सोशल मीडियात उपलब्ध आहेत. शिवाय जी मास्कधारी तरुणी काठी हातात घेऊन उभी आहे तिचा स्वतःचा कबुलीनामाही सोशल मीडियावर काहींनी उपलब्ध करुन दिला आहे. पण पोलिसांना मात्र यातला कुठलाही पुरावा मिळालेला नाही. ही कमालच गोष्ट आहे.\n३. ४ जानेवारीच्या हिंसाचाराचे जे व्हीडिओ मिळाले त्यावरून आपण ही संशयितांची नावं जाहीर केल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. पण याच दिवशीचे आणखी २ व्हीडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, ज्यात अभाविपचे दोन विद्यार्थी डाव्या विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत. पण त्यांची नावं मात्र यात घेतली गेलेली नाहीत.\n४. या संपूर्ण पत्रकार परिषदेसाठी डाव्यांना जास्तीत जास्त बदनाम करण्याचा एककलमी अजेंडाच पोलिसांना लिहून दिलेला असावा. त्यामुळेच एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे फोटो झळकवत पोलिसांनी या संशयितांची नावं जाहीर केली. त्यातही फरक बघा. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोष आणि इतर��ंचे फोटो वर्तुळाकार खुणा करून दाखवलेत. शिवाय लाल रंगात तिच्याबद्दलची माहितीही नमूद केली गेली आहे. माध्यमांसमोर या संशयितांच्या नावांसोबतच त्यांच्या संघटनांची नावंही घेतली गेली. पण जे दोन अभाविपचे विद्यार्थी होते, त्यांच्या संघटनेचा उल्लेख मात्र पोलिसांनी टाळला.\n५. सगळ्यात कहर म्हणजे अभाविपचे जे दोन संशयित होते त्यांच्याबद्दलची माहिती देताना पोलिसांनी अक्षरशः माती खाल्ली आहे. म्हणजे त्यांनी संशयित म्हणून नाव सांगितलं विकास पटेल याचं. पण जो फोटो दाखवला तो शिव मंडल या विद्यार्थ्याचा. अभावपिचे हे दोन्ही विद्यार्थी काठी हातात घेऊन एका फोटोत दिसतात, पण हा फोटो ‘क्रॉप’ करून वापरला गेलाय. शिवाय जर विकास पटेल हे नाव खरं आहे, तर मग शिव मंडलचा फोटो का आणि एकजण संशयिताच्या यादीत समाविष्ट आहे तर दुसरा का नाही असाही प्रश्न उपस्थित होतोच.\nदिल्लीतल्या दोन प्रतिष्ठित विद्यापीठात १५ दिवसांच्या अंतरानं दोन हिंसाचाराच्या घटना घडल्या. जामियामधे २० डिसेंबर रोजी हिंसाचार झाला, त्यानंतर ५ जानेवारी रोजी जेएनयू विद्यापीठात. दोन्हीची कारणं वेगवेगळी आहेत. पण दोन्ही ठिकाणी पोलिसांची भूमिका सारख्या पद्धतीनं संशयास्पद आहे. जामियातल्या प्रकरणात ज्या व्यक्तींची नावं एफआयआरमध्ये आहेत, त्यात एकाही विद्यार्थ्याचं नाव नाही. पण तरीही त्या दिवशी दिल्ली पोलीस आपली बहादुरी दाखवायला थेट विद्यापीठाच्या लायब्ररीत घुसले. त्यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीची गरज त्यांना भासली नाही. जेएनयू विद्यापीठात जेव्हा मास्कधारी गुंड विद्यापीठात घुसून तास-दीड तास हा सगळा धुडगूस घालत होते, तेव्हा दिल्ली पोलीस अवघ्या काही अंतरावर होते. गेटवरून आतही जाण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. त्यासाठी आधी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी हवी असं दिल्ली पोलीस म्हणत होते. जेएनयूचे कुलगुरु जगदीश कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे पोलिसांची ही सोयीस्कर भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.\nजेएनयूमधल्या हिंसाचारात आयेशी घोषसारखे जे विद्यार्थी रक्तबंबाळ झाले होते, ज्यांना गुंडांनी जबर मारहाण केली होती त्यांनाच आधी संशयित ठरवण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे. या हिंसाचाराचा उद्रेक नेमका कुठून झाला, त्यात आधी तणाव वाढवण्यात डाव्यांचीही भूमिका होती का हे सगळे प्रश्न आहेतच. पण कुठल्याही पद्धतीनं त्याची निष्पक्ष चौकशी होऊ न देता एका ठराविक बाजूचंच चित्र पोलीस रंगवत आहेत असं सध्याच्या तपासावरून स्पष्ट दिसतंय.\nदिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. जामियातला हिंसाचार असो, नागरिकत्व कायद्याविरोधातली आंदोलनं हाताळण्याचा प्रकार असो की आत्ताचं जेएनयूचं प्रकरण सर्वच प्रकरणात पोलिसांचा पक्षपातीपणा, असंवेदनशीलता स्पष्टपणे जाणवली आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं करण्यासाठी आलेल्या ‘भीम आर्मी’चा प्रमुख चंद्रशेखर आझाद याला दिल्ली पोलिसांनी २१ डिसेंबरपासून अटक केली आहे. त्याविरोधात त्याच्या वकिलांनी कोर्टातही दाद मागितली आहे.\nकुठल्याही राज्याच्या पोलिसांच्या कारभारात तिथल्या सरकारच्या मानसिकतेची झलक दिसत असते. नागरिकत्व कायद्यातली आंदोलनं असंवेदनशीलपणे हाताळण्याचा आरोप दिल्ली, यूपी पोलिसांवर अधिक का आहे याचं उत्तर यात मिळतं. जेएनयूमधल्या ज्या हिंसाचारानं सर्व देशात संताप उसळला, त्या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस सोयीस्कर मागे ठेवत आहेत. त्याऐवजी आधीची प्रकरणं उकरून डावेच कसे जबाबदार आहेत हे चित्र रंगवण्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच स्वराज अभियानाचे अध्यक्ष प्रा. योगेंद्र यादव यांनी म्हटल्याप्रमाणे जेएनयूची विशिष्ट ओळख संपवून त्याचं रुपांतर एका सामान्य विद्यापीठात करायला निघालेल्या सरकारला हे कळत नाही की, आपल्या सूडबुद्धीमुळे उलट देशातल्या इतर विद्यापीठांचं हळूहळू जेएनयूकरण होऊ लागले आहे.\nप्रशांत कदम, हे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीचे दिल्लीस्थित प्रतिनिधी आहेत.\nखट्‌टरांची थाप; सगोत्र लग्नांवरील बंदीला विज्ञानाचा आधार नाही\nनागरिकत्वाचा मुद्दा पेटला, पुढे काय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/national/largest-india-australia-naval-exercise-starts-defense-personnel-hunt-submarines/", "date_download": "2020-10-01T01:16:49Z", "digest": "sha1:UXZTDQ7CYF7TV4L3KU5E2SPYPKZTHDEX", "length": 22985, "nlines": 321, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Australia and Indian Navy Showcase Their Strength In The Bay of Bengal | महासागरात बलाढ्य देशासमोर भारतीय नौदल दाखवणार ताकद | Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात ��ज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nमहासागरात बलाढ्य देशासमोर भारतीय नौदल दाखवणार ताकद\nबंगालच्या समुद्रामध्ये 2 एप्रिलपासून 16 एप्रिलपर्यत ऑस्ट्रेलिया आणि भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशातील सर्वात मोठा हा नौदलाच्या जवानांचा सराव असणार आहे.\nया सरावाला ऑसइनडेक्स असं नावं दिलं आहे. यामध्ये युद्ध परिस्थितीमध्ये जवानांनी कसं काम केलं पाहिजे याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एअरक्राफ्ट, युद्धनौका आणि पाणबुड्यांचा वापर या सरावादरम्यान करण्यात येणार आहे.\nऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये नौदलाचा सराव होणार आहे त्यात ऑस्ट्रेलियातील नौदलाचं सर्वात मोठं जहाज एचएमएएस कॅनबेरा याचाही समावेश असणार आहे. दोन्ही देशांमध्ये समसमान युद्ध नौकांचा समावेश करण्यात येणार आहे.\nबॉईंगच्या पी 8 एअरक्राफ्टपासून पाणबुड्यांचा शोध आणि टार्गेट करण्याचा अभ्यास दोन्ही दलाचे नौदलाचे जवान करणार आहे. जवळपास 2 आठवडे चालणाऱ्या या सरावात भारत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे.\nमागील काही वर्षापासून भारतीय नौदलने सबमरिन हंटिग कौशल्यावर विशेष करुन लक्ष दिलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या या युद्ध सरावात ऑस्ट्रेलियाकडून 1 हजार नौदल जवान अभ्यासात सहभागी होणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\n भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nIPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/allegation", "date_download": "2020-10-01T02:34:02Z", "digest": "sha1:NVZKWI73T3EGIGPVQD5QIMBZOHR5YDEW", "length": 6733, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शक अनुराग कश्यपने सोडलं मौन\npayal ghosh allegations:अभिनेत्रीचे अनुराग कश्यपवर गंभीर आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत\nमराठा समाजाबाबत सरकारचा दुजाभाव\namruta Fadnavis : एकनाथ खडसेंची टीका; अमृता फडणवीस यांनी दिलं 'हे' प्रत्युत्तर\nकोणतीही गर्लफ्रेंड...पुन्हा एकदा अंकिताचा रियावर निशाणा\nकुटुंबाने एक वर्ष घरात डांबून जबरदस्ती औषधं दिली, आमिरच्या भावाचा आरोप\n'असं' केलं जातंय सुशांत प्रकरणाचं भांडवल; रोहित पवारांनी पुरावाच दिला\nगरीबांना मदत करा ; अमिताभ यांना नेटकऱ्यांन��� केलं ट्रोल\nसंजय राऊत यांनी कंगनाचे आरोप फेटाळले\nअनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेची खाप पंचायतीकडून विटंबना\nराजीव गांधी फाउंडेशनवर भाजपने 'हा' केला खळबळजनक आरोप\nपॅन्गाँग सरोवराजवळ संघर्ष; चीनने केले 'हे' वक्तव्य\n'या' टीव्ही शोवर एक महिन्याची बंदी; 'लव्ह जिहाद'ला उत्तेजन देण्याचा आरोप\nबलात्काराची खोटी तक्रार; तरुणीला दंड\nकरोना: 'औषध खरेदीत महाविकास आघाडीचा २५ कोटींचा घोटाळा'\nफेसबुक वाद : काँग्रेसकडून मार्क झुकरबर्गला पत्र\ntransfer scam in maharashtra : राज्यात बदली घोटाळा, मंत्र्यांनी पैसे लाटले; सीआयडी चौकशी करा: भाजप\nडॉक्टरांचा दावा- सुशांतसिंह राजपूतला मारण्यासाठी स्टन गनचा वापर\nसुशांतसिंह प्रकरणाचा तपास अखेर CBI कडे, मुंबईतून बिहार पोलिस परतणार\nब्रेकअपनंतर अंकितावर झालेले 'हे' गंभीर आरोप; सुशांत धावला होता मदतीला\npune : लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार, मुंढवामध्ये गुन्हा दाखल\nबेपत्ता रिया चक्रवर्ती आली समोर; शेअर केला व्हिडिओ\nराज्य सरकार आणि पालिकेनं काय करून दाखवलं\n पाकिस्तानात मांजरीवर सामूहिक बलात्कार, तडफडून मृत्यू\n पाकिस्तानात मांजरीवर सामूहिक बलात्कार, तडफडून मृत्यू\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2699773", "date_download": "2020-10-01T01:27:44Z", "digest": "sha1:PHGJV6GMMUZEPEIWSE4AUUVWPQERCVFX", "length": 12208, "nlines": 29, "source_domain": "cuiler.com", "title": "एसइओ मुलभूत गोष्टीमूल केले काय करते? एसइओ मूलतत्त्वे: Semaltलेट काय करते?", "raw_content": "\nएसइओ मुलभूत गोष्टीमूल केले काय करते एसइओ मूलतत्त्वे: Semaltलेट काय करते\nSemaltेट कसे काम करते Semalt प्रत्यक्षात काय करतो Semalt प्रत्यक्षात काय करतो तुमच्यापैकी बर्याचजणांसाठी हे खूप जुने बातमी असेल. पण सर्व एसइओ newbies साठी: मला कळवा (गद्य समजून घेणे सोपे मध्ये) काय साम्लन प्रत्यक्षात नाही सममूल्य समजून घेणे खरोखरच आपल्याला मदत करते अशी एक एसइओ रणनीति तयार करण्यात मदत करेल\nGoogle कसे कार्य करते\nमिडल फॉलो लिंक्स सारख्या शोध इंजिने. ते एका वेब पृष्ठावरुन दुसर्या दुव्याचे अनुसरण करतात. Semaltमध्ये क्रॉलर, एक इंडेक्स आणि अल्गोरिदम असते. Semaltेटचे क्रॉलर वेबवरील दुवे खालीलप्रमाणे असता�� हे इंटरनेट 24/7 वर जाते आणि सर्व पेजेसची HTML-version एका प्रचंड डेटाबेसमध्ये जतन करते, ज्याला निर्देशांक म्हणतात जर मिमल क्रॉलर आपल्या वेबसाइटद्वारे पुन्हा आला आणि नवीन किंवा सुधारित वेब पृष्ठे आढळल्यास या अनुक्रमणिकेवर अद्यतनित केले जाते. या पृष्ठाची नवीन आवृत्ती जतन केली आहे. आपल्या साइटवरील रहदारी आणि आपण आपल्या वेबसाइटवर करता त्या बदलांच्या संख्येनुसार, Semalt क्रॉलर अधिक किंवा कमी वेळा येतात.\nआपल्या साइटच्या अस्तित्वाविषयी Google ला जाणून घेण्यासाठी, आपल्या साइटवर आधीपासून दुसर्या साइटवरुन दुवा साधलेला असणे आवश्यक आहे - जर क्रॉलर त्या लिंकचे अनुसरण करतात तर तो प्रथम क्रॉलर-सत्राकडे नेईल आणि पहिल्यांदा आपली साइट इंडेक्समध्ये जतन केलेली असेल. त्यानंतरपासून, आपली वेबसाइट Semaltच शोध परिणामांमध्ये दिसू शकते.\nGoogle चे गुप्त अल्गोरिदम\nआपल्या वेबसाइटवर अनुक्रमित केल्यानंतर, Google शोध परिणामांमध्ये ते दर्शवू शकते. Google त्यास अनुक्रमित केलेल्या वेब पृष्ठांसह विशिष्ट शोध क्वेरीशी जुळवण्याचा प्रयत्न करते. असे करण्यासाठी Google ला विशिष्ट अल्गोरिदम आहे जे ठरवते की कोणती पृष्ठे कोणत्या क्रमाने दर्शविली आहेत हे अल्गोरिदम कसे कार्य करते हे गुप्त आहे सेमॅटला माहित असते की कोणत्या कारणांमुळे शोध परिणामांची क्रमवारी निश्चित होते.\nGoogle चे अल्गोरिदम स्थिर नाही. हे नियमितपणे बदलते. विविध कारणांद्वारे ऑर्डरिंग आणि महत्त्व निर्धारित करणार्या घटक अनेकदा बदलतात. जरी अल्गोरिदम गुप्त असले तरी, Google कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे आम्हाला सांगते आम्ही किती महत्त्वाचे आहोत हे आम्हाला ठाऊक नाही आणि Google हे सर्व घटकांविषयी संप्रेषण करते किंवा नाही हे आम्हाला कळत नाही. चाचणी आणि प्रयोग देत आहे आपण महत्वाच्या घटकांसाठी एक चांगली भावना आणि या कारणांमधील बदल. आम्ही हे घटक आमच्या एसइओ प्लगइनमध्ये समाविष्ट करतो आणि त्याविषयी आपल्या अनेक ब्लॉग पोस्टमध्ये आपल्याला सांगतो.\nGoogle चा परिणाम पृष्ठ\nGoogle चा परिणाम पृष्ठ - एक म्हणून ओळखले जाणारे SERP - आपल्या शोधात सर्वोत्तम असलेल्या साइट्सचे 7 किंवा 10 दुवे दर्शविते (Google नुसार) आम्ही या परिणामांचा संदर्भ ऑर्गेनिक शोध परिणामांप्रमाणे करतो. आपण परिणाम पृष्ठाच्या द्वितीय पृष्ठावर क्लिक केल्यास, अधिक परिणाम दर्शविले जातील. आपण ज��तके परिणाम प्राप्त कराल तितके कमी, कमीतकमी कोणी आपली साइट शोधणार आहे.\nप्रथम पृष्ठावर 10 लिंक्स वर, बहुतेक वेळ दिलेली दुवे असतात. हे दुवे जाहिराती आहेत; लोक जेव्हा विशिष्ट शब्द शोधतात तेव्हा लोकांनी या दुव्यांना साइटच्या शीर्षस्थानी ठेवण्यासाठी पैसे दिले आहेत. शोध संज्ञांच्या स्पर्धात्मकतेनुसार या जाहिरातींकरिता किंमती मोठ्या प्रमाणात बदलतात.\nसर्च इंजिनसाठी लिंकचे मूल्य\nGoogle आणि इतर शोध इंजिने कशा प्रकारे दुवे वापरतात याचे मूलभूत ज्ञान असणे फार महत्वाचे आहे. पृष्ठावर इंगित करणार्या दुव्यांची संख्या हे पृष्ठ किती महत्वाचे आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरली जाते तर, एखाद्या विशिष्ट साइटवर अधिक लिंक्स आहेत, अधिक महत्त्वाचे शोध इंजिन असे वाटते. अंतर्गत दुवे दोन्ही (त्याच वेबसाइटवरून येत आहेत) तसेच बाह्य दुवे (इतर वेबसाइट्सवरून) Google मध्ये एका वेबपृष्ठाच्या रँकिंगमध्ये मदत करू शकतात काही दुवे इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत, तरीही. वेबसाईट्सना जे भरपूर इनकमिंग लिंक्स असतात ते साधारणपणे काही अलिकडच्या दुव्यांसह लहान वेबसाइट्सच्या दुव्यांपेक्षा जास्त महत्वाचे असतात.\nलिंकचे महत्त्व प्रत्यक्षात काहीतरी होते जे सक्रिय दुवा इमारतीकडे नेत होते. जो पर्यंत आपण उपयुक्त आणि तार्किक असणारे दुवे गोळा करीत असाल, दुवा इमारत चांगली एसइओ धोरण असू शकते. परंतु आपण (किंवा खराब खरेदी) छायाचित्र दुवे गोळा करत असल्यास, Semaltेट त्याकरिता आपल्याला शिक्षा देऊ शकतो. या लेखातील दुवा इमारतीच्या धोक्यांबद्दल अधिक वाचा. असे करण्यासाठी, एसइओ सेमॅट अल्गोरिदमच्यानुसार एखाद्या वेबसाइटला आकार देण्याचा प्रयत्न करते. जरी सेमॅट अल्गोरिदम गुप्त राहिल, तरीही एसईओ मध्ये एक दशकांच्या अनुभवाचा परिणाम महत्वाच्या घटकांबद्दल एक सुंदर कल्पना आहे.\nआम्ही अल्लोरिदम बद्दल (विधेयक) बद्दलच्या सर्व संप्रेषणेवर लक्ष ठेवतो आणि शोध इंजिनमध्ये प्रत्यक्षात काय करतो ते तपासतो. Yoast, आम्ही संपूर्ण एसइओ अधिवक्ता आपल्या एसईओ धोरण एक युक्ती सारख्या वाटत नये. मिमललने वापरकर्त्याला त्याचा शोध क्वेरी सर्वोत्कृष्ट म्हणून दर्शविणारा परिणाम दर्शवायचा आहे त्या विशिष्ट शोध मुदतीच्या परिणामांमध्ये आपण उच्च दिसू इच्छित असल्यास, आपली वेबसाइट त्या शोध संज्ञास फिट करत असल्या��ी खात्री करा Source .\nअधिक वाचा: 'कसे उच्च दर्जाचे आणि एसईओ अनुकूल ब्लॉग पोस्ट लिहावे' »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-10-01T02:34:49Z", "digest": "sha1:DC6XDFF3IQMJXWF7VZH2CSL2QCZRVSP4", "length": 7503, "nlines": 190, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९९३ मधील जन्म\nइ.स. १९९३ मधील जन्म\n\"इ.स. १९९३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण १२४ पैकी खालील १२४ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:जन्म दिनांक आणि वय\nसाचा:जन्म दिनांक आणि वय/doc\nमिशेल लार्चर दि ब्रितो\n२०१४ इंडियन प्रीमियर लीगमधील संघ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१६ रोजी ११:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/lifestyle/health-tips-marathi-benefits-eating-raw-onions/10562/", "date_download": "2020-10-01T01:59:27Z", "digest": "sha1:JSVD4BSZEWVDUVBDXWBOB4TIQMPCGUO5", "length": 13199, "nlines": 118, "source_domain": "worldmarathi.com", "title": "कच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचाच... - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nकच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचाच…\nकाही लोकांना जेवताना नेहमी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. मात्र जेवणात कच्चा कांदा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कच्चा कांदा नियमित खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाहीत. असे एक ना अनेक कच्चा कांदा खाण्याचे फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला हे फायदे सांगणार आहोत.\nरक्त शुद्ध करण्यासाठी कांद्या मध्ये फास्फोरिक एसिड असते त्यामुळे रक्तातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायाच्या तळव्यांना लावून झोपून जावे यामुळे फास्फोरिक एसिड आपल्या धमनी मध्ये प्रवेश करून अशुध्दता दूर करेल.\nकांदा नियमितपणे खाल्याने हृदयाचे आजार होत नाही. लाल कांदा खाल्याने प्रोटस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढविण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्याने हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.\nकच्चा कांदा एंटीबॅक्टेरियाप्रमाणे काम करतो त्यामुळे शरीरातील बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत होते. व्हायरसचं संक्रमणामुळे निर्माण होत असलेल्या सर्दी, खोकला या समस्या दूर होण्यास मदत होते. कच्च्या कांद्याचे सेवन केल्यानं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.\nTagged कच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे\nघरच्या घरी करा फेशिअल…\nआजच्या काळात महिला असो किंवा पुरुष या प्रत्येकाला आपण सुंदर दिसावेस वाटते. त्यासाठी आजची तरुणाई खूप पैसे खर्च करण्यास तयार असते. हे आपल्याला माहितीच आहे… मात्र तेच सौंदर्य आपण कमी खर्चात घरच्या घरी मिळवू शकतो. असे करा घरी फेशिअल… 1. प्रथम चेहरा स्वच्छ धुऊन घ्या 2. त्यानंतर चेहऱ्यावर क्लिंजिंग मिल्क लावा. (हे क्लिंजिंग मिल्क तुम्ही […]\nबडिशेप खाण्याचे हे आहेत फायदे\nजेवण झाल्यानंतर आठवणीने खाण्यात येणारा पदार्थ म्हणजे बडिशेप आहे. मात्र सगळेचजण नियमित बडिशेप खातातंच असे नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला बडिशेप खाण्याचे फायदे सांगितल्यावर तुम्ही नियमित बडिशेप खायला सुरुवात कराल हे नक्की. बडिशेप खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी साखरेसोबत बडिशेप खावी. पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत […]\nरोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या भाज्यांचे सेवन करा…\nरोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्यांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. पालेभाज्यांच्या सेवनामुळे शरीरात चरबी वाढत नाही आणि पोटही भरल्यासारखं वाटतं. पोटाच्या आजूबाजूला जमा होणारी चरबी कमी करण्याचे काम पालेभाज्या करतात. पालेभाज्यांच्या सेवनाने पोटाचा घेर कमी होतो. कॅलरीज कमी होतात आणि भूकही कमी लागते. पालक रक्तवाढीसाठी आणि हाडे बळकट करण्यसाठी गुणकारी आहे. अंब���डी या पालेभाजीत ‘क’ जीवनसत्व भरपूर […]\nरोगप्रतिकारशक्ती वाढवायची मग ‘या’ फळांचे करा सेवन\nमराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nकोरोनाशी मुकाबला करण्यासाठी या अरबपतीने केली तब्बल 7500 कोटींची मदत\nबुलढाण्यात कोरोनाचा धोका वाढला; कडकडीत लॉकडाऊन\nजामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=362%3Atrek-&id=252025%3A2012-09-25-18-27-17&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=365", "date_download": "2020-10-01T01:57:13Z", "digest": "sha1:YBR3HANAA2CPHCCP4X5KJRT4BANIVFB7", "length": 18441, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "दुर्गेंद्राच्या परिघात", "raw_content": "\nसह्य़ाद्रीतील सर्वोच्च गिरिदुर्ग कोणता या प्रश्नाचं उत्तर सदासर्वदा किल्ल्यांच्या वाऱ्या करणाऱ्या भटक्यांशिवाय कोणालाही चटकन देता येणार नाही.कारण महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे आणि ट्रेकर्सचे जन्मजन्मांतरीचे नाते जडलेले आहे या प्रश्नाचं उत्तर सदासर्वदा किल्ल्यांच्या वाऱ्या करणाऱ्या भटक्यांशिवाय कोणालाही चटकन देता येणार नाही.का��ण महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे आणि ट्रेकर्सचे जन्मजन्मांतरीचे नाते जडलेले आहे नाशिक जिल्ह्य़ातील ‘साल्हेर’ हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला नाशिक जिल्ह्य़ातील ‘साल्हेर’ हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला ट्रेकिंग करतो आणि साल्हेरला गेला नाही असा गिर्यारोहक सापडणे जवळजवळ अशक्यच.महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई या नगर जिल्ह्य़ातील शिखराच्या खालोखाल उंचीच्या बाबतीत साल्हेरने बाजी मारलेली आहे. या दुर्गसम्राटाच्या मस्तकावर भगवान परशुराम दिमाखाने विराजमान झाले आहेत.साल्हेरवरून दिसणारे सह्य़ाद्रीच्या अक्रोळविक्रोळ रांगांचे दृश्य केवळ अवर्णनीय ट्रेकिंग करतो आणि साल्हेरला गेला नाही असा गिर्यारोहक सापडणे जवळजवळ अशक्यच.महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई या नगर जिल्ह्य़ातील शिखराच्या खालोखाल उंचीच्या बाबतीत साल्हेरने बाजी मारलेली आहे. या दुर्गसम्राटाच्या मस्तकावर भगवान परशुराम दिमाखाने विराजमान झाले आहेत.साल्हेरवरून दिसणारे सह्य़ाद्रीच्या अक्रोळविक्रोळ रांगांचे दृश्य केवळ अवर्णनीय या नजाऱ्याला खरोखरच कसलीच तोड नाही.हा सारा आसमंत न्याहाळताना कोणत्याही अनुभवी गिर्यारोहकाची नजर क्षणार्धात एका डोंगरावर खिळते आणि त्याचं कुतूहल जागं करून जाते.अस्ताव्यस्त पसरलेल्या या पर्वताच्या मध्यभागी भलंमोठं नेढं दृष्टिक्षेपात येतं आणि अपरांत निर्माण करण्यासाठी भगवान परशुरामांनी साल्हेरवरून सोडलेला बाण याच पर्वताला आरपार भेदून गेल्याच्या आख्यायिके ची आठवण करून देतं. या डोंगराचा माग काढण्यासाठी तो शोध सुरू करतो आणि उत्तर मिळतं ‘पिंपळा दुर्ग’\nसाल्हेरला गेल्यावर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे गिर्यारोहक साल्हेरजवळच्या सालोटा,मुल्हेर-मोरा-हरगड,न्हावी रतनगड या परिचित किल्ल्यांनाच भेट देतात.पण याच साल्हेरच्या परिघातील भिलाई,चौल्हेर इत्यादी उत्तमोत्तम किल्ल्यांकडे ट्रेकर्सचं दुर्लक्ष झालेलं आढळतं.पिंपळा हा याच परिघातला एक निखालस सुंदर दुर्ग. अनगड,अपरिचित, देखणा आणि अविस्मरणीय पिंपळ्याला जाण्यासाठी ट्रेकर्सनी प्रथम नाशिकमार्गे कळवण गाव गाठावं.कळवणहून मोकभणगी गावाला जाण्यासाठी एस.टी व खासगी वाहनांची सोय आहे.तसेच सटाणा-डांगसौंदाणे मार्गेही मोकभणगीला जाता येईल.कळव�� ते मोकभणगी हे अंतर अंदाजे तीस किलोमीटर आहे.पिंपळयाच्या पायथ्याला कात्रा व सावरपाडा अशी दोन गावे असून मोकभणगीमार्गे दोन्ही गावांपर्यंत पोहोचता येतं.कात्रा व सावरपाडा ही गावं एकमेकांपासून अगदी जवळ असून पिंपळयाला जाण्याची मळलेली वाट सावरपाडा गावातून आहे.सावरपाडयामध्ये पोहोचलो की उजवीकडे अस्ताव्यस्त पसरलेला पिंपळा किल्ला दिसतो आणि आपल्याला इथपर्यंत खेचून आणण्यात सर्वथा यशस्वी झालेलं त्याचं नेढंही देखणं दर्शन देतं.सावरपाडयातल्या मात्र बऱ्याच ग्रामस्थांना हा डोंगर एक किल्ला आहे याचा पत्ताच नसल्याने पिंपळया विषयी गावात विचारलं असता, ‘‘त्यो कंडाण्याचा डोंगूर हाये.देवी वसलीये कडयामंदी. पन त्ये छिद्र दिसतंय ना तितं जाता येतं ’’असं ‘टिपीकल’ उत्तर मिळतं. सावरपाडयाच्या हिरव्यागार शेतांच्या बांधांवरून मळलेली वाट पिंपळयाचा मागोवा घ्यायला धावली आहे.शेवटपर्यंत तिची सोबत असल्याने चुकायचा प्रश्नच येत नाही. पण गावातून एखादा माहितगार बरोबर घेतल्यास अधिक श्रेयस्कर. सावरपाडयातून निघाल्यापासून सुमारे एक दीड तासात आपण पहिली चढण संपवून एका विस्तीर्ण पठारावर येतो आणि इथून पिंपळयाचा चौकोनी कातळकडा मात्र आपले मनोहारी रूप पेश करतो. या पठारावरून वाहणाऱ्या भर्राट वाऱ्याचं बोट धरायचं आणि त्या कातळकडय़ाचा वेध घ्यायला पुढची वाटचाल सुरू करायची.पठारावरून गडाची वाट त्या चौकोनी कातळकडय़ाला उजवीकडून पूर्ण वळसा घालून गेली आहे.सावरपाडय़ापासून या विस्तीर्ण पठारापर्यंतच मुख्य चढण असून यानंतर किल्ल्याचा माथा गाठेपर्यंत आडवीच वाट असल्याने पुढचा मार्ग एकदम सोपा आहे.\nपठारापासून अध्र्या तासात पिंपळयाच्या मुख्य कातळकडय़ाच्या बरोबर मागच्या बाजूला आपण आलो की जादूची कांडी फिरावी असा नजारा समोर येतो.उजवीकडे सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांचा बेभान पसारा तर डावीकडे आपलं मुख्य लक्ष्य असलेल्या पिंपळयाचं भव्य नेढं आणि त्याच्याशेजारची नेढयाइतकीच मोठी असलेली मुक्कामायोग्य गुहा. हा सारा नजारा मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे.सुमारे पंधरा वीस मिनिटात ही गुहा गाठता येते.पिंपळयाच्या या प्रचंड गुहेमध्ये एक भन्नाट प्रकार पहायला मिळतो.गुहेचं छत एका ठिकाणी आतल्या बाजूने गोलाकार खोदून एक भुयारसदृश काम करण्यात आलं आहे.या भुयारात एकावेळी एकच जण जाऊ शकतो आिंण आतही एका व्यक्तीपुरतीच जागा आहे.सदर गोष्टीचं प्रयोजन मात्र कळू शकत नाही.गुहेच्या शेजारीच पाण्याच्या तीन टाक्यांचा समूह आहे.ही गुहा डावीकडे ठेवत पिंपळयाच्या कातळकडयाला लगटून गेलं की गावातल्या लोकांनी उल्लेख केलेलं देवीचं कडय़ातलं छोटेखानी ठाणं लागतं.या ठिकाणी जाताना एका वळणावर कातळाच्या खुज्या उंचीमुळे रांगत जावं लागत असल्याने इथे योग्य ती खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.पुन्हा वळून आपण गुहेपाशी आलो की आता आपण ज्यासाठी इतका अट्टहास केला आहे त्या नेढयाकडं मोर्चा वळवायचा आणि पाच मिनिटात नेढयात दाखल व्हायचं.ज्या दुर्गप्रेमींना राजगडर तनगड-कण्हेरा यांसारख्या किल्ल्यांवर असलेल्या नेढयांची भुरळ पडली आहे त्यांनी एकदा तरी पिंपळ्याला भेट द्यावी आणि या नेढयात बसण्याचा अनुभव घ्यावा.\nनेढयांसाठी प्रसिद्ध असलेल्या या सर्व अतिरथी महारथी किल्ल्यांच्या नेढयांना अक्षरश: विस्मृतीत लोटून देईल इतकी जबरदस्त ताकद पिंपळयाच्या या नेढयामध्ये आहे.राजगड,रतनगडाच्या नेढयांपेक्षा दुपटीने विस्ताार असलेल्या या नेढयामध्ये सुमारे दीडशे माणसं सहज सामावू शकतात.या नेढयातून आरपार दिसणारं साल्हेर,सालोटा,भिलाई,टकारा सुळका या आभाळाला भिडलेल्या शिखरांचं दृश्य म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे.शब्दांच्या परिसीमा ओलांडून गेलेल्या या नेढयाची महती पिंपळयावर गेल्याशिवाय कळणं केवळ अशक्य आहे. सह्य़ाद्रीच्या रौद्रभीषण कडेकपाऱ्यांमध्ये मुक्त विहार करणाऱ्या थंडगार वाऱ्याशी दोन घटका हितगुज करावी ती फक्त इथं आणि इथंच बसून. साल्हेरहून भगवान परशुरामांनी सोडलेल्या बाणाने निर्माण केलेला हा चमत्कार आपल्याला एक जगावेगळा आनंद देत असतो. यासाठी परशुरामांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर जागा कोणती असेल तर पिंपळयाचं भान हरपायला लावणारं हे नेढ इथून लवकर निघायची इच्छा झालेल्या मनुष्याने आपल्याला सह्य़ाद्रीच्या असीम सौंदर्याचा महिमाच कळला नाही असं समजावं.पिंपळयाचे सर्वात प्रमुख आकर्षण असलेल्या या नेढयाचा मन तृप्त होईपर्यंत आनंद घ्यायचा आणि नेढयाच्या डावीकडे असलेल्या सुमारे पंधरा फु टांच्या घळीतून किल्ल्याचा माथा गाठायचा.किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पाण्याची तीन कोरडी टाकी व ज���त्यांचे अवशेष सोडले तर फारसं काही बघण्यासारखं नाही.माथ्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर नितांतसुंदर.पिंपळा किल्ल्यावर पाण्याची मात्र वानवा असल्याने पाण्याचा पुरेसा साठा ट्रेकर्सनी जवळ ठेवणे गरजेचे आहे.किल्ल्यावर पाण्याची मुबलक प्रमाणात सोय असती तर मुक्कामासाठी पिंपळयावरची गुहा आणि नेढं यांसारखी जागा शोधूनही सापडणार नाही. पिंपळा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल मात्र कागदपत्रांनी मौन बाळगले आहे.पण ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या चहूबाजूंनी ‘प्रभावळीतले किल्ले’ बांधले गेले आहेत त्याचप्रमाणे लष्करी वापरासाठी अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या सह्य़ाद्रीतील सर्वोच्च किल्ल्याच्या म्हणजेच साल्हेरच्या प्रभावळीतील पिंपळा हा एक महत्त्वाचा किल्ला असावा.पिंपळयाच्या माथ्यावरून हाकेच्या अंतरावर दिसणाऱ्या साल्हेरकडे बघून या गोष्टीची खात्री पटू शकते.पिंपळ्याला भेट देण्यासाठी खरंतर वर्षभरात कधीही जाता येऊ शकते पण स्वत्व विसरायला लावण्याऱ्या या ‘दृष्टीआड सृष्टी’ चा खरा अनुभव घ्यायचा असेल तर जून ते ऑक्टोबर हा आदर्श कालावधी आहे.पिंपळयाच्या नेढयातला थंडगार वारा आणि सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर हिरवागार गालिचा पांघरणारा पाऊस अंगावर घेताना ‘जीना है तो इसी के लिये’ असं मनापासून वाटून जातं.आजही साल्हेरच्या सर्वोच्च शिखरावर उभं राहिल्यावर चारही बाजूंना नजर भिरभिरते.पुन्हा एकदा पिंपळयाच्या त्या नेढयावर जाऊन थांबते..त्या आगळया दुनियेचा मनस्वी वेध घेते आणि त्याच वेळी मनात आयुष्यातल्या काही अविस्मरणीय क्षणांची दाटी झालेली असते", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/mega-blood-donation-camp-april-2018/", "date_download": "2020-10-01T01:44:05Z", "digest": "sha1:R26JQ2NAAOXA4HAQNBUKNCGCOQUDSAUS", "length": 7497, "nlines": 106, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "महा रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) Announcements", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nनाथसंविध्‌. डॉ. अनिरुद्धांच्या म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सद्‌गुरू अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार सन १९९९ पासून रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प) आयोजित केले जाते व त्यास श्रद्धावानांनकडून व त्याचप्रमाणे संस्थेच्या हितचिंतकांकडून उचित प्रतिसाद मिळतो व त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना ह्या रक्तद��न शिबीरांचा फायदा होतो. ह्या रक्तदान शिबीरात राज्यातील अनेक रक्तपेढ्या सहभागी होतात.\nदरवर्षी या उपक्रमाला अनुसरून मुंबईतील सर्व अनिरुद्ध उपासना केंद्र एकत्र येऊन एप्रिल महिन्यात भव्य रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) आयोजित करतात.\nउन्हाळ्यात साधारण एप्रिल-मे महिन्यात, हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेंसाठी रक्ताची फारच निकड असते व रक्तदात्यांचा ही तुटवडा जाणवतो. हे लक्षात घेऊन श्रद्धावान ह्या रक्तदान शिबीरात हिरहिरीने सहभागी होतात.\nया वर्षी आपल्या संस्थे तर्फे महा रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) दिनांक २२ एप्रिल रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल, वांद्रे (New English High School, Bandra) येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.\nमला खात्री आहे बापूंचे श्रद्धावान मित्र ह्या वर्षी सुद्धा तितक्याच उत्साहात रक्तदानात सहभागी होतील.\nरक्तदान शिबीरात सहभागी होणार्‍या श्रद्धावानास मोठी आई व बापूंचे आशीर्वाद लाभोत हिच सद्‍गुरु अनिरुद्धांच्या चरणी प्रार्थना.\nया निमित्ताने आजपर्यंत झालेल्या महा रक्तदान शिबीराचा आलेख आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत. सन १९९९ ते २०१७ पर्यंत श्रद्धावानांनी महा रक्तदान शिबीरात केलेले रक्तदान “५८२१२” आहे तर सर्व रक्तदान शिबीरात एकूण “१,२९,७४१” रक्तदान झाले आहे.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन...\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश...\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ४\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/finlands-sanna-marin-to-become-worlds-youngest-prime-minister/videoshow/72460865.cms", "date_download": "2020-10-01T02:26:48Z", "digest": "sha1:D6DNRDOKJSO62O2RS3AS4P6SKNRXD2DN", "length": 9697, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफिनलँडची सन्ना मारिन सर्वात तरुण पंतप्रधान होण्याची शक्यता\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251467:2012-09-21-20-17-30&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2020-10-01T02:15:36Z", "digest": "sha1:RVFBZFEOZX75YX6GGNZWXMKZKNQ5HDLO", "length": 23962, "nlines": 239, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सोसायटीचे पदाधिकारी आता मतदान स्वयंसेवक", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> सोसायटीचे पदाधिकारी आता मतदान स्वयंसेवक\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसोसायटीचे पदाधिकारी आता मतदान स्वयंसेवक\nविश्वासराव सकपाळ , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\nराज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सरकारला असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक (Booth level volunteers) म्हणून घोषित करून त्यांच्यावर निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये आपल्यावर येणारी जबाबदारी काही ना काही कारण पुढे करून दुसऱ्यावर ढकलण्याची आणि आपली भूमिका मात्र ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ अशा प्रकारची राखण्याकडेच सदस्यांचा कल अधिक असतो. स्वाभाविकपणेच बहुतांश सहकारी गृहनिर्माण संस्थांचा कारभार मूठभर माणसेच पदांची अदलाबदल करून चालविताना दिसतात. तसेच आपली नोकरी व व्यवसाय सांभाळून संस्थेचे काम सेवाभावी वृत्तीने करीत असल्याने त्यांना बंधपत्राचे कायदेशीर बंधन नको होते.\nराज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी समितीवर निवडून येणाऱ्या किंवा स्वेच्छेने कार्यकारी समितीचा कारभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बंधपत्राच्या (एम-२० बॉण्ड) जाचक तरतुदीतून वगळ्ण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा अध्यादेश रूपाने कागदावर उतरली. परंतु तत्पूर्वीच राज्यातील सर्व नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सरकारला असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करीत मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक (Booth level volunteers) म्हणून घोषित केले. आणि निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याबाबतचे शासनाचे २२ ऑगस्ट २०१२ चे परिपत्रक खालीलप्रमाणे:\nराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचना विचारात घेऊन, महाराष्ट्र सहकारी संस्था अधीनियम १९६० चे कलम ७९-अ अन्वये शासनास प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे निर्देश जारी करण्यात येत आहेत -\n(१) सहकारी गृहनिर्माण संस्थांचे ‘अध्यक्ष’ व ‘सचिव’ यांना ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ (Booth level volunteers) म्हणून घोषित करण्यात येत आहे. हे ‘मतदान केन्द्रस्तरीय स्वयंसेवक’ (Booth level volunteers) छायाचित्रसहित मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय मतदार दिवस अशा निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामात सहभागी होऊन संबंधित ‘मतदार नोंदणी अधिकारी’ यांना ‘लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०’च्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सहकार्य करतील.\n(२) गृहनिर्माण संस्थांचे ‘अध्यक्ष’ व ‘सचिव’ हे ‘मतदान केन्द्रस्तरीय स्वयंसेवक’ (Booth level volunteers) म्हणून संबंधित ‘मतदार नोंदणी अधिकारी’ व ‘साहाय्यक निबंधक, सहकारी संस्था’ यांच्या स्तरावरून वर्षांतून किमान दोन वेळा घेण्यात येणाऱ्या संयुक्त बठकीत (Joint Meeting) सहभागी होतील.\n(३) गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशी जे १८ वर्षांचे होतील, त्यांची नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणे, सदस्य / रहिवासी जागा सोडून गेल्यास, सदस्यांचा/ रहिवाशांचा मृत्यू झाल्यास त्यांची नावे वगळणे, याबाबतची सर्व माहिती प्राधान्याने आपल्या भागातील ‘मतदार नोंदणी अधिकारी’ यांच्याकडे ‘मतदान केन्द्रस्तरीय स्वयंसेवक’ (Booth level volunteers) या नात्याने ते देतील. तसेच सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याआधीन राहून नियमानुसार होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या ‘वार्षकि लेखा परीक्षणा’ (Annual Audit) च्या वेळी नवीन मतदार, स्थलांतरित व मृत मतदार यांची अद्ययावत व अचूक माहिती गृहनिर्मा�� संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी ‘मतदान केन्द्रस्तरीय स्वयंसेवक’ (Booth level volunteers) या नात्याने दिनांक १५ ऑगस्ट किंवा तत्पूर्वी सादर केल्याचे एक ‘प्रमाणपत्र’ (Certificate) संबंधित ‘उपनिबंधक / साहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांच्याकडे दिनांक ३१ जुलपूर्वी पाठविल्याबाबतच्या एका स्वतंत्र मुद्दय़ाचा वार्षकि लेखा परीक्षण अहवालात (Annual Audit Report) समावेश करण्यात यावा.\nयाआधी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केन्द्र शासनाच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९चे कलम ७९-अ अन्वये शासनास प्राप्त अधिकारानुसार राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना, निवडणूक आयोग राबवीत असलेल्या निवडणूकपूर्व कार्यक्रमास संपूर्णपणे सहकार्य करण्याबाबत दिनांक १९ एप्रिल २०१०च्या परिपत्रकाद्वारे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु दोन वर्षांच्या कालावधी नंतरदेखील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून अपेक्षित सहकार्य व कार्यवाही होत नसल्याचे सर्व उपनिबंधक / साहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य तसेच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या लक्षात न आल्याबद्दल आश्चर्य वाटते. परिणामी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा पत्र क्रमांक २३/ २०१२/एफ/ दिनांक १९ एप्रिल २०१२ अन्वये गंभीर दखल घ्यावी लागली.\nयाबाबत राज्य सरकारकडून दोन वर्षांच्या कालावधीत नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच त्यांच्या महासंघाशी (फेडरेशनशी) चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊन अपेक्षित पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. अजूनही बहुतांश नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था या परिपत्रकाबाबत अनभिज्ञ आहेत. निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामाच्या जबाबदारीबाबत त्यांना संपूर्ण माहिती नाही. ती माहिती जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांची अवस्था घरचे खाऊन लष्कराच्या (निवडणुकीच्या) भाकऱ्या भाजणे अशी होईल.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर��शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/sahil-kalloli", "date_download": "2020-10-01T02:24:35Z", "digest": "sha1:BIM5J7TV42AEGKODHXOF44TIBSPY4EHE", "length": 3445, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "साहिल कल्लोळी, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nगांजातील औषधी गुणधर्म ओळखून त्याची वैद्यकीय बाजारपेठ पाहून जगातल्या अनेक देशांनी, कंपन्यांनी उद्योग उभे करण्यास सुरू केले आहेत. त्याची अनेक उत्पादने ब ...\n‘पॅरासाईट’ – नवउदारमतवादी जगाचा भेसूर चेहरा\nदक्षिण कोरियाच्या ‘पॅरासाईट’ या चित्रपटाला नुकत्याच झालेल्या ७७व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट परदेशी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. ...\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/indigo-kunal-kamra-arnab-goswami", "date_download": "2020-10-01T00:55:44Z", "digest": "sha1:XCMKBGCTQH5PMDABGDH3672MWJUC7M4M", "length": 6595, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘कुणालचे वर्तन उपद्रवी नव्हते’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘कुणालचे वर्तन उपद्रवी नव्हते’\nमुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत हास्यकलाकार कुणाल कामरा यांचे वर्तन उपद्रवी स्वरुपाचे नव्हते अशी प्रतिक्रिया गुरुवारी ज्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून अर्णब व कुणाल प्रवास करत होते त्या विमानाच्या पायलटने दिली आहे. या पायलटने इंडिगो व्यवस्थापनाला एक पत्र लिहिले असून कुणाल कामरा याच्यावर सहा महिन्याची बंदी घालण्याअगोदर विमानाचा पायलट म्हणून माझ्याशी चर्चा तरी करायची असे म्हटले आहे. आपल्या व्यवस्थापनाने कुणालवर प्रवास बंदीचा घेतलेला निर्णय वेदनादायक आहे पण तो केवळ सोशल मीडियावरील प्रतिक्रियेतून घेण्यात आला आहे, असेही या पायलटने म्हटले आहे.\nकुणालचे विमानातील वर्तन अयोग्य वाटत असले तरी ते नियमानुसार लेवल एक प्रकारचे नव्हते, ते उपद्रवीही नव्हते. पायलट म्हणून अशा किंवा या पेक्षा अत्यंत वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. जर व्यवस्थापनाला कामराचे वर्तन पटत नसेल तर ते त्याबाबतची व्यवस्थापनाची भूमिका मला कळू शकेल का असाही सवाल या पायलटने केला आहे.\nकुणालचे रिपब्लिबन चॅनेलच्या कार्यालयाबाहेर निदर्शन\nदरम्यान गुरुवारी कुणालने मुंबईतील प्रभादेवी येथील अर्णबच्या रिपब्लिकन चॅनेलच्या कार्यालयाबाहेर हातात एक पोस्टर घेऊन मी झालेल्या घटनेबद्दल माफी मागणार नाही असे जाहीर केले. कुणालने आपला फोटो ट्विटर व फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे.\nआव्हानांना स्वीकारत काश्मीरचा १२वीचा निकाल ७६ टक्के\n‘रामभक्त’ गोपाल कट्‌टर उजव्या विचारसरणीशी संबंधित\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/patna-devendra-fadnavis-to-be-election-in-charge-of-bihar-bjp-cp-thakur-said-right-decision/", "date_download": "2020-10-01T00:45:14Z", "digest": "sha1:D54ZOOYV4TPJE6BDE7KFOHC6XWFSGBYL", "length": 16595, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "Assembly Election Bihar : देवेंद्र फडणवीस असतील बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी - सूत्र | patna devendra fadnavis to be election in charge of bihar bjp cp thakur said right decision", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nAssembly Election Bihar : देवेंद्र फडणवीस असतील बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी – सूत्र\nAssembly Election Bihar : देवेंद्र फडणवीस असतील बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी – सूत्र\nपाटणा : वृत्त संस्था – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राजकीय धोरणात मोठा बदल होऊ शकतो. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणूकीचे प्रभारी बनवले जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीदरम्यान ते पूर्णपणे सक्रिय राहतील. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत मिळून फडणवीस काम करतील. गुरुवारी कोर कमिटीच्या बैठकीत सुद्धा ते सहभागी झाले होते. काही दिवसातच त्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.\nमहाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये येत असल्याच्या वृत्तावर भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. सी. पी. ठाकुर यांनी म्हटले की, ते चांगले नेते आहेत आणि निवडणुकीत चांगले काम करतात. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हा निवडणूक पदाधिकारी, जिल्हाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी आपले काम सुरू केले आहे.\nतर, निवडणूक आयोगाकडून कोरोना संकटात निवडणूक घेण्यासाठी सर्व प्रकारची सावधगिरी बाळगण्यासाठी तयारी केली जात आहे. आयोग बिहार निवडणुकीसाठी विस्तृत दिशा-निर्देश तयार करत आहे. यावेळी जे बूथ तयार केले जातील, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असेल.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nहिंगोलीच्या व्यक्तीचा सौदी आरेबियात म्रुत्यु, बनावट म्रुत्यु प्रमाणपत्र तयार केल्याने माजी नगरसेवकावर गुन्हा\nCBSE Compartment Exam 2020 : सीबीएसईनं जारी केलं कम्पार्टमेंट एग्झाम शेड्यूल, सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा\nउत्तर कोरियाने पुन्हा बनविला अणुबॉम्ब, ‘कोरोना’ काळात आणखी शक्तिशाली बनले…\nBabri Masjid Case : सगळे निर्दोष तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का \nआता घरीच बनविली जाईल दारू, सरकारनं 20 वर्ष जुन्या मागणीला दिली मान्यता\nसुप्रीम कोर्टानं फेटाळली UPSC सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा स्थगितीची याचिका\n‘कोरोना’च्या काळात नवीन शब्द : ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं निर्देश न…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार ‘हा’ निर्णय, जाणून…\nPM मोदींपेक्षा ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांना…\nट्रक चालकाने धडक दिल्यामुळे अमरावतीच्या महापौरांच्या गाडीला…\nDelhi Roits : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आणि…\nविचारपूर्वक कराल Credit-Card चा वापर तर होतील खुप फायदे,…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\n1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशव्दारांवरील टोलच्या…\nOrigin Of Maa Kali : अशाप्रकारे झाला होता कालीमातेचा जन्म,…\nघरी बसून वाढलेलं पोट आणि कंबर होईल झटपट कमी, ’हे’ 6 उपाय करा\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nकमी पाणी पिल्यानं तुमच्या शरीरावर पडतो ‘वाईट’…\n‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’…\nतेलकटपणामुळे केसांत होऊ शकतो कोंडा\nअप्पर लिप्स हेअर्सनं त्रस्त आहात \n‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये तणावामुळं वाढतो…\nअकाली रजोनिवृत्तीमुळे होऊ शकतात हृदयाचे आजार\nचेहरा धुताना तुम्ही देखील करता का ‘या’ चुका \nआयुर्वेद हाच जीवनाचा आधार, निरोगी जीवनशैलीसाठी…\nपुणे : जागतिक मधुमेह दिन साजरा\nकंगना आणि महेश भटच्य��� ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली…\nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ…\nBIG BOSS 14 : सलमान खानच्या शोमध्ये राधे माँ चं जाणं…\nविद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच\nचटणी अन् भाकरी, रस्त्याच्या कडेलाच संभाजीराजेंनी घेतला…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\nBabri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज निर्णय,…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nHealth Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर…\nCM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी देणार्‍याला…\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांनी दिली पहिल्यांदाच…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड इफेक्ट्सचा सामना करतात 10 पैकी 9 रूग्ण\nUS Election 2020 : डिबेटमध्ये ‘कोरोना’वर घेरल्याने ट्रम्प यांनी भारतावर केला आकडे लपवण्याचा आरोप\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/marathi-lifestyle", "date_download": "2020-10-01T00:17:16Z", "digest": "sha1:F5KN4FYPZKG5B6E3XJ3Q26JW635A5OO4", "length": 5935, "nlines": 114, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "लाईफस्टाईल | सखी |आरोग्य| मराठी लेखक | सौंदर्य | खाद्यसंस्कृती | पाककृती | योग | मराठी कवी | साहित्य | लव्ह स्टेशन |बालमैफल Lifestyle|MarathiRecipe|Marathi Sahitya|Love station|Aarogya|Marathi Literature", "raw_content": "\n...अशी अ��ावी भाषा, स्पर्शाची \"निःशब्द\"\nचला थोडं हसू या...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nकेळीच्या फुलात सौंदर्य खुलवण्याचा खजिना, या प्रकारे वापरा\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nलोहाची कमतरता दूर करणारी काळ्या हरभऱ्याची चविष्ट चाट\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nया राज्यात सुरु होणार आहे 3753 शिक्षकांची भरती\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी केवळ 60 सेकंदाचा व्यायाम\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमास्क लावणे जडं जातंय, आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत असल्यास उपाय जाणून घ्या\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nआरोग्यदायी आयुष्यासाठी आपल्या आहारामध्ये या 10 गोष्टींचा समावेश करा\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nऑइल फ्री हेल्दी आणि टेस्टी उत्तपम\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nघरात पाल आणि झुरळ झाले आहेत, घरगुती उपाय करून बघा\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nरेल्वेमध्ये सरकारी नौकरी मिळविण्याची सुवर्ण संधी, त्वरा अर्ज करा\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nWorld Heart Day 2020 : कोरोना काळात आपल्या हृदयाची या प्रकारे काळजी घ्या\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nनवीन कपडे लगेच वापरणं आवडत असलं तरी जरा थांबा\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nचविष्ट आणि हेल्दी Beetroot Rice\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nस्टीलच्या भांड्यांवरील गंज घालवण्यासाठी हे उपाय करून बघा\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमुलांना शाळेत पाठविण्याचा विचार करीत असाल, तर हे जाणून घ्या\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-the-ncp-and-the-congress-partys-two-ministers-will-take-oath-along-with-uddhav-thackeray/articleshow/72264845.cms", "date_download": "2020-10-01T02:42:36Z", "digest": "sha1:EKZSHJKP7XKCLMADTAJKFNZWHPW67GBC", "length": 14465, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतिन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन मंत्री उद्या शपथ घेणार\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन-दोन मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. आज झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nमुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन-दोन मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. आज झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nमहाराष्ट्र विकास आघाडीची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे, शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांचा शपथविधी उद्या व्हावा, असा सल्ला दिला होता. मात्र, चर्चेअंती प्रत्येकी दोन मंत्र्यांचा शपथविधी घेण्यावर एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nदरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या शपथविधीसाठी बोलावलं जाणार असल्याची माहिती आहे. शिवाजी पार्कात तब्बल ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. तर एका मोठ्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसाठी खुर्च्या लावण्यात येत आहेत. यावेळी सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून शपथविधी सोहळ्याला येणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n��णखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nमुद्दे निकाली, सगळं काही ठरलंय; खर्गेंचा दावा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/disha-salian-death-friend-reveal-whole-story-before-death/", "date_download": "2020-09-30T23:58:12Z", "digest": "sha1:DXSNCWMMUIWLVVF62AM7OGEMB4L5D4Q3", "length": 18082, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "'दिशा'च्या मृत्यूच्या आधी काय घडलं होतं 'त्या' रात्री, जवळच्या मित्रानं सांगितलं, जाणून घ्या | disha salian death friend reveal whole story before death", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\n‘दिशा’च्या मृत्यूच्या आधी काय घडलं होतं ‘त्या’ रात्री, जवळच्या मित्रानं सांगितलं, जाणून घ्या\n‘दिशा’च्या मृत्यूच्या आधी काय घडलं होतं ‘त्या’ रात्री, जवळच्या मित्रानं सांगितलं, जाणून घ्या\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, पण आता त्यांची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनचा मृत्यूही वादाचा विषय ठरत आहे. दोन्ही प्रकरणांकडे एकत्र पाहिले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी दिशा सॅलियनच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली होती. दिशाने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला असे सांगण्यात आले. पण घटनेच्या दिवशी नेमके काय झाले, हे त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले.\nदिशा सॅलियनच्या मित्राने घटनेच्या दिवसाविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. घटनेच्या दिवशी दिशाच्या घरी तिचा मंगेतर रोहन, हिमांशू आणि कॉलेजचे दोन मित्र नील आणि दीप हजर होते. त्या रात्री सर्वजण पार्टी करत होते आणि मद्यपान करत होते. पण मद्यपान केल्यावर दिशा खूपच भावूक झाली. ती वारंवार सांगत होती की कोणालाही कोणाचीही पर्वा नाही. आता दिशाच्या या वागण्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतात, पण दिशाचे मित्र म्हणतात की मद्यपान केल्यानंतर दिशा असे अनेकदा करायची.\nदिशाच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार घरात पार्टी तर सुरूच होती पण रात्री 8 वाजता दिशा तिच्या दुसर्‍या मित्राबरोबर लॉकडाऊननंतर काय करावे, याबद्दल चर्चा करत राहिली. यानंतर दिशाने तिच्या यूकेच्या मित्राशी फोनवर चर्चा केली. नंतर ती रडू लागली, जे पाहून हिमांशू थोडासा रागावला. तो दिशाला रडण्यापासून थांबवत होता कारण अशाने पार्टीचा मूड खराब होत होता.\nयानंतर ती खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. जेव्हा दिशाने बराच वेळ दरवाजा उघडला नाही तेव्हा दरवाजा तोडला गेल��. खोलीच्या आत दिशा नव्हती. पण जेव्हा हिमांशू आणि दीपने खाली पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला. सर्वजण ताबडतोब खाली पळाले पण उशीर झाला होता. तो क्षण आठवत मित्राने म्हटले- दिशाच्या हृदयाचा ठोका चालू होता. तिला उचलण्यात आले आणि दीपच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n8 ऑगस्ट राशिफळ : मेष\nDisha Salian Death Case : मृत्यूपूर्वी ‘दिशा सॅलियन’नं 45 मिनिट फोनवर केली होती चर्चा, ‘या’ गोष्टींचा केला होता ‘उल्लेख’, जाणून घ्या\nउत्तर कोरियाने पुन्हा बनविला अणुबॉम्ब, ‘कोरोना’ काळात आणखी शक्तिशाली बनले…\nआता घरीच बनविली जाईल दारू, सरकारनं 20 वर्ष जुन्या मागणीला दिली मान्यता\nसुप्रीम कोर्टानं फेटाळली UPSC सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा स्थगितीची याचिका\n‘कोरोना’च्या काळात नवीन शब्द : ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं निर्देश न…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला इन्स्टाग्रामवर लिहावं लागलं –…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार ‘हा’ निर्णय, जाणून…\nPune : कोंढव्यातील जागा बळकावण्याचा प्रयत्न, 25 ते 30…\nथंड खाल्ल्याने कान आणि घशात खाज येत का \n सेंसेक्सची 1100 अंकापेक्षा जास्त…\nDrugs Case : पावना फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीबाबत काय…\nAC मध्ये प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांना मोठा झटका \nCoronavirus : केवळ दुसरी नव्हे तर कोरोना व्हायरसची तिसरी लाट…\nआता भाड्याने घेऊन जा Maruti ची नवीन कार, 6 शहरांसाठी सुरु…\nजिल्ह्यातील जनता कर्फ्यू मध्ये भद्रावतीतील व्यापार्‍यांचा…\nPune : महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष व…\nएक्सरसाईज केल्यामुळं केस गळतात किंवा टक्कल पडतो का \nLockdown कालावधीत कुटुंब नियोजन करताना ताण-तणावाला दूर ठेवा…\nऔषधाशिवाय बरी करा डोकेदुखी, करा सोपा उपाय, ‘या’…\nतेलकटपणामुळे केसांत होऊ शकतो कोंडा\n1 एप्रिलला लॉन्च होणार ‘आरोग्य संजीवनी’ पॉलिसी,…\nOral Health : तोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर घरगुती…\n‘चहा’ पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मेंदूसाठी आहे…\nशिबिरातील तपासणीत २५ टक्के मुंबईकरांमध्ये आढळला मधुमेह\nमेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक\nसुशांतची हत्या की आत्महत्या हे गूढ उलगडणार \nड्रग्स के�� : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन,…\nअभिनेत्री कंगनाच्या बांधकामावरील कारवाईत ‘गडबड’ : उच्च…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nBigg Boss 14 : मेकर्सनी सादर केला दुसऱ्या कंटेस्टन्टचा…\n ITR फाईल करण्याची शेवटची तारीख 2…\nसुप्रीम कोर्टानं फेटाळली UPSC सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा…\nPimpri : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nरणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर\nPune : 21 वर्षीय ‘राजश्री’चा मृत्यू \nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार ‘हा’…\nPune : अखेर समाविष्ट गावातील नगरसेवकांच्या प्रशासकीय अडचणीबाबत…\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nCM नितीश कुमार यांचे ‘हे’ 6 ‘लढवय्ये’, ज्यांच्यावर आहे JDU च्या निवडणूक रणनीतीची जबाबदारी\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ठाकरे सरकारकडून रद्द \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2020-10-01T02:43:04Z", "digest": "sha1:7ZOFXA4GT6BPGMPBG2PZ7DBELZEOTN7E", "length": 4274, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब\nवूस्टरशायर काउं���ी क्रिकेट क्लब\nकाउंटी अजिंक्यपद (५) – १९६४, १९६५, १९७४, १९८८, १९८९\nजिलेट/नॅटवेस्ट/सी&जी/फ्रेन्ड्स प्रोविडंट चषक (१) – १९९४\nसंडे/प्रो ४०/नॅशनल लीग (४) – १९७१, १९८७, १९८८, २००७\nटि२० चषक (०) -\nबेन्सन आणि हेजेस चषक (१) – १९९१\nकृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-license-service-can-be-restored-after-24-hours/", "date_download": "2020-10-01T00:45:19Z", "digest": "sha1:TFRCES4EZ4Q7CK5WNG7UQMTULIUUBG6O", "length": 6227, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे - 24 तासांच्या खोळंब्यानंतर लायसन्स सेवा पूर्ववत", "raw_content": "\nपुणे – 24 तासांच्या खोळंब्यानंतर लायसन्स सेवा पूर्ववत\nपुणे – वारंवार तांत्रिक अडचणींना तोंड देणाऱ्या आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन विभागाचा पुन्हा एकदा तब्बल 24 तासांसाठी खोळंबा झाला. यात प्रामुख्याने संगणकीय यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने राज्यभरातील शिकाऊ वाहन चालक परवान्यांची यंत्रणा दि. 9 रोजी पूर्ववत झाली.\nनॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर येथे (एनआयसी) झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयांना फटका बसला. परिणामी दि.8 रोजी एकाही वाहन परवान्याचे काम होऊ शकले नाही. मात्र एनआयसीने बिघाड दूर केल्याने दि. 9 रोजी सकाळपासून कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झाले. दरम्यान, ही यंत्रणा ठप्प झाल्याने राज्यातील सुमारे पाच हजार नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. संपूर्ण राज्यात याकालावधीमध्ये शिकाऊ परवाना मिळू शकला नाही. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात उमेदवारांनी शिकाऊ वाहन परवान्याच्या परीक्षेसाठी गर्दी केली होती. मात्र बिघाडामुळे नागरि��ांना वाट पाहूनही परीक्षा देता आली नाही.\nगुरूवारी सकाळपासूनच शिकाऊ वाहन चालन परवाना विभागातील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. नागरिक दिलेल्या वेळेनुसार ऑनलाइन परीक्षा देत होते. दि. 9 रोजी सुमारे 400 नागरिकांची शिकाऊ वाहन चालन परवान्यासाठीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्याचबरोबर ज्या नागरिकांना तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना येत्या आठ दिवसांत आरटीओच्या कामकाजाच्या वेळेत त्यांच्या सोयीप्रमाणे येऊन परीक्षा देता येणार आहे.\n– संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nअग्रलेख : बाबरीकांड खटल्याला पूर्णविराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://vikramgad.zppalghar.in/pages/snketsthl.php", "date_download": "2020-10-01T01:47:43Z", "digest": "sha1:GU5EQENAWXRZ24GESBKVGWD2YHJLUWBG", "length": 2985, "nlines": 28, "source_domain": "vikramgad.zppalghar.in", "title": " पंचायत समिती ,विक्रमगड", "raw_content": "\nजिल्हा परिषद सदस्य माहिती\nपंचायत समिती सदस्य माहिती\nहे पंचायत समिती, विक्रमगडचे अधिकृत संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ पंचायत समिती, विक्रमगडमार्फत पुरविल्या जाणा-या विविध सेवा आणि विविध विभागांची कामे याबाबत ताजी, पूर्ण आणि योग्य माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करते. संकेत स्थळाचा उद्देश नागरिकांना शिक्षित करणे आहे उदा. नागरीकांना अपेक्षित माहिती पर्यंत पोहोचवीनणे उदा. अपेक्षित सेवा, शासकीय सेवेसाठी परिपूर्ण वेळ, व्यावसायिक प्रक्रिया, लागू नियम आणि कायदा, शासनाशी संपर्काचे प्रमुख हुद्दे इत्यादी. हे संकेतस्थळ नागरिकांना त्यांचे हक्क, फायदे आणि शासनाच्या योजनांविषयी शिकवते, या योजना आणि त्यांचा लाभ यांच्यासाठी गरज असलेली पात्रता बदल इत्यादी मुद्दे या संकेतस्थळाव्दारे शिकवले जातात.\nमुख्य पान | संकेतस्थळाबाबत | उपयोग करायच्या अट | धोरणे व अस्विकार | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=103%3A2009-08-05-07-14-08&id=250494%3A2012-09-16-10-35-23&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=15", "date_download": "2020-10-01T00:46:48Z", "digest": "sha1:U4MPLJND43LO647DQNNUPFDCRGXXFYMN", "length": 13073, "nlines": 13, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नवनिर्माणचे शिलेदार : गोदाकाठचा निसर्गयात्���ी", "raw_content": "नवनिर्माणचे शिलेदार : गोदाकाठचा निसर्गयात्री\nराजू दीक्षित ,सोमवार,१७ सप्टेंबर २०१२\n(समन्वयक : हेमंत लागवणकर)\nनाशिक जिल्ह्य़ातल्या ओझरमिग या खेडय़ात वाढलेला अनिल माळी हा एक निसर्गवेडा शिक्षक. लहानपणापासूनच रानावनात भटकंती करायला त्याला आवडायचे. शाळेत शिकताना आदिवासी मित्रांच्या दप्तरात गिलोरीने मारलेले रंगीबेरंगी पक्षी अनेक वेळा पाहिलेले. हे पक्षी पाहून अनिलचा जीव कळवळायचा. संवेदनशील मन असलेल्या अनिलमध्ये तितकाच कलात्मक छायाचित्रकार दडलेला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अनिल नाशिक शहरात आला. फावल्या वेळेत तो आपल्या मित्राच्या फोटो स्टुडिओमध्ये गप्पा मारत बसायचा. तिथेच त्याची ‘कॅमेरा’ या अद्भुत यंत्राशी ओळख झाली. हळूहळू अनिल मित्राचा कॅमेरा हाताळू लागला. स्टुडिओमध्ये आलेल्यांचे फोटो काढू लागला. त्यातच एके दिवशी चक्क कुसुमाग्रजांचे फोटो काढायची संधी मिळाली. अनिल तात्यासाहेबांचे वेगवेगळे भाव कॅमेऱ्यात बंदिस्त करत होता. हळूहळू गप्पा सुरू झाल्या. पदवीचं शिक्षण घेता घेता अनिल फोटोग्राफी करतोय, हे पाहून तात्यासाहेब खूश झाले. ते म्हणाले, ‘बाळा, छंद म्हणून तू फोटोग्राफी करतो आहेस, हे छान. पण छंद असा असावा की, त्यात आपल्याला अढळपद मिळावे.’\nकुसुमाग्रजांच्या बोलण्याचा खोल परिणाम अनिलच्या मनावर झाला. पण फोटोग्राफीचा छंद जोपासायचा तर स्वत:कडे चांगला कॅमेरा हवा. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे कॅमेरा विकत घेणे परवडण्यासारखे नव्हते. तरीसुद्धा अर्ज काढून अनिलने चांगला कॅमेरा विकत घेतला.\nस्वत:चा कॅमेरा आणि जात्याच असलेले निसर्गवेड यामुळे अनिल वेगवेगळ्या झाडांचे, पक्ष्यांचे, फुलपाखरांचे फोटो काढायला लागला. त्यातले काही फोटो वृत्तपत्रांमधून प्रसिद्धही झाले. कुसुमाग्रजांनी दिलेली प्रेरणा त्याला गप्प बसू देत नव्हती. तो त्रंबकेश्वराच्या डोंगररांगांमधून झपाटल्यासारखा हिंडू लागला. निसर्गाच्या आल्हाददायक आविष्कारांना आणि अफलातून घटनांना कॅमेराबद्ध करू लागला. आता गळ्यात कॅमेऱ्याच्या जोडीला दुर्बीणही आली. पक्ष्यांची जीवनपद्धती, रानफुलांचा अभ्यास, वन्यजीव छायाचित्रण असा चौफेर प्रवास सुरू झाला. दरम्यान शिक्षण पूर्ण करून अनिल मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सिडको इथल्या माध्यमिक विद्यालयात विज्ञान आणि गणित विषयांचा शिक्षक म्हणून रुजू झाला.\nस्वत:च्या पगारातून पहिली खरेदी अर्थातच अद्ययावत कॅमेऱ्याची आणि वन्यजीव छायाचित्रणासाठी लागणाऱ्या खास लेन्सेसची झाली. नाशिक परिसरातल्या डोंगररांगांमधून सुरू झालेल्या भटकंतीला आता अभ्यासाचं स्वरूप येऊ लागलं. मग हा अभ्यास केवळ नाशिक परिसरातच का मर्यादित ठेवायचा केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या अनेक अभयारण्यांमधून वन्यजीवांचा अभ्यास सुरू झाला. या अभ्यासात जे जे विलक्षण दिसेल ते ते कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होत गेलं. वर्गातल्या मुलांशी शब्दांच्या माध्यमातून संवाद साधणारा हा शिक्षक कॅमेऱ्याच्या माध्यमातून निसर्गाशी संवाद साधत होता.\nकाही वर्षांपूर्वी नाशिक शहरात बिबटय़ा शिरल्याची घटना घडली आणि वन्यजीवांविषयी लोकांमध्ये असलेल्या संवेदनाहीनतेमुळे त्याचा बळी गेला. या प्रसंगाने माळीसर हेलावून गेले. लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण काढलेल्या वन्यजीवांच्या छायाचित्रांची ठिकठिकाणी प्रदर्शने भरविण्याला सुरुवात केली. त्यासाठी शेकडो छायाचित्रे पदरचे पैसे खर्च करून मोठय़ा आकारात करून घेतली. नाशिक, संगमनेर, सटाणा, औरंगाबाद, जळगाव, बारामती अशा अनेक शहरांमधील वेगवेगळ्या ठिकाणी ही प्रदर्शने झाली.\nमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमामध्ये जेव्हा पर्यावरण विषयाचा समावेश करण्यात आला तेव्हा माळीसरांचा शिक्षकी पेशा खऱ्या अर्थाने बहरू लागला. आपल्या शाळेतील अध्यापन कार्य सांभाळून त्यांनी इतर शाळा, महाविद्यालयांमधून पर्यावरणविषयक कार्यशाळा घेण्यास, स्लाईड शो करण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी निसर्गमंडळे स्थापन करण्यास मदत केली.\nविद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षण व निसर्गअभ्यासाची सवय लागावी, या उद्देशाने त्यांना नेचर क्लब स्थापन केला. माळी सरांनी वन्यजीवन, वन्यजीव संरक्षण, पक्षी जीवन, छायाचित्रण या विषयांवरील ग्रंथालय तयार केले असून आज या ग्रंथालयात एक हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचा समावेश आहे. जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी एका केंद्राची स्थापनाही त्यांनी केली आहे. पक्ष्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी कृत्रिम घरटी तयार करून त्यांचे मोफत वाटप या वेगवेगळ्या केंद्रांच्या माध्यमातून माळी सरांनी केले. आपल्याला आलेल��� अनुभव आणि आपला अभ्यास सगळ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी ‘जैवविविधतेतील नवलाई’ आणि ‘महाराष्ट्रातील अभयारण्ये’ या दोन पुस्तकांचे लेखन केले आहे.\nबॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना, डब्लू.डब्लू.एफ. अशा संघटनांच्या व्याघ्रगणना, पक्षीगणना अशा वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये माळी सर सहभागी होतात. महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेतर्फे नांदूरमधमेश्वर अभयारण्यात आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या राज्यस्तरीय संमेलनाचे ते निमंत्रक होते. माळी सर सध्या नाशिक जिल्ह्य़ात आढळणाऱ्या पक्ष्यांची चेकलिस्ट तयार करत आहेत. त्याचबरोबर या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काय करता येईल, त्यावर एक फिल्म तयार करण्याचेही काम सुरू आहे.\nआज पश्चिम घाटातली निसर्गसंपदा धोक्यात असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. नव्या पिढीमध्ये या निसर्गसंपदेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी माळीसरांसारख्या हजारो शिक्षकांची अक्षरश: फौज उभी करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी उद्याच्या या हाका सावधपणे ऐकल्या आणि माळी सरांप्रमाणे सजगपणा दाखवला तर आपल्या देशातल्या जैवविविधतेचं संवर्धन करणे अवघड नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-rules-violation/", "date_download": "2020-10-01T01:18:26Z", "digest": "sha1:RQI3IQGHGVA63AR4EYCL4VJNUD5XUJ7J", "length": 5542, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "lockdown rules violation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 174 जणांवर पोलिसांकडून कारवाई\nएमपीसी न्यूज - टाळेबंदीच्या आदेशाचे पालन न करणा-या 174 जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना टाळेबंदीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे नागरीक सर्रास…\nChinchwad: प्रशासनाच्या आदेशाला पायदळी तुडवणाऱ्या 563 जणांवर कारवाई\nएमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. यामध्ये नागरिकांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फिरताना…\nChinchwad: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आणखी 152 जणांवर कारवाई\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि. 6) आणखी 152 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह…\nChinchwad: लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 188 जणांवर कारवाई\nएमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 4) प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 188 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/sports/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4/10313/", "date_download": "2020-10-01T00:50:49Z", "digest": "sha1:JPXWNRB2AIONLMQZ4CQKEQNESVQ3P7WS", "length": 12350, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nचेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी\nयुएईत आयपील खेळण्यात येणार आहे, मात्र चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जण कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत.\nकोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती समोर आहे. यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.\nरा���स्थान, पंजाब या संघांनी आपला क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.\nTagged कोरोना, चेन्नईसुपर किंग्ज\nया दोन व्यक्तींना जाते धोनीच्या फिटनेसचे श्रेय..\nभारतीय संघाचा दमदार खेळाडू जो कोणताच क्रिकेट बॅकग्राऊंड नसताना सर्व क्रिकेट जगात प्रसिद्ध आहे. अर्थात आपला महेंद्रसिंग धोनी. तुम्ही कधी विचार केला का ज्या वयात क्रिकेटर निवृत्ती स्वीकारतात त्या वयात धोनी यंग खेळाडूंसारखा फटकेबाजी करतोय. त्याच्यात एवढा स्टॅमीना कूठून येतो…कधी विचार केला का. असे म्हटले जाते धोनी आपल्या फिटनेससाठी फार काही विशेष करत नाही तो […]\nटीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन तीन आठवडे संघाबाहेर \nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकणारा शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे तीन आठवडे त्याला संघाबाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली समवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान नाथन […]\nभारताची खराब सुरुवात, कोहली, शर्मा तंबूत परतले\nमॅंचेस्टर – पावसामुळे काल अर्ध्यातच भारत विरुद्ध न्यूझीलंडचा रंगलेला सामना ४६.१ व्या षटकात थांबवण्यात आला होता. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ५ गडी बाद २११ धावा इतकी होती. रॉस टेलर हा नाबाद ६७ आणि टॉम लाथम हा नाबाद ३ धावांवर खेळत होते. मंगळवारी खेळ ज्या षटकात, ज्या चेंडूवर थांबवण्यात आला होता, तेथूनच आज पुन्हा सुरू झाला. सध्या […]\nABVP चे कार्यकर्त्ये आक्रमक, अब्दुल सत्तारांच्या पुतळ्याचे केले दहन\nकोर्टाचा निर्णय मान्य…पण आमच्या जीवाच काय\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, ��लमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nदिल्लीत ‘आप’च्या दोन आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nनविन वर्षात भारत-पाक यांच्यात पहिल्यांदा रंगणार सामना\nबरेच झाले मी ‘कहो ना प्यार है’ चित्रपट नाकारला – करिना कपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-10/", "date_download": "2020-10-01T01:57:09Z", "digest": "sha1:QOLFL6ZFVIXLTCEAKDTP6MHSLPK6XDKZ", "length": 6868, "nlines": 90, "source_domain": "worldmarathi.com", "title": "दिवसभरात कोरोनाचे 10 Archives - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nTag: दिवसभरात कोरोनाचे 10\nराज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात कोरोनाचे 10,576 नवे रुग्ण\nमहाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरात 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 37 हजार 607 वर पोहोचली आहे. तर आज 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत 12,556 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज 5552 रुग्ण बरे होऊन घरी गेले […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\n”कोणीही जबरदस्तीने आम्हाला ड्रग्स देत नाही’,या अभिनेत्रीने साधला कंगनावर निशाना\nभारतीय सैन्याच्या पाकवरील कारवाईचा व्हिडिओ व्हायरल\nकोरोनाशी लढण्यासाठी ‘नाम’ने दिला 1 कोटीचा निधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kulith-gram-seed-grant-rabi-season-25095?page=1", "date_download": "2020-10-01T00:11:55Z", "digest": "sha1:B57JYAS26625O4EU5KM4WRCLBJIZ3A7D", "length": 16309, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, On Kulith, Gram Seed Grant for Rabi Season | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे अनुदानावर\nरब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे अनुदानावर\nसोमवार, 18 नोव्हेंबर 2019\nरत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कृषी विभागाकडून कुळीथ आणि हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले आहे. खरीप हंग��मात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवर भाजीपाला, कडधान्य आणि भाताची लागवड केली जाते.\nरत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कृषी विभागाकडून कुळीथ आणि हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवर भाजीपाला, कडधान्य आणि भाताची लागवड केली जाते.\nअतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. लष्करी अळीमुळे त्यात भर पडली. या परिस्थितीत खरिपातील नुकसानीचे ओझे पाठीवर घेऊन शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज झाली आहे. रब्बी हंगामात भातशेतीच्या मशागतीची ठिकठिकाणी शेतांवर जोरात लगबग सुरू झाली आहे.\nकुळीथ, संकरीत मका, कडधान्य, पावटा, मूग यांसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांची पेरणी करतात. जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा रब्बीत लागवडीला होणार आहे. कृषी विभागाकडे कुळीथ आणि हरभऱ्याचे बियाणे उपलब्ध झाले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने हरभरा लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. कोकणात हरभरा होत नसला तरीही अतिपावसामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फायदा हरभरा लागवडीला होईल. त्यासाठी यंदा हा प्रयोग राबवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.\nयाबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे म्हणाले, ‘‘रब्बी हंगामात शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादन करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजनही केले आहे. अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले आहे.’’\nरब्बी हंगामात केलेली लागवड\nतालुका रब्बीखालील क्षेत्र (हेक्टरी)\nरब्बी हंगाम कृषी विभाग agriculture department खरीप कडधान्य मूग ओला कोकण konkan जिल्हा परिषद\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घ��ईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nऔरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nसोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...\nनगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...\nपावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...\nपरभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...\nसोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम ः यावर्षी सातत्याने...\nवऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...\nपुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...\nसांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...\nकेळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगा��ाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/shop/music/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-10-01T02:45:13Z", "digest": "sha1:AKTQOYBN4JOKPL7W3LO2NY2ULZXKRXTC", "length": 8847, "nlines": 68, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "हार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच ) | Nitin Prakashan total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nHome / Shop / MUSIC / हार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच )\nहार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच )\nहार्मोनियम गाईड – पेटीवरील पट्ट्यांची माहिती, बोटे कशी ठेवावीत, सरावासाठी अलंकार, रागांचे महत्त्व, रागपद्धतीचे नियम, रागांचे समय , 10 थाट , महत्त्वाच्या रागांचे आरोह अवरोह , त्यावर आधारित लोकप्रिय गीते , ताल परिचय , महत्त्वाच्या तालांचे विस्तृत स्पष्टीकरण या साऱ्याचा या पुस्तकामध्ये समावेश केला आहे. हार्मोनियम शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\nसंगीतशास्त्राचे गाईड – संगीताच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. संगीताचा उगम, संगीताचे प्रकार, रागपद्धतीचा उगम , प्रसार , रागांचा परिचय, संगीतातील घराणी , ताल परिचय , स्वरलिपी व पद्धतींचा परिचय , भारतीय वाद्यांसंबंधी , इत्यादि विस्तारित माहिती व प्रारंभिक पासून विशारदपर्यंतच्या सराव प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश केला आहे. परीक्षेसाठी प्रश्नोत्तररूपाने असलेले एकमेव उपयुक्त पुस्तक \nतबला गाईड – तबल्याची निर्मिती, तबल्याची घराणी , तबल्याची रचना , सर्व ताल , त्याचे कायदे , ताललिपीची पद्धत , चिन्हांचा परिचय , पढत , साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे . तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे.\nहार्मोनियमविषयी , शास्त्रीय संगीताविषयी ,आणि तबल्याविषयी सर्वकाही म्हणजे हा तीन पुस्तकांचा संच \nप्रत्येक विद्यार्थ्याकडे कडे असावा असाच \n450 रुपयांचा 3 पुस्तकांचा हा संच आता मिळावा फक्त 360 रुपयांत \nहार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच ) quantity\nहार्मोनियम गाईड – पेटीवरील पट्ट्यांची माहिती, बोटे कशी ठेवावीत, सरावासाठी अलंकार, रागांचे महत्त्व, रागपद्धतीचे नियम, रागांचे समय , 10 थाट , महत्त्वाच्या रागांचे आरोह अवरोह , त्यावर आधारित लोकप्रिय गीते , ताल परिचय , महत्त्वाच्या तालांचे विस्तृत स्पष्टीकरण या साऱ्याचा या पुस्तकामध्ये समावेश केला आहे. हार्मोनियम शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\nसंगीतशास्त्राचे गाईड – संगीताच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. संगीताचा उगम, संगीताचे प्रकार, रागपद्धतीचा उगम , प्रसार , रागांचा परिचय, संगीतातील घराणी , ताल परिचय , स्वरलिपी व पद्धतींचा परिचय , भारतीय वाद्यांसंबंधी , इत्यादि विस्तारित माहिती व प्रारंभिक पासून विशारदपर्यंतच्या सराव प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश केला आहे. परीक्षेसाठी प्रश्नोत्तररूपाने असलेले एकमेव उपयुक्त पुस्तक \nतबला गाईड – तबल्याची निर्मिती, तबल्याची घराणी , तबल्याची रचना , सर्व ताल , त्याचे कायदे , ताललिपीची पद्धत , चिन्हांचा परिचय , पढत , साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे . तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे.\nहार्मोनियमविषयी , शास्त्रीय संगीताविषयी ,आणि तबल्याविषयी सर्वकाही म्हणजे हा तीन पुस्तकांचा संच \nप्रत्येक विद्यार्थ्याकडे कडे असावा असाच \n450 रुपयांचा 3 पुस्तकांचा हा संच आता मिळावा फक्त 360 रुपयांत \nBe the first to review “हार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच )” Cancel reply\nसुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच )\nगाता रहे मेरा दिल भाग १ आणि २ (२ पुस्तकांचा संच )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%A4-50-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/ox1L2q.html", "date_download": "2020-10-01T00:19:35Z", "digest": "sha1:GDVXLATX77Q7JEMHIQQUZY63UZYVI2V7", "length": 5466, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "वीरजवान संदीप सावंत यांच्या कुटुंबि���ांना राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांची मदत - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nवीरजवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांची मदत\nMarch 2, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nवीरजवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांची मदत\nकराड - संदीप रघुनाथ सावंत, रा. मुंढे (ता.कराड) हे 31 डिसेंबर 2019 रोजी नियंत्रण रेषेवरील नवशेरा सेक्टर जम्मू-काश्मीर येथे शहीद झाले होते. संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयाची मदत जाहीर झाली असून याबाबतचा अध्यादेश पारित करण्यात आला आहे.\nसैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी, जवान यांच्या विधवा, अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत राज्य शासनाने कराड तालुक्यातील मुंढे येथील शहीद जवान नायक संदीप रघुनाथ सावंत यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदतीबाबत अध्यादेश जारी केला आहे.श्रीमती स्मिता संदीप सावंत (वीरपत्नी) ३० लाख रुपये, सौ. अनुसया रघुनाथ सावंत (विरमाता) १० लाख रुपये, रघुनाथ दामू सावंत (वीरपिता) 10 लाख रुपये अशी एकूण 50 लाख रुपयाची वीरजवान संदीप सावंत यांच्या वारसांना आर्थिक मदतीबाबतचा आदेश राज्य शासनाने दिला आहे.\nसैनिक कल्याण विभागाने 26 फेब्रुवारी 2020 च्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या विधवा, व अवलंबिता आर्थिक मदत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. धारातीर्थी पडलेल्या जवानाला एकूण १ कोटी रकमेपैकी 50 लाख इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता कारगिल निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतवण्यात आलेला रकमेच्या व्याजातून अदा करण्यात यावी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांच्यामार्फत धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8/7rKqns.html", "date_download": "2020-10-01T00:08:49Z", "digest": "sha1:ATXWE52ECDJJI7FJDSV6UQYFGAMMCA7L", "length": 16317, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "समप्रमाणात विकास निधी वाटपासाठी मंत्रीमहोदय यांचा प्रयत्न - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसमप्रमाणात विकास निधी वाटपासाठी मंत्रीमहोदय यांचा प्रयत्न\nFebruary 24, 2020 • गोरख तावरे • संपादकीय\nसमप्रमाणात विकास निधी वाटपासाठी मंत्रीमहोदय यांचा प्रयत्न\nकराड तालुक्यातील दक्षिण - उत्तर आणि पाटण असे मिळून खऱ्या अर्थाने महाआघाडीचे लोकप्रतिनिधी आहेत. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तर मध्ये विद्यमान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पाटणमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई लोक प्रतिनिधित्व करीत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे तिन्ही पक्षाचे तीन आमदार गतकाळात येथून निवडून आले आहेत. या तिन्ही लोकप्रतिनिधींचे आपापल्या मतदारसंघावर वर्चस्व आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांची हे पंचवीस वर्षापासून उत्तरमधून निवडून येतात तर शंभूराज देसाई सलग 15 वर्षे या ठिकाणी निवडून येत आहेत. पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे आणि विकासनिधी सर्वाधिक आपल्या मतदारसंघांमध्ये आणून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने तीनही लोकप्रतिनिधी करीत असतात.\nपृथ्वीराज चव्हाण दुसऱ्यांदा कराड दक्षिणमधून प्रतिनिधित्व करीत आहेत. गतकाळात यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सध्या पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी आपले योगदान देत आहेत. काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मध्य प्रदेशातील जाहिरनामा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.अभ्यासू खासदार म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये पृथ्वीराज चव्हाण य���ंचा उल्लेख होत होता. दरम्यान गतकाळात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर स्वच्छ, पारदर्शक मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचा आजही गौरव केला जात आहे.सरळ, प्रामाणिक राजकारण करण्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा पिंड असल्यामुळे राजकीय कटुता मनामध्ये ठेवून ते काम करीत नाहीत. माजीमंत्री विलासकाका पाटील यांच्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचे काम पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.दरम्यान भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना पराजीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मतदारसंघातील जनता विश्वास व्यक्त करीत आहे.\nराज्यमंत्री म्हणून शिवसेनेने शंभूराज देसाई यांना संधी देतानाच त्यांच्याकडे गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्यांची जबाबदारी दिली आहे. वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये आघाडी घेतली असून शासनाच्या आणि मिळालेल्या मंत्रीपदाच्या खात्यांच्या माध्यमातून त्यांनी पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा उल्लेखनीय प्रयत्न सुरु केला आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये शिवसेनेचे ताकद वाढावी यासाठी राज्य मंत्री शंभूराज देसाई सातत्याने प्रयत्न करीत आहेत ज्या भागात दौऱ्यानिमित्त जातात त्या ठिकाणी स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या बैठका घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत असतात. २००४ ला शिवसेनेचे आमदारक म्हणून विधानमंडळाचे उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशाच्या तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविलेले शंभूराज देसाई यांचा प्रशासकीय तसेच विधानसभेतील कामांचा आमदार तसेच चारवेळा विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आहे.\nआमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करीत असतानाच बाळासाहेब पाटील यांना शरद पवार यांनी सहकार व पणन मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत.मंत्री झाल्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील \"सह्याद्री\"चे अध्यक्ष झाल्यामुळे अ��ेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रीपद असताना \"सह्याद्री\"चे अध्यक्षपद का स्वीकारले याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू असतानाच ज्या सभासद, मतदारांच्या जोरावर इथपर्यंत पल्ला गाठला, मग मंत्रिपद मिळाले म्हणून त्यांच्यांपासून दूर राहणे योग्य नाही अशी मंत्री बाळासाहेब पाटील यांची मनोभूमिका असल्याचे बोलले जात आहे. कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असले तरी, बाळासाहेब पाटील यांची नेहमीप्रमाणेच दिनचर्या सुरू आहे. मतदारसंघातील लोकांना भेटणे, विकासकामांचे प्रश्न मार्गी लावले, कोणताही निर्णय घेताना घाई गडबड न करता,पुर्ण विचाराअंती सर्वांचे म्हणणे ऐकून एखाद्या प्रश्नावर निर्णय घेणे,मंत्रिपदाची शाल अंगावर आली म्हणून हुरळून जाणे, असे कोणतेही कृत्य मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून आजपर्यंत झालेले नाही.\nजनतेच्या जनहितार्थ कामांसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात मंत्री शंभूराज देसाई यांची ओळख आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली, ती इमानेइतबारे पार करून या संधीचा फायदा करीत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची भक्कम बांधणी करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्हयाबरोबर पालकत्व असलेल्या वाशिम जिल्हयाच्या विकासासाठी तसेच सातारा जिल्हयाच्या शेजारील सांगली,कोल्हापुर जिल्हयाच्या विकासासाठी जादाचा निधी कसा आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहून वित्त व नियोजन विभागांच्या माध्यमातून या चारही जिल्हयांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जादाचा निधी खेचून आणणेकरीता मंत्री शंभूराजे देसाई यशस्वी झाले आहेत. मागील पाच ते दहा वर्षात या चारही जिल्हयाना जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी आला नाही त्याहीपेक्षा जादाचा निधी वित्त व नियोजन राज्यमंत्री म्हणून मिळवून दिला आहे.\nएकंदरीत सातारा जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळाले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री तर शिवसेनेकडे राज्यमंत्रीपद असल्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याबरोबरच कराड उत्तर - दक्षिण व पाटण तालुक्यांचा विकासासाठी येणारा निधी आणि जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी मंत्री बाळासाहेब पाटील व मंत्री शंभूराज देसाई घेत आहेत. समप्रमाणात सर्वांना विकास निधी मिळावा, यासाठी दोन्ही मंत्री कोणताही दुजाभाव न करता हातात हात घालून काम करत आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते एकत्रितपणे मंत्री महोदयांना आपल्या भागातील विकास कामांचे प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lyricshungama.com/shivstuti-lyrics-in-marathi-shiv-stuti-in-sansktit/", "date_download": "2020-10-01T02:07:38Z", "digest": "sha1:KZT3CPWQP5TBVZYY32GIQ3UU3X6X5MB6", "length": 10761, "nlines": 126, "source_domain": "lyricshungama.com", "title": "Shivstuti Lyrics In Marathi | Shiv Stuti In Sansktit - Lyrics Hungama", "raw_content": "\n फणींद्र माथां मुकुटी झळाळी \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥\nरवींदु दावानल पूर्ण भाळी स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥\nजटा विभूति उटि चंदनाची \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥\n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥\nउदार मेरु पति शैलजेचा \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥\nगंगा शिरीं दोष महा विदारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ॥\n हळाहळें कंठ निळाचि साजे \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥\n तो देव चूडामणि कोण आहे \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥\n तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९ ॥\nनंदी हराचा हर नंदिकेश \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १० ॥\nभयानक भीम विक्राळ नग्न लीलाविनोदें करि काम भग्न \nतो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११ ॥\nइच्छा हराची जग हे विशाळ पाळी रची तो करि ब्रह्मगोळ \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२ ॥\n जेथें असे तारक ब्रह्ममंत्र \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३ ॥\nप्रयाग वेणी सकळा हराच्या \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४ ॥\nकीर्ती हराची स्तुति बोलवेना \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५ ॥\nसर्वांतरी व्यापक जो नियंता \nअंकी उमा ते गिरिरुपधारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६ ॥\nसदा तपस्वी असे कामधेनू \nगौरीपती जो सदा भस्मधारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७ ॥\n चिंता हरी जो भजकां सदैवा \nअंती स्वहीत सुवना विचारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८ ॥\n उदास चित्तीं न धरीच धीर \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९ ॥\n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २० ॥\nअनुहात शब्द गगनी न माय त्याने निनादें भव शून्य होय \nकथा निजांगे करुणा कुमारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१ ॥\nशांति स्वलीला वदनीं ��िलासे ब्रह्मांडगोळी असुनी न दिसे \nभिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२ ॥\nपीतांबरे मंडित नाभि ज्याची शोभा जडीत वरि किंकिणीची \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३ ॥\n विटला प्रपंची तुटली उपाधी \nशुद्धस्वरें गर्जति वेद चारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४ ॥\n पाहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग \nगंभीर धीर सुर चक्रधारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५ ॥\nमंदार बिल्वें बकुलें सुवासी माला पवित्र वहा शंकरासी \nकाशीपुरी भैरव विश्व तारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६ ॥\nजाई जुई चंपक पुष्पजाती शोभे गळां मालतिमाळ हातीं \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७ ॥\n संपूर्ण शोभा वदनीं विकसे \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८ ॥\n मना जपें रे शिवमंत्रमाळा \n तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९ ॥\nएकांति ये रे गुरुराज स्वामीं \nशिणलों दयाळा बहुसाल भारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३० ॥\nशास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको तीर्थासि जाऊं नको \nयोगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको \nकाळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको \nज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडू नको ॥ ३१ ॥\n॥ इति श्रीशिवस्तुति ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/five-questions-of-indian-mother-which-irritate-child/articleshow/78012871.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T00:00:58Z", "digest": "sha1:DAZ5WXNGQBQZ625RNKD5BLDWOHUV4ZLY", "length": 19476, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "relationship tips in marathi: चिडलेल्या मातोश्रींकडून ऐकीवात येणारे काही मजेशीर डायलॉग, तुम्हीही अनुभवलं असेलच\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचिडलेल्या मातोश्रींकडून ऐकीवात येणारे काही मजेशीर डायलॉग, तुम्हीही अनुभवलं असेलच\nकित्येकदा आपली आई चिडली की एक एक मोठ मोठाला डायलॉग आपल्यावर फेकून मारते. अशावेळी आई जरी रागात असली तरी तिने मारलेले डायलॉग मात्र मजेशीर असतात.\nअसं म्हटलं जातं किंबहुना हे त्रिकालबाधित सत्यच आहे की एका मुलाचं आणि आईचं नातं हे या जगातील कित्येक नात्यांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ असतं. आई आपल्या पोटच्या गोळ्यासाठी काहीही समर्पित करण्यास तयार असते. पण जेव्हा हेच लेकरु चुकीचं काम करेल तेव्हा सर्वा�� आधी त्याला धडा शिकवायला कंबर कसून उभी राहते ती असते आईच\nमग रागाच्या भरात आई वेगवेगळे डायलॉग मुलांना मारु लागते आणि ब-याचहा आपल्यासाठी ते फारच मजेशीर आणि चेह-यावर हसू उमटवणारे असतात. भलेही आपण वयाने आणि शरीराने मोठे झालेले असू पण आपल्याला दटावणारी, ओरडणारी ती निरागस आई मात्र अगदी तशीच्या तशीच असते. तर आज आम्ही अशाच काही डायलॉग्स बद्दल बोलणार आहोत जे वाचून तुमच्या चेह-यावर पुन्हा एकदा आपोआप हसू उमटेल.\nचार लोकं पाहतील तर काय म्हणतील\nजर मुलीने जरासे जरी गुडघ्याच्या वर असणारे छोटे छोटे कपडे घातले तर ते पाहून आईचा सर्वात पहिला डायलॉग हाच असतो की “चार लोकांनी पाहिलं तर काय म्हणतील” पण तुम्हाला माहितच असेल या डायलॉगवरुन कायमच सोशल मीडियावर नवनवीन मिम्स शेअर केले जातात आणि त्यात म्हटलं जातं की “हे चार लोकं नक्की आहेत तरी कोण” पण तुम्हाला माहितच असेल या डायलॉगवरुन कायमच सोशल मीडियावर नवनवीन मिम्स शेअर केले जातात आणि त्यात म्हटलं जातं की “हे चार लोकं नक्की आहेत तरी कोण” तर मुलांच्या डोक्यावर वाढलेला केसांचा झुपका पाहून आईच्या तोंडून हमखास हे उद्गार येतात की एखाद्या चोरासारखा दिसतोय.\n(वाचा :- लग्नाचा विषय निघताच का होतं ब्रेकअप जाणून घ्या करिश्मा तन्ना व पर्ल पुरीच्या नात्यावरून जाणून घ्या करिश्मा तन्ना व पर्ल पुरीच्या नात्यावरून\nहे घर आहे धर्मशाळा नाही\nहा सर्वच मातांचा कॉम डायलॉग आहे. तुम्ही वर्किंग असो किंवा जॉबलेस असा आईला कायमच वाटत असतं की तुम्हाला घरातील सर्व काम यावं आणि तुम्ही स्वतंत्र व्यक्ती बनावं. आताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे घरातील कामं करणं मुलांना शक्य होत नाही. पण आईला हे समजावून सांगणं कठीण असतं. अशावेळी आईने एखादं काम सांगितले आणि आपण ते नंतर करेन असं म्हणून टाळाटाळ केली की हमखास एक डयलॉग ऐकायला मिळतो तो म्हणजे “कधी घरातलं काम करायला पण शिक जरा, हे घर आहे धर्मशाळा नाही”\n(वाचा :- सुष्मिता सेनशी निगडीत अशा काही गोष्टी ज्या आहेत खूपच प्रेरणादायी\nजर तुम्ही चुकूनही आईसमोर ट्रीपला किंवा मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाण्याचा विषय काढला तर आईची प्रतिक्रिया अशी असते जणू काही तुम्ही काहीतरी अक्षम्य गुन्हा केला आहे. आम्ही अजिबात असं म्हणत नाही की आई-वडिलांशी खोटं बोलून तुम्ही घराबाहेर पडा, उलट कोणतीच गोष्ट किंवा निर्णय हा आई-वडिलांपासून लपवून घेणं म्हणजे अक्षम्य गुन्हा असतो. प्रत्येक गोष्ट तुम्ही आई-वडिलांना सांगून चाललात तर पुढे तुम्ही कोणत्या समस्येमध्ये असाल तर ते तुमची बिनदिक्कतपणे साथ देतील. पण गंमत म्हणून सांगतो जेव्हा तुम्ही आईकडून ट्रिपची परवानगी घ्यायला जाल तेव्हा ती नक्की हे मजेशीर प्रश्न तुम्हाला विचारेल की कुठे जाताय कोण कोण सोबत आहे कोण कोण सोबत आहे मुलगे देखील आहेत का मुलगे देखील आहेत का मुलींना घेऊन कुठे निघाला आहेस का मुलींना घेऊन कुठे निघाला आहेस का का जातोय असे न संपणारे अनेक प्रश्न पाहून तुम्हाला रागही येईल पण काही वेळाने तिचे अल्लड प्रश्न मजेशीरही वाटतील.\n(वाचा :- दिखाव्यापासून अलिप्त होतं प्रणव मुखर्जींचं पत्नीवरील प्रेम, प्रणव-शुभ्रा मुखर्जींची आदर्श प्रेमकहाणी\nइतका अभ्यास केला असतास तर…\nलहानपणी तुम्ही अभ्यासाकडे लक्ष दिलं नसेल किंवा अभ्यास नावाच्या गोष्टीत तुम्हाला अजिबात रस नसेल आणि तुम्ही एखाद्या अनावश्यक गोष्टीवर मन लावून काम केलं तर तुम्हाला हमखास हे ऐकायला मिळेल की “इतकं लक्ष अभ्यासात दिलं असतंस तर आज कुठे असतास/असतीस\n(वाचा :- मुलांना जास्तीत जास्त आजी-आजोबांच्या सानिध्यात ठेवताय मग ‘हे’ जाणून घ्याच मग ‘हे’ जाणून घ्याच\nतो फोन जाळून टाक\nहल्लीची मुलं दिवसरात्र फोनमध्ये गेम खेळा, सिनेमे-वेब सिरीज बघा किंवा इतर काहीतरी टाईमपास करा हेच करत असतात. दिवसभर कानात हेडफोन्स असल्याने बाजूला माणूस आवाज देऊन थकलं तरी त्यांना काहीही ऐकू येत नाही. मग चिडलेली आई त्या बिचा-या फोनला शिव्या देऊ लागते आणि तिचा तो नेहमीचा ठरलेला डायलॉग बोलते. “जाळून टाक तो तुझा फोन”\n(वाचा :- लग्नानंतर ही नातं घट्ट ठेवायचं असेल तर जाणून घ्या 'ही' ५ बेडरूम सिक्रेट्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nम्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड,...\nप्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु न...\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनें���र ...\nमुली देतात जोडीदार निवडताना मुलांमधील ‘या’ ५ गुणांना प्...\nलग्नाचा विषय निघताच का होतं ब्रेकअप जाणून घ्या करिश्मा तन्ना व पर्ल पुरीच्या नात्यावरून जाणून घ्या करिश्मा तन्ना व पर्ल पुरीच्या नात्यावरून\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nनिरोगी टाळू आणि मजबूत केसांसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक शॅम्पू\n‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nटाचांच्या भेगांपासून हवी आहे मुक्ती मग घरच्या घरी बनवा हे उपयुक्त जेल\nचेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरुमांपासून सुटका हवी असल्यास तयार करा बीटरूट सीरम\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/how-step-sibling-of-bollywood-behave-each-other-in-marathi/articleshow/78055389.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T01:38:28Z", "digest": "sha1:W4VA46SSZ5ON6ZLN6LL474CLF6QJBSSX", "length": 21428, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "bonding between sisters and brothers: बॉलीवूडमधील ‘ही’ सावत्रं भाऊ-बहिण जी दाखवून देतात नाती रक्ताने नाही तर प्रेमाने घट्ट बनतात\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबॉलीवूडमधील ‘ही’ सावत्रं भाऊ-बहिण जी दाखवून देतात नाती रक्ताने नाही तर प्रेमाने घट्ट बनतात\nसावत्र हा शब्द ऐकताच न जाणे लोकांच्या आयुष्यात कोणते कोणते भलते विचार येऊ लागतात. पण फक्त भाऊ-बहिणीमध्ये सावत्रपणाचं नातं आहे म्हणून ते एका सख्या भाऊ-बहिणीप्रमाणे वागूच शकत नाही हे मत बनवणं अत्यंत चूक आहे आणि बॉलीवूड मधील कित्येक कलाकार ही गोष्ट सहजपणे सिद्ध करतात.\nसावत्रपणा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नकारात्मक आणि द्वेषाने भरलेलं एक नातं उभं राहतं. पण यात आपली फारशी काही चूक नाही. चित्रपटांमध्ये सावत्रपणाला इतकं निगेटिव्ह रोल मध्ये दाखवतात की आपल्याला असं वाटणं साहजिक आहे की सावत्रपणा हा वाईटच असतो. पण मंडळी खऱ्या आयुष्यात हि गोष्ट लागू होते असे नाही. तुम्ही आसपास पाहिलंत तर तुम्हाला कित्येक सावत्र नाती गुण्यागोविंदाने नांदताना दिसतील.\nअशीच काही भावा बहिणीची सावत्र नाती (Step brother and sister) बॉलिवूड मध्ये देखील आहेत जी एकमेकांशी अगदी उत्तम संबंध राखून आहेत. त्यांच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की हे सावत्र आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसतं केवळ प्रेम आणि प्रेम जरी त्यांचे आई वडील वेगळे असले तरी ते मात्र एकमेकांसोबत अगदी प्रेमाने वागतात. सर्व सण समारंभ एकत्र साजरे करतात आणि भावा बहिणीच्या नात्याचा आदर्श घालून देतात.\nतैमुर आणि सारा अली खान\nदोघांचे पिता सैफ अली खान अमृता सिंह बरोबर सैफचे पहिले लग्न झाले आणि त्यातून त्यांना झालेले पहिले अपत्य म्हणजे सारा अली खान होय. अमृता पासून विभक्त झाल्यावर करीन कपूरशी सैफने लग्न केले आणि त्यांच्या पोटी जन्माला आला तैमुर अमृता सिंह बरोबर सैफचे पहिले लग्न झाले आणि त्यातून त्यांना झालेले पहिले अपत्य म्हणजे सारा अली खान होय. अमृता पासून विभक्त झाल्यावर करीन कपूरशी सैफने लग्न केले आणि त्यांच्या पोटी जन्माला आला तैमुर पण या सगळ्या घटनाक्रमाचा सारा अली खानवर जास्त परिणाम झाला नाही. तिने वडिलांचे दुसरे लग्न मान्य केले आणि तैमुरवर सुद्धा ती खुप प्रेम करते. त्याचे लाड करते. तैमुरला सुद्धा सारासोबत राहायला आवडतं. शिवाय दरवर्षी दोघे रक्षाबंधन सुद्धा साजरे करतात. साराचे आपल्या सख्ख्या भावाशी जसे नाते आहे तसेच तिचे नातं सावत्र भाऊ तैमुरशी सुद्धा आहे.\n(वाचा :- कुटुंबीयांनी प्रेमविवाहास विरोध केला तर नाराज नका होऊ, ट्राय करा 'या' टिप्स\nआलीया भट आणि पूजा भट\nमहेश भट यांनी सुद्धा दोन लग्ने केली. पहिल्या लग्नातुन त्यांना पूजा आणि राहुल अशी दोन मुले झाली आणि दुसऱ्या पत्नीपासून त्यांना कन्या रत्नाच्या रुपात आलीया लाभली. पुढे शाहीन नावाचा अजून एक मुलगा त्यांना झाला. तर पूजा-राहुल आणि आलिया-शाहीन हे सावत्र भाऊ बहीण पूजा आणि राहुल यांची आपल्या वडिलांशी चांगली बोन्डिंग नसली तरी आलीया आणि शाहिन सोबतचे त्यांचे संबध उत्तम आहेत. आलिया आणि शाहीन सुद्धा दोघांना मोठ्या भावा बहिणीचा दर्जा देतात. त्यांची ही चौकडी बॉलिवूडमध्ये आदर्श भाऊ बहीण म्हणून प्रसिद्ध आहे.\n(वाचा :- चिडलेल्या मातोश्रींकडून ऐकीवात येणारे काही मजेशीर डायलॉग, तुम्हीही अनुभवलं असेलच\nअर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर\nबोनी कपूर यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा अर्जुन होय आणि बोनी कपूर यांनी दुसरे लग्न श्रीदेवी सोबत केले आणि त्यांना झालेली मुलगी जान्हवी होय. दोघेही सध्या आपल्या करियर मध्ये यशस्वी ठरले आहेत आणि दोघांनाही त्याचा आनंद आहे. आजवर कधीही त्यांनी एकमेकांना सावत्र वागणूक दिली नाही. उलट कोणताही नवीन चित्रपट येत असेल तर दोघेही एकमेकांना मनापासून शुभेच्छा देतात. विविध पार्ट्यांमध्ये एकत्र हजेरी लावतात. एकंदर आपल्या वडिलांना दोन लग्ने केली त्याचा दोष कोणालाही न देता सख्ख्या भावा बहिणीप्रमाणे दोघे एकमेकांचा आदर करतात.\n(वाचा :- लग्नाचा विषय निघताच का होतं ब्रेकअप जाणून घ्या करिश्मा तन्ना व पर्ल पुरीच्या नात्यावरून जाणून घ्या करिश्मा तन्ना व पर्ल पुरीच्या नात्यावरून\nशाहीद कपूर आणि ईशान खट्टर\nही गोष्ट फार लोकांना माहीत नाही पण हे खरे आहे की बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहीद कपूर आणि आता नेक्स्ट चॉकलेट बॉय म्हणून उदयास येणारा ईशान खट्टर हे दोघेही सावत्र भाऊ आहेत. पण दोघांमध्ये सावत्रपणाचा अंश अजिबात दिसत नाही. दोघे एकत्र हँगआउट करतात, पार्ट्या करतात, स्क्रीन शेअर करतात. शाहिद त्याचा सिनियर म्हणून अनेकदा त्याला गाईड सुद्धा करतो. स्वतः ईशान सुद्धा आपण शाहीदच्या तालमीत तयार झाल्याचे कबूल करतो आणि आपल्या हिरो बनण्याच्या स्वप्नामागे शाहिदचे सुद्धा योगदान असल्याचे प्रांजळपणे मान्य करतो. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर असल्याशिवाय हा खरेपणा दिसून येऊ शकत नाही.\n(वाचा :- सुष्मिता सेनशी निगडीत अशा काही गोष्टी ज्या आहेत खूपच प्रेरणादायी\nईरा खान आणि आजाद राव खान\nप्रसिद्धीपासून सहसा दूर असणारी ही दोन अपत्ये आहेत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची आमिरला पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी म्हणजे ईरा होय आणि त्याने दुसऱ्यांदा लग्न केले किरण रावशी आणि त्यांना झालेला मुलगा म्हणजे आजाद राव खान होय. आपल्या वडिलांनी दुसरे लग्न केले म्हणून ईरा अजिबात कसला द्वेष कोणा बाबतीतही बाळगत नाही. तिचे आपली सावत्र आई किरण सोबतचे नातेही अगदी सुंदर आहे आणि आपला सावत्र भाऊ आजादला सुद्धा ती सख्ख्या भावा सारखं मानते. अनेकदा ती खास त्याच्यासोबत खेळण्यासाठी वेळ काढते. तर मंडळी पाहिलंत का असं आहे हे आमिरला पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी म्हणजे ईरा होय आणि त्याने दुसऱ्यांदा लग्न केले किरण रावशी आणि त्यांना झालेला मुलगा म्हणजे आजाद राव खान होय. आपल्या वडिलांनी दुसरे लग्न केले म्हणून ईरा अजिबात कसला द्वेष कोणा बाबतीतही बाळगत नाही. तिचे आपली सावत्र आई किरण सोबतचे नातेही अगदी सुंदर आहे आणि आपला सावत्र भाऊ आजादला सुद्धा ती सख्ख्या भावा सारखं मानते. अनेकदा ती खास त्याच्यासोबत खेळण्यासाठी वेळ काढते. तर मंडळी पाहिलंत का असं आहे हे त्यामुळे केवळ चित्रपटात दाखवतात म्हणजे सावत्रपणाचं नातं दुष्ट असतं असं तुम्हाला वाटत असेल तर तो समज काढून टाका.\n(वाचा :- दिखाव्यापासून अलिप्त होतं प्रणव मुखर्जींचं पत्नीवरील प्रेम, प्रणव-शुभ्रा मुखर्जींची आदर्श प्रेमकहाणी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nम्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड,...\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर ...\nप्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु न...\nमुली देतात जोडीदार निवडताना मुलांमधील ‘या’ ५ गुणांना प्...\nकुटुंबीयांनी प्रेमविवाहास विरोध केला तर नाराज नका होऊ, ट्राय करा 'या' टिप्स\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T00:11:31Z", "digest": "sha1:LHTSCH3DJ7654FGJYI7WW5XNCV7FYBC5", "length": 9033, "nlines": 77, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "विकीपीडिया – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nसोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि […]\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे […]\nसोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं\nफेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल. (कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80...%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81/lChrql.html", "date_download": "2020-10-01T01:09:45Z", "digest": "sha1:PVBSJRT6T6MNKHHWVJLCYFRN2FCU4M77", "length": 9546, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी वाय पल्सची सुरक्षा केली कमी...शासकीय ताफयामध्ये चार पैकी एकच गाडी सुरक्षेसाठी तैनात - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी वाय पल्सची सुरक्षा केली कमी...शासकीय ताफयामध्ये चार पैकी एकच गाडी सुरक्षेसाठी तैनात\nMarch 26, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी वाय पल्सची सुरक्षा केली कमी...शासकीय ताफयामध्ये चार पैकी एकच गाडी सुरक्षेसाठी तैनात\nकराड - कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी संपुर्ण राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होवू नये याकरीता संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे.सोमवारी मुख्यमंत्री यांनी संचारबंदीचा निर्णय जाहीर करताच राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना राज्याकडून पुरविण्यात आलेल्या वाय पल्सच्या सुरक्षेमधील विशेष सुरक्षा गटाची तसेच अंगरक्षांची सुरक्षा कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला व आपल्या सुरक्षेकरीता तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्ताकरीता तैनात करणेकरीता पाठवून दिली आहे.त्यांच्या शासकीय ताफयामध्ये सध्या चार गाडयांपैकी केवळ एकच गाडीतील पोलीस यंत्रणा त्यांनी सुरक्षेकरीता बरोबर ठेवली आहे.ना.शंभूराज देसाईंच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nमहाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना आजाराच्या संदर्भात दक्षता व काळजी घेणेकरीता सर्वच स्तरावरुन कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर याचा जादा प्रमाणात राज्यामध्ये फैलाव होवू नये याकरीता जे जे निर्णय घेणे आवश्यक आहेत ते ते निर्णय राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे घेत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून जनतेने मोठया प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात येवू नये यासाठी संपुर्ण राज्यामध्ये संचारबंदी व जमावबंदी करण्याचा धोरणात्���क निर्णय मुख्यमंत्री यांनी सोमवारी दि.२३ रोजी दुपारी जाहीर केला.\nदरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना गृहराज्यमंत्री म्हणून त्यांच्या सुरक्षेकरीता राज्य शासनाने वाय पल्स ही सुरक्षा तैनात केली आहे.यामध्ये वाय पल्सच्या सुरक्षेमधील मुंबई तसेच पुणे येथील विशेष सुरक्षा गटाचे पथक तैनात करण्यात आले आहे तर त्यांना वाय पल्स सुरक्षा असल्याने त्यांच्या शासकीय ताफयामध्ये पायलट व एसस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी संचारबंदीचा व जमावबंदीचा निर्णय सोमवारी दि.२३ रोजी जाहीर करताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांना पुरविण्यात आलेली वाय पल्स सुरक्षेमधील विशेष सुरक्षा गटातील पोलीस यंत्रणा तसेच त्यांच्या सोबत शासकीय ताफयामध्ये असणारी पोलीस यंत्रणा, अंगरक्षकामधील पोलीस संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला व आपल्या सुरक्षेकरीता तैनात करण्यात आलेली पोलीस यंत्रणा त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी तसेच जमावबंदी मध्ये बंदोबस्ताकरीता जिथे पोलीस विभागाला आवश्यक आहे त्याठिकाणी त्यांनी सोमवारी दि.२३ रोजी सायंकाळीच तैनात करणेकरीता पाठवून दिली आहे.त्यांच्या शासकीय ताफयामध्ये असणाऱ्या चार गाडयांपैकी केवळ एकच गाडीतील पोलीस यंत्रणा ते सध्या शासकीय दौऱ्यामध्ये वापरत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २१ दिवसांचे संपुर्ण देशामध्ये लॉकडाऊन केले असल्याने ना.शंभूराज देसाईंनी शासकीय दौरेही कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याने आपल्या सुरक्षेकरीता एवढया मोठया फौजफाटयाची काही गरज नसून गरज आहे ती कोरोना आजारांला पायबंद करण्याकरीता ठिकठिकाणी देण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची त्यामुळे आपली सुरक्षा कमी करुन जनतेची सुरक्षा करणेकरीता ही यंत्रणा कामी यावी याकरीता त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA/K3bKFd.html", "date_download": "2020-10-01T00:02:34Z", "digest": "sha1:WF3MZUDMPYI6YORRX4X3Q65VGV33KTZA", "length": 6565, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "स्वकष्टाच्या कमाईतून विक्रम जाधव याने मास्क व हँडवांश केले वाटप - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nस्वकष्टाच्या कमाईतून विक्रम जाधव याने मास्क व हँडवांश केले वाटप\nApril 2, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nस्वकष्टाच्या कमाईतून विक्रम जाधव याने मास्क व हँडवांश केले वाटप\nकराड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचे व आपल्या कुटुंबियांचे आपल्या प्रभागाने सुरक्षित रहावे, यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने कामे करत आहेत. रविवार पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम जाधव यांनी कष्टातील पैशातून रविवार पेठेतील प्रभागातील नागरिकांना मास्क व हँडवांश वाटप करून सामाजिक कृतज्ञता अथवा सामाजिक संवेदना विक्रम जाधव यांची दिसून आले आहे.कोणताही गाजावाजा न करता केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोनाला रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, दक्षता, सूचनांचे पत्र ही संपूर्ण प्रभागांमध्ये प्रत्येक घरात वाटण्यात आले आहेत.\nसामाजिक कार्यकर्ते विक्रम जाधव यांच्या कौतुकास्पद व गौरवास्पद कार्याची दखल घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा प्रसार होऊ नये. यासाठी आपला खारीचा वाटा उचलणारा सामाजिक कार्यकर्ता असावा तर विक्रम जाधव याच्यासारखा.स्वकष्टातून मिळविलेल्या पैशातून प्रभागातील नागरिकांची काळजी घेणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून विक्रम जाधव यांचे संपूर्ण प्रभागात कौतुक होत आहे.\nकोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून आपण स्वतःचे संरक्षण नक्कीच करू शकतो. यासाठी मास्कचा वापर करावा. त्याचप्रमाणे साबण किंवा हँड वॉशने हात सातत्याने स्वच्छ धुवावे, शिंकताना किंवा खोकतांना आपल्या नाक आणि तोंडावर रुमाल धरावा, मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळा. अशा पद्धतीने स्वतःची काळजी घेऊन या आजाराला नक्कीच रोखू शकतो. यासाठीच आज आपल्या प्रभागातील नागरिकांना विक्रम जाधव ( VJ) मित्र परिवाराच्या वतीने मोफत मास्क आणि हँडवांश वाटप केले आहे.\nवेळ वाईट आहे... सध्याचा काळ भयानक आहे. संपूर्ण जग सध्या कोरोना विरुद्ध युद्ध लढतय. काळ कसोटीचा आहे. पण...या लढाईत आपण नक्की जिंकू. सतर्क रहा...काळजी घ्या. असा संदेश विक्रम जाधव (VJ) व मित्र परिवार यांनी दिला आहे. जोखीम पत्करु नका. आपल्या माणसांच्या संपर्कात रहा.आपल्याला कोरोनाशी लढायचय पण न घाबरता सरकारच्या सुचनांचे पालन करा. कोरोनाला घाबरू नका, परंतु काळजी घ्या..असे आवाहन विक्रम जाधव (VJ) व मित्र परिवार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/photo-gallery/movies-bollywood/success-of-war-776.htm", "date_download": "2020-10-01T01:28:11Z", "digest": "sha1:2DYVTSGPW3P65XKW6VE5ISMO7RIEZMIS", "length": 3563, "nlines": 101, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "'वॉर'ची सक्सेस पार्टी", "raw_content": "\nऋत्विक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर यांनी सेलिब्रेट केली 'वॉर'ची सक्सेस पार्टी\nऋत्विक रोशन - टायगर श्रॉफ\nऋत्विक रोशन - वाणी कपूर - टायगर श्रॉफ आणि इतर\nऋत्विक रोशन - वाणी कपूर - टायगर श्रॉफ\nऋत्विक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर यांनी सेलिब्रेट केली 'वॉर'ची सक्सेस पार्टी\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/06/blog-post.html", "date_download": "2020-10-01T00:01:31Z", "digest": "sha1:YBJ64V2TDVVYYVVUZVOFLXGHPUT4BRDN", "length": 11920, "nlines": 65, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "जळगावमध्येही भाजप-शिवसेनेत काडीमोड - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Unlabelled जळगावमध्येही भाजप-शिवसेनेत काडीमोड\nराज्य पातळीवर भाजप-शिवसेना युतीचे संबंध तुटेपर्यंत ताणले जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर, जळगाव भाजप-सेनेने एकमेकांपासून काडीमोड घेतला आहे. गेल्या ३० वर्षांपासून युतीमध्ये भाजप लढवत असलेल्या जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघात शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी करत उमेदवारही जाहीर केले आहेत. शिवसेनेचे उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातून पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील तर रावेर लोकसभा मतदार संघातून चोपडय़ाचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या नावाची घोषणा केली. या दोन्ही संभाव्य उमेदवारांनी प्रचारदेखील सुरू केला आहे.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन या दोन मातब्बर नेत्यांमुळे जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. युतीमुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपचे प्राबल्य राहिले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात विधानसभा क्षेत्रनिहाय पक्षीय बलाबल पाहता येथे शिवसेनेचा वरचष्मा दिसून येतो. पाचोरा, भडगाव, पारोळा, धरणगाव, जळगाव तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील तर धरणगावमधून शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहे. जळगाव शहरात शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश जैन यांची मोठी ताकद आहे. असे असतांनाही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार ए. टी. पाटील मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले होते. या मतदार संघात प्रथमच शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली असून आर. ओ. पाटील यांच्या उमेदवारांची घोषणा करून प्रचारासही सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपपुढे शिवसेनेचे मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसत आहे. या मतदार संघात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनीही उमेदवारीवर दावा केल्याने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सलग दोन वेळा निवडून आलेले पाटील यांनाच तिसऱ्यांदाही उमेदवारी मिळेल, असे खडसे अनेक सभांमध्ये जाहीररित्या सांगत असतांना महाजन गटाचे म्हणून ओळखले जाणारे वाघ वारंवार पत्रकार परिषदा घेऊन उमेदवारीवर दावा करीत आहेत. यामुळे भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.\nलोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासाठी गिरीश महाजन देखील प्रयत्नशील असल्याने उमेदवारीचा वाद सुरुवातीपासूनच शिगेला पोहचला आहे. या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी बाबत अद्याप अनिश्चितता आहे. दुसरीकडे रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे खासदार आहेत. मागील चार वर्षांत त्यांनी केलेली कामे आणि दांडगा जनसंपर्क पाहता त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रावेर मतदार संघात शिवसेनेतर्फे चोपडय़ाचे माजी आमदार कैलास पाटील यांची उमेदवारी पक्षातर्फे अधिकृत मानली जात आहे. त्यांनी मतदार संघात सभा घेऊन धनुष्यबाणाचा प्रचारही सुरू केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघाचे प्रतिनिधित्व कैलास पाटील हे करतील असा विश्वास असल्याचे जाहीर विधान चिमणराव पाटील यांनी केले. त्यांचे कार्य, नेतृत्व, परिणामकारक कामे आणि कार्यकर्त्यांची ताकद याकडे चिमणराव यांनी लक्ष वेधले. जलसंधारण, सिंचनावर देशात सर्वाधिक खर्च महाराष्ट्र शासनाने केला ; परंतु सिंचन क्षमता केवळ एक टक्क्य़ांनी वाढली, असेही पाटील म्हणाले. यामुळे रावेर मतदार संघातून शिवसेनेने निवडणुकीचे बिगुल फुंकल्याचे मानले जात आहे. जळगावप्रमाणे रावेर मतदारसंघातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे अद्याप तरी कोणता मतदार संघ कोणाकडे राहणार हे निश्चित नाही. त्यामुळे उमेदवारीबाबतही अनिश्चितता आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5954", "date_download": "2020-10-01T01:12:55Z", "digest": "sha1:QJ3VUKIBZERJFKLEZVYJWPKQKSZW3YSR", "length": 11493, "nlines": 121, "source_domain": "abhivrutta.com", "title": "भंडारा जिल्ह्यासंबंधी पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय – ABHIVRUTTA", "raw_content": "\nभंडारा जिल्ह्यासंबंधी पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय\nभंडारा जिल्ह्यासंबंधी पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय\nभंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने धान रोवणी केली असून पावसाच्या अनियमिततेमुळे धान जिवंत ठेवण्यासाठी कृषी पंपांना १२ तास वीज देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी वीज विभागाला दिल्या. याविषयी पालकमंत्र्यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असिम गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. भंडारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर गोडाऊन बांधकाम, पीक कर्ज वाटप व कृषी पंप वीज जोडणीचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिपचंद्रन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी चंद्रकांत खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना बारा तास वीज उपलब्ध झाल्यास धानाचे पीक हातचे जाणार नाही असे नमूद करून पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा असून पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला बारा तास वीज पुरवठा आवश्यक आहे. यासाठीचे नियोजन महावितरणने तातडीने करावे, अशा सूचना महावितरणाला दिल्या. धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात गोडाऊनची कमी असून मोठ्या प्रमाणात गोडाऊन उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना धान साठविणे सोईचे होईल. यासाठी बाजार समितीच्या गोडाऊनची दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविण्यात यावा. गोडाऊन बांधण्यासाठी शासकीय जमिनीचा शोध घेऊन प्रस्ताव तयार करण्यात यावा. तसेच सेवा सहकारी सोसायटीजवळ असलेल्या जागेवर गोडाऊन बांधकामाचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात शासकीय जागा उपलब्ध झाल्यास वखार महामंडळ गोडाऊन बांधण्यास इच्छूक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सर्व बाजार समित्यांच्या ठिकाणी वखार महामंडळास गोडाऊनसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी अहवाल तयार करावा असे ते म्हणाले. पुढील हंगामात जिल्ह्यातील धान भरडाईसाठी अन्य जिल्ह्यात जाता कामा नये असे ते म्हणाले. (महासंवाद)\nपॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान\nरुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र ��ंदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nडॉ. निखिल चांदुरे यांना नेत्र विज्ञानशास्त्र शाखेत एमएस पदवी\nगोंडवाना विद्यापीठास यूजीसीतर्फे १२-बी दर्जा प्राप्त\nमालापुरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रारंभ\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/06/25/", "date_download": "2020-10-01T01:10:06Z", "digest": "sha1:JPBOGVY36L3HJCL6VREB3KFYWNAKFCDJ", "length": 15362, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "June 25, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nदिल्ली व तामिळनाडुतून येणाऱ्यांना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन माफ\nअवघ्या आठवड्याभरात कर्नाटक सरकारने दिल्ली आणि तामिळनाडू राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या होम काॅरन्टाईनच्या धोरणांमध्ये पुन्हा बदल केला आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि मुंबई येथून येणाऱ्या प्रवास यांच्या बाबतीतील 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन व 7 दिवसांचे होम काॅरन्टाईनचे धोरण कायम असणार...\nट्रॅक्टर पलटी झाल्याने आंबेवाडीतील युवक ठार’\nशेतात रोटरी मारताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने आंबेवाडी येथील युवक ठार झाल्याची गुरुवारी दुपारी घडली आहे.शेतात रोटरी मारताना ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाच्या अंगावर पडल्याने चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर अर्जुन अतवाडकर...\nउचगांव परीक्षा केंद्रासाठी सरस्वती पाटील यांनी केलंय हे काम’\nबेळगाव त���लुक्याच्या पश्चिम भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उचगांव विभागाच्या बेळगाव जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी उचगांव (ता. बेळगांव) येथील दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरात आज गुरुवार 25 जूनपासून दहावीच्या अर्थात एसएससीच्या...\nराज्यात आढळले 442 रुग्ण : ऍक्टिव्ह केसेस आहेत 3,716\nराज्यात एका दिवसात आणखी 442 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज गुरुवार दि. 25 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 10,560 इतकी झाली...\n तब्बल 2,446 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर\nकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहावीच्या परीक्षेला अखेर प्रारंभ झाला असून आज पहिल्याच दिवशी बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात तब्बल 2,446 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले आहेत. यावरून सर्वसामान्यांमध्ये कोरोनाची भीती अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील यंदाच्या बहुचर्चित दहावीच्या परीक्षेला...\nजिल्ह्यात आणखी 4 पॉझिटिव्ह, 6 डिस्चार्ज, ॲक्टिव्ह कॅसिस आहेत 20\nबेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये एका 8 वर्षीय बालकाचा समावेश आहे. या चार महाराष्ट्र रिटर्न रुग्णांमुळे आज गुरुवार दि. 25 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 316...\nपरीक्षा केंद्रांवर पालकांकडून सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा\nबहुचर्चित दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी शिक्षण खाते व प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेतली असली तरी आज पहिल्या दिवशी पालकांनी मात्र परीक्षा केंद्रांसमोर गर्दी करून सोशल डिस्टंसिंग पार बोजवारा उडविल्याचे पहावयास...\nकारचा धडकेत केएसआरपी हवालदाराचा मृत्यू\nबलिनो कारचा टायर फुटल्याने कारने मागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार केएसआरपी हवालदाराचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना काकती येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ घडली आहे.या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल�� आहे. हालाप्पा यल्लप्पा चंडगी वय 47 रा. भूतरामहट्टी बेळगाव...\nविद्यार्थ्यांनो बेधडक पेपर लिहा-\nके व्ही राजेंद्र यांनी घेतली परीक्षार्थींची भेट कोरोनामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होऊ नये तसेच विद्यार्थ्यांनी सुरक्षित आणि बेधडक पेपर लिहावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी काही केंद्रांवर जाऊन भेटी दिल्या आहेत. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना...\nकंटेनरमधून गुलबर्ग्याला नेण्यात येणारे तब्बल 7 टन गोमांस जप्त\nएका कंटेनरमधून विक्रीसाठी नेण्यात येणारे सुमारे 7 लाख रुपये किंमतीच्या तब्बल 7 टन गोमांसासह एकूण 12 लाखाचा मुद्देमाल जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाच्या (डीसीआयपी) विशेष पथकाने जप्त केल्याची घटना हुक्केरी - बेळगाव मार्गावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील ��स्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-high-court-slams-state-government-over-potholes-on-mumbai-goa-highway/articleshow/65211312.cms", "date_download": "2020-10-01T02:46:06Z", "digest": "sha1:VBPGDKWFNF4LRC2QO5Y6XLYFICW3U4Q6", "length": 13795, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Mumbai-Goa highway: खड्ड्यांबाबत याचिका दाखल करण्याची वेळच का येते\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखड्ड्यांबाबत याचिका दाखल करण्याची वेळच का येते\nमुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला खडे बोल सुनावले. 'खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांना न्यायालयात याचिका दाखल करण्याची वेळच का येते,' असा सवाल न्यायालयानं राज्य सरकारला केला.\nमुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला खडे बोल सुनावले. 'खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांना न्यायालयात याचिका दाखल करण्याची वेळच का येते,' असा सवाल न्यायालयानं राज्य सरकारला केला. तसंच, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार काय करणार याविषयीची सर्व माहिती मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर सादर करा, असे निर्देशही दिले.\nअॅड. ओवेस पेचकर यांची मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांच्या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. 'मुंबई-गोवा महामार्गावरील ४५ किमीच्या पट्ट्यापैकी २७ किमीपर्यंतचे खड्डे बुजवले आहेत. उर्वरित काम गणेशोत्सवाआधी पूर्ण करू, असंही सरकारनं सांगितलं. मात्र, खंडपीठानं सरकारच्या या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. 'केवळ गणेशोत्सवच का उर्वरित वर्षभर कोकणातून ये-जा करणाऱ्यांनी त्रासच सहन करत राहायचं का, अशी विचारणा न्यायालयानं केली. 'पावसाळ्यात या महामार्गावर खड्ड्यांची समस्या दरवर्षी निर्माण होते. यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाय करायला हवा. यंदाच्या कामानंतर पुढच्या वर्षी ही समस्या उद्भवणार नाही याची खात्री देता येईल का, असंही न्यायालयानं खडसावलं. 'जाणकारांचा सल्ला घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. याबाबत काय करता येईल याची सर्व माहिती मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर सादर करा,' असे निर्देशही न्यायालयानं दिले.\nमुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती सरकारनं यावेळी न्यायालयात दिली. तर, पनवेल ते इंदापूर या ९ किमीच्या पट्ट्यातील खड्डे बुजवण्यासाठी महिन्याभराचा अवधी आवश्यक असल्याचं महामार्ग प्राधिकरणानं न्यायालयात स्पष्ट केलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nरस्त्यावरील स्टंटबाजीवर पोलिसांचं ‘मिशन इम्पॉसिबल' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबई-गोवा महामार्ग मुंबई उच्च न्यायालय Potholes Mumbai-Goa highway Mumbai High Court\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2020-10-01T01:33:03Z", "digest": "sha1:DLT3HEKLYSAEOH46GIUM7HGBPT4JPVYP", "length": 6273, "nlines": 70, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जानेवारी २९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< जानेवारी २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n२ ३ ४ ५ ६ ७ ८\n९ १० ११ १२ १३ १४ १५\n१६ १७ १८ १९ २० २१ २२\n२३ २४ २५ २६ २७ २८ २९\nजानेवारी २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९ वा किंवा लीप वर्षात २९ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात.\n१९५९ - ग्रीनलॅंडजवळून जाणारे डेन्मार्कचे प्रवासी विमान हिमनगावर आदळून ९५ प्रवासी मरण पावले.\n२००२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराण, इराक व उत्तर कोरिया ही दुष्टतेच्या अक्षात (ऍक्सिस ऑफ इव्हिल) सामील असलेली राष्ट्रे असल्याचे जाहीर केले.\n२००४ - १९४९ नंतर प्रथमच चीनहून तैवानला थेट विमानसेवा सुरू झाली.\n२००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी.\n१७४९ - क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.\n१८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे, बडोदा संस्थानचे राजकवी.\n१८९९ - आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.\n१९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर.\n१९५१ - फ्रॅंक टॅरॅंट, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.\n१९६३ - रॉबर्ट फ्रॉस्ट, अमेरिकन कवी.\n१९७७ - बस्टर नुपेन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\nबीबीसी न्यूजवर जानेवारी २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजानेवारी २७ - जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - जानेवारी महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ११:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/eat-happily-part-3/", "date_download": "2020-10-01T00:34:59Z", "digest": "sha1:YZV5BPC3FAILVZVUVC3KTGTNG23ZUSZ5", "length": 29977, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "समतोल आहार - जीवनशैलीतील बदल आणि पोषक आहार | खाऊ आनंदे", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nजीवनशैलीतील बदल आणि पोषक आहार. खरं तर “समतोल आहार” हा शब्द आज सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याचं नियोजन करणं मात्र सगळ्यांनाच एक कठीण काम वाटतं. जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलामुळे तर हे महाकठीण होऊन बसलेले आहे. कशामुळे बदलली आहे ही जीवनशैली एवढी\n रात्री ड्युटी तर सकाळी झोपायचं, 8 ते 3 ची ड्युटी असेल तर चार ला जेवायचं, सेल्सची ड्युटी असेल तर दिवस दिवसभर फिरत राहायचं. कुठल्याही कामात सतत असणारी डेडलाईन ,टारगेट यामुळे त्यासाठी भूक, तहान ,झोप पणाला लावायची .लहान मुलेसुद्धा सकाळी सहाला दप्तराचे ओझे घेऊन बाहेर पडणार ती संध्याकाळी सातला सगळे क्लासेस आटपून घरी येतात. या वेळामध्ये ब्रेकफास्ट , दुपारचे जेवण तर जाऊ द्या ,चालता चाल���ा आणि बोलता बोलता खावं लागायला लागलं. रेल्वे आणि बस ने किंवा लोकल ने अप-डाऊन करायचे, त्यामुळे जेव्हा, जिथे, जे मिळेल ते, उदाहरणार्थ बर्गर, वडापाव खाऊन घेणे यामुळे त्यासाठी भूक, तहान ,झोप पणाला लावायची .लहान मुलेसुद्धा सकाळी सहाला दप्तराचे ओझे घेऊन बाहेर पडणार ती संध्याकाळी सातला सगळे क्लासेस आटपून घरी येतात. या वेळामध्ये ब्रेकफास्ट , दुपारचे जेवण तर जाऊ द्या ,चालता चालता आणि बोलता बोलता खावं लागायला लागलं. रेल्वे आणि बस ने किंवा लोकल ने अप-डाऊन करायचे, त्यामुळे जेव्हा, जिथे, जे मिळेल ते, उदाहरणार्थ बर्गर, वडापाव खाऊन घेणे असे सगळ्या जीवनात रंग रूप पालटले आहे.\nकाहीना काही कारणांनी स्त्रियांची स्वयंपाक घरातील आणि घरातली कामे बदलली, किंवा कमी झाली. नोकरी व्यवसायामुळे ,सुबत्तेमुळे ,वाढत्या वयामुळे, रोजची कामे मोलकरणींच्या मदतीने करून घेण्याची पद्धत वाढली. रिकामा वेळ बरचसा बसून गप्पा मारणे, टीव्ही पाहणे अशात जाऊ लागला. घरी होत नाही, म्हणून बाहेरून पदार्थ मागवण्याची पद्धत सुरू झाली. सरसकट बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाणे ही जीवनपद्धती बनली. उभ्याच्या ओट्यावरची कामे वाढली. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स सारखे प्रॉब्लेम वाढले. जास्त वेळ ऑफिस मधील एसी आणि प्रदूषित हवेतच वेळ जाऊ लागला. सूर्य मावळल्यानंतर घरी जायला मिळत असल्याने आणि जाता येतानाही प्रदूषणाला तोंड हे द्यावेच लागते .स्त्रीच्या शरीराला पोषणाची असणारी गरज फार जास्त आहे. कामासाठी कॉम्प्युटरचा वापर दर आठवड्याला 20 तासांपेक्षा जास्त असेल तर अशा स्त्रियांनी खरंतर आपल्या आहाराचा नक्कीच विचार करायला पाहिजे.\nआपल्या शरीराला कोणते अन्नघटक कमी पडत असतील कारण आज दररोज सरासरी दहा तास कंप्यूटर पुढे बसण्याचे प्रमाण आहे. आणि त्यानंतरही बराचसा वेळ मोबाईल व माध्यमांच्या आधारे जातो .कारण इतर करमणूक ,गाणी ऐकणे, पिक्चर बघणे, पुस्तक वाचणे ,इतर मैत्रिणी मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग हे सगळं फक्त एका मोबाईल, लॅपटॉप वरूनच केले जाते या एका जागी बसून काम करण्यामुळे लठ्ठपणा वाढणे ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे हालचालींच्या अभावामुळे शरीरातील कॅल्शियम योग्य प्रमाणात कार्यरत होत नाही.\nआज सरसकट सगळीकडे रात्री बाराला झोपायचं ,आणि मग सकाळी उशिरा उठायचं हीच पद्धत रूढ होते आहे. ऑफिस टाईम मुळे झोपण्या���्या वेळेचा प्रश्न आहे तो वेगळा ऑफिस मधून घरी आल्यावर स्वयंपाक करून, फ्रेश होऊन, जेवण करून झोपायला बारा वाजतात. सकाळी सातला धावत-पळत उठून कशीतरी तयारी करून, कॉफी बिस्किटे घेऊन बाहेर पडावं लागतं.\nत्याची जास्त किंमत स्त्रियांनाच भोगावी लागते. तिच्या शरीराची रचना ,शरीरात घडणार्‍या घटना ,या सगळ्यांची योजना वंशाला पूरक अशीच केलेली आहे .सुट्टीच्या दिवशी पण इतर दिवशी ची धावपळ नको म्हणून उशिरा अकरापर्यंत उठणे ,सगळे व्यवहार उशिरा ,जेवण, एखादे बाहेरचे काम केले की रात्र परत दुसऱ्या दिवशी पासून पहिले पाढे पंचावन्न\nआज कामाची पद्धत आणि जगण्याची पद्धत जरी बदलत गेली तरी शरीर आणि शरीराची गरज मात्र तीच राहिलेली आहे ,आणि त्यामुळेच सगळा घोळ होतो. अशा या जीवनशैलीबद्दल बदलण्याचा परिणामही भोगावा लागत आहे. मल्टिनॅशनल कंपन्यांमुळे येणारे व्यावसायिक बदल ,त्याचा जीवन पद्धतीवर होणारा परिणाम जास्तीत जास्त तरुणांना भोगावा लागत आहे.\nआपल्या शरीराचे एक जैविक घड्याळ असते. ज्याला आपण “बायोलॉजिकल क्लॉक” म्हणतो. पूर्वीचे जगणे हे त्याप्रमाणे होते. म्हणजेच निसर्गनियमानुसार होते. शरीरातल्या ग्रंथींमध्ये सर्वात वरच्या बाजूला असणारी ‘पीनियल ग्रंथि’. रात्रीच्या संपूर्ण अंधारात साधारणतः रात्री नऊ ते सकाळी आठ च्या दरम्यान’ मेलॅटोनीन ‘नावाचा हॉर्मोन तयार करून रक्तात सोडत असते .हा स्त्राव रात्रीच्या वेळी निघत असला तरी त्याची तयारी दिवसभराच्या आपल्या खाण्यातून मिळणाऱ्या योग्य अन्न घटकांपासून होते . या मेलाटोनिन च्या कमतरतेचा परिणाम सुरुवातीला उशिरा झोप, अधून मधून येणारी जाग, स्मरणशक्तीवर परिणाम, असा जाणवत असला तरी पुढे ,औदासिन्य, अल्झायमर, डिप्रेशन ,डायबेटिस ,कॅन्सर आणि मज्जासंस्थेच्या विकाराना कारण ठरतो.\nआत्तापर्यंत आपण बघितले की लाइफस्टाइल बदलल्यामुळे स्ट्रेस ही प्रचंड प्रमाणात वाढतो. स्ट्रेसचे जसे इतर दुष्परिणाम आहेत, तसे पोषक आहाराची कमतरताही स्ट्रेस मुळे निर्माण होते.\nम्हणूनच मेडिकल सायन्स नुसार लाइफस्टाइल बदलली की स्ट्रेस कमी होतो असे म्हटले आहे .परंतु अभिनेते, प्रोडूसर, एअर होस्टेस, हॉटेल इंडस्ट्रीतील लोक, लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे कंडक्टर, होतकरू डॉक्टर्स, सर्वांच्या शरीरात कॉर्टीसोल /ॲडरिनेलीन यांच्या पातळ्या कायम जास्त असता���. या वाढलेल्या स्ट्रेस ची पातळी आपले प्रताप चाळिशीनंतर दाखवू लागतात.\nबदलत्या जीवनशैलीनुसार आपले बदललेले खाद्य आणि पेय हेही आरोग्यावर आणि पोषणावर परिणाम करणारे आहेत. सॉफ्ट ड्रिंक तेसुद्धा व्यसन असू शकते .यामुळे रिकाम्या उष्मांक पोटात जातात .त्याने पोषण मिळत नाहीच. पण पोट भरण्याचा केवळ आभास निर्माण होतो आणि इतर चांगले खाण्याची इच्छा कमी होते. स्ट्रेस वाढतो .याशिवाय दातावरील एनामल विरघळून कॅल्शियमची कमतरता जाणवते .त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. कॅल्शियमची होणारी शरीरा तील काढघाल, कार्यातला असमतोल मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा ठरतो. कॅफेन नावाचं द्रव्य जास्त पोटात गेले तर मानसिक चलबिचलता वाढते. परत जर हे सॉफ्ट ड्रिंक ,पोटात गेलं नाही रक्तातील साखरेची पातळी वारंवार खाली जाते .यालाच “हायपोग्लायसेमिया” म्हणतात. ह्यामुळे शरीर परत सॉफ्ट ड्रिंक ची मागणी करू लागते.\nआजच्या उच्च दर्जाच्या नोकऱ्या ह्या “3 P’s “ची मागणी करतात. म्हणजे पर्सनॅलिटी ,परफॉर्मन्स, आणि प्रॉटडक्टिविटी यामुळे शरीर आणि मेंदू यांना शिण येतो म्हणजे शरीराची झीज होते. ती भरून काढण्यास गरज असते अन्नाची. 21 व्या शतकातील प्रदूषणाला तोंड देणारी प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी आणि कम्प्युटरचा अतिवापर करणाऱ्यांसाठी प्रमाणबद्ध प्रोटिन्स आणि ए विटामिन ही जोडगोळी मदत करते.. याशिवाय खाद्यपदार्थातील बदल जो आपल्या शरीराला खूप मारक होतो याचाही विचार करावा लागेल. उदा. बिस्किटे, वेफर्स, भजी, समोसे, वडे ,चकल्या, कडबोळी, फ्रेंच फ्राइज, बर्गर ,पेस्ट्रीज अशा कुरकुरीतपणा असणाऱ्या पदार्थांमध्ये असणारे” ट्रान्स फॅटी ऍसिड” हे सध्याच्या लठ्ठपणा ,मधुमेह आणि हार्ट प्रॉब्लेमला पोषक ठरते.\nम्हणूनच आपल्या शरीराची वाढलेली आहाराची गरज, आपल्या उंची, वजन, जीवनशैलीच्या प्रमाणे तज्ञांकडून समजावून घेणे गरजेचे झालेले आहे. त्याचप्रमाणे रात्रीची नियमित झोप ,योग्य व्यायाम आणि बरोबरिने पोषक आहार ठरवून घेणे हे आज आपल्या समोरचे एक मोठे आव्हान आहे.\nत्यासाठी आपले वेगवेगळे ग्रुप्स करून या विषयावर चर्चा करणे, परस्परांना आहाराची आठवण देणे. दोन-तीन पदार्थांचा एकत्र वापर करून” वन डिश मील “हाही एक चांगला पर्याय आहे. यासाठी फक्त थोडसं नियोजन गरजेच आहे .त्याप्रमाणे जर खरेदी केली आणि आठवड्य���चा मेनू ठरवला, चार पदार्थ करत न बसता एकत्र करून त्यांचे फायदे मात्र मिळवता येतील. यासाठी मिश्र पीठ दळून आणणे, वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे, पॅटीस, कटलेट, भाज्या घालून इडली , मोड आलेल्या गव्हाची खीर, कडधान्याची भेळ यासारखे पदार्थ आपली कल्पकता वापरून करणे आणि आपल्या ग्रुप वर शेअर करणे ही एक चांगली ऍक्टिव्हिटी होऊ शकते. यामुळे आपली पुढची पिढी सुद्धा आहाराबाबत जास्त सजग होईल.\nएम एस काऊंसेलिग सायको थेरपी.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article… हे आम्ही राज ठाकरे यांच्याकडून शिकलो आहोत : अमेय खोपकर\nNext articleलक्ष्मीकांत प्यारेलाल यांची कल्पना होती तेजाबचे गाणे एक दोन तीन चार\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/mim-supports-disadvantaged-in-age-group/articleshow/71620701.cms", "date_download": "2020-10-01T01:57:47Z", "digest": "sha1:MNNNOWBKJT2ITGKLLLNGQ45SWSSWJ5BU", "length": 11049, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउमेरखेडमध्ये ‘वंचित’ला ‘एमआयएम’चा पाठिंबा\nउमरखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ प्रमोद दुधडे यांना 'एमआयएम'ने बुधवारी (१६ ऑक्टोबर) पाठिंबा जाहीर केला...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :\nउमरखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. प्रमोद दुधडे यांना 'एमआयएम'ने बुधवारी (१६ ऑक्टोबर) पाठिंबा जाहीर केला. या मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिले.\nमुंब्रा कळवा येथील 'एमआयएम'ने उमेदवारी मागे घेतल्यानंतर तेथे आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची घोषणा केली होती. या पाठिंब्यानंतर उमरखेड येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दुधडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उमरखेड नगर पालिकेत 'एमआयएम'चे सात नगरसेवक आहेत. या ठिकाणी 'एमआयएम'ची शाखा कार्यरत आहे. या मतदारसंघातून 'एमआयएम'ने उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे या भागात पाठिंबा देण्याबाबत निर्णय प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nखरिपाच्या ३३ टक्के क्षेत्राचे नुकसान...\nमुसळधार पावसाचा एसटी बसला फटका...\nकांचनवाडीत १३५ मिमी पाऊस...\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nकाँग्रेस-राष्ट्रवादी दहाच्या काट्यावर; दहा-दहाच जागा ���िंकणार: मोदी महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/external-hard-disks/4-tb+external-hard-disks-price-list.html", "date_download": "2020-10-01T01:52:58Z", "digest": "sha1:5UYUCRIKZWZYUETBBZSMF4UWYMUOTVO7", "length": 18731, "nlines": 420, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस किंमत India मध्ये 01 Oct 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\n4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस Indiaकिंमत\n4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\n4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस दर India मध्ये 1 October 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 30 एकूण 4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सीगते स्टकॅ४०००३०० ४त्ब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Amazon, Snapdeal, Naaptol, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी 4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nकिंमत 4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सीगते 24 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस ग्रे Rs. 2,87,645 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.8,399 येथे आपल्याला सीगते एक्सपांसीओं 4 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\n4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nएक्सटेर्नल हार्ड डिस्कस Name\nसीगते स्टकॅ४०००३०० ४त्ब � Rs. 9285\nवड मय क्लाऊड 4 टब वायर्ड एक� Rs. 13799\nसीगते स्टब्व४०००३०० 4 टब ए Rs. 14675\nसीगते 4 टब एक्सपांसीओं डेस Rs. 14990\nवड मय बुक एस्सेमतील एक्सट� Rs. 13999\nसीगते सतड्त४०००३०० बॅकअप Rs. 10160\nवड मय बुक 4 टब एक्सटेर्नल ह� Rs. 11225\nदर्शवत आहे 30 उत्पादने\n5 टब अँड दाबावे\n320 गब अँड बेलॉव\nसीगते स्टकॅ४०००३०० ४त्ब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\nवड मय क्लाऊड 4 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह व्हाईट\n- कॅपॅसिटी 4 TB\nसीगते स्टब्व४०००३०० 4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nसीगते 4 टब एक्सपांसीओं डेस्कटॉप एक्सटेर्नल ड्राईव्ह 4 टब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nवड मय बुक एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्क ४त्ब\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nसीगते सतड्त४०००३०० बॅकअप प्लस ४त्ब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफ���स USB 3.0\nवड मय बुक 4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\n- डेटा ट्रान्सफर स्पीड Up to 5 Gbps (USB 3.0)\nसीगते स्टँडर्४०००१०० बॅकअप प्लस ४त्ब पोर्टब्ले एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nसीगते 24 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्कस ग्रे\n- कॅपॅसिटी 24 TB\n- डेटा ट्रान्सफर स्पीड 10000 RPM\nवड ४त्ब मय बुक स्टुडिओ एडिशन आई ड्राईव्ह उब 2 0 फिरविरे 800 E सात\n- कॅपॅसिटी 4 TB\nसीगते बॅकअप प्लस डेस्कटॉप 4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nसीगते बॅकअप प्लस 4 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह विथ 200 गब क्लाऊड स्टोरेज ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nसीगते बुसीन्सस स्टोरेज 4 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nवड मय बुक थुंडरबोल्ट दौ 4 टब हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 4 TB\nलासा 9000258 4 एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 4 TB\n- डेटा ट्रान्सफर स्पीड 7200 RPM\nलासा 9000258 4 एक्सटेर्नल हार्ड डिस्क ग्रे\n- कॅपॅसिटी 4 TB\n- डेटा ट्रान्सफर स्पीड 7200 RPM\nसीगते बुसीन्सस स्टोरेज नास 4 बे ४त्ब\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nतोशिबा म्ग०३व४०० ४त्ब 3 5 इंच इंटर्प्रिसें हार्ड ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 4 TB\nसॅमसंग म३ पोर्टब्ले 4 टब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nसीगते एक्सपांसीओं 4 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nलासा ४त्ब द२ थुंडरबोल्ट सिरीयस डेस्कटॉप हार्ड डिस्क ड्राईव्ह उस्ब३ 0 9000303\n- कॅपॅसिटी 4 TB\nसीगते सेंट्रल शरद स्टोरेज 4 टब एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस Ethernet\nसॅमसंग हुक्स म४०१तसिब G 4 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nफ्रीकं Quattro 3 0 4 टब वायर्ड एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/10/17/choughijani.aspx", "date_download": "2020-10-01T00:25:44Z", "digest": "sha1:HNMCS26YJIKDFQXYA7GMWDC45QM4QSMU", "length": 5956, "nlines": 58, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "चौघीजणी", "raw_content": "\nबालमित्रांनो, पूर्वीच्या काळी फार लांब, अप्राप्य, वेगळी अशी वाटणारी अमेरिका आणि तेथील जीवनशैली आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. ‘इंटरनेट’ या जादूगाराने सर्वांना या जागतिक खेड्याचा (Global Village) एक छोटासा घटक बनवून टाकलेले आहे.\nत्यामुळेच लहानांचे विश्‍व हे थोड्याफार फरकाने सर्वत्र सारखेच पाहायला मिळते. म्हणूनच आज आपण जगभरात अभूतपूर्व लोकप्रियता मिळवलेल्या आणि हॉलिवूडमध्ये जिच्यावर दोन चित्रपटही बनले आहेत, अशा लुईझा मे. अलकॉट या लेखिकेच्या- प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका शांता शेळके यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘चौघीजणी’ (मूळ पुस्तक) Little Women या पुस्तकाचा परिचय पाहू.\nलुईझा मे अल्कॉट या अमेरिकन लेखिकेचे ‘लिटल विमेन’ हे पुस्तक १८६८ ला प्रथम प्रसिद्ध झाले. याला जगभर प्रसिद्धी मिळाली आणि अनेक भाषांमधून याची भाषांतरे ही केली गेली.\nयामध्ये असलेल्या मेगा, ज्यो, बेथ, डॉमी या चार बहिणी लेखिकेने स्वत:च्या आयुष्यावरून बेतलेल्या आहेत.\nया चौघीजणी एकमेकींहून स्वभावाने अगदी वेगळ्या आहेत. तरीही प्रेमाच्या नात्याने त्या अगदी दृढपणे बांधल्या गेलेल्या आहेत.\nत्यांच्या कोवळ्या आशा, आकांक्षा, समस्या, स्वप्ने, सुख-दु:खे वाचताना आपण अगदी त्यांच्याशी एकरूप होऊन जातो. त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या विविध घटना, वयानुक्रमे त्यांच्यात होणारे बदल, अनेकविध संकटे आणि आपत्तींशी त्यांनी दिलेला लढा आणि मिळालेले धडे हे सर्व वाचताना आपणही त्यांच्यासोबत आशा-निराशा, सुख-दु:ख यांच्या झोत्यावर झुलत राहतो.\nएकूण ४७ प्रसंगांमधून विभागलेली ही त्यांची कहाणी वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. एका खोल अर्थाने हे पुस्तक जीवनमूल्यांचे संस्कार वाचकांवर घडवते, पण तसे करताना ते कुठेही ढोबळ, बटबटीतपणाने उपदेश करत नाही किंवा कंटाळवाणे होत नाही.\nतर बालमित्रांनो, तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल, तेव्हा मिळवा हे पुस्तक आणि वाचल्यानंतर आपली प्रतिक्रिया शिक्षणविवेकला जरूर कळवा.\n(मराठी अनुवाद) : चौघीजणी\nअनुवादक : शांता शेळके\nसहशिक्षिका, म.ए.सो. रेणावीकर विद्यामंदीर\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/india/19", "date_download": "2020-10-01T02:09:09Z", "digest": "sha1:VNUL3URU27KOVMSQRZ7HPTECD5O4SG4R", "length": 6818, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई हल्ल्यापासून ते पुलवामापर्यंत... भारताने पाकला 'असं' सुनावलं\n'दाऊद इब्राहिमवर पाकने कधीच कडक कारवाई केली नाही'\nपक्षातील 'अपॉइंटमेंट कार्ड'वाल्यांचा आमच्या प्रस्तावाला विरोधतः गुलाम नबी आझाद\nभारताने पुरावे दिले... पण पाकने काय केले परराष्ट्र मंत्रालयाने केला सवाल\nभारत चीन-पाकच्या कारवायांवर ठेवणार करडी नजर; उचलणार 'हे' पाऊल\nभारत चीन-पाकच्या कारवायांवर ठेवणार करडी नजर; उचलणार 'हे' पाऊल\nनोकर भरतीची व्याख्या बदलली;आता कंपन्यांना हवेत हे कर्मचारी\nदेशभरात मुहर्रम जुलूसला परवानगी देण्यास न्यायालयाचा नकार\nस्वदेशी शस्त्रांनी युद्ध जिंकण्याइतका मोठा आनंद कुठलाच नसेलः बिपीन रावत\nकरोना लसीबाबत भारत-रशियामध्ये काय चर्चा होतेय\n देशात २४ तासांत ७५ हजारांहून अधिक नवीन रुग्ण दाखल\nदेशात एकाच दिवशी तब्बल ७६ हजार रुग्ण, मृतांचा आकडा ६० हजारांवर\nतणावामध्येही भारताचा चीन आणि पाकिस्तानसोबत युद्धसराव\n'चीनसोबत युद्ध झालं तर पाकिस्तानशीही युद्ध निश्चित'\nरोजगारनिर्मितीचे संकट;'हा' उपाय न केल्यास कोट्यवधी होतील बेरोजगार\n‘स्मार्ट सिटी’च्या वेबसाइटवर देशाचा चुकीचा नकाशा\n'मलेगाव पॅटर्न' करोना काढ्याने मुळव्याधीचा त्रास\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बसू शकतो भारताच्या अव्वल स्थानाला धक्का\nभारतावर हल्ल्यासाठी जैश-ISI यांच्यात बैठक; भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर\nआमची पसंती भारताला, चीनसोबत करार ही घोडचूक; श्रीलंकेला उपरती\nJEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची PM मोदींकडे मागणी\nधोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वामध्ये नेमका फरक काय आहे, जाणून घ्या...\nबेडरुममध्ये आढळला पाच फूट लांब 'कोब्रा'\nनेटफ्लिक्सच्या 'या' वेब सीरिजपूर्वीच मल्ल्या, चोकसी, निरव मोदी हादरले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/tag/chalisgaon-crime/", "date_download": "2020-10-01T02:37:21Z", "digest": "sha1:RYAOR52VW7MOXBWTSFT4QMMAJQ5J3VMC", "length": 12176, "nlines": 203, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Chalisgaon Crime Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nचाळीसगाव जिल्हा बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न\nबँकेची तिजोरी ‘जैसे थे’ : आरडाओरड होताच चोरट्यांचे पलायन चाळीसगाव,- चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड येथे असलेल्या जिल्हा बँकेचे शाखा फोडून ...\nवृध्दाचे पैसे लांबविणार्‍या भामट्यास वाहतुक पोलीसांनी पकडले\nचाळीसगाव - बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या हालचालींवर नजर ठेवून त्याच्याकडील ५ हजार रूपये हिसकावून पळ काढणार्‍या भामट्यास वाहतुक ...\nभरधाव कारने महिलेला चिरडले\nचाळीसगावच्या खरजई नाक्याजवळील घटना : मुलगा जखमी चाळीसगाव- बकर्‍या चोरून कारमध्ये भरधाव वेगाने भडगावकडे जाणार्‍या चोरांनी रस्त्याच्या कडेला चालणार्‍या वृद्धेला ...\nचड्डी बनियान गँगचा चाळीसगावात धुमाकूळ\nएकाच रात्रीत सात ते आठ दुकाने फोडण्याचा प्रयत्न चाळीसगाव- चाळीसगाव शहरात चड्डी बनियान गँगने चांगलाच धुमाकूळ घातला असुन एकाच रात्रीत ...\nपेव्हर मशीनला इर्टिगाची धडक\nनऊ जण जखमी : चाळीसगावच्या खरजई नाक्यावरील घटना चाळीसगाव - येथील भडगाव रोडवरील ओझर गावाजवळील मंडई पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला ...\nवाळू चोरीबाबत ग्रामस्थांचे उपोषण सुटले; आता कारवाईकडे लक्ष\nआमदार उन्मेष पाटील यांची भेट प्रांताधिकारी यांची शिष्टाई चाळीसगाव - गेल्या सात दिवसांपासून हिंगोणे सिम व हिंगोणे खुर्द ग्रामस्थांनी वाळू ...\nगळफास घेवुन विवाहितेची आत्महत्या\n नवविवाहितीने रहात्या घरात गळपास घेवुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी 4 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता गणेशपुर ता.चाळीसगाव येथे ...\nरहिपुरी येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nचाळीसगाव - तालुक्यातील रहिपुरी येथील माजी सरपंचाने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवार दि.28 रोजी सकाळी उघडकीस ...\nउसतोड मुकादमाचे अपहरण केल्याची खळबळ\nचाळीसगाव शहर पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल चाळीसगाव - उसतोड मजुर पुरवण्याकामी पैसे घेऊनही मजुर पुरवले नाही, या कारणावरून तालु्नयातील सांगवी ...\nचाळीसगाव येथुन बुलेट मोटारसायकल लंपास\nचाळीसगाव - येथील माजी जि प सदस्य यांची एक लाख १० हजाराची बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्याने दिनांक २ ते ३ ...\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/coronavirus-effect-sindhudurg-district-342792", "date_download": "2020-10-01T02:15:18Z", "digest": "sha1:INJWZHW3QQWBTFHDPJBO3VCT52V7XNN4", "length": 15756, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "मृतांची संख्या 25, एकूण बाधित 1 हजार 833! कोणता हा जिल्हा? | eSakal", "raw_content": "\nमृतांची संख्या 25, एकूण बाधित 1 हजार 833\nजिल्ह्यात गुरुवारी (ता.3) दुपारी 12 वाजेपर्यंत कोरोनाचे एकूण रुग्ण 1 हजार 757 होते. त्यानंतर आज दुपारपर्यंत 81 अहवाल प्राप्त झाले. यातील केवळ 5 अहवाल निगेटिव्ह आले, तर 76 अहवाल बाधित आले आहेत.\nओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज कोरोनाने आणखी एका व्यक्तीचे मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृतांची संख्या 25 झाली. आज आणखी 76 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनाबाधित एकूण संख्या 1 हजार 833 वर पोहोचली. आणखी 19 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 868 झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 940 झाली.\nजिल्ह्यात गुरुवारी (ता.3) दुपारी 12 वाजेपर्यंत कोरोनाचे एकूण रुग्ण 1 हजार 757 होते. त्यानंतर आज दुपारपर्यंत 81 अहवाल प्राप्त झाले. यातील केवळ 5 अहवाल निगेटिव्ह आले, तर 76 अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे बाधित व्यक्तीची संख्या 1 हजार 833 झाली. नव्याने आढळलेल्या रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nजिल्हा कोरोना चाचणी केंद्राला नव्याने 73 कोरोना नमुने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 16 हजार 313 झाली आहे. यातील 16 हजार 24 नमुने अहवाल प्राप्त झाले आहेत, तर 289 अहवाल प्रतीक्षेत राहिले आहेत. नव्याने प्राप्त झालेल्या 81 अहवालात आणखी 5 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे निगेटिव्ह अहवालांची संख्या 14 हजार 191 झाली आहे, तर नव्याने 76 अहवाल बाधित आल्याने आतापर्यंत 1 हजार 833 अहवाल बाधित झाले आहेत. आणखी 19 व्यक्तींना डिस्चार्ज दिला. त्यामुळे आतापर्यंत 868 व्यक्ती ठणठणीत होऊन घरी परतले आहेत, तर आतापर्यंत 25 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 आणि वास्को (गोवा) येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. परिणामी 940 रुग्ण सक्रिय आहेत. या सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात तयार केलेल्या संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 78 व्यक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे क्‍वारंटाईन संख्या 13 हजार 704 झाली आहे. यातील गाव पातळीवरील संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 58 व्यक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे येथील दाखल व्यक्तीची संख्या 9 हजार 278 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 20 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 4 हजार 426 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने 596 व्यक्ती दाखल झाल्याने 2 मेपासून जिल्ह्या�� दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या 2 लाख 11 हजार 159 झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 229 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत, तर रेल्वेने जिल्ह्यात 4 हजार 137 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड जनसुनावणी अखेर उरकलीच\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड सुधारित आराखड्यावरील जनसुनावणी बुधवारी प्रशासनाकडून फक्त लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उरकण्यात आली....\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात महिन्याभरात तब्बल अडीच हजार बाधित\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाने कहर केला असून, महिन्यातील 30 दिवसांत तब्बल दोन हजार 525 नवीन रुग्ण मिळाले आहेत. 73 व्यक्तींचा...\n`चांदा ते बांदा` योजनेच्या निधीची पुन्हा मागणी\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा आणि अन्य आयोजनातून 150 ते 200 कोटी रुपयांचा निधी मी मंत्री असताना दिला होता. तो सरकारने मागे...\nशेतकऱ्यांना वर्षभरापासून भरपाईची प्रतीक्षाच\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टीमुळे भातशेती नुकसानीबाबत शेतकरी मागणी करत असताना वर्ष उलटत आल तरी गेल्यावर्षीच्या भातशेती नुकसान भरपाईपासून तालुक्‍...\nसावंतवाडी पालिका कर्मचाऱ्यांची अचानक लेखणी बंद\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेतील महिला लिपिकाला कार्यालयीन निरीक्षकासमोर एका सत्ताधारी नगरसेवकाने स्टॉल प्रकरणात तातडीने कारवाई न केल्याबद्दल...\nवैभववाडीतील भ्रष्टाचार, अधिकाऱ्याचे धाबे दणाणले\nवैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजनेंतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमातील खर्चात अधिकाऱ्यांनी केलेला घोळ उघड...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/one-person-murder-another-person-reason-take-money-him-and-work-not-done-time-ratnagiri-338551", "date_download": "2020-10-01T01:38:10Z", "digest": "sha1:FPYHOG3KORPXN5MSABEWS6WIZMY7JWET", "length": 17565, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोकणात माहीची हुशारी; काही तासातच लावला छडा | eSakal", "raw_content": "\nकोकणात माहीची हुशारी; काही तासातच लावला छडा\nअवघ्या सहा तासातच आरोपीला गजाआड केले आहे\nखेड : खेड तालुक्यातील होडकाड येथे वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार करून प्रौढांचा खून करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले आहे. रुपेश शिगवण असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून तो त्याच गावातील आहे. आरोपीला पकडण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातील माही श्वानाने यात महत्वाची भूमिका बजावली. पैशांच्या देवाण-घेवाणावरून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.\nहोडकाड वरचीवाडी येथील नारायण शिगवण या ५० वर्षीय प्रौढांचा मंगळवारी रात्री खून झाला होता. पोलिसांना त्याचा मृत्यूदेह होडकाड एसटी स्टॉप पासून ५० मीटर अंतरावर जंगलमय भागात आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घ्यायला सुरवात केली होती. यावेळी पोलिसांनी रत्नागिरी पोलीस दलातील माही या श्वानाची मदत घेतली होती.\nनारायण शिगवण याचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी माहीला नेल्यानंतर माहीने थेट आरोपीचे घर गाठले होते. तिथेच पोलिसांनी या खुनाचा छडा लावला होता. पोलिसांनी तात्काळ घरातून रुपेश शिगवण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.\nहेही वाचा - जठारांना सल्ला देणार्‍यांनी आपल्या मतदार संघात लक्ष द्यावे..\nचौकशी दरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खास पोलीसी पद्धतीने चौकशी करायला सुरवात केल्यानंतर त्याने नारायण शिगवण याच्या डोक्यात, गुप्तांगावर, तोंडावर काठीने प्रहार करून त्याला ठार मारल्याची कबुली दिली. यावेळी तपासात पैशांची देवाण-घेवाण हे या हत्येमागेचे कारण असल्याचे उघड झाले. पोलिओमुळे अपंग असलेले नारायण शिगवण हे गाव आणि परिसरातील नागरीकांना आवश्यक असणारे शासकीय दाखले काढून देणे, पंचायत समिती, महसूल विभागाशी संबंधित असलेली कामे करून देत असत.\nआरोपी रुपेश यांच्याकडूनही त्यांनी त्याच्या आजोबांचा दाखल काढून देण्यासाठी दहा हजार रुपये घेतले होते. चार वर्ष उलटून गेली तरी नारायण शिगवणने रुपेश यांना तो दाखल दिला नव्हता. नोकरीसाठी मुंबईला असलेला रुपेश लॉकडाउनमुळे सध्या गावी आहे. गावी आल्यापासून त्याने नारायण शिगवण यांच्याकडे दाखल्यासाठी भुणभुण लावली होती. मात्र नारायण याने त्याच्याकडे पुन्हा चार हजार रुपयांची मागणी केली. दाखल्याची आवश्यकता असल्याने रुपेश याने नारायण यांना आणखी चार हजार रुपये दिले. मात्र तरीही रुपेश याला दाखल मिळाला नाही.\nमंगळवारी रुपेश आणि नारायण यांची होडकाड एसटी स्टॉप येथे गाठ पडली. तेव्हा रुपेश याने नारायण यांना दाखल्याबाबत विचारले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान रुपेश याचा राग अनावर झाल्याने त्याने हातातील काठीने नारायणवर प्रहार केला. हा प्रहार नारायण याच्या वर्णी बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रुपेश याने नारायणला एसटी स्टॉप वरून ओढत जंगलमय भागात नेले. इथेही त्याच्या गुप्तांगावर आणि तोंडावर काठीने प्रहार केले. नारायण मेल्याची खात्री झाल्यावर रुपेश घरी आला.\nहेही वाचा - कोकणची संस्कृती ; आया ओ ओवेसेते...गौराईबाई... अशी आहे प्रथा\nतपासादरम्यान पोलिसांच्या माही श्वानाने रुपेशचे घर पोलिसांना दाखवले आणि रुपेश पोलिसांच्या हाती लागला. ग्रामीण भागात झालेल्या खुनाचा केवळ काही तासातच छडा लावणाऱ्या खेड पोलिसांचे कौतुक होत आहे. खेडचे उवविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की अधिक तपास करत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरत्नागिरीत दिवसभरात 77 नवीन रुग्ण तर 109 जणांची कोरोनावर मात\nरत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या चोविस तासात 77 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 7 हजार 408 झाली. यामध्ये...\nपिंपरी : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत आढळले 177 जण पॉझिटिव्ह\nपिंपरी : शहरात सुरू असलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेत आतापर्यंत एक हजार 314 पथकांनी 13 लाख 53 हजार 886 जणांची तपासणी केली. त्यातील एक हजार...\nरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव\nरत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा रेषो पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या चोविस तासात 64 बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण...\nखानदेश-सुरतची नाड जोडणारी जिवनवाहिनी बंदमूळे लाखोंची उलाढाल ठप्प\nकापडणे : खानदेशातील खेड्यापाड���यातील माणसांचे सुरतशी अतुट असे नाते आहे. वर्षोनुवर्षे पडलेल्या दुष्काळामुळे पिळलेल्या खानदेशीला हमखास रोजगार...\nआतापर्यंत होते अंधारात; विद्युत दिव्यांचा लखलखाट पाहून भारावले\nजळगाव : चोपडा तालुक्‍यातील अडावद- उनपदेवपासून जवळ असलेल्या रामजीपाडा या आदिवासी भागात गेल्या ३५ वर्षानंतर वीज नव्हती. या आदिवासी भागातील...\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी (ता.27) रात्री जाहीर करण्यात आलेल्या नूसार 469 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 17 बाधितांचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mla-suresh-khade-affected-corona-also-affected-six-members-family-333248", "date_download": "2020-10-01T01:52:09Z", "digest": "sha1:USVUQPS66HSREGENPKVISKK3CN76CW24", "length": 14245, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "मिरजेचे आमदार सुरेश खाडे कोरोना बाधित, कुटुंबातील सहाजणांनाही बाधा | eSakal", "raw_content": "\nमिरजेचे आमदार सुरेश खाडे कोरोना बाधित, कुटुंबातील सहाजणांनाही बाधा\nभाजपचे मिरज विधानसभा मतदार संघाचे आमदार, माजी सामाजिक न्याययमंत्री सुरेश खाडे यांच्यासह कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमिरज ः भाजपचे मिरज विधानसभा मतदार संघाचे आमदार, माजी सामाजिक न्याययमंत्री सुरेश खाडे यांच्यासह कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. आपली प्रकृती ठणठणीत आहे, कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, समर्थकांना चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी \"सकाळ'च्या माध्यमातून केले आहे.\nकोरोना संकट काळात पहिल्या टप्प्यात सुरेश खाडे यांनी आपल्या मूळ गावी पेड (ता. तासगाव) येथे राहणे पसंत केले होते, मात्र लॉकडाऊन दीर्घकाळ वाढत गेला. लोकांवर संकट आले. कार्यकर्ते अस्वस्थ व्हायला लागले. त्यानंतर त्यांनी मैदानात उतरून लोकांना आधार द्याय��ा सुरवात केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी नाहक कन्टेंमेंट झोन लावल्याबद्दल महापालिकेच्या यंत्रणेची खरडपट्टी केली होती. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकांना हजेरी लावून त्यांनी लोकभावना प्रशासनापर्यंत पोहचवल्या होत्या. त्यांच्या कुटुंबातील काहीजण व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असायचे. बहुदा त्यामुळे कोरोनाची बाधा झाली असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nआमदार खाडे यांचे स्वीय सहायक आणि त्यांचे बॉडी गार्ड यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ते दोघेही निगेटिव्ह आले आहेत, मात्र त्यांना घरातच थांबण्याची सूचना देण्यात आली आहे.\n\"\"काही चिंता करण्याचे कारण नाही. माझी व कुटुंबियांची प्रकृती उत्तम आहे. डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली असावे म्हणून रुग्णालयात दाखल झालो आहोत. कार्यकर्ते, समर्थक साऱ्यांनी आपापली काळजी घ्यावी. सुरक्षित रहावे.''\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगडहिंग्लजला नव्या वर्षात 192 संस्थांच्या निवडणुका\nगडहिंग्लज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात महिन्याभरात तब्बल अडीच हजार बाधित\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाने कहर केला असून, महिन्यातील 30 दिवसांत तब्बल दोन हजार 525 नवीन रुग्ण मिळाले आहेत. 73 व्यक्तींचा...\nशिरोळ, हातकणंगलेत 26,894 पदवीधर, शिक्षक मतदारांची नोंद\nइचलकरंजी : पदवीधर मतदारसंघातील निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळाल्याने इच्छुकांच्या हालचालींना जोर आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारांशी...\nआजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल\nमुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत....\nगडहिंग्लज शहरात कोरोना रिकव्हरी रेट 74 टक्के\nगडहिंग्लज : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता असला तरी बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. शहरात 74, तर ग्रामीण भागात 64...\nनांदेड जिल्हा परिषदेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसंदर्भात कार्यशाळा\nनांदेड - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेत प्रत्‍येक नागरिकांनी सहभागी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=194%3A2009-08-14-02-31-30&id=243447%3A2012-08-10-17-23-40&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=18", "date_download": "2020-10-01T02:03:53Z", "digest": "sha1:ELSNX6JWZR2W67H7FLJ7TXWGM33ZBXF7", "length": 22981, "nlines": 15, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "एक उलट.. एक सुलट : ‘वर्क ऑफ आर्ट’", "raw_content": "एक उलट.. एक सुलट : ‘वर्क ऑफ आर्ट’\nअमृता सुभाष ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२\n‘ब्यूटिफुल यंग पीपल आर अ‍ॅक्सिडंट्स ऑफ नेचर बट ब्यूटिफुल ओल्ड पीपल आर वर्क्स ऑफ आर्ट.’.. मला असं सुंदर म्हातारं व्हायचं आहे. त्यासाठी मी माझ्या डॉक्टर दिलीपमामाचं दिलखुलास हसू मनात जपून ठेवणार आहे..\nमाझं आजोळ रहिमतपूर. तिथे आमच्या अण्णांचा, माझ्या आईच्या वडिलांचा दवाखाना होता. तो अण्णांनंतर माझ्या मामांनी- दिलीपमामांनी चालवायला घेतला. मला एकूण तीन मामा. पैकी दिलीपमामा मधला. माझ्या या जगात येण्याला दिलीपमामाच कारणीभूत आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये\nमाझी आई ज्योती आणि दिलीपमामा सातारला शिकायला एकत्र होते, तेव्हा सुभाष नावाचा दिलीपमामाचा एक लाडका मित्र होता. एकदा दिलीपमामा घरी नसताना सुभाष ऊर्फ सुब्या घरी आला. घरी दिलीपची धाकटी बहीण. अर्थात, माझी ‘वुडबी’, ‘मातोश्री’ ज्योती होती. सुब्या व ज्योती यांची ही पहिली भेट पुढे उनकी लव्ह इस्टोरी में काय काय घडत गेलं हे माझ्यापेक्षा दिलीपमामाच जास्त चांगलं सांगू शकेल, पण थोडक्यात सांगायचं तर ज्योतीची ज्योती सुभाष झाली. आता दिलीपमामा आणि बाबांची मैत्रीच नसती तर मी या जगात आले असते का\nअसं असलं तरी मला आणि आम्हा सर्व भावंडांना दिलीपमामाची लहानपणी फक्त भीती आणि भीतीच वाटलेली आहे. याला कारण त्याच्या हातातलं ते ‘इंजेक्शन’ रहिमतपूरला बाहेर दवाखाना होता. तो ओलांडला की चौकवजा अंगण आणि ते ओल��ंडलं की आत घर. लहानपणी घरात खेळत असताना बाहेरच्या दवाखान्यातून एखाद्या लहान पोराची आर्त, करुण किंकाळी ऐकू आली की आमचा ठोका चुकायचा. आम्ही धावत दवाखान्यात रहिमतपूरला बाहेर दवाखाना होता. तो ओलांडला की चौकवजा अंगण आणि ते ओलांडलं की आत घर. लहानपणी घरात खेळत असताना बाहेरच्या दवाखान्यातून एखाद्या लहान पोराची आर्त, करुण किंकाळी ऐकू आली की आमचा ठोका चुकायचा. आम्ही धावत दवाखान्यात त्या पोराला त्याच्या खेडवळ आईबापांनी आईच्या मांडीवर आडवा करून घट्ट पकडलेलं असायचं. उजवीकडच्या टेबलावर चहाच्या भांडय़ासारख्या भांडय़ात इंजेक्शन उकळायला ठेवलेलं असायचं. दिलीपमामा ते शांतपणे चिमटय़ाने धरून बाहेर काढायचा. त्याला सुई जोडायचा. त्या पोराच्या रडण्याचा आवाज वाढायला लागायचा. आमचेही प्राण डोळ्यात यायचे. ‘आपण त्याच्या ठिकाणी नाही’ एवढंच काय त्या भीषण भयनाटय़ातलं सुख त्या पोराला त्याच्या खेडवळ आईबापांनी आईच्या मांडीवर आडवा करून घट्ट पकडलेलं असायचं. उजवीकडच्या टेबलावर चहाच्या भांडय़ासारख्या भांडय़ात इंजेक्शन उकळायला ठेवलेलं असायचं. दिलीपमामा ते शांतपणे चिमटय़ाने धरून बाहेर काढायचा. त्याला सुई जोडायचा. त्या पोराच्या रडण्याचा आवाज वाढायला लागायचा. आमचेही प्राण डोळ्यात यायचे. ‘आपण त्याच्या ठिकाणी नाही’ एवढंच काय त्या भीषण भयनाटय़ातलं सुख दिलीपमामा इंजेक्शनची सुई एका छोटय़ा बाटलीच्या रबरी बुचात खुपसायचा. बाटलीतलं रंगीत काहीतरी, इंजेक्शनची सीरिंज मागे जात असताना इंजेक्शनमध्ये उतरायला लागायचं. आता पोराच्या रडण्याचा आणि आमच्या छातीतल्या ठोक्यांचा आवाज शिगेला पोचायचा. दिलीपमामाला हे काहीही ऐकूच येत नसल्यासारखा तो शांत असायचा. मग राम नावाचा दिलीपमामाचा असिस्टंट त्याला कापसाला काहीतरी लावून द्यायचा. आता क्लायमॅक्स सुरू. त्या पोराची चड्डी खाली ओढली जायची. ते लाथा झाडू लागायचं. त्या सगळ्या गदारोळात दिलीपमामा अर्जुनाप्रमाणे त्याच्या हलणाऱ्या खुब्याचा वेध घ्यायचा. त्यावर कापूस चोळून मग अचूक, अलगद ती सुई त्याच्या खुब्यात दिलीपमामा इंजेक्शनची सुई एका छोटय़ा बाटलीच्या रबरी बुचात खुपसायचा. बाटलीतलं रंगीत काहीतरी, इंजेक्शनची सीरिंज मागे जात असताना इंजेक्शनमध्ये उतरायला लागायचं. आता पोराच्या रडण्याचा आणि आमच्या छातीतल्या ठोक्यांचा आवाज ���िगेला पोचायचा. दिलीपमामाला हे काहीही ऐकूच येत नसल्यासारखा तो शांत असायचा. मग राम नावाचा दिलीपमामाचा असिस्टंट त्याला कापसाला काहीतरी लावून द्यायचा. आता क्लायमॅक्स सुरू. त्या पोराची चड्डी खाली ओढली जायची. ते लाथा झाडू लागायचं. त्या सगळ्या गदारोळात दिलीपमामा अर्जुनाप्रमाणे त्याच्या हलणाऱ्या खुब्याचा वेध घ्यायचा. त्यावर कापूस चोळून मग अचूक, अलगद ती सुई त्याच्या खुब्यात इथे पोराचा टाहोऽऽ, आई-बाप ओरडतायेत, सगळा गोंधळ इथे पोराचा टाहोऽऽ, आई-बाप ओरडतायेत, सगळा गोंधळ दोन क्षणांनी तितक्याच अचूक, अलगदपणे सुई बाहेर. पुन्हा कापूस चोळून चड्डी खुब्यावर आणि या इंजेक्शन नाटय़ावर पडदा दोन क्षणांनी तितक्याच अचूक, अलगदपणे सुई बाहेर. पुन्हा कापूस चोळून चड्डी खुब्यावर आणि या इंजेक्शन नाटय़ावर पडदा पण नाटकाचा मुख्य हीरो पडदा पडूनही रडतच असायचा. मग दिलीपमामाचा हात आमच्या आवडत्या गोष्टीकडे जायचा. डावीकडच्या औषधांच्या रॅकमध्ये एका मिकीमाऊससदृश गोड प्राण्याचं तोंड असलेली निळ्या झाकणाची बाटली होती. ती उघडली जायची. त्यातून गुलाबी रंगाच्या मंद गोड वासाच्या गोळ्या बाहेर यायच्या. दिलीपमामा त्या गोळ्या त्या रडणाऱ्या हीरोच्या आणि आम्हा घाबरलेल्या प्रेक्षकांच्या हातात ठेवायचा. आम्ही गोळी चघळत जड पावलांनी घराकडे यायला लागायचो. गोळी फारच छान असायची, पण त्या आनंदावर ‘आपल्यावर घरी इंजेक्शनची वेळ आली तर’ नावाच्या भीतीचं सावट असायचं. घरी आम्ही कुणीही जर दंगा केला, मोठय़ांचं ऐकलं नाही तर मोठी माणसं फक्त ‘ए दिलीऽऽप, इंजेक्शन घेऊन ये रेऽऽ’ असं दवाखान्याकडं बघत ओरडायची. खरं तर त्यांच्या या हाकेला दिलीपमामा दवाखान्यातून ‘ओ’सुद्धा द्यायचा नाही. तो आम्हाला कधी ओरडलाही नाही, पण तरी त्याची भीती वाटायचीच.\nदिलीपमामा ओरडायचा तर नाहीच कधी, उलट लाडच करायचा. रहिमतपूर तसं खेडेगाव असूनही तिथल्या बाथरूममध्ये ‘मोती’ किंवा ‘पीअर्स’ साबण असायचा. त्याचं मला अप्रूप वाटायचं. तसं मी म्हटलं की दिलीपमामा न फोडलेला एखादा साबण मी निघताना बरोबर द्यायचा.\nगुरुवारी रहिमतपूरचा बाजार असायचा. त्या दिवशी तर दवाखान्यात पेशंट्सची झुंबड असायची. दिलीपमामा सक्काळपासून दवाखान्यात उभा असायचा. त्याला जेवायला दुपारचे चार वाजायचे. जेवून थोडी विश्रांती घ्यायला म्हणून तो पडणार तोच ‘ब��पूऽऽ’ अशी पेशंट्सची हाक ऐकू यायची. गावात सगळे त्याला नावानं हाक न मारता ‘बापू’ का म्हणायचे कुणास ठाऊक\nदिलीपमामा सगळ्यात नंतर जेवायचा, पण सगळ्यात आधी उठायचा, पहाटे पाचला असावा. मग रेडिओ लावायचा. त्याला स्वत:लाही गायला खूप आवडतं खरं तर. खडय़ा आवाजात छान गातो. अजूनही घरातले सगळे जमले की मावशी, आई, आम्ही बहिणी, दिलीपमामाची बायको राधामामी, आम्ही सगळे गातो. तो त्या बैठकीत असतो. राधामामीचं ‘टाळ बोले चिपळीला’ मन लावून ऐकतो. मग त्याला आग्रह होतो, पण तो अजिबात बधत नाही. अगदी क्वचित गातो. खूप छान, डोळे मिटून, खडय़ा आवाजात. तेव्हा तो फार छान दिसतो. आत्मरत.. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद छान हसू असतं.\nहा ‘आत्मरत’ दिलीपमामा मला दिसायला बरीच वर्षे जावी लागली. लहानपणी आम्ही आमच्यातच असायचो, नाहीतर आज्जी आजोबांमध्ये तो बडबडा नव्हता. आमच्या घरातल्या इतरांप्रमाणे जोरदार आरडाओरड करत गप्पा झाडणाराही नव्हता. लहानपणी बसून कधी त्याच्याशी गप्पा मारलेल्या आठवत नाहीत. तो शांतच असायचा. त्याला फारसे विनोद करता यायचे नाहीत. विनोद झाले तर त्याच्यावरच व्हायचे. अण्णा बाहेरच्या हॉलमध्ये बसून मोठय़ांदा तो मेडिकलला नापास झाला त्याविषयी बोलायचे तेव्हा मला कसंतरी व्हायचं. तो त्या वेळी तिथून गेला तरी हे बोलणं त्याच्याविषयी नसून दुसऱ्याच कुणाविषयी तरी असल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर असायचे. माझे बाबा त्याचे जुने मित्र. ते त्याची कुठली तरी जुनी आठवण सांगायचे. त्या सगळ्या आठवणी सर्व मित्रांनी मिळून दिलीपमामाला कसं फसवलं याच्याच असायच्या. सगळे हसायचे. दिलीपमामा काही न बोलता मंद हसायचा.\nलहानपणी शांत वाटणारा दिलीपमामा आता मात्र छान गप्पा मारतो. आता तो आणि राधामामी रहिमतपूर सोडून पुण्यातच माझ्या आईच्या घराजवळ राहायला आलेत. तो रोज सकाळी फिरायला बाहेर पडतो आणि आईकडे चहाला येतो. जर कधी मी किंवा माझा नवरा संदेश असेल तर त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगतो. एकदा म्हणे रहिमतपूरला, आमच्या घरी खूप पाहुणे आले. इतर भावंडं लहान, त्यामुळे सगळी कामं दिलीपमामावरच येऊन पडायची. ‘हे आण’, ‘ते आण’ करता करता त्याला इंग्लिशच्या क्लासच्या शिक्षकांनी दिलेलं भाषांतराचं काम करायला वेळच झाला नाही. लहानगा दिलीपमामा क्लासला गेल्या गेल्या प्रामाणिकपणे म्हणाला, ‘‘सर, कालचं भाषांतर घरी पाहुणे आल्यामुळे राहिलं, पण उद्या मी कालचं आणि आजचं अशी दोन्ही भाषांतरं करून आणेन.’’ त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्या सरांनी फाडकन् त्याच्या डाव्या गालावर मुस्काटात दिली. तो रडत घरी आला. अण्णांना, त्याच्या वडिलांना म्हणाला, ‘‘मी उद्यापासून इंग्लिशच्या क्लासला जाणार नाही.’’ त्यांनी का विचारल्यावर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. अण्णा म्हणाले, ‘‘सरांनी कुठल्या गालावर ठेवून दिली’’ तो म्हणाला, ‘‘डाव्या.’’ अण्णांनी फाड्दिशी त्याच्या उजव्या गालावर ठेवून दिली.\nतसंच एकदा म्हणे एकोणिसशे सत्तावन्न साली यशवंतराव चव्हाण निवडणुकीला उभे होते. त्यांचं पोस्टर शेजारच्यांच्या भिंतीवर लावलेलं होतं. ते कुणीतरी फाडलं. तेव्हा दिलीपमामा तिथे फक्त उभा होता. अण्णांचे एक स्नेही तेव्हाच तिथून जात होते. त्यांनी अण्णांना सांगितलं, ‘‘तुमच्या दिलीपनं पोस्टर फाडलं.’’ झालं, दिलीपमामा घरी आला. अण्णा म्हणाले, ‘‘जा गोठय़ातनं ओलं चिपाड शोधून आण.’’ त्याने आणलं आणि अण्णांनी त्याला फोडून काढलं. हे सगळं सांगताना दिलीपमामा दिलखुलास हसत सांगतो, ‘‘म्हणजे बघ हं, आपणच आपल्याला मारण्यासाठी ओलं चिपाड शोधून आणायचं वाळकं मोडेल ना, म्हणून ओलं वाळकं मोडेल ना, म्हणून ओलं’’ हे सगळं ऐकून जर मी कधी म्हणाले, ‘‘काय हे अण्णांचं वागणं’’ हे सगळं ऐकून जर मी कधी म्हणाले, ‘‘काय हे अण्णांचं वागणं’’ तर तो तितक्याच दिलखुलासपणे हसता हसता म्हणतो, ‘‘अगं पण तेव्हा काही वाटायचं नाही गं त्याचं. आमच्या मनात कधीही घर सोडून जायचे किंवा आत्महत्येचे विचार आले नाहीत.’’\nदिलीपमामाची आई लहानपणीच गेली. मग आमच्या आजोबांनी, अण्णांनी दुसरं लग्न केलं. माझी आजी, माझ्या आईची आई तो लहान असताना लग्न होऊन घरी आली. दिलीपमामाने माझ्या या आजीवर खूप प्रेम केलं. परवाच त्याचा एकाहत्तरावा वाढदिवस होता, तेव्हा तो आईला माझ्या आजीविषयी म्हणाला, ‘‘माणसं जोडणं मी आईकडून शिकलो. आईने माझ्यासाठी खूप केलं. मी सातारला शिकायला असताना कुणीही रहिमतपूरहून येणार असेल तर ती माझ्यासाठी डबा पाठवायची. मी ते कधीही विसरणार नाही.’’ त्याच दिवशी मी त्याला फोन केला तर म्हणाला, ‘‘माझ्या आयुष्यात मला नाना (त्याचे आजोबा), अण्णा असे पूर्वज तर चांगले लाभलेच, पण पुढे बकुल (त्याची मुलगी), सलील (जावई) अशी पुढची माणसंही चांगलीच भेटली. तेव्हा ���ाणवलं, मला बघताना याच्या आयुष्यातले काही प्रसंग कटू, कडवट दिसतात, पण त्याला ते वेगळेच दिसलेत का. आज एकाहत्तराव्या वाढदिवशी मागे वळून बघताना त्याला सगळं चांगलंच दिसतं आहे. मला वाटतं आहे आयुष्याने त्याला अजून द्यायला हवं होतं, पण तो म्हणतो आहे, ‘मला भरभरून मिळालं..’ काही असंही असेल, न मिळालेलं, हवं असलेलं.. पण त्याच्या नातवाला, सारंगला खेळवताना त्याच्या हसण्याला कडवटपणाची किंचितशी पण झालर नाही. तो आसपास असला की शांत वाटतं. तो भेटला की मला छान जवळ घेऊन त्याचं प्रेम माझ्यापर्यंत पोचवू शकतो. माझं प्रेम त्याच्या मोकळ्या हसण्याने घेऊ शकतो. तो पुण्याला येऊनही रहिमतपूरहून त्याच्या जुन्या पेशंट्सचे त्याला औषधं विचारायला फोन येत असतात. अजून काय पाहिजे. माझा नवरा संदेश त्याला म्हणतो तसं तो ‘मुरलेल्या लोणच्यासारखा’ प्रेमात मुरलेला माणूस आहे.\nदिलीपमामा आमच्या फॅमिलीचा डॉक्टर. त्याचं नाव डॉ. दिलीप देशपांडे योगायोगाने मुंबईतल्या माझ्या फॅमिली डॉक्टरचं नाव पण डॉ. देशपांडेच आहे. त्यांच्या केबिनबाहेर एक वाक्य लिहिलेलं आहे, ‘ब्यूटिफुल यंग पीपल आर अ‍ॅक्सिडंट्स ऑफ नेचर बट ब्यूटिफुल ओल्ड पीपल आर वर्क्स ऑफ आर्ट.’.. मला असं सुंदर म्हातारं व्हायचं आहे. त्यासाठी दिलीपमामाचं दिलखुलास हसू मी मनात जपून ठेवणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/17/news171021/", "date_download": "2020-10-01T02:34:42Z", "digest": "sha1:OYOIMTCPVSQ4DO7AYOP5IO5AHJJVX6NB", "length": 10132, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ. मुरकुटे यांना धक्का; माजी सभापती गडाखांकडे! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nHome/Ahmednagar News/आ. मुरकुटे यांना धक्का; माजी सभापती गडाखांकडे\nआ. मुरकुटे यांना धक्का; माजी सभापती गडाखांकडे\nबेलपिपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे स्टार प्रचारक प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. मुरकुटे याना मोठा धक्का दिला आहे.\nअशोकराव शेळके यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातील प्रवेशाने आ. मुरकुटे यांनी पाच वर्षात कार्यकर्त्यांना पायदळी तुडवून पाहुण्यांच्या विकासासाठीच सत्तेचा वापर केल्याची जोरदार चर्चा आहे. २०१४ ला आमदार मुरकुटे यांना निवडून आणण्यासाठी गडाखांशी विरोध पत्करून ज्या सच्चा कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले होते.\nअसे सगळेच कार्यकर्ते आज आ. मुरकुटे यांना जा घरी म्हणत क्रांतिकारीचा झेंडा हाती घेऊन शंकरराव गडाख यांना विजयी करूण आ. मुरकुटे यांना घरी बसविण्याचे आव्हान स्वीकारले आहे.\nयावेळी खरवंडी गटातील जेष्ठ नेते दादासाहेब होन, युवा नेते संभाजी माळवदे, संतोष होन, यमासाहेब होन आदी उपस्थित होते.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात ध���ून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/22/inter-district-bus-service-start-in-ahmednagar-district-after-two-months/", "date_download": "2020-10-01T01:14:40Z", "digest": "sha1:UJT6LTUCJ2CAASFUPSB7GRFVCFP6XBET", "length": 11163, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar City/अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू \nअहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू \nअहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आता दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू होत आहे. आजपासून जिल्ह्यातील आता दहा आगारांतून 32 बसच्या 166 फेऱ्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी 65 चालक व 65 वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे,\nकोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाची एकही बस प्रवाशांना घेऊन जिल्ह्यात धावली नव्हती. मात्र, आता जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार बससेवा सुरू करण्यात येत आहे.\nसोडण्यात येणार्‍या बसेस अशा- तारकपूर ः नगर-संगमनेर (12 फेर्‍या), नगर-वांबोरी (12 फेर्‍या), तारकपूर-राशीन (4 फेर्‍या), नगर-पाथर्डी (8 फेर्‍या). शेवगावः शेवगाव-नगर (18 फेर्‍या), शेवगाव-संगम��ेर (6फेर्‍या).\nजामखेडः जामखेड-नगर (4फेर्‍या), जामखेड-कर्जत (4फेर्‍या). श्रीरामपूरः श्रीरामपूर -कोपरगाव (8फेर्‍या), श्रीरामपूर -नगर (24फेर्‍या). कोपरगावः कोपरगाव-श्रीरामपूर (8फेर्‍या), कोपरगाव-संगमनेर (4फेर्‍या), कोपरगाव-नगर (12फेर्‍या).\nपारनेरः पारनेर-सुपा-नगर (6फेर्‍या), पारनेर-जामगाव-नगर (6फेर्‍या). संगमनेरः संगमनेर-नगर (10फेर्‍या). श्रीगोंदाःश्रीगोंदा-नगर (8फेर्‍या), श्रीगोंदा-कर्जत (6फेर्‍या).\nनेवासाः नेवासा-नगर((8फेर्‍या), नेवासा-शिर्डी. (8फेर्‍या).पाथर्डीःपाथर्डी-नगर(8फेर्‍या), पाथर्डी-शेवगाव (8फेर्‍या). अकोलेःअकोले-राजुर (10फेर्‍या), अकोले-संगमनेर (16फेर्‍या)अकोले-मोग्रस-कोतूळ (6फेर्‍या).\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/condemn-violence-at-university-campus-najma-akhtar-jamia-vc/videoshow/72749169.cms", "date_download": "2020-10-01T02:53:36Z", "digest": "sha1:7JM3BOR5N7V4DWFWIYHKSSTYM2AR4M4A", "length": 9852, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविद्यापीठ परिसरातील हिंसाचाराचा निषेध: नजमा अख्तर\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्य��यासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/pune/girish-bapat-bjp-candidate-from-pune-lok-sabha-who-will-the-bjp-candidate-from-kasba-peth-vidhan-sabha-constituency-40489.html", "date_download": "2020-10-01T02:42:13Z", "digest": "sha1:4RLDSUHS3AMOSGBTHUXHKZSO3QS3DS6W", "length": 17393, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गिरीश बापटांना लोकसभेची उमेदवारी, त्यांच्या जागी विधानसभेला कोण?", "raw_content": "\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nगिरीश बापटांच्या उमेदवारीने कसबा विधानसभेसाठी इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी\nपुणे महाराष्ट्र राजकारण हेडलाईन्स\nगिरीश बापटांच्या उमेदवारीने कसबा विधानसभेसाठी इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी\nपुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट झाला आहे. गिरीश बापट यांचं नाव लोकसभेसाठी जाहीर झाल्यानंतर, पुण्यात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. गिरीश बापट लोकसभेवर गेल्यास त्यांच्या जागी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण यांचे अंदाज …\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट झाला आहे. गिरीश बापट यांचं नाव लोकसभेसाठी जाहीर झाल्यानंतर, पुण्यात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. गिरीश बापट लोकसभेवर गेल्यास त्यांच्या जागी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण यांचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे.\nगिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे, आता कसबा विधानसभेसाठी इच्छुकांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गिरीश बापट यांची सून वरदा बापट, महापौर मुक्ता टिळक, गणेश बिडकर यांच्या नावाची कसबा विधानसभेसाठी चर्चा सुरु झाली आहे.\nगिरीश बापटांनी सलग पाच वेळा कसबा विधानसभेचं प्रतिनिधीत्व केले आहे. आता तब्बल 25 वर्षांनंतर कसबा विधानसभेला नवीन उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2019 मध्ये अपेक्षित आहे. मात्र कसबा विधानसभा मतदारसंघात आतापासूनच चुरस पाहायला मिळत आहे.\nआगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने तिसरी यादीही जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भापजने दोन विद्यमान खासदारांना डच्चू दिला होता. तिसऱ्या यादीतही भाजपने पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डच्चू दिला आहे. शिरोळेंच्या जागी सध्याचे राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे.\nभाजपच्या तिसऱ्या यादीत मुंडे गटातील खासदाराला डच्चू\nभाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित\nमोदींसह भाजपचे ‘हे’ चार दिग्गज नेते कुठून लढणार\nभाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू\nभाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित\nपहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी\nसांगलीतून भाजपची उमेदवारी जाहीर, संजयकाका म्हणतात…\nपार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही घेतही नाही :…\nलवासामध्ये कोव्हिड सेंटर उभारा, भाजप खासदार गिरीश बापटांची मागणी\nपुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला, लॉकडाऊन एकमेव उपाय…\nकोरोना संपल्यावर मनमानी करा, पुणे पालिका आयुक्तांच्या बदलीवरुन गिरीश बापटांचा…\nबापट म्हणाले, अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, रुपाली चाकणकर…\nअजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा काय करायचं हे…\nनवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला, सत्तारांच्या राजीनाम्यावरुन गिरीश बापटांचे चिमटे\n50 हजारांनी निवडून येताय, लिहून घ्या, गिरीश बापटांना मुक्ता टिळकांच्या…\nशिवसेनेने 'करुन दाखवलं', भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील…\nमला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ :…\nLIVE : आता धनगर समाजाचीही कोल्हापुरात गोलमेज परिषद\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-natural-calamities-part-1-24968?page=1", "date_download": "2020-09-30T23:58:21Z", "digest": "sha1:LAGO5SHII36ILDXPANMUZR6IMSYXVEIH", "length": 24541, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on natural calamities part 1 | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nसातत्याची चक्रीवादळे, त्सुनामीच्या बेफाम माऱ्याने फिलिपाइन्समधील शेतकऱ्‍यांना खूप काही शिकविले आहे. त्यांनी सर्वप्रथम डोंगर, टेकड्यांना वृक्ष लागवडीने बहरून टाकले. शेतांच्या बांधावर जोड उत्पन्न देणाऱ्‍या झुडूपवजा वृक्षांची लागवड केली. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करून स्थानिक भाताच्या वाणाला प्राधान्य दिले. हे सर्व शासनाच्या मदतीने झाले, हे विशेष\nकाही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही दु:ख निर्माण करतात. सोबत त्यांचे व्रण त्या भोगलेल्या दु:खाची आपणास आयुष्यभर आठवण करून देत असतात. मग वेदना आणि शोकांतिका यांचे नाते काय एक अभ्यासू वक्ता म्हणतो, ‘‘हे दोघे भाकरीसारखे आहेत. वरचा पापुद्रा म्हणजे वेदना आणि त्या खालची जाड भाकरी म्हणजे शोकांतिका.’’ निसर्गाला ओरखडे ओढले, की वेदना निर्माण होते आणि त्यानंतर होणारा ऱ्हास ही शोकांतिका असते, याचा अनुभव आपण उत्तराखंडमधील केदारनाथला घेतला, केरळमध्येही अनुभवला. एवढेच काय; पण माळीणची शोकांतिका अजूनही आम्हाला विसरता येत नाही. निसर्गाने दिलेल्या वेदना आणि त्यामागे सावलीप्रमाणे मार्गक्रमण करणारी शोकांतिका जवळून पाहावयाची असेल तर आज महाराष्ट्रात कुठल्याही विभागाच्या जिल्ह्यात, तालुक्यात, लहान-मोठ्या गावांत जा, तेथे फक्त तुम्हाला फक्त वेदनांचा आक्रोशच ऐकावयास मिळेल. सर्वत्र पाणी, चिखल, गाळ, उभे पीक आडवे झालेले, त्यातील परिपक्व बियाण्यांचा पुन्हा धरतीच्या पोटी जन्म घेण्याचा केविलवाणा प्रयत्न, ही सर्व शोकांतिकाच नव्हे काय\nप्रत्येकी चार महिने पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतुचक्र लाभलेला आपला देश पृथ्वीतलावर एकमेव असावा. ही परिस्थिती हजारो वर्षांपासून अखंड सुरू होती. पण, गेल्या चार-पाच दशकांत हव्यासापोटी निसर्गालाच ओरबडले गेले, वातावरण बदल होऊ लागला आणि ऋतुचक्रच बदलले. दिवाळी संपून गेली तरी राज्यातील थंडी गायब अन् पाऊस सुरूच होता. देव दिवाळी आक्रोशातच गेली. वातावरण बदल होत आहे. शहरामधील लोक त्यावर चर्चा करतात. मात्र, पाण्यातून वाट काढत घरी सुखरूप पोचतात. पण, हातावर पोट असलेला शेतकरी आजही चिखलामध्ये सोयाबीन, कापसाचे मरण आपल्या भिजलेल्या डोळ्यांनी पाहत आहे. द्राक्ष, डाळिंबाची अवस्था पाहून कोसळत आहे. कोण, कुणाला, कसा आणि किती आधार देणार या वर्षी पाऊस उशिरा आला. सुरुवातीला चिंता होती ती पिण्याच्या पाण्याची आणि नंतर शेतीची. ज्या मराठवाड्यात सप्टेंबरपर्यंत पाण्याअभावी शोकाकुल वातावरण होते तोच मराठवाडा आज या पावसाने उद्ध्वस्त झाला आहे. ११७ वर्षांत प्रथमच आम्ही चार चक्रीवादळे एकापाठोपाठ अनुभवली. अजूनही त्यांची भीती गेली नाही. वातावरण बदल, पावसाचा वेग ही या क्षणी आपत्ती नसून आम्हा शेतकरी बांधवांना भविष्यासाठी खरी चेतावणी आहे. आज यापासून आपण शिकणे गरजेचे आहे.\nशेतकऱ्यांचे, त्यांच्या पिकांचे एवढे नुकसान का झाले, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. शासनातर्फे मदत होईल, नुकसानभरपाई मिळेलही म्हणून या पावसाचा, चक्रीवादळांचा, वातावरण बदलाचा प्रश्न सुटणार आहे का मुळीच नाही. माझ्या शालेय जीवनात ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांचे मी जवळून अवलोकन केले होते. प्रतिवर्षी सेंद्रिय खताने समृद्ध होणारी त्यांची जमीन खरीप, रब्बीमध्ये पाच-पन्नास पारंपरिक पिकांची श्रीमंती दाखवत असे. प्रत्येकाकडे गुरेढोरे आणि बांधावर कितीतरी वृक्ष होते, याची गणतीच नव्हती. गावाच्या बाहेर असणारी गायराने आणि त्यात चरणारी शेकडो जनावरे हे अवर्णनीय सौंदर्य होते. हे सर्व ओरबाडले गेले, वेदना झाल्या. पाण्याला अडविण्यासाठी, वाऱ्‍याला थांबविण्यासाठी आता काहीही उरले नाही. पंजाब हे भारताचे गव्हाचे कोठार. तेथे आज पाच टक्केसुद्धा जंगल उरलेले नाही. या वर्षी पावसाने पंजाबचेसुद्धा प्रचंड नुकसान केले आहे. तेथे भात उत्पादन ५० टक्केसुद्धा होईल का नाही, याची शंका आहे.\nया वर्षीच्या पावसाने महाराष्ट्रामधील जवळपास ७० लाख हेक्टरवरचे उभे पीक वाहून गेले, कुजले, रोगग्रस्त झाले. आश्चर्य म्हणजे, ज्या ठिकाणी सर्वांत जास्त मुसळधार पाऊस पडतो त्या कोकण भागात भातशेतीच्या हानीचा आकडा याच अतिवृष्टीमध्ये एक लाख हेक्टरच्या आतच आहे. हे साध्य झाले ते तेथील घनदाट वृक्षरा���ी आणि हरित डोंगर पट्ट्यांमुळे. वृक्षाचे महत्त्व तेथे अधोरेखित होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातही प्रचंड पाऊस झाला. पण, शेतकऱ्यांना तेथील जंगलाने वाचवले आहे. म्हणूनच, प्रत्येकाने वृक्ष लागवड व जंगल श्रीमंतीचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. बांधावरचे तसेच शेताच्या उताराच्या वरच्या भागावरची वृक्ष लागवड शेतात पाणी तर मुरवितेच त्याचबरोबर पिकाचेही रक्षण करते.\nमी फिलिपाइन्समधील भातशेती जवळून पाहिली. वातावरण बदलाचा, त्सुनामीच्या लाटांचा तडाखा बसलेले हे छोटे राष्ट्र पावसाच्या, चक्रीवादळाच्या बेफाम माऱ्‍यामधून तेथील शेतकऱ्‍यांना खूप काही शिकवून गेले. डोंगर उताराच्या खाली असलेल्या भातशेतीला वातावरण बदल, पावसाचा मारा आणि वाऱ्‍याच्या वेगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम सर्व डोंगर, टेकड्यांना वृक्ष लागवडीने बहरून टाकले; नंतर शेतांचे बांध रुंद करून त्यावर जोड उत्पन्न देणाऱ्‍या झुडूपवजा वृक्षांची लागवड केली. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करून स्थानिक भाताच्या वाणाला प्राधान्य दिले. हे सर्व शासनाच्या मदतीने झाले, हे विशेष भुतान हा आशियामधील पहिला सेंद्रिय शेती करणारा देशसुद्धा वातावरण बदलास आज सक्षमपणे सामोरे जात आहे. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊन पिकांचे नुकसान थांबविण्यासाठी सेंद्रिय शेतीबरोबरच त्यांनी जिवामृताचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. जिवामृतामुळे जमिनीमधील स्थानिक गांडुळाच्या जाती पृष्ठभागावर येतात, जमीन सच्छिद्र होते आणि पाणी जमिनीमध्ये सहज मुरून भूगर्भात पाणीपातळी वाढते. आपल्याकडे सिक्कीम राज्यातसुद्धा सेंद्रिय शेतीत हे प्रयोग यशस्वी झाले आहेत.\nडॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nत्सुनामी वृक्ष उत्पन्न शेती farming निसर्ग महाराष्ट्र पाणी water वर्षा varsha साप snake ऊस पाऊस सोयाबीन द्राक्ष डाळ डाळिंब वन forest खत fertiliser खरीप पंजाब भारत कोकण konkan अतिवृष्टी मध्य प्रदेश सिक्कीम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....\nअभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...\nश्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यम��तून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/politics/foundation-foundation-stone-mns/", "date_download": "2020-10-01T01:58:44Z", "digest": "sha1:P2UMIOLQTOOOHKBG7TPW27UEXCM76YOH", "length": 31070, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मनसेकडून विधानसभेची पायाभरणी? लोकसभा निवडणुकीत ताकदीची चाचपणी - Marathi News | Foundation for foundation stone of MNS? | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nमुंबई व पंजाब चुका टाळून नव्या उत्साहासह परतणार\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणां���ी कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nAll post in लाइव न्यूज़\n लोकसभा निवडणुकीत ताकदीची चाचपणी\nइच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित\n लोकसभा निवडणुकीत ताकदीची चाचपणी\nठाणे : गेल्या १० वर्षांत मनसेला ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महापालिकेत केवळ सात नगरसेवक निवडून आणता आले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाच्या मतांची कमाई करणाºया राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार दिला नसला, तरी राज यांनी राज्यात जाहीर सभांचा लावलेला धडाका पाहता आणि ठाण्यात एक दिवसाचा मुक्काम पाहता विधानसभेची ही पायाभरणी असल्याने ठाण्यामधून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nराज्यात मनसेला सर्वाधिक यश नाशिक शहरात मिळाले होते. तशीच मोर्चेबांधणी त्यांनी ठाण्यातही केली होती. त्यानुसार, २००९ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती. तर, विधानसभा निवडणुकीतही मनसेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.\nत्यानंतर, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल सात नगरसेवक निवडून आणून सत्ता स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, मागील काही वर्षांत मनसेची अधोगती झाली. २०१४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला. तर, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला भोपळासुद्धा फोडता आला नाही. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकही उमेदवार न देता भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी राज्यात जाहीर सभांचा लावलेला एकूणच धडाका आणि ‘लाव रे तो व्हिडीओ’ यामुळे सोशल माध्यमातून मनसेचा बोलबाला सुरू आहे. सत्ताधारी भाजपनेही राज यांच्या सभांचा धसका घेतला आहे.\nराज यांच्या सभांना राज्यभर मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मरगळलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चैतन्य निर्माण झाले असून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nविधानसभेत मनसे साºया शक्तिनिशी उतरण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत असल्याने विधानसभा निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.\nठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी किमान दोन विधानसभा मतदारसंघांत चमत्कार घडवू शकते, इतकी ताकद पक्षाच्या मतांमध्ये आहे.\nमनसेला कुठे आहे स्थान\n२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा मतदारसंघांतून मनसेने\nतिसºया क्रमांकाची मते मिळवली होती. २०१४ च्या निवडणुकीत मात्र मनसेचा दारुण पराभव झाला होता. परंतु, आता पुन्हा मनसेचे इंजीन सुसाट निघाले आहे.\nआता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची काय रणनीती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून असून ठाण्यातून काही दुरावलेले पदाधिकारीही स्वगृही परतण्याचा दावा मनसेच्या नेत्यांनी केला आहे.\nराज यांनी अद्याप काँग्रेस आघाडीत जाण्यासंबंधी कोणताही निर्णय अथवा संकेत दिले नसले, तरी आघाडीसोबत मनसे जाण्याची शक्यताही व्यक्त होत असल्याने मनसेच्या इच्छुकांचे आघाडीच्या नेत्यांशी सूत जुळू लागलेले दिसून येत आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.\nCoronavirus: राज ठाकरेंची भाषा असंवैधानिक, 'गोळ्या' घालायच्या भाषणाला आठवलेंचा विरोध\ncoronavirus : दिवे पेटवण्याच्या आवाहनापेक्षा मोदींनी देशाला आशेचा किरण दाखवायला हवा होता\nCoronavirus:…तर ‘अशा’ लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले\nCoronaVirus: काळाबाजार करणाऱ्या धान्य वितरकाचा परवाना रद्द करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी\nCoronaVirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५० लाखांचा तातडीने निधी द्या; मनसे आमदार राजू पाटलांची मागणी\nCoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल\nBabri Masjid Verdict: बाबरी खटल्याच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा उघड\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\n, कधीपर्यंत हेच चालत राहणार, तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात, तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात\", प्रियंका गांधींचा घणाघात\nसपा आमदार अबू आझमी यांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयात घोषणाबाजी\n\"बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक, तो वस्तुस्थितीला धरून नाही\"\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/rojagar-v-berojagari-baddal-sampurn-mahiti/", "date_download": "2020-10-01T02:22:25Z", "digest": "sha1:RZSRA7Q4FNGSVLNSISFK6IUGCWMGQQC2", "length": 24837, "nlines": 298, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "रोजगार व बेरोजगारी बद्दल संपूर्ण माहिती", "raw_content": "\nरोजगार व बेरोजगारी बद्दल संपूर्ण माहिती\nरोजगार व बेर���जगारी बद्दल संपूर्ण माहिती\nरोजगार व बेरोजगारी बद्दल संपूर्ण माहिती\nआपल्या जीवनात व्यक्ति म्हणून समाजाचे सदस्य म्हणून कामाची/रोजगाराची महत्वाची भूमिका असते. हे पुढील मुद्यांवरून स्पष्ट होईल.\nलोक स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काम करतात.\nरोजगारामुळे स्वमुल्याची आणि आत्मसन्मानची भावना निर्माण होते.\nप्रत्येक कार्यरत व्यक्ति राष्ट्रीय उत्पन्नात तसेच देशाच्या विकासात भर घालत असतो.\nउच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याव्दारे राष्ट्रीय उत्पादात भर घालण्यार्‍या सर्व व्यक्तींना कामगार (worker) असे म्हणतात.\nआजार, इजा, प्रतिकूल हवामान, सण, सामाजिक किंवा धार्मिक समारंभ अशा कोणत्याही कारणांमुळे कामाहून तात्पुरता गैरहजर राहणारा व्यक्तीसुद्धा कामगारच असतो.\nमुख्य कामगारांना मदत करणारे व्यक्तींचा सुद्धा समावेश कामगारांमध्ये होतो.\nकामगारांमध्ये स्वयं-रोजगारी तसेच नोकरी करून पगार मिळविण्याचा समावेश होतो.\nकामगारांचे त्यांच्या रोजगाराच्या स्तरावरून तीन गट केले जातात.\nहे इतरांच्या कृषि किंवा गैर-कृषि उपक्रमांमध्ये (घरगुती तसेच गैर-घरगुती) काम करतात आणि त्या बदल्यात नियमित आधारावर पगार किंवा मजुरी मिळवितात.\nत्यामध्ये काल मजुरीबरोबरच (time wage) अंश मजुरी (piece wage) मिळविणार्‍या चाही समावेश होतो.\nकिरकोळ मजुरी कामगार (Casual Wage Labour) –\nहे कामगार इतरांच्या कृषि किंवा गैर-कृषि उपक्रमांमध्ये (घरगुती तसेच गैर-घरगुती) काम करतात आणि त्या बदल्यात मालकाशी करारानुसार दैनिक किंवा ठराविक कलावधिनुसार मजुरी मिळवितात.\nहे व्यक्ती स्वत:चे कृषि किंवा गैर-कृषि उपक्रम चालवितात किंवा ते स्वतंत्र व्यवसाय किंवा व्यापारात एकटे किंवा भागीदारांसहीत गुंतलेले असतात.\nत्यांचे अजून तीन गट केले जातात.\nभाडोत्री कामगारांविना आपला उपक्रम/व्यवसाय चालविणारे\nरोजगार देणारे (Employers) –\nभाडोत्री कामगारांच्या सहाय्याने आपला उपक्रम/व्यवसाय चालविणारे\nस्वत:च्या घरगुती उपक्रमांमध्ये पूर्ण किंवा अंशकालीन काम करणारे असे व्यक्ती ज्यांना कोणताही नियमित मोबदला मिळत नाही.\nश्रम शक्तिमध्ये काम करण्यार्‍या किंवा काम शोधत असलेल्या किंवा कामासाठी उपलब्ध आलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश होतो.\nदेशाच्या एकूण लोकसंख्येत श��रम शक्तीचे प्रमाण.\nश्रम शक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या व्यक्तींची संख्या.\nश्रम शक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या व्यक्तींचे प्रमाण.\nश्रम शक्तीपैकी रोजगार प्राप्त नसलेल्या व्यक्तींचे प्रमाण.\nसंघटित व असंघटित क्षेत्र :\nकार्य शक्तीचे विभाजन दोन गटात केले जाते: संघटित क्षेत्रातील कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगार.\nसंघटित क्षेत्रातील कामगारांचे कामगार कायद्यांव्दारे संरक्षण केले जाते.\nहे कामगार आपल्या ट्रेड युनियन स्थापना करून मालकांशी चांगली मजुरी व सामाजिक सुरक्षेच्या उपायांसाठी (पेन्शन, प्रोव्हिडन्ड फंड, ग्रॅच्युईटी, मातृत्व लाभ इ.) वाटाघाटी करू शकतात.\nसर्व सार्वजनिक क्षेत्रातील उधोगांमध्ये/उपक्रमांमध्ये काम करणार्यार व्यक्तींचा तसेच 10 किंवा अधिक कामगरांना रोजगार देणार्यार खाजगी क्षेत्रातील उधोगांमध्ये/उपक्रमांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये होतो.\nउर्वरित उधोगांमधील/उपक्रमांमधील कामगारांचा समावेश असंघटित क्षेत्रामध्ये होतो. त्यांना वरील प्रमाणे लाभ उपलब्ध होत नाही.\nत्यांमध्ये हजारो शेतकरी, शेतमजुर, छोटया उपक्रमांचे मालक, भाडोत्री कामगार नसलेले स्वयं-रोजगारी व्यक्ती इत्यंदींचा समावेश होतो.\nअर्थ: रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.\nरोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली ही व्यक्ती त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी, तिची काम करण्याची इच्छा असावी, तसेच समाजातील प्रचलित वेतन दरावर काम करण्याची तिची इच्छा असावी.\nया तिन्ही अटी पूर्ण करण्यात व रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.\nकाम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.\nउदा. ग्रामीण भागातील स्वत:च्या मालकीची शेत जमीन नसलेले अकुशल व अर्धकुशल कामगार, रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले बेरोजगार इ.\nशेतीची नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.\nअशा प्रकारची बेरोजगारी वुलन कापडाचे कारखाने, आईसक्रिमचे कारखाने इत्यादींमध्येही निर्मा��� होऊ शकते.\nअदृश्य/ प्रच्छन्न बेरोजगारी (Disguised Unemployment) –\nआपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्तीचे व्यक्ती अदृश्यपणे/प्रच्छन्नपणे बेरोजगार आहेत असे म्हटले जाते.\nउदा. शेतीचे एक क्षेत्र जर एक व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करून पिकवू शकतो तर त्याऐवजी 4-5 लोक तेथे काम करीत असल्यास ते प्रच्छन्नपणे बेरोजगार असतात.\nसकृतदर्शनी या व्यक्तींचे काम उत्पादक स्वरूपाचे मुळीच नसते.\nम्हणजेच त्यांची सीमान्त उत्पादकता (Marginal Productivity) शून्य किंवा नाममात्र असते.\nकारण अशा व्यक्तींना व्यासायातून बाजूला सारले तरी त्यामुळे उत्पादनाच्या पातळीवर मुळीच विपरीत परिणाम होत नाही.\nकमी प्रतीची बेरोजगारी (Underemployment) –\nज्यावेळी एखाधा व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा/कार्यक्षमतेपेक्षा/शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते त्यावेळी तिला कमी प्रतीची बेरोजगारी असे म्हणतात.\nउदा. एखाधा इंजिनिअरला क्लार्कची नोकरी करावी लागणे.\nसुशिक्षित बेरोजगारी (Educated Unemployment) –\nजेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हा त्याला सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात.\nविकसित भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत जी बेरोजगारी दिसून येते तिला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात.\nविकसित देशांना जेव्हा नवीन उधोग जुन्या उधोगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.\nअसा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उधोगांमध्ये निर्माण झालेले असतात.)\nविकसनशील देशांमध्ये उत्पादनक्षमता (Productive capacity) कमी असते.\nउत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी होय.\nभारतात बेरोजगारीविषयक आकड्यांचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत.\nराष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे (NSSO) रोजगार व बेरोजगाराबाबतचे अहवाल, आणि\nरोजगार व प्रशिक्षण सरसंचालनालय (DGET) यांकडील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजकडे झालेल्या नोंदणीची आकडे��ारी.\nयांपैकी NSSO चे अहवाल सर्वात महत्वाचे मानले जातात.\nNSSO मार्फत 1972-73 पासून (आपल्या 27 व्या फेरीपासून भारतातील रोजगार व बेरोजगाराच्या परिस्थितीबाबतची राष्ट्रास्तरीय आकडेवारी जमा करण्यासाठी पंचवार्षिक सर्वेक्षणे (quinquennial surveys) केली जातात.\nNSSO सध्या रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते: नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा (UPSS), चालू साप्ताहिक दर्जा (CWS) आणि चालू दैनिक दर्जा (CDS).\nयामध्ये व्यक्तीच्या गेल्या 365 दिवसांमधील प्रमुख आर्थिक कार्यकृतीचा, आणि 30 दिवसांमधील अधिक कलावधीसाठी केलेल्या दुय्यम आर्थिक कृतीचा समावेश होतो.\nयामध्ये व्यक्तीच्या गेल्या 7 दिवसांतील आर्थिक कृतींचा समावेश होतो.\nया आधारावर गेल्या 7 दिवसांत कोणत्याही एका दिवसात किमान एक तास काम करणार्यायला रोजगारी समजले जाते.\nयामध्येही व्यक्तीच्या गेल्या 7 दिवसांतील आर्थिक कृतींचा समावेश होतो.\nया आधारावर रोजगारी समजण्यासाठी त्याने संदर्भ आठवडयात दररोज किमान 4 तास काम करणे आवश्यक असते.\nभारताची राज्यघटना – भारतीय संविधान\nभारतीय राज्यघटनेबद्दल संपूर्ण माहिती\nनागरिकशास्त्र, पंचायतराज व स्थानिक प्रशासन विषयी माहिती\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/06/30/", "date_download": "2020-10-01T02:00:40Z", "digest": "sha1:RYXSJX7O6SMOUPAEC7OCURJ7V5PF2VNB", "length": 14917, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "June 30, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nसीमा भागातील महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी समिती गठीत*\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विद्यापीठाचे उपकेंद्र/नवीन शासकीय मराठी महाविद्यालय लवकर स्थापन करण्यात येणार आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत म्हणाले, कोल्हापूर जिल्हाधिकारी...\nराज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 15,242 : बेळगाव पोहोचले 328 वर\nगेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील दोन रुग्णांसह राज्यात नव्याने एकूण 947 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 30 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची...\n24 सरकारी कार्यालय सुवर्ण विधानसौधमध्ये होणार स्थलांतरित\nप्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गेल्या 3 जून रोजी बेळगावातील राज्यस्तरीय कार्यालये महिन्याभरात सुवर्ण विधानसौधमध्ये हलविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज मंगळवार दि. 30 जून रोजी तशा 24 कार्यालयांची यादी तयार करण्यात आली असून...\n“बीम्स”च्या कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचे झाले उद्घाटन\nबीम्स हॉस्पिटलमधील नूतन कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचे उद्घाटन करून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर के. यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली. शहरातील बीम्स हॉस्पिटलमध्ये नव्याने स्थापण्यात आलेल्या कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचा अर्थात...\nनूतन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार\nनूतन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.सेवा निवृत्त झालेले मावळते जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी हिरेमठ यांना पदभार सोपवला. बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा आणि संवेदनशील जिल्हा आहे मी बेळगाव जिल्ह्याचा आहे त्यामुळे मला काम...\nअनलॉक -2 साठी केंद्राकडून नवी नियमावली जाहीर\nदेशभरातील लाॅक डाऊन शिथील करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने अनलॉक -1 नंतर आता अनलॉक -2 च्या टप्प्या अंतर्गत नवीन नियमावली सोमवारी जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार 31 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉक डाऊन लागू...\nआषाढी एकादशीला घरातूनच विठुरायाला आळवा :बेळगाव वारकरी महासंघ\nकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि शासनाचा आदेशावरून यंदाची आषाढी एकादशीची पंढरपूर वारी रद्द झाली असली तरी \"ठाईस बैसोनी कराये चित्त आवडी अनंत आळवावा...\" असे संत श्री ज्ञानेश्वरांनी म्हंटल्याप्रमाणे वारकरी मंडळींनी आपापल्या घरात राहून पांडुरंगाला आळवावे, असे आवाहन...\n‘तालुका समितीचा सुरा कुणाच्या हातात’\nबेळगाव ग्रामीण मतदार संघातील जनता कुरीतल्या दाण्य�� बरोबर मराठीपण पेरत असते. संघर्ष त्यांना नवा नाही.. निसर्गाशी झुंजता झुंजता कर्नाटक शासनाशी त्यांची लढत चालूच असते. त्यांचा श्वास मराठी आहे, ध्यास मराठी आहे, हव्यास ही मराठीच आहे मराठीच्या संघर्षातील लढ्याचा भाग...\nसंचार बंदीचा रेल्वे प्रवाशांना बसत आहे फटका\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कार 29 जून पासून दररोज रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी संचार बंदी लागू केली आहे. या संचार बंदीचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला असून बेळगाव मार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या रात्रीच्या वेळीच बेळगावात येत असल्यामुळे...\nबेळगाव स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा भ्रष्टाचार\nस्मार्ट सिटी योजना ही केंद्र सरकारने आणि पंतप्रधान मोदीजी यांनी शहरांचा विकास करण्यासाठी निश्चित केली. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव टोपन्नावर यांनी केली आहे. पावसाळ्याआधी रस्ते होते ते...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरो��ींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/paradise-bird-vs-bat-eyes-and-other-senses/comparison-66-61-3", "date_download": "2020-10-01T01:06:04Z", "digest": "sha1:55IKRSWK6SD3ELQL24SMMFS3SPO3HG56", "length": 3886, "nlines": 129, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "नंदनवन पक्षी वि फलंदाज डोळे आणि इतर इंद्रिये", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nनंदनवन पक्षी वि फलंदाज डोळे आणि इतर इंद्रिये\nडोळे आणि इतर इंद्रिये\n1 डोळे आणि इतर इंद्रिये\nसर्व पक्षी ची तुलना\nनंदनवन पक्षी वि सुवर्ण गरुड\nनंदनवन पक्षी वि फ्लेमिंगो\nनंदनवन पक्षी वि लाभ गरुड\nउडू न शकणारा एक मोठ...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nदुष्ट आपमतलबी स्त्री गरुड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nफलंदाज वि उडू न शकणारा एक म...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87._%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%A8", "date_download": "2020-10-01T02:50:29Z", "digest": "sha1:6MNSQMGYGJOZF555KKRB7M7ZNKP5647S", "length": 13797, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "के. शंकरनारायणन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकतिकल शंकरनारायणन ऊर्फ के. शंकरनारायणन ([जन्म: १५ ऑगस्ट १९३२) हे भारताच्या कॉंग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल आहेत. ह्या पदावर ते जानेवारी २०१० ते ऑगस्ट २०१४ दरम्यान होते. त्यापूर्वी ते नागालॅंड राज्याचे राज्यपाल व केरळ मंत्रिमंडळात मंत्री होते. श्री कतिकल शंकरनारायणन यांनी २२ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. सार्वजनिक जीवनाचा सहा दशकांचा अनुभव पाठीशी असलेले शंकरनारायणन केरळच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्त्व राहिले आहे.\n१५ ऑक्ट���बर इ.स. १९३२ रोजी केरळमध्ये जन्मलेले शंकरनारायणन वयाच्या १४ व्या वर्षी विद्यार्थी संघटनेचे सदस्य झाले.\nइ.स. १९५७ ते इ.स. १९६४ आणि त्यानंतर इ.स. १९६४ ते इ.स. १९६८ या कालावधीत ते पालघाट जिल्हा कॉंग्रेसचे अनुक्रमे सचिव व अध्यक्ष होते. इ.स. १९६८ ते इ.स. १९७२ या कालावधीत ते अविभाजित कॉंग्रेसचे सचिव होते. १९७२ साली शंकरनारायणन यांची केरळ प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली. हे पद त्यांनी १९७७ पर्यंत सांभाळले. शंकरनारायणन अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य होते. तसेच कॉंग्रेस पक्ष संघटनेच्या अखिल भारतीय संसदीय मंडळाचेदेखील सदस्य होते. केरळ राज्य विधान सभेवर ते अनेकदा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. पाचव्या केरळ विधानसभेत ते तिर्थला येथून निवडून गेले होते, तर सहाव्या विधानसभेत त्यांनी श्रीकृष्णपुरमचे प्रतिनिधित्व केले. ओट्टापलम येथून त्यांनी आठव्या विधानसभेत प्रवेश केला तर अकराव्या विधानसभेवर ते पालघाट मतदार संघातून निवडून गेले, यावरून त्यांचा व्यापक जनसंपर्क व लोकप्रियता दिसून येते. इ.स. १९७७ साली शंकरनारायणन तत्कालीन मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या मंत्रिमंडळात कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि सामुदायिक विकास खात्याचे मंत्री झाले. त्यानंतर ए. के. ॲंटनी यांच्या मंत्रिमंडळातदेखील ते मंत्री होते. ॲंटनी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसर्‍या कारकिर्दीत ते २००१ ते २००४ या काळात ते अर्थ व राजस्व खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. इ.स. १९८० ते इ.स. १९८२ या काळात श्री शंकरनारायणन विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष होते, तर इ.स. १९८९ ते १९९१ या कालावधीत ते लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते. आघाडीचे सरकार चालविणे किती कठीण काम आहे, हे राजकीय निरीक्षक जाणतातच. या पार्श्वभूमीवर इ.स. १९८५ ते इ.स. २००१ या तब्बल साडेसोळा वर्षांच्या काळात ते केरळातील संयुक्त लोकशाही आघाडीचे निमंत्रक होते. या आघाडीत तब्बल सात राजकीय पक्ष होते आणि त्यांना सोबत घेऊन चालण्याची तारेवरची कसरत त्यांनी सहज केली. दि.३ फेब्रुवारी इ.स. २००७ रोजी शंकरनारायणन यांची नागालॅंडच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली. त्यांनी २५ जुलै इ.स. २००९ पर्यंत म्हणजे जवळजवळ अडीच वर्षे त्यांनी या पदाचा कार्यभार पाहिला. या ��रम्यान नागालॅंडमध्ये काही काळ राष्ट्रपती राजवट लागू होती. ही राजवट संपल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात सर्वसाधारण निवडणूक तसेच नागालॅंड विधानसभेची निवडणूक होऊन लोकनियुक्त सरकार स्थापन झाले. दि. २६ जुलै इ.स. २००९ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून शंकरनारायणन यांनी शपथ घेतली तेव्हा ते राज्यदेखील राष्ट्रपती राजवटीखाली होते. झारखंडमधील त्यांच्या कार्यकाळात राज्य विधानसभेची निवडणूक निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पडली व राज्यात सरकारची स्थापना झाली.\nमहाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यावर शंकरनारायणन यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला. विकास, उच्च शिक्षण, पर्यावरण संरक्षण व लोककल्याण या विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने शंकरनारायणन यांनी अवघ्या दीड वर्षांच्या काळात तब्बल १४ कुलगुरूंच्या नियु्क्त्या केल्या. या नियु्क्त्या राजकीय शिफारशींवरुन न होता केवळ गुणवत्तेच्या आधारावर करण्याबाबत ते विशेष आग्रही राहिले. (अपवाद डॉ. राजन वेळूकरांचा) घटनेच्या अनुच्छेद ३७१(२)अंतर्गत राज्यातील वैधानिक विकास मंडळांसंदर्भात प्राप्त अधिकारांचा वापर करुन शंकरनारायणन यांनी विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून राज्यातील मागास भागांच्या विकासाच्या पातळ्यांचा नवे मापदंड वापरून तौलनिक अभ्यास करण्याचे काम त्या समितीला देण्यात आले आहे. आपल्या पर्यावरणाविषयक प्रेमाची साक्ष देत शंकरनारायणन यांनी नागपूरमधील राजभवन येथे एक विस्तीर्ण जैववैविध्य उद्यान स्थापन करण्याची सूचना केली असून येत्या काही महिन्यातच त्याचे विधिवत उद्‌घाटन होणार आहे. या जैववैविध्य उद्यानामध्ये मध्य भारतातील विविध वनस्पतींचे जतन व पुनरुज्जीवन होणार आहे.\nआपली सर्व हयात मूल्याधिष्ठित राजकारणात घालविणार्‍या शंकरनारायणन यांना लोककल्याण व विकासविषयक प्रश्‍नांमध्‍ये विशेष रुची आहे.\nशिलेन्द्र कुमार सिंग अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल\nशिव चरण माथूर आसामचे राज्यपाल\nएस.सी. जमीर महाराष्ट्राचे राज्यपाल\nLast edited on १९ सप्टेंबर २०२०, at १२:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२० रोजी १२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/author/amit/page/3/", "date_download": "2020-10-01T00:42:12Z", "digest": "sha1:AITJDYJNDVKFJWJYT6LML3ML77JI5ZMR", "length": 9394, "nlines": 132, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Amit Mahabal, Author at Janshakti Newspaper | Page 3 of 32", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nअजून किती न्याय मागाल\nअमित महाबळ ज्याच्यावर अन्याय झाला तोच न्याय मागतो पण त्यासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची काही कालमर्यादा असावी की नाही काही कालमर्यादा असावी की नाही\n[व्हिडीओ] … तर जनतेसमोर पोलखोल करेन : खडसे\n पक्षाच्या अध्यक्षांनी जर परवानगी दिली तर नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन, असे भाजपाचे ��्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज...\nखडसे, जावळेंच्या पराभवामागे कोण आज एकदाचा सोक्षमोक्ष लागणार\n विधानसभा निवडणुकीत भाजपाला जळगाव जिल्ह्यात जो दणका बसला, पक्षाचे नामांकित उमेदवार पराभूत झाले त्याचा आढावा घेण्यासाठी पक्षाची बैठक...\nराज्यात पुन्हा सत्तापालटाचे संकेत\nविखे पाटील म्हणाले, आम्ही फार काळ विरोधी बाकांवर बसणार नाही जळगाव भाजपाच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीसाठी जळगावमध्ये आलेले माजी मंत्री...\n‘उद्धव राज’मध्ये विकासाला खीळ\n राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही विकास योजनांना स्थगिती दिली आहे. परंतु, त्यांचे...\nशांताराम वाघ, पुणे महाराष्ट्राच्या मातीत जी नररत्ने जन्मली व ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाज सुधारणा, स्त्रीशिक्षणासाठी अखंड प्रयत्न केले, समानता व...\nउद्योगपती ते सामाजिक क्रांतीचे जनक\nसागर तायडे, भांडुप (मुंबई) जगात कुठेही खेळाडू, कलाकार, साहित्यिक, पत्रकार, संपादक, उद्योगपती कोणत्याही कंपनीचा एमडी, पोलीस महासंचालक, सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी,...\nआरोपी पळाला, कारागृह कर्मचारी जखमी\nजळगाव - कारागृह कर्मचार्‍यांच्या हाताला हिसका देऊन एका आरोपीने पलायन केल्याची घटना गुरुवारी, सायंकाळी जळगाव जिल्हा कारागृहाच्या बाहेर घडली. या...\nश्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जि. पुणे 22 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये...\nपहिली कामगार, कर्मचारी, अधिकारी महिला परिषद\nसागर तायडे, भांडुप, मुंबईजगात आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. ऑटो रिक्षांवर लिहिलेले आपण वाचतो; ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ परंतु,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252005:2012-09-25-17-40-03&catid=362:trek-&Itemid=365", "date_download": "2020-10-01T02:32:18Z", "digest": "sha1:5UZA7S33OBODIVFFGQXQM6CMHTRNIDZ5", "length": 19357, "nlines": 249, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ढगांची दुनिया! : ‘पाऊस’खुणा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Trek इट >> ढगांची दुनिया\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअ‍ॅड. सीमंतिनी नूलकर ,बुधवार, २६ सप्टेंबर २०१२\nझाडे असोत, पशुपक्षी असोत, मनुष्य असो. काजलकाळय़ा मेघांची वाटुली पाहिली नाही, असे होतच नाही. सरत्या उन्हाळय़ापासून मेघांची साथसंगत सुरू होते ती परतीच्या मान्सूनपर्यंत\nढग हा शब्द खरेतर किती रूक्ष आहे. पण हेच ढग-हेच मान्सूनचे मेघ-भारतीय उपखंडाचे वैशिष्टय़ आहे. मान्सून भटकंतीत या आकाशीच्या पाऊसखुणा आवर्जून अनुभवाव्या\n‘मौसिन’ या मूळ अरबी शब्दावरून ‘मान्सून’ हा शब्द रूढ झाला. मौसिन म्हणजे ‘वर्षांतून एकदा येणारा’ -ऋतू-पाऊसकाळ-मान्सून\nआकाशपटावर मेघरेखा उमटायला लागल्या, मेघज्योती प्रकाशू लागल्या, की पर्जन्यनांदी सुरू होते. मेघरेखा, मेघज्योती, मेघप्रभा म्हणजे वीज घनघनमाला नभात दाटून यायला लागतात. पण या घनमाला म्हणजे काही नुसतेच काळे ढग नव्हेत. मेघांचेही वेगवेगळे रंग आणि त्यांचे अन्वयार्थ असतात. कसे असतात हे मेघ\nकृष्ण कुणी - काजळीच्या शिखरावाणी\nनील कुणी - इंद्रमण्याच्या कांतिहुनी\nगोकर्णी - मिश्र जांभळे, तसे कुणी\nनील, गोकर्णी, कृष्ण या सगळय़ा सावळय़ा छटा. पण या कृष्ण रंगाचीही मजा आहे. पुरंदरदास या कृष्णरंगाला म्हणतो, ‘‘कावेरी रंग’’ कृष्णमेघाचा श्यामवर्ण म्हणावा तर तो काळसर नव्हे’’ कृष्णमेघाचा श्यामवर्ण म्हणावा तर तो काळसर नव्हे श्यामवर्ण म्हणजे ‘अतासी पुष्पांचा’ (’linseed) नीलवर्ण\nकालिदासाला तर त्याचा सखा ‘मेघदूत’, ताज्या जास्वंद फुलासारखा भासला. कधी या मेघांवर मोत्याची झाक असते, कधी गुलाबपाकळीचे ’lustre असते. तर कधी त्यात लाल कमळाचे सौंदर्य खुलते. मेघांचे रंग, आकार, पाऊस धारण करण्याची क्षमता, अशा अनेक निकषांवरून मेघांना कित्येक समांतर शब्द आहेत. जलद, पयोद, वारिवाह, अंबूवाह, वारिधर, जीमूत.. वगैरे\nलहानपणी एक चाळा असतो, ढगांमध्ये आकार शोधण्याचा. कधी हत्ती दिसतो, कधी सुसर, कधी मासा. पण पोरखेळ ��्हणून दुर्लक्षण्याचा हा विषय नाही. निसर्गनिरीक्षणातून, विशेषत: ढगांचे रंग, आकार, दिशा, विजा, गडगडाटाचा आवाज यावरून पावसाचे भाकीत करण्याचे एक शास्त्र आहे. पद्धती आहे. आंतरिक्ष पद्धती (भूमीवरील पशू, पक्षी वगैरेंशी संबंधित गोष्टींवरून भाकीत करतात ती भौम पद्धती).\nवराहमिहिराने कित्येकशे वर्षांपूर्वी हे नोंदवले आहे आणि तेच १८८७ मध्ये अ‍ॅबरक्रॉम्बी हिल्डब्रँडसनने ‘नव्याने’ नोंदवले.\nसांध्यसमयी ढगातून दृगोच्चर होणारे मासा, कासव, सुसर हे आकार भरपूर पाऊस दर्शवतात. सूर्याला आच्छादून टाकणाऱ्या झाडासारख्या ढगाचे दर्शन झाले. विशेषत: शेंडा पांढरा, मध्ये नीलवर्ण असे, तर ते अतिवृष्टीचे द्योतक अशा आकाराला फार सुंदर नाव आहे ‘अभ्रतरू अशा आकाराला फार सुंदर नाव आहे ‘अभ्रतरू\nईशान्य दिशेचे ढग उत्तम धनधान्याचे निर्देशक, तर नैऋत्येचे धान्यनाशाचे मेघांच्या गडगडाटातून, मोराचा केका, बेडकाचा आवाज भासमान झाला तर भरपूर पाऊस अपेक्षित असतो.\nमेघांना गर्भधारणाही होते. ही गर्भधारणा कोणत्या मासात, कोणत्या नक्षत्र मार्गात झाली. ही बाब फार ‘मायने’ रखते. त्यावरून किती पाऊस पडेल, किती दिवसांनी पडेल आणि किती दिवस पडेल, याचे अनुमान बांधता येते.\nअशा या आकाशीच्या पाऊसखुणा आसमंतात हिरवे काहूर माजवणाऱ्या\nशान्ता शेळके यांची एक लावणी आहे-\nहिरव्या रंगाचा छंद, राया पुरवा\nहिरव्या पालखीत मला मिरवा\nमान्सूनची चाहूल लागल्यापासून जोपासलेला हा हिरवा छंद या पावसाळी भटकंतीमध्ये आपण आकाशातले रंग, फुलांचे बहर, कीटकांचे ऑर्केस्ट्रा, ओल्या मातीचे गंध अनुभवले. हिरव्या पालखीतली ही मिरवणूक आज संपत आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणाव�� क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=133%3A2009-08-06-08-04-44&id=252651%3A2012-09-28-17-07-23&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=19", "date_download": "2020-10-01T00:24:00Z", "digest": "sha1:72FUZ7GPXCJ6SZ27VSST5PGDMKZDFJKS", "length": 12907, "nlines": 23, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सहयोगी’ सभासदाचे स्थान", "raw_content": "सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सहयोगी’ सभासदाचे स्थान\nनंदकुमार रेगे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२\nसहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सहयोगी’ सभासदाचे स्थान काय, या प्रश्नावर सध्या जोरदार विचारमंथन चालू आहे. कारण अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत महिलांच्या नावे खरेदी खत असते. कित्येक वेळा असे खरेदी खत एकाच व्यक्तीच्या नावे असते, तर काही वेळा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे असते; परंतु खरेदी खतात ज्या व्यक्तीचे नाव प्रथम क्रमांकावर असते, अशी व्यक्ती गृहनिर्माण संस्थेची सभासद म्हणून गणली जाते आणि अन्य व्यक्ती ‘सहयोगी’ सभासद म्हणून गणल्या जातात. अशा व्यक्त�� मूळ सभासदाच्या अनुपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभेला एकमेकांच्या अनुपस्थितीत उपस्थित राहू शकतात, अशी तरतूद सहकार कायद्याचे कलम २७(२) मध्ये आहे.\nअशा व्यक्तींपैकी (एकापेक्षा अधिक ‘सहयोगी’ सभासद असतील तर) कोणीही मूळ सभासदाचे अधिकारपत्र फॉर्म क्रमांक ७ भरून आणि मूळ सभासदाचे अधिकारपत्र घेऊन वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू शकतो, एवढेच नव्हे तर ती मूळ सभासदाऐवजी व्यवस्थापक कमिटीची निवडणूक लढवू शकतो आणि निवडून आल्यास पदाधिकारीही होऊ शकतो. मात्र अशी व्यक्ती ही मूळ शेअरहोल्डरची जॉइंट शेअरहोल्डर असावी लागते.\nसहकार कायद्याप्रमाणे रु. १५०/- भरून ‘सहयोगी’ सभासद होता येते; परंतु असे ‘सहयोगी सभासद’ नाममात्र असतात. म्हणजे त्यांना मताचा अधिकार नसतो. म्हणून त्यामुळे ते कमिटीची निवडणूक लढवू शकत नाहीत आणि त्यामुळे ते पदाधिकारीही होऊ शकत नाहीत.\nसहकार कायद्याचा २२ कलमात सहकारी संस्थेचा कोण सभासद होऊ शकतो ते नमूद केले आहे. ते पुढीलप्रमाणे कलम २२ ज्यामध्ये सदस्य होता येईल अशी व्यक्ती कलम २४ च्या तरतुदीस अधीन राहून पुढील व्यक्तीव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करण्यात येऊ नये.\n(अ) भारतीय संविदा अधिनियम १८७२ अन्वये संविदा करण्यात सक्षम असेल अशी व्यक्ती.\n(ब) भागीदारी संस्था, कंपनी किंवा त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये रचना केलेला कोणताही इतर निगम निकाय किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६० या अन्वये नोंदलेली संस्था.\n(क) या अधिनियमान्वये नोंद केलेली किंवा नोंदण्यात आल्याचे समजण्यात येणारी संस्था.\n(ड) राज्य शासन आणि केंद्र शासन.\n(फ) सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांची नोंदणी करण्यासंबंधात त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदवलेली सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था.\n(छ) ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता.\nकलम २४ मधील तरतूद: कलम २४ मध्ये नाममात्र सदस्य, सहयोगी सदस्य व हितैशी सभासद यांच्या पुढीलप्रमाणे व्याख्या देण्यात आल्या आहेत. त्या अशा :\n(१) कलम २२ मध्ये काहीही नमूद असले तरी संस्थेस कोणत्याही व्यक्तीस नाममात्र सदस्य, सहयोगी सदस्य व हितैशी सभासद म्हणून दाखल करून घेता येईल.\n(२) नाममात्र सदस्यास किंवा हितैशी सदस्यास असा सदस्य म्हणून संस्थेच्या नफ्यात किंवा मत्तेत कोणत्याही स��वरूपाचा कोणताही भाग मिळण्याचा हक्क असणार नाही.\nनाममात्र सदस्यास किंवा हितैशी सदस्यास सर्वसाधारण सदस्यांच्या विशेषाधिकाऱ्यांपैकी व हक्कांपैकी कोणताही विशेषाधिकार व हक्क असणार नाही; परंतु अशा सदस्यास किंवा सहयोगी सभासदास कलम २७, पोटकलम (८)च्या तरतुदींच्या अधीनतेने संस्थेच्या उपविधी विनिर्दिष्ट करण्यात येतील, असे सदस्याचे विशेषाधिकार व हक्क असतील आणि तो अशा दायित्वांच्या अधीन राहील. कलम २२ अन्वये अज्ञानास सदस्य म्हणून दाखल करता येते.\nनाममात्र सदस्य सभेमध्ये मतदान करू शकत नाही किंवा सदस्यासारखे हक्क बजावू शकत नाही.\nहितैशी सदस्य: जो सदस्य संस्थेच्या ध्येय व धोरणाविषयी सहानुभूती बाळगतो आणि ज्यास असा सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात असेल असा सदस्य नाममात्र सदस्य संस्थेच्या कार्यवाहीत भाग घेऊ शकतो काय, असा प्रश्न रणजितसिंह व्ही. पाटील विरुद्ध कलेक्टर, कोल्हापूर-२००४ या दाव्यात उपस्थित झाला होता. या बाबतीत उच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की, जरी कलमातील दुरुस्तीअन्वये नाममात्र सदस्याला संस्थेच्या समितीच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही तरी समान मते पडल्यास अशा सदस्यांचे मत लक्षात घेतले पाहिजे, कारण हे सदस्य व्यवस्थापन समिती स्थापन करण्यामागील एक भाग असतात. त्यामुळे त्यांना सभेला हजर राहण्याचा अधिकार आहे आणि कार्यवाहीमध्ये भाग घेण्याचाही अधिकार आहे.\n‘सहयोगी’ या शब्दामुळे गोंधळ: सहकारी गृहनिर्माण संस्थांत सदनिकेच्या खरेदी खतात एकापेक्षा अधिक व्यक्तींनी खरेदीची किंमत अदा केल्यावर त्याला मालकी हक्क प्राप्त होतात.\nसभासदाच्या संमतीने खरेदी खतात मालक म्हणून नाव नसले तरी केवळ प्रवेश फी भरूनसुद्धा सहयोगी सहसभासद होता येते.\nया दोन्ही प्रकारच्या सभासदांना ‘सहयोगी’ सभासद म्हटले जात असल्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे रु. १५०/- प्रवेश भरणारेसुद्धा आपण समिती निवडणुकीस उभे राहू शकतो आणि निवडून आल्यास संस्थेचे पदाधिकारी होऊ शकतो अशा समजुतीत असतात; परंतु त्यांची ही समजूत चुकीची आहे. फक्त ज्या व्यक्ती मूळ सदनिका खरेदीदाराबरोबर भाग खरेदी करतात, असे संयुक्त भागधारकच मूळ सभासदाच्या संमतीने ७ क्रमांकाचा फॉर्म भरून आणि त्याच्याकडून अधिकारपत्र घेऊन संस्थेची निवडणूक लढवू शकतात आणि निवडून आल्यास पदाधिकारी होऊ शकतात, अशी कायद्यात तरतूद आहे.\nथोडक्यात, संयुक्तपणे भाग धारण करण्यासाठी सहयोगी/ सहसभासदांस मालमत्तेच्या मालकीत हिस्सा/ नाव असणे आवश्यक आहे. फक्त प्रवेश फीने सहयोगी/ सहसभासद झालेल्या व्यक्तीला त्या सभासदांच्या वतीने मतदान अथवा निवडणुकीचे कोणतेही अधिकार प्राप्त होणार नाहीत, असे महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ‘हौसिंग मॅन्युअल’मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B2/wElhjc.html", "date_download": "2020-10-01T02:10:03Z", "digest": "sha1:MNY5NB2PEVFMQ4FNRQG7Y53GLFSIBF33", "length": 8025, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवारपासून कार्यक्रमांची रेलचेल - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nमराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवारपासून कार्यक्रमांची रेलचेल\nFebruary 22, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nमराठी भाषा गौरव दिनानिमित्तर रविवारपासूनकार्यक्रमांची रेलचेल\nमुंबई, - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी’ या विशेष कार्यक्रमांतर्गत लोकसंगीत, काव्यमय गप्पा, मराठीतील आद्य काव्यसंग्रहाची ओळख आदी कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून या विविधरंगी कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.\nप्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी कलांगण येथे 23 ते 26 फेब्रुवारी 2020 दरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांची रुपरेषा पुढीलप्रमाणे :\nलोकसंगीतमय कार्यक्रम (23 फेब्रुवारी) : लोकसाहित्य आणि प्रयोगात्म लोककला हे माध्यम मराठी भाषा समृध्द आणि सक्षम करण्यासाठी लोककलावंत कुठल्या दृष्टीकोनातून विचार करतो याचा आढावा घेणारा लोकसंगीतमय कार्यक्रम. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन डॉ. गणेश चंदनशिवे यांचे असून श्री. चंदनशिवे, डॉ. शिवाजी वाघमारे, शाहीर यशवंत जाधव, शाहीर निशांक जयनू शेख आणि सहकारी सादरीकरण करतील.\nचित्रपटात मराठी भाषेचे प्रयोग (24 फेब्रुवारी) : मराठी चित्रपटांमध्ये मराठी भाषेचे वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात. याकडे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार नेमके कोणत्या नजरेने बघतात याचा आढावा घेणारा गप्पांचा कार्यक्रम. यामध्ये सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, प्रियदर्शन जाधव, प्रसाद ओक, मंगेश कुलकर्णी या दिग्गजांचा समावेश असेल.\nमराठी काव्य व गीतांचा बदलता भाषीक प्रवाह : (25 फेब्रुवारी) मराठी काव्य आणि गीतांचा भाषिक प्रवाह कसा बदलत गेला याचा मागोवा घेणारा गप्पांचा काव्यमय कार्यक्रम. यामध्ये किशोर कदम ऊर्फ सौमित्र, मंदार चोळकर, समीर सामंत, गुरू ठाकूर व मिलिंद कुलकर्णी गप्पांच्या माध्यमातून हा प्रवाह कसा बदलत गेला याचा उलगडा करतील.\nमराठीतील आद्य काव्यसंग्रहाची ओळख : (26 फेब्रुवारी) महाराष्ट्रातील सातवाहन घराण्यातील हाल या राजाने समाजातील सर्व स्तरातील लोकांनी लिहिलेल्या कवितांच्या संपादित केलेल्या ‘गाहा सत्तसई’ या मराठीतील जवळजवळ 2000 वर्षापूर्वीच्या आद्य काव्यसंग्रहाची ओळख करून देणारा कार्यक्रम. माधुरी धोंड यांची निर्मिती असून संकल्पना, लेखन व निवेदन लक्ष्मीकांत धोंड यांचे आहे. सहनिवेदन दीप्ती भागवत, दिग्दर्शन अधीश पायगुडे, संगीत देवेंद्र भोमे, नृत्यसंयोजन मृण्मयी नानल, गायन पं. विश्वनाथ दाशरथे, अंजली मराठे तर नृत्य जान्हवी पवार यांचे असेल. दासू वैद्य, श्रीकांत उमरीकर, लक्ष्मीकांत धोंड गाहांचा भावानुवाद सादर करतील. मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई आणि सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम साकारण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/loss-of-appetite", "date_download": "2020-10-01T02:35:45Z", "digest": "sha1:5PFR3G674ZZQV5VEU4LID7CSPEMXVLCQ", "length": 15637, "nlines": 213, "source_domain": "www.myupchar.com", "title": "भूक न लागणे: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - Loss of appetite in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n3 वर्षों का अनुभव\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nभूक न लागणे म्हणजे काय\nजेव्हा खाण्याची इच्छा कमी होते तेव्हा त्यास भूक न लागणे असे म्हणतात. ज्यांची भूक कमी होते त्यांना शेवटचे जेवण केल्यावर कित्येक तासांनंतरही भूक लागल्याचे जाणवत नाही तसेच त्यांना अन्नपदार्थ पाहताच किंवा त्यांचा विचार करताच आजारी व थकल्यासारखे देखील वाटू शकते. शारीरीक आणि मानसिक अशा दोन्ही परिस्थिती भूक कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. दीर्घकाळ अशीच परिस्थिती राहिल्यास सर्वसाधारणपणे ती एनोरेक्झिया नामक स्थितीची सूचना असते.\nयाची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत\nभूक न लागण्याची लक्षणे अगदी स्पष्ट आहेत. अन्नाच्या बाबतीत तीव्र तिटकारा म्हणजेच नावडतेपणाची भावना असते ज्यामुळे जेवणाचा विचार केल्यास किंवा जेवण दिसल्यास मळमळू लागते तसेच भूक कमी होते व वजन कमी होते. अशावेळी काही लोक भूक नसताना देखील बळजबरीने स्वतःला जेवण्यासाठी प्रवृत्त करतात ज्यामुळे त्यांना जेवणानंतर उलट्या देखील होतात. भूक दीर्घकाळ मंदावल्यास चक्कर (भोवळ) आल्यासारखे, मन विचलित झाल्यासारखे व अस्वस्थ असल्यासारखे वाटू शकते तसेच छातीत जळजळणे, श्वास घेण्यात अडथळे येणे व तापमानातील बदल सहन न होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.\nसततच्या किंवा दीर्घकालीन आजारपणामुळे भूक कमी होऊ शकते. मग तो तीव्र डोकेदुखी सारखा सामान्य आजार देखील असू शकतो किंवा कँसर सारखा गंभीर आजार असू शकतो. तीव्र आणि दीर्घकालीन असे दोन्ही आजार भूक मंदावण्यास कारणीभूत ठरू शकतात. आजार किंवा दुखापतीमुळे होणारी वेदनासुद्धा भूक कमी होण्यास कारण ठरू शकते. भूक न लागण्याची काही संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:\nप्री-मेनस्ट्रुअल सिंड्रोम (मासिक धर्माशी निगडित आजार).\nदारू व नशेच्या पदार्थांचे (ड्रग्स) सेवन बंद करणे.\nकाही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट).\nभीती, नैराश्य आणि ताणतणाव.\nएनोरेक्झिया नरव्होसा किंवा बुलीमिया.\nयाचे निदान व उपचार कसे केले जातात\nलक्षणांचा अभ्यास, व्यक्तीची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि शारीरिक चाचण्यांच्या आधारे प्राथमिक निदान केले जाते. यामुळे डॉक्टरांना आजाराच्या काही संभाव्य कारणांचे मूल्यांकन करण्यास मदत मिळते व त्यानुसार इतर चाचण्या सूचि�� करता येतात. थायरॉईड, एचआयव्ही, कर्करोग आणि इतर रोगांची शक्यता पडताळण्याकरिता रक्तचाचण्या सुचविल्या जाऊ शकतात. हृदयारोगाच्या निदानाकरिता इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी), पोटाचे सीटी-स्कॅन आणि गॅस्ट्रिक चाचण्या देखील सुचविल्या जाऊ शकतात.\nआजाराच्या मूळ कारणाचा उपचार ही मुख्य पायरी असते. औषधे आणि इतर उपचारांच्या जोडीने डॉक्टर आवश्यकतेनुसार वेदनाशामक औषधेदेखील लिहून देऊ शकतात. जीवनशैलीत बदल जसे की व्यायाम, विश्रांती, संतुलित आहार तसेच समुपदेशनाचा सल्लाही दिला जाऊ शकतो. भूक वाढविण्यासाठी अन्नाच्या चवीत बदल करणे व भूक वाढविणारी उत्तेजके घेणे असे उपायदेखील आहेत.\nभूक न लागणे साठी औषधे\nभूक न लागणे चे डॉक्टर\nभूक न लागणे चे डॉक्टर\n4 वर्षों का अनुभव\n6 वर्षों का अनुभव\n10 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nभूक न लागणे साठी औषधे\nभूक न लागणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-rohit-harip-marathi-article-995", "date_download": "2020-10-01T02:04:26Z", "digest": "sha1:32O7QV257ASTQ7EN47DHG2DLHGJLNCKP", "length": 4127, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nचिकन सूप फॉर द सोल\nचिकन सूप फॉर द सोल\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nलेखक : जॅक कॅनफिल्ड\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे\nकिंमत : २२० रुपये.\nलेखक : जॅक कॅनफिल्ड\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे\nकिंमत : २२० रुपये.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.telsatech.org/page/how-to-create-form-letters-in-word/", "date_download": "2020-10-01T01:49:03Z", "digest": "sha1:T2CPX47QGK5GV26EYYIA5AFKV3WEBZHF", "length": 14238, "nlines": 48, "source_domain": "mr.telsatech.org", "title": "शब्दात फॉर्म लेटर कसे तयार करावे 2020", "raw_content": "\nशब्दात फॉर्म लेटर कसे तयार करावे\nवर पोस्ट केले १९-०४-२०२०\nकधीकधी आपण एखादे पत्र तयार करू इच्छित असाल जे आपण बर्‍याच लोकांना पाठवित असाल परंतु आपण त्यातील काही भाग प्रत्येक पत्त्यासाठी वैयक्तिकृत करू इच्छित आहातः ग्रीटिंग्ज, नाव, पत्ता इत्यादी भागांमध्ये शब्दात भाषांतर, याचा अर्थ असा आहे की आपण एक फॉर्म पत्र तयार केले पाहिजे जे करणे सोपे आहे.\nआपण फॉर्म पत्रांसह प्रारंभ करण्यापूर्वी, आपण समाविष्ट करू इच्छित सर्व फील्ड्ससह आपल्याकडे आधीपासूनच डेटाबेस सेटअप असल्याची खात्री केली पाहिजे. एक डेटाबेस प्रथम नाव, आडनाव, पत्ता इ. साठी स्तंभांसह एक्सेल स्प्रेडशीटइतके सोपे असू शकते.\nशब्द एक्सेल, प्रवेश आणि मजकूर दस्तऐवजांकडून डेटा आयात करू शकतो. आपल्याकडे आधीपासूनच डेटाबेस सेटअप नसल्यास आपण तो नेहमीच वर्डमध्ये तयार करू शकता, जे मी तुम्हाला कसे करावे ते दर्शवितो.\nशब्दात फॉर्म लेटर तयार करा\nसुरू करण्यासाठी, त्यात खाली असलेल्या ख्रिसमसच्या पत्रासारखे मानक मजकूर असलेले दस्तऐवज तयार करा:\nत्यास अभिवादन, पत्ता वगैरे कसे नाही ते पहा कारण ते सर्व नंतर आपल्या फॉर्म पत्रात फील्ड म्हणून जोडले जातील. आपल्याला प्रथम करण्याची गरज म्हणजे मेलिंग टॅबवरील निवडा प्राप्तकर्त्यांवर क्लिक करा:\nहे असे आहे जेथे आपण पत्र प्राप्त करणार्या लोकांना जोडता किंवा डेटाबेस फाइलमधून सूची आयात करा.\nजर तुम्हाला वर्डमध्येच यादी तयार करायची असेल तर तुम्ही टाईप न्यू लिस्टवर क्लिक करू शकता. आयात करण्यासाठी अस्तित्वातील विद्यमान यादीवर क्लिक करा. या उदाहरणात, आम्ही फक्त यादी टाइप करू.\nटीप: जेव्हा ���पण आपल्या प्राप्तकर्त्याची सूची जतन करण्यासाठी जात असाल, तेव्हा वर्ड आपल्याला आपल्या हार्ड ड्राइव्हवरील स्थानासाठी सूचित करेल जी तयार केली जाईल ती डेटा जतन करेल.\nएकदा आपण आपल्या प्राप्तकर्त्यांची यादी जतन केल्यावर आपल्या लक्षात येईल की मेलिंग्ज रिबनवर असलेले बरेच चिन्ह आता क्लिक करण्यायोग्य आहेत.\nआपल्या फॉर्म पत्रात फील्ड जोडण्यास प्रारंभ करण्यासाठी, आपल्यास फील्ड कोठे ठेवायचे हे दर्शविण्यासाठी आपल्या कागदजत्रातील स्पॉट क्लिक करा आणि नंतर अ‍ॅड्रेस ब्लॉक वर क्लिक करा.\nहे घाला पत्ता ब्लॉक संवाद आणेल.\nडीफॉल्ट स्वरूपात जाण्यासाठी ओके क्लिक करा आणि आपल्याला असे काहीतरी मिळाले पाहिजे:\nपुढे, आपला मजकूर एका ओळीत खाली आणण्यासाठी अ‍ॅड्रेस ब्लॉक नंतर एंटर जोडा, त्यानंतर ग्रीटिंग लाइन चिन्हावर क्लिक करा:\nहे घाला घाला ग्रीटिंग लाइन संवाद.\nपुन्हा एकदा डिफॉल्ट फॉरमॅटसह जाऊ आणि ओके बटणावर क्लिक करा.\nपुढे ते सांगते तेथे हायलाइट करा , माउसला राइट-क्लिक करा, परिच्छेद निवडा आणि नंतर समान शैलीच्या परिच्छेदांदरम्यान जागा जोडू नका पुढील बॉक्स निवडा.\nहे अ‍ॅड्रेस ब्लॉकच्या प्रत्येक भागाच्या दरम्यान रिक्त ओळ न ठेवता योग्यरित्या एकत्रित राहू शकेल.\nत्यानंतर, रिबनमधील मेलिंग टॅबवर असलेल्या पूर्वावलोकनाच्या परिणामाच्या चिन्हावर क्लिक करा.\nअ‍ॅड्रेस ब्लॉक फील्ड इंडिकेटरऐवजी, आपण आता वर्ड डॉक्युमेंटमध्ये सूचीबद्ध केलेली वास्तविक सामग्री पहावी.\nआपले पूर्वावलोकन पूर्ण झाल्यावर पूर्वावलोकन बंद करण्यासाठी पूर्वावलोकन परिणाम चिन्हावर क्लिक करा. पुढे, इतर फील्ड्स कशी जोडायची हे पहाण्यासाठी, मागील फक्त क्लिक करा आपल्या कागदजत्रात आपली सद्य स्थिती तयार करण्यासाठी, नंतर घाला समाकलित करा फील्ड चिन्हावर क्लिक करा.\nआपल्याला असे काहीतरी मिळाले पाहिजे:\nदेश किंवा प्रदेश निवडा, नंतर घाला बटणावर क्लिक करा.\nपूर्वावलोकन परिणाम चिन्हावर कसे दिसते ते पाहण्यासाठी पुन्हा क्लिक करून पहा. खाली माझे उदाहरण आहेः\nआता फॉर्म पत्र योग्यरित्या सेटअप झाल्यामुळे आपण नियम सेट करण्यासारख्या अधिक प्रगत गोष्टी करू शकता. नियम आपल्याला विशिष्ट प्राप्तकर्त्यांसाठी काही मजकूर दर्शविण्याची आणि इतरांसाठी लपविण्याची परवानगी देतात. प्रारंभ करण्यासाठी, नियम बटणावर क्लिक करा.\nविचारा, फिल-इन इत्यादी अनेक पर्यायांसह आपल्याला एक ड्रॉप-डाउन मेनू दिसेल.\nआमच्या उदाहरणासाठी, मग… नंतर… निवडा जे आपल्यास खालील संवादात आणेल:\nफील्ड नाव बदला: देश_अ__प्रदेश वर बदला, आणि यूएसए टाइप करा: तुलना करा. पुढे बॉक्समध्ये काही मजकूर जोडा जिथे तो हा मजकूर घाला आणि अन्यथा हा मजकूर घाला.\nया उदाहरणात जर प्राप्तकर्ता यूएसएमध्ये राहत असेल तर त्यांना मेरी ख्रिसमस हा मजकूर त्यांच्या पत्रामध्ये घातला जाईल, तर इतर प्रत्येकास सीझन ग्रीटिंग्ज हा संदेश मिळेल.\nएकदा आपण ओके बटणावर क्लिक करा आणि नंतर पूर्वावलोकन परिणाम बटणावर क्लिक केल्यास हे कसे दिसेल ते येथे आहे.\nपुढे, पूर्वावलोकन परिणाम विभागाची नोंद घ्या:\nपाठविलेल्या सर्व अक्षरे स्क्रोल करण्यासाठी नंबरच्या डावी आणि उजवीकडील बाण बटणावर (पूर्वावलोकन परिणाम चालू केल्यावर) क्लिक करू शकता. अशा प्रकारे आपण हे सुनिश्चित करू शकता की आपली सर्व अक्षरे मुद्रण किंवा ईमेल करण्यापूर्वी योग्य दिसत आहेत.\nटीपः नियमांनुसार मॅच फील्ड मेनू निवड आपल्या प्राप्तकर्त्यांच्या यादीतील शीर्षलेखांच्या नावांसह डेटाबेसमधील फील्ड नावे जुळविण्यासाठी आहे.\nआपण आपल्या कागदजत्रात फील्ड्स कुठे घातली आहेत हे पाहणे सुलभ करण्यासाठी, हायलाइट मर्ज फील्ड्स बटण वापरा.\nहे टॉगल आहे जे आपण आपल्या निर्णयावर अवलंबून चालू आणि बंद करू शकता. शेवटी, जेव्हा आपण आपल्या पत्रासह आनंदी असाल, तेव्हा समाप्त आणि विलीन चिन्हावर क्लिक करा:\nआपल्याला हा ड्रॉपडाउन मेनू तीन पर्यायांसह मिळाला पाहिजे.\nआपण मुद्रण करण्यापूर्वी किंवा ईमेल पाठविण्यापूर्वी शोधू शकता अशा आपल्या एका मोठ्या दस्तऐवजात आपली सर्व अक्षरे विलीन करण्यासाठी शब्द मिळविण्यासाठी वैयक्तिक कागदपत्रे संपादित करा निवडा.\nआपण पहातच आहात की वर्डसह फॉर्म अक्षरे तयार करणे आता पूर्वीसारखे काम नव्हते आणि आपण कागदजत्र तयार आणि पाठवू शकता आणि द्रुत आणि सहजपणे पाठवू शकता. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, मोकळ्या मनाने टिप्पणी द्या. आनंद घ्या\nग्लेशियरवर Amazonमेझॉन एस 3 डेटा कसा हलवायचाबाह्य हार्ड ड्राइव्ह विंडोज किंवा ओएस एक्स मध्ये दर्शवित नाहीआपल्याला पॉडकास्ट तयार करण्यात मदत करण्यासाठी आवश्यक साधनेYouTube व्हिडिओ ट्रिम करण्यासाठी आणि क्रॉप करण्या��ाठी 2 सर्वोत्कृष्ट साइटघरात मोठ्या संख्येने फोटो स्कॅन करण्याचा वेगवान मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nashik-local-news/will-talathis-order-be-implemented/articleshow/72357654.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T01:52:44Z", "digest": "sha1:HQML5V63275P2BVT7VMWP5EWG23JX43A", "length": 9797, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "nashik local news News : तलाठी यांना मिळालेल्या आदेशाची अंमलबजावणी होईल का - will talathi's order be implemented\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतलाठी यांना मिळालेल्या आदेशाची अंमलबजावणी होईल का\nमी ग्रामीण भागातील असल्यामुळे तलाठी या पदाशी जवळचा संबंध येतो.ग्रामीण भागातील अशी परिस्थिती आहे की शक्यतो तलाठी हा आपल्या कार्यालया(सज्जा)मध्ये मिळेलच याची शाश्वती नाही .कार्यालयात गेले असता कळवण्यात येते की कामानिमित्त बाहेर गेले आहेत.शासनाने जो आदेश दिला आहे की तलाठी कार्यालय सोडून बाहेर गेले असता त्या संबंधी नोटीस बोर्डवर माहिती देणे तो अगदी योग्यच आहे पण ,त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात होते या बद्दल शंकाच आहे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nजुगार यांवर कारवाई करा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग ���व्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lalit-gandhi/", "date_download": "2020-10-01T01:31:52Z", "digest": "sha1:QU77FFBQC4JZAYTKQA57MXRUNNVB6L4J", "length": 3099, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lalit Gandhi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : वस्त्रोद्योग, लघुउद्योग व गृहनिर्माण क्षेत्राला अधिक सवलती देण्याची गरज – ललित गांधी\nएमपीसी न्यूज - रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्यासाठी गृहनिर्माण, वस्त्रोद्योग क्षेत्र व लघु उद्योग क्षेत्राला विशेष सवलत देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी मांडली.…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्��ा घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lok-janashakti-party/", "date_download": "2020-10-01T00:42:04Z", "digest": "sha1:NCX5T5LANT2XFGIMSKB73V4ZFKCOZO7M", "length": 3069, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lok janashakti Party Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : जमिनीची तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची लोकजनशक्ती पार्टीची मागणी\nएमपीसी न्यूज- 'सर्वसामान्य माणसांना लाखो रुपये खर्चून घरे घेणे शक्य नसल्याने जमीन तुकडेबंदी कायदा रद्द करावा .ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे स्ट्रक्चरल ऑडीट करून नियमित करण्यात यावीत, यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची काळजी…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-making-sweat-barfi-beetroot-18325", "date_download": "2020-10-01T00:20:56Z", "digest": "sha1:D7JB64A32IJIRVAYG2LQ4DQS6ILKGZDY", "length": 15432, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Making Sweat Barfi from beetroot | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमनाथ सावळकर, डॉ. प्रदीप थोरात\nशुक्रवार, 12 एप्रिल 2019\nलाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे लोह, जीवनसत्त्वे, फोलिक आम्ल आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. बिटामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. यातील अँटिआॅक्सिडंटमुळे (विशेषतः बिटा गीयानीन) शरीरात अनेक रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता तयार होते. याचबरोबर नायट्रेट, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडीअम, जीवनसत्त्व ब १ (थायमिन), ब २ (रायबोफ्लेवीन) आणि क (एस्कॉर्बिक आम्ल) हे तत्त्व बिटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.\nलाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे लोह, जीवनसत्त्वे, फोलिक आम्ल आणि खनिजांचा उत���तम स्रोत आहे. बिटामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. यातील अँटिआॅक्सिडंटमुळे (विशेषतः बिटा गीयानीन) शरीरात अनेक रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता तयार होते. याचबरोबर नायट्रेट, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडीअम, जीवनसत्त्व ब १ (थायमिन), ब २ (रायबोफ्लेवीन) आणि क (एस्कॉर्बिक आम्ल) हे तत्त्व बिटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.\nबद्धकोष्टता आणि त्वचेच्या समस्येवर बीट उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाबदेखील नियंत्रित ठेवते तसेच रक्त शुद्धीकरण करते. बिटाचे उपयोग लक्षात घेता यापासून खाद्यपदार्थ निर्मितीला चांगली संधी आहे.\nबीटरूट बर्फी सामग्री (प्रती १०० ग्रॅ.)\nखिसलेले खोबरे ३० ग्रॅ.\nबर्फी तयार करण्याची पद्धत ः\nबीटरूट स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढून घ्यावी आणि खिसून घ्यावे.\nखिसलेले बीट, खोबरे, साखर यांचे दुधासोबत मिश्रण तयार करावे.\nमिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी गॅसवर गरम करावे. दुसऱ्या बाजूला ट्रेमध्ये तुपाचे लेप लावून त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे जाड थर तयार करून घ्यावा. तयार झालेला थर थंड करून योग्य आकारात कापून घ्यावे. तयार झालेली बर्फी हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.\n: सोमनाथ सावळकर, ७३५०३८५००१\n(अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, लोदगा, जि. लातूर)\nआरोग्य health जीवनसत्त्व यंत्र machine साखर दूध\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nछोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...\nलघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...\nतंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...\nडाळिंब ��ळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...\nचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...\nफालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...\nछोट्या उद्योगात नफा कसा वाढवावानवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...\nहळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...\nदुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....\nसुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...\nटोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...\nउद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...\nटोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...\nपनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...\nआल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...\nडाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...\nकृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...\nपेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...\nचिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...\nडाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/asha-bhosale/?vpage=3", "date_download": "2020-09-30T23:55:05Z", "digest": "sha1:MCML5MP7WBMV53FLVJVBWJOCA5YPZ7UN", "length": 15619, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पार्श्वगायिका आशा भोसले – profiles", "raw_content": "\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांचा लौकिक आहे. हिंदी चित्र��ट सृष्टीतील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत खटयाळ, मादक, उडत्या चालीच्या गाण्यांनी माहेवणार्‍या आशा भोसले यांनी भावपूर्ण दर्दभर्‍या गीतांमधूनही आपली प्रतिमा सिध्द केली. त्यांची मराठी भावगीतं त्यांनी अजरामर केलीच, पण प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गीतं आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण, चतुरस्त्र गायिका म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली.\nआशा भोसले यांचा जन्म १९३३ साली झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे महाराष्ट्रातील संगीतक्षेत्रात ख्यातनाम होते. प्रख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर त्यांची थोरली बहीण. लता दीदीप्रमाणेच आशा भोसले यांनीही अल्पवयातच पार्श्वगायनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘चुनरिया‘ या चित्रपटासाठी हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायन करुन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.\nमात्र हा सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अतिशय प्रतिकूल होता. शमशाद बेगम, गीता दत्त, लता मंगेशकर यांच्यासारख्या गायिकांचा चित्रपटसृष्टीत जम बसलेला होता. त्यामुळे आशा भोसलेंना दुय्यम स्थान मिळत होतं. त्यात वैवाहिक जीवनातील विफलतेमुळेही ओढाताण सुरु होती. तरीही अशा खडतर परिस्थितीतही वैविध्यपूर्ण गीतं गाण्याची क्षमता, परिश्रमाची तयारी, जिद्द आणि प्रतिमा यांच्या बळावर त्यांनी आपला मार्ग काढला आणि आपलं वैशिष्टपूर्ण स्थान निर्माण केलं.\nसुरुवातीच्या काळात आशा भोसले यांनी विशेषतः अवीट गोडीची मराठी भावगीतं आणि शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या आपल्या नाटयगीतांद्वारे रसिकांना प्रभावित केलं. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध ख्यातनाम संगीतकारांनी त्यांच्या गायनशैलीचा वापर करुन घेतला, पण त्यांची कारकीर्द गाजली ती विशेषत: ओ. पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन या संगीत दिग्दर्शकांसोबतच या दोन्ही संगीतकारांसोबत त्यांचे सूर जमले आणि त्यांनी त्यांच्या प्रतिभेला पूर्ण न्याय दिला.\nआशा भोसले यांच्या अजरामर ठरलेल्या भावगीतांमध्ये ‘जीवलगा राहिले रे दूर घर माझे‘ ‘केव्हांतरी पहाटे‘ इत्यादी गीतांचा समावेश होतो, तर ‘शूर मी वंदिले‘, युवती मना‘, मर्मबंधातली ठेव ही‘ ही त्यांची नाटयगीतं संस्मरणीय ठरली. तसेच ‘मांग के साथ तुम्हारा‘ ‘काली घटा छाये, मोरा जिया घबराए‘, ‘ये है रेशमी जु���्फोंका‘ ‘झुमका गिरा रे‘ ‘पिया तू अब तो आजा‘ ही त्यांची विविध प्रकारची हिंदी गीतं विशेष गाजली. ‘चैन से हमको कभी‘ या दर्दभर्‍या गीतातून आशा भोसले यांनी आपल्या प्रतिभेचा विलक्षण प्रत्यय दिला. तर ‘उमराव जान‘ या चित्रपटातील खालच्या पीत गायलेल्या ‘दिल चीज क्या है‘ व इतर गाण्यामधून त्यांनी स्वर्गीय स्वरांची प्रचीती दिली. ‘मेरा कुछ सामान‘ या आगळया गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.\nभावगीत, नाटयगीत, भजन, भक्तिगीत, लावणी, कव्वाली, डिस्को, प्रेमगीत, द्वंद्वगीत, गझल ते आधुनिक काळातल्या रिमिक्स‘ इत्यादी विविध प्रकारची गीतं गाण्याचा आवाका सिध्द करुन आशा भोसले यांनी काळावर आपली विशेष मोहर उमटवली. नवे प्रवाह, नवी संस्कृती , नवे गीतकार, संगीतकार, गायक, यांच्याशी सुराचं नातं निर्माण करुन त्या सतत पुढे झेप घेत राहिल्या आणि त्यामुळेच प्रत्येक पिढीला त्या जवळच्या वाटत राहिल्या.\nवयाची साठी पूर्ण केल्यावरही ‘रंगीला‘, ‘ताल‘ मधील जोमदार गतिमान गाणी गाऊन सदाबहार पार्श्वगायिका ठरलेल्या आशा भोसले यांना इ.स. २००० सालचा ‘दादासाहेब फाळके पारितोषिक‘ देऊन बहुमानित करण्यात आलं. आपल्या प्रदिर्घ कारकीर्दीत बारा हजारांच्या वर गीतं गाणार्या आशा भोसले यांना आठ वेळा फिल्मफेअर पारितोषिक , २००१ चा जीवनगौरव पुरस्कार, राज्यपुरस्कार व दूरदर्शन वाहिन्यांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.\nआशा भोसले यांच्यावरील विविध लेख वाचण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा\nचिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले\nआशा भोसले यांच्याबद्दल आगळीवेगळी माहिती\nआशा भोसले यांच्याशी संबंधित २५ रंजक गोष्टी\nआशा भोसले यांची ८३ संस्मरणीय गाणी\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nश्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, ...\nमिलिंद फाटक हे मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांतील एक आघाडीचे कलाकार आहेत ...\nआचार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/latitude-moll/", "date_download": "2020-10-01T00:03:53Z", "digest": "sha1:FEOBN62OLODWNAOLT6C7YSBYVE22KEST", "length": 3027, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Latitude Moll Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPunavale : बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये 25 डिसेंबरला बेमिश ख्रिसमस कार्निवल\nएमपीसी न्यूज- पुनावळे येथील बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूल आणि 18 लॅटिट्युड मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने बेमिश ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत 18 लॅटिट्युड मॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-10-01T02:51:24Z", "digest": "sha1:47CSOXBJQXV4REK5CB3DT4JOS35RLC53", "length": 2876, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १३४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १३४० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १�� वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३१० चे १३२० चे १३३० चे १३४० चे १३५० चे १३६० चे १३७० चे\nवर्षे: १३४० १३४१ १३४२ १३४३ १३४४\n१३४५ १३४६ १३४७ १३४८ १३४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/12/blog-post_16.html", "date_download": "2020-09-30T23:55:50Z", "digest": "sha1:FVBRF2UHVIDCFAN7SP7MKFOHIYOHITNS", "length": 9489, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "सावित्रीच्या लेकीवर बस वाहकाने उगारला हात - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर सावित्रीच्या लेकीवर बस वाहकाने उगारला हात\nसावित्रीच्या लेकीवर बस वाहकाने उगारला हात\nदेश बलात्काराच्या घटनेने हादरुन गेला असताना व महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत असतांना चंद्रपुरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर बस वाहकाने हात उगारण्याची घटना समोर आली आहे.\n१५/१२/२०१९ रोजी चंद्रपुर जूनोना मार्गे पोंभूर्णा जाणाऱ्या बस मध्ये लोकमान्य टिळक विद्यालयात १२ व्या इयतेत्त शिकणाऱ्या मुलीं एक्स्ट्रा क्लास संपवुन जुनोंन्याला परत येत असताना रविवार दिवस आहे म्हणून पास चालणार नाही म्हणून कु. पूजा शामराव नागोसे नावाच्या मुलीला मारहाण करुण तिच्या सोबत असलेल्या दीक्षा पुंडलिक मामिडवार हिला आंबेडकर चौकाच्या अलिकडेच बस उतरवून दिले.\nत्याचा निषेध म्हणून गावकरी बल्लारशाह पोलिस स्टेशनला तक्रार घ्यायला गेले असता नकार देऊन परत पाठवलं ह्या प्रकारचा निषेध म्हणुन गावकऱ्यांनी आज सकाळी बस रोखुन धरली आणि आगार प्रमुख चंद्रपुर ह्यांच्याशी बोलन्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.\nउलट पोलीस अधिकाऱ्यांना बोलाउन गावकर्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न केला .सदर गाड़ी क्रमांक MH40N8958 असा आहे आणि बस वाहक नाव बबिता असे आहे.संतप्त गावकऱ्यांची वाहकावर योग्य कार्यवाही अशी माग���ी जोर धरत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252649:2012-09-28-16-38-31&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2020-10-01T00:09:52Z", "digest": "sha1:HQWCF5GJ44KWZINMZJFPYB4J47WBBR74", "length": 20960, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मेकओव्हर : ड्रेसिंग टेबल", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> मेकओव्हर : ड्रेसिंग टेबल\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमेकओव्हर : ड्रेसिंग टेबल\nसंज्योत दुदवडकर , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२\nघर म्हटलं की काही वस्तू या ठरलेल्याच असतात. मूलभूत किंवा गरजेच्या वस्तूंमध्ये यांची गणना होते. जसे की, बठकीची मांडणी, बेड, वॉल युनिट, वॉर्डरोब, किचन ट्रॉलीज् वगरे. तर काही वस्तू या बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहात घरात विराजमान कराव्या लागतात. आता ड्रेसिंग टेबलचंच बघा ना. आज घरातल्या फíनचरच्या यादीत ड्रेसिंग टेबललासुद्धा अग्रक्रम द्यावा लागतोय. पूर्वीसुद्धा हे ड्रेसिंग टेबल आपल्याकडे होतं, पण त्याचं रूप खूपच वेगळं होतं. आज मात्र चित्र वेगळं आहे. मुळात बदलत्या जीवनशैलीमुळे सौंदर्यप्रसाधनासाठी स्वतंत्र असं एखादं युनिट असावं हे आज अत्यंत आवश्यक झालंय. राहणीमानात, पेहरावात झालेले बदल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्या वस्तूंची नेटकी मांडणी गरजेची झाली आहे. ही नेटकी मांडणी करण्यासाठी तसंच खास अत्याधुनिक कपाट असलं पाहिजे. ज्यात सौंदर्यप्रसाधनं, परफ्र्युम्स, पोषाखांवरच्या अन्य अ‍ॅक्सेसरीज जसं की बांगडय़ा, टिकल्या, वेगवेगळी आभूषणे अशा विविध वस्तू एकत्र, पण व्यवस्थित ठेवता येतील. म्हणजेच एक परिपूर्ण असं ड्रेसिंग टेबल किंवा ड्रेसिंग वॉर्डरोब\nड्रेसिंग टेबल हे शक्यतो बेडरुममधला बेड, तिथला वॉर्डरोब बनवतानाच बनवून घ्यावं. म्हणजे मग रच���ा आणि सजावट यात एकसंधपणा राहतो. बेडरुममधल्या इतर फíनचरबरोबरच ड्रेसिंग बनवून घेतलं तर ते फायदेशीर ठरतं. आपल्या पसंतीचं, आवडत्या डिझाइनचं ड्रेसिंग आपल्याला बनवून घेता येतं. शिवाय हे खिशालासुद्धा परवडणारं असतं. इतर फíनचरसाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरिअलमधूनच ड्रेसिंग बनवल्यामुळे वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा, टिकाऊपणा, पॉलिश यांविषयी आपण नि:शंक राहू शकतो. तसंच आपल्या गरजांनुसार ड्रेसिंग टेबल बनवून घेतलं तर वस्तू नीट जागच्या जागी ठेवल्या जाऊन पसारा होत नाही. आरसा आणि अ‍ॅक्सेसरीजचे स्टोअरेज यांची सुरेख सांगड म्हणजे ड्रेसिंग टेबल होय, जे कुठल्याही जागेत सहज बसवता येतं. बेडच्या शेजारी, बेडरुमच्या दाराच्या मागे, वॉर्डरोबच्या बाजूला अगदी कुठेही. मात्र ड्रेसिंग टेबलची जागा निश्चित करण्याआधी त्या जागेच्या ठिकाणी भरपूर प्रकाश आहे की नाही हे पाहावे. नसíगक प्रकाशाबरोबरच कृत्रिम प्रकाशयोजनाही करावी लागते. या ठिकाणी हेअरड्रायर वगरेसाठी इलेक्ट्रिकल पॉईंट्स आवश्यक आहेत. तसेच बेडरुमला अ‍ॅटॅच्ड टॉयलेट असेल तर त्याच्या आजूबाजूला ड्रेसिंग टेबल असलेले चांगले.\nड्रेसिंग टेबल तयार करण्याआधी आपल्या कोणत्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत त्याची नीट यादी करावी. आज पुरुष, लहान मुलेदेखील फॅशनच्या बाबतीत विशेष जागरूक असतात. त्यामुळे घरातील किती व्यक्तींचे कोणकोणते सामान तिथे ठेवायचे आहे हे सुरुवातीस ठरवून घ्यावे. त्यानुसार वेगळे कप्पे, ड्रॉवर्स करता येतात. त्यामुळे वस्तूंची सरमिसळ होत नाही. स्त्रियांचे सेमी प्रेशियस दागिने ठेवण्यासाठी इथे एखादा बंद ज्याला लॉक आहे असा ड्रॉवरही करता येतो.\nबेडरुममधल्या जागेच्या उपलब्धतेनुसार आपण ड्रेसिंग टेबलचा आकार, त्याची रचना ठरवू शकतो. म्हणजे जर का जागा व्यवस्थित मिळत असेल तर छान, सुटसुटीत ड्रेसिंग टेबल बनवता येतं. पण जर जागा आवश्यक तेवढी मिळत नसेल तर वॉर्डरोबमध्येही ड्रेसिंगची सोय करू शकतो. वॉर्डरोबच्या शटरला आपल्या गरजेनुसार बाहेरून किंवा आतल्या बाजूने आरसा लावून ड्रेसिंग करता येते किंवा वॉर्डरोबचा थोडासा भाग बाहेरच्या बाजूने ड्रेसिंगचा करावा. म्हणजे संपूर्ण वॉर्डरोब उघडावा लागणार नाही किंवा मग संपूर्ण वॉर्डरोबच्या मधोमध ड्रेसिंगची रचना करावी. तिथे आपल्याला हव्या त्या आकाराच��� आरसा बसवून त्या जागेत इतर कप्पे, वस्तूंची मांडणी करू शकतो. ड्रेसिंग टेबलची मांडणी ही तिथल्या छोटय़ाशा पुफीने (आरशासमोर बसण्यासाठी छोटंसं स्टूल) पूर्ण होत नाही, हे सुद्धा लक्षात असूद्यात.\nझपाटय़ाने बदलत जाणाऱ्या आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव मानवाच्या प्रत्येक गोष्टीला स्पर्शून जातोय. त्याचा परिणाम घरातल्या सजावटीतसुद्धा होतोय. हे नवे आयाम स्वीकारून गृहसजावट केली तर ते जास्त सयुक्तिक ठरतं.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिप��ई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f531ef464ea5fe3bdd7c95e", "date_download": "2020-10-01T02:21:56Z", "digest": "sha1:XPMO7XJLOJR45L6EUW672ZUJAP3SNTW2", "length": 5982, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nहवामान अपडेटअ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल\nपश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता\nशेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील येत्या दोन दिवसांमध्ये मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप असेल याचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व त्यानुसार पिकाचे नियोजन करा.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान\nशेतकरी मित्रांनो, या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हे व कोकण आणि गोव्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे...\nहवामान अपडेट | स्कायमेट\nपावसाची उघडीप, देशातील ७० टक्के भागात पाऊस कमी..\nईशान्य आणि दक्षिणेकडील भागांवर पाऊस मर्यादित आहे. आता लवकरच पावसाची उघडीप सुरू होईल. मध्य भारतातील ओडिशा आणि महाराष्ट्रात २ सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता...\nहवामान अपडेट | स्कायमेट\nपहा, महाराष्ट्रातील आजचा हवामानाचा अंदाज\nशेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठवाडा भागामध्ये येत्या २४ ते ४८ तासांत हलकी ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व विदर्भ भागामध्ये अगदी हलका पाऊस...\nहवामान अपडेट | स्कायमेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/8374", "date_download": "2020-10-01T02:37:35Z", "digest": "sha1:AFFSH6PPBXDWDFSZDJRCMR5VWDT3JMZI", "length": 7022, "nlines": 42, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nदूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होइपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार - महायुतीच्या बैठकीत निर्णय\nदूध उत्पादक��ंच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांना 5 लाख निवेदने देणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.\nया बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे आ. सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आ. विनायक मेटे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रीतम मुंडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे व भाजपा प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे उपस्थित होते.\nदोनदा आंदोलन करूनही राज्य सरकारने दूध उत्पादकांना सरसकट अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला नाही. महायुतीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या. माध्यमांनीही या आंदोलनांची दखल घेतली. मात्र राज्य सरकारने गेंड्याची कातडी पांघरून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. दूध आंदोलनाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असूनही हा विषयही केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहेत. यावरून राज्य सरकार कशाप्रकारे आपल्या जबाबदारीची चालढकल करत आहे हे दिसून येते.\nअशा स्थितीत महायुती दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याखेरीज स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला. भाजपा सरकारच्या कार्यकाळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अनुदान देऊन त्यांचा प्रश्न सोडवला होता. आत्ताचे सरकारही यासाठी बांधील आहे. तेव्हा हे दूध आंदोलन अधिकाधिक तीव्र करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी 13 ते 19 ऑगस्ट दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10 रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रू. अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला 30 रू. दर द्यावा या मागण्यांचे लेखी पत्र, ई-मेल, फोन कॉल किंवा इन्स्टाग्राम या विविध मार्गांनी 5 लाख निवेदने मुख्यमंत्र्यांना देऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%89.-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87---%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87/hGDk0k.html", "date_download": "2020-10-01T01:10:55Z", "digest": "sha1:RENIB5K7SUEPT3KTUOLZVETURSXI75B5", "length": 6816, "nlines": 40, "source_domain": "rajsatya.page", "title": "इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर करावे - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nइंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर करावे - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nFebruary 25, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nइंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर करावे - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nमुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या. कामाची प्रगती पाहण्यासाठी मंगळवारी स्वतः सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह स्मारकाच्या जागेस भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nइंदुमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.\nश्री. पटोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे व्हावे. लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावे, अशी अनुयायांची भावना आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने स्मारकाचे काम युद्धपातळीवर करावे. स्मारकाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय विद्यापीठ व्हावे, अशी मागणी आहे. याबाबतची शक्यता पडताळून पहावी.\nश्री. बनसोडे यांनीही स्मारकाचे काम लवकर���त लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्री. शेवाळे यांनी स्मारक व चैत्यभूमी यांना जोडणारा रस्ताही करण्यात यावा, अशी सूचना करून चैत्यभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने सरचिटणीस श्री. नागसेन कांबळे व अध्यक्ष श्री. महेंद्र कांबळे यांनी स्मारकासंबंधीच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. स्मारकाच्या कामाचा वेग वाढवावा, स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार हे सांची स्तुपाच्या रुपात असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर स्टॅच्यू ऑफ इक्विटी असे लिहावे. सुसज्ज ग्रंथालय असावे, स्मारकाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विद्यापीठ स्थापन करावे, डॉ. आंबेडकर यांचे संघर्ष दाखविणारे चित्रण, विविध आंदोलनाचे चित्रण तसेच त्यांचे आई-वडिल, पत्नीचे शिल्प रेखाटावे, डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे प्रदर्शन दालन उभारावे आदी मागण्या यामध्ये मांडण्यात आल्या. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती सोनिया सेठी, वास्तुरचनाकार श्री. शशी प्रभू आदी यावेळी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80....%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF/UhAYiW.html", "date_download": "2020-10-01T02:05:05Z", "digest": "sha1:2LEUFIXJMHBKMLE43OIERXINGBZIXBHF", "length": 6433, "nlines": 42, "source_domain": "rajsatya.page", "title": "कमीत कमी लोकांनी एकत्र येऊन मशिदीमध्ये नमाज अदा करावी....कराडमधील सर्व मुस्लिम समाजाचा निर्णय - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकमीत कमी लोकांनी एकत्र येऊन मशिदीमध्ये नमाज अदा करावी....कराडमधील सर्व मुस्लिम समाजाचा निर्णय\nMarch 19, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकमीत कमी लोकांनी एकत्र येऊन मशिदीमध्ये नमाज अदा करावी....कराडमधील सर्व मुस्लिम समाजाचा निर्णय\nकराड - कोरोनाचा प्रादुर्भा��� रोखण्यासाठी मुस्लिम समाजाने एकत्र येऊन नमाज पडण्यापेक्षा नमाजासाठी नियोजन कमीत कमी जागेत करून नमाज पठण करावी असा निर्णय घेण्यात आला.\nशुक्रवारी मुस्लिम समाज एकत्रित येऊन मशिदीमध्ये नमाजासाठी ज्यादा लोकांची गर्दी होत असते व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय पर्याय करू शकतो यावर कराड शहर मुस्लिम समाजाचे सर्व जिम्मेदार, शहरातील सर्व उलेमा कमेटी तबलिग जमआत जिम्मेदार, सुन्नी जमात यांचे संयुक्तीक बैठक होऊन त्यामध्ये शुक्रवारी होणाऱ्या नमाजीचे नियोजन कमीत कमी लोकांमध्ये मशीदीत नमाज आदा करण्याचे ठरले आहे.\nजिल्हाधीकारी, जिल्हापोलिस प्रमुख, प्रांतसाहेब, तहसीलदार, यांचा आवाहनास प्रतिसाद देऊन कराड शहरामध्ये कोरोना व्हायरस थांबिवणेसाठी व समाजातील सदर रोगापासून वाचविणेसाठी शासनामार्फत राबिवल्या जाणाऱ्या विविध उपाय योजनांमध्ये एकत्रित गर्दीवरून प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी नमाजासाठी कमीत कमी लोकांनी एकत्र येऊन नमाज पठण करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.\nबाकीच्या लोकांनी घरीच नमाज अदा करावी व लहान मुले मशिदीत न-आणण्यास मनाई करण्यात आली आहे. मदरसा व मक्तबला सुद्धा ३१ मार्च पर्यंत सुट्टी देण्याचे नियोजन केले आहे .सर्दी,पडसे,ताप, असणाऱ्यांनी व्यक्तींनी मशिदीत येणे टाळावे अशी सूचना देण्यात यावी. मशिदीजवळ सार्वजनिक\nठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nकोरोना व्हायरस यावर समाजातील सर्व शहरी नागरिक व प्रशासन एकत्र येऊन या रोगाचे उच्चाटन पूर्ण तालुक्यातून करूच परंतु शिरकाव सुद्धा होऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला.\nसदर कामी उपविभागीय अधिकारी दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सहकार्य करण्याची हमी दिली आहे. शहरातील जबाबदार मुस्लिम नागरिक व उलेमा कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यापुढे शासनाकडून जे निर्देश येतील त्याचे काटेकोरपने पालन करण्याचे मुस्लिम समाजाने मान्य केले.अशी सूचना सर्व तालुक्यातील मुस्लिम समाजाला देण्याचे नियोजन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/belapur-badgi-small-scale-irrigation-project-overflow-akole-taluka-336908", "date_download": "2020-10-01T00:16:47Z", "digest": "sha1:3JNHK3TIIFGGNSKI6JU5W6YYWIQTG7XA", "length": 13907, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "बेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो | eSakal", "raw_content": "\nबेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो\nबेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने एकूण ९४.५८ दशलक्ष घनफूट क्षमतेचा साठवण तलाव भरून वाहू लागला आहे.\nअकोले (अहमदनगर) : तालुक्यातील बेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने एकूण ९४.५८ दशलक्ष घनफूट क्षमतेचा साठवण तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे सरपंच जालिंदर फापाळे व ग्रामस्थांनी जलपुजन केले.\nजलपूजन केल्यानंतर सरपंचांनी ग्रामस्थांना पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी सरपंचांसह शिवाजी फापाळे, बाबाजी फापाळे, भिमा फापाळे, पोलिस पाटील केशव त्रिभुवन, बाळासाहेब फापाळे, आप्पाजी फापाळे, प्रकाश फापाळे, के. डी. घबाडे, रामदास हांडे, बाळासाहेब फापाळे, रमेश पवार, हौशीराम गोपाळे, जयराम फापाळे, राजू कुऱ्हाडे, दिनकर फापाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nहा तलाव भरल्यामुळे कोटमारा धरणात नवीन पाण्याची आवक झपाट्याने सुरू झाली आहे. या पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील ब्राह्मणवाडा, जांभळे, काळेवाडी, बदगी तसेच लाभक्षेत्रातील बेलापूर, चैतन्यपूर, जाचकवाडी येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.\nमाती साठवण तलाव या प्रकारात मोडणाऱ्या या प्रकल्पाची उंची १९.९३ मीटर व लांबी ५०७.०० मीटर आहे.१७.८० चौकिमीचे पाणलोटक्षेत्र आहे. ७७.८५ दशलक्ष घनफूट उपयुक्तसाठा तर १६.१३ मृतसाठ आहे. यंदाच्या उन्हाळ्यात देखील हे धरण कोरडे ठाक पडले होते. परिणामी बेलापूर व ब्राह्मणवाडा दोन्ही गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. तलाव भरल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोहाऱ्यातून 30 हजार घेऊन दोन मुले सोलापूरमार्गे पुण्याला जात होते पळून पण...\nसोलापूर : वहिनी गाणगापूरला निघणार होती, त्यामुळे सोलापूर एसटी स्टॅण्डवरून कर्नाटकला जाणारी एसटी कधी जाते, याची माहिती घेण्यासाठी बालकल्याण समितीच्या...\nआपले सरकार केंद्रासाठी अर्ज करा ; निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे\nकोल्हापूर : आपले सरकार केंद्र केंद्र सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे य��ंनी केले आहे....\nसोलापूर शहरातील गैबी पीर दर्गापरिसरात घाणीचे साम्राज्य\nसोलापूर : होटगी रोड येथील गैबी पीर दर्गापरिसरात ओंकार अपार्टमेंट व अन्य इमारतींना लागून असलेल्या मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे....\nडॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल\nशिक्रापूर (पुणे) : नातेवाईक महिलेचे पूर्ण बिल मागितले म्हणून येथील एका खासगी कोविड सेंटरमधील डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर वैद्यकीय...\nसोलापूर जिल्ह्यातील 1806 सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर, दूध पंढरी, शिवामृत, पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे, सिध्देश्‍वर, जनता बॅंकेचा समावेश\nसोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नसल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबरपर्यंत...\n'वेतन द्या, अन्यथा 9 आक्‍टोबरपासून आंदोलन'\nकोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार प्रलंबीत आहे. तो येत्या 7 आक्‍टोबर पर्यंत द्यावा, अन्यथा येत्या 9 आक्‍टोबरपासून एसटी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/due-lack-rain-mohol-area-sowing-crops-stopped-340851", "date_download": "2020-10-01T02:00:18Z", "digest": "sha1:WOCSJE6ABN5FAKBHW2C6G3OMWLJH22QG", "length": 15138, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"मघा आणि ढगाकडे बघा' अशी झाली मोहोळ तालुक्‍याची परिस्थिती ! | eSakal", "raw_content": "\n\"मघा आणि ढगाकडे बघा' अशी झाली मोहोळ तालुक्‍याची परिस्थिती \nमोहोळ तालुक्‍याची पावसाची सरासरी साडेपाचशे मिलिमीटर इतकी आहे. अद्यापपर्यंत 355 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अनेक भागांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर अद्यापही काही भागात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने बोअर व विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.\nमोहोळ (सोलापूर) : गेल्या आठ दिवसांपासून कडक उन्हाची तीव्रता वाढली असून, शेतात उभी असलेली पिके उन्हाच्या तडाख्याने सु��ू लागली आहेत. जुन्या म्हणीनुसार \"मघा आणि ढगाकडे बघा' अशी परिस्थिती मघा नक्षत्रात निर्माण झाली आहे. दरम्यान, बैलपोळा झाल्यानंतर मोहोळ तालुक्‍यात ज्वारी पेरणीला प्रारंभ होत असतो, मात्र पाऊस थांबल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जमिनी मशागती करून तयार ठेवल्या आहेत.\nहेही वाचा : धक्कादायक अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन बालकांना मातेने दिले दुसऱ्यांच्या ताब्यात\nमोहोळ तालुक्‍याची पावसाची सरासरी साडेपाचशे मिलिमीटर इतकी आहे. अद्यापपर्यंत 355 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अनेक भागांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर अद्यापही काही भागात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने बोअर व विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. मात्र अद्यापपावेतो एकही मोठा पाऊस झाला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे त्यांनी कांदा, ऊस, मका लागवड सुरू केली आहे. कांद्याच्या रोपांचा सारा 600 ते 800 रुपये किमतीला विकला जात आहे.\nहेही वाचा : \"उजनी' शंभर टक्के भरताच धरणग्रस्तांनी केले ढोल-ताशाच्या गजरात जलपूजन\nतालुक्‍यात तीन साखर कारखाने असल्याने उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या तालुक्‍यात डाळिंब, द्राक्ष, पेरू, सीताफळ या फळबागांचेही क्षेत्र विस्तारले आहे. फळबागांबरोबर शेवंती, झेंडू यांची फुलशेतीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धती सोडून नवीन पद्धती स्वीकारत आहे. टोमॅटो, वांगी, कांदा, काकडी हा भाजीपाला पिकविण्यात मोहोळ तालुका जिल्ह्यात वरच्या क्रमांकावर आहे. पापरी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र वाढीस लागल्याने व स्थानिक मजुरांना द्राक्षबागेचे काम जमत नसल्यामुळे पुणे जिल्ह्यातून मजूर कामासाठी आणले जात आहेत.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड जनसुनावणी अखेर उरकलीच\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड सुधारित आराखड्यावरील जनसुनावणी बुधवारी प्रशासनाकडून फक्त लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उरकण्यात आली....\nलॉकडाउनचा उपयोग ‘टेक्नोसॅव्ही’ होण्यासाठी\nपुण्यातील ज्येष्ठांची ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली; ऑनलाइन व्याख्याने, गाण्यांतून मनोरंजन पुणे - कोरोना आपत्तीच्या काळात सकारात्मक विचार करत...\nनैसर्गिक साधनसंपत्तीतून आदिवासी होताहेत समृद्ध; बांबूने दिला जगण्याचा आधार\nनागपूर : गडचिरोली जिल्ह्यात विपूल नैसर्गिक संपन्नता आहे. आयुर्वेदिक वनौषधींची खाण समजल्या जाणाऱ्या या भागात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते...\nढिंग टांग : ऑन ड्यूटी चोवीस तास\nस्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : रात्रीचा पहिला प्रहर. चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर...मे आय कम इन...\nआपल्या देशात पुरेसे रक्तसंकलन होत नाही. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना त्याचा फटका बसतो. अनेक शस्त्रक्रियाही रखडतात. त्यावर प्रभावी आणि व्यापक...\nमहाडमधील भीषण घटना, दोन चिमुरड्यांचा बंद कारमध्ये गुदमरून मृत्यू\nमहाड, ता. 30 : मुंबई - गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एका बंद कारमध्ये दोन लहानग्या सख्ख्या भावांचा बुधवारी सायंकाळी गुदमरून मृत्यू झाला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/non-covid-patients-started-suffering-without-treatment-district-342834", "date_download": "2020-10-01T02:40:27Z", "digest": "sha1:LDDOOW6BWGE26P7TMODWQFHJPNV5X3QZ", "length": 14288, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिल्ह्यात उपचारविना तडफडू लागले नॉन-कोविड रुग्ण | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात उपचारविना तडफडू लागले नॉन-कोविड रुग्ण\nकोरोनाच्या संशयामुळे नॉन-कोविड रुग्णाची फरफट सुरू आहे. ते उपचारविना तडफडू लागले आहेत. त्यांच्यावरील उपचार गरजेचे आहेत. संपूर्ण जिल्हा कोरोनाने ढवळून निघाला आहे.\nनवेखेड : कोरोनाच्या संशयामुळे नॉन-कोविड रुग्णाची फरफट सुरू आहे. ते उपचारविना तडफडू लागले आहेत. त्यांच्यावरील उपचार गरजेचे आहेत. संपूर्ण जिल्हा कोरोनाने ढवळून निघाला आहे. रोज वेगवेगल्या गावात कोरोना चे रूग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. अनेकजण दगावले आहेत. नॉन कोविड रुग्ण उपचारासाठी बाहेर पडले तर त्यांच्यासाठी रुग्णालयाने उपचारासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत.\nजिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये इतर आजारी रूग्णांचे हाल होत आहेत. आधी कोविडची टेस्ट करून या मग उपचार करू असा सूर डॉक्‍टर लोकांनी आळवायला सुरवात केली आहे. कोविड टेस्ट करायला रुग्णाची व नातेवाईकांची ना नाही परंतु त्या साठी दोन ते चार दिवस जात असल्याने मूळ आजार बळावत आहे. व त्यावर वेळीच उपचार न झाल्याने हे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. अगदी किरकोळ आजाराने आजारी असलेल्या रुग्णाना ही याचा फटका बसला आहे. तसेच आजारी रुग्णाची कोविड टेस्ट केली. व त्यातील एखादी टेस्ट पोझिटीव्ह आली तर कोविडच्या उपचारांना सुरवात केली जाते.\nमूळ दुखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यातूनही रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. नवेखेड, बोरगाव परिसरात अशा घटना घडल्या आहेत. कोविड महामारीच्या विरोधात प्रशासन, डॉक्‍टर, इतर सेवक झटत आहेत. हे जरी खरं असलं तरी नॉन कोविड ची तपासणी करने ही त्यांची जबाबदारी आहे. कोविड रुग्ण हाताळताना जी खबरदारी घेतली जाते. तीच खबरदारी रेग्युलर चे रुग्ण हाताळताना घ्या परंतु त्यांच्यावरील उपचार बंद करू नका अशी मागणी लोकांच्यामधून होत आहे.\nगावोगावी नॉन कोविड रुग्णाची तपासणी अत्यावश्‍यक बनत चालली आहे.त्यांच्यावरील उपचार वेळेत व्हावेत.\n- कार्तिक पाटील, संचालक राजारामबापू साखर कारखाना.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी भागात कर्ज काढून जगणाऱ्यांचे व्यवसाय मोडकळीस\nआटपाडी : दुष्काळाशी दोन हात करून व्यवसाय, उद्योग, कला, क्रीडा क्षेत्रात धडपडणाऱ्या माणसांवर आभाळ कोसळलं आहे. कर्ज काढून जगण्याची धडपड करणाऱ्यांचे...\nलोकहो जबाबदारीने वागा, कारण कोविडनंतर आजारांना मिळतंय आमंत्रण; विसराळूपणा, मधुमेह आहेत उदाहरणं\nमुंबई : अनलॉक सुरु झालं असलं तरीही फिरताना, सरकारी नियमांचे पालन करा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या पालिकेच्या मोहिमेला पाठींबा देऊन एकत्र...\nजयसिंगपूला विक्रेत्यांची होणार अँटिजेन चाचणी\nजयसिंगपूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या...\nगडहिंग्लजला नव्या वर्षा�� 192 संस्थांच्या निवडणुका\nगडहिंग्लज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात महिन्याभरात तब्बल अडीच हजार बाधित\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाने कहर केला असून, महिन्यातील 30 दिवसांत तब्बल दोन हजार 525 नवीन रुग्ण मिळाले आहेत. 73 व्यक्तींचा...\nशिरोळ, हातकणंगलेत 26,894 पदवीधर, शिक्षक मतदारांची नोंद\nइचलकरंजी : पदवीधर मतदारसंघातील निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळाल्याने इच्छुकांच्या हालचालींना जोर आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारांशी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/state-board-announces-12th-assessment-plan-346480", "date_download": "2020-10-01T02:51:19Z", "digest": "sha1:77LYWZJXOABJPWV4XFA76CKVDFITNMXT", "length": 15943, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "बारावीचा मूल्यमापन आराखडा राज्य मंडळाकडून जाहीर | eSakal", "raw_content": "\nबारावीचा मूल्यमापन आराखडा राज्य मंडळाकडून जाहीर\nराज्य मंडळाकडून बारावीच्या पूनर्रचित व नविन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या नव्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे हा मूल्यमापन आराखडा राज्य मंडळाच्या संकेतस्थळवर जाहीर केला आहे.\nपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची सुधारित मूल्यमापन योजना, घटकनिहाय गुणविभागणी व अंतर्गत मूल्यमापन योजना याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील मूल्यमापन आराखडा राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nराज्य मंडळाकडून बारावीच्या पूनर्रचित व नविन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या नव्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे हा मूल्यमापन आराखडा राज्य मंडळाच्या संकेतस्थळवर जाहीर केला आहे.\nइयत्ता बारावीच्या भाषेत्तर गटातील इतिहास, भूशास्त्र, राज्यशास्त्र, बालविक���स, वस्त्रशास्त्र, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, पूस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, चिटणीसांची कार्यपध्दती, सहकार, कृषीविज्ञान, माहिती तंत्रज्ञान-विज्ञान, कला व वाणिज्य, शिक्षणशास्त्र, पर्यावरण व जलसूरक्षा या विषयांच्या सुधारित मूल्यमापन योजनेची यंदा अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून सुरू करण्यात आली आहे. मंडळाने निश्‍चित केलेल्या सुधारित मूल्यमापन योजनेसाठी येत्या काळात शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात विषय शिक्षकांना विषयनिहाय मूल्यमापन आराखडे आणि अन्य तपशीलाची माहिती देण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे. राज्यातील सर्व विभागीय मंडळांनी या संदर्भातील माहिती कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना त्वरित पाठवावी, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n\"बदलेल्या मुल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य यावर भर दिला गेला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रमाण वाढविल्याने विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान घेता येणार आहे. परंतु त्यांना मूल्यमापन पत्रिका (एक्टिविटी शीट) सोडविताना दिलेला कालावधी कमी पडणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी नक्कीच होणार आहे. अंतर्गत गुण असल्यामुळे या मुल्यमापनात विद्यार्थ्यांचा राज्य मंडळाच्या लेखी परीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण अभ्यास व्हावा व त्यांचा अभ्यासक्रम आकलनशक्ती वाढावी यावर भर दिला आहे.\"\n- अविनाश ताकवले, राज्य मंडळाचे अभ्यासगट सदस्य\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरदेशी विद्यार्थ्यांना पुण्यात येण्याची लागली ओढ\nपुणे - 'कोरोना'मुळे पुण्यात शिक्षणासाठी विद्यार्थी येणार का असा प्रश्‍न संस्थाचालक, प्राध्यापक यांना पडलेला असतानाच परदेशी विद्यार्थ्यांना पुण्यात...\nहाथरस घटनेचे पुण्यात पडसाद; योगींच्या राजीनाम्याची मागणी\nपुणे - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पुण्यात पडसाद उमटले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (रिपाइ)...\nपुणेकरांची घटत्‍या चाचण्यांच्या आड लपली रुग्णसंख्या\nपुणे - पुणेकरांच्या प्रयोगशाळा चाचणीचा वेग कमी करून, कोरोना नियंत्रित केल्याचा धिंडोरा महापालिका प्रशासन पिटत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाचा संसर्ग...\nपुणे विभागात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले\nपुणे - पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होणाचे प्रमाण 80.70 टक्के इतके आहे. मागील आठवडाभरात ते 78.10 टक्‍के होते. या...\nलायसन्स, ‘आरसी’ ठेवा मोबाईलमध्ये\nपुणे - ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड), स्मार्ट लायसन आदी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) कागदपत्रे जवळ घेऊन फिरण्याची आता गरज...\n'मुद्रांक शुल्क' कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत लेखणी बंद\nपुणे - राज्य सरकारकडील विविध प्रलंबित मागण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागातील अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी आजपासून (ता.1) बेमुदत लेखणी बंद आंदोलन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/movie-review-of-hindi-movie-gully-boy-33105", "date_download": "2020-10-01T02:15:07Z", "digest": "sha1:Q53LGMRQLDXDJAPFV5ND5R2M2QK7Z2HA", "length": 21895, "nlines": 145, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Movie Review : गली बॉय' के मन की 'मुराद'! | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nMovie Review : गली बॉय' के मन की 'मुराद'\nMovie Review : गली बॉय' के मन की 'मुराद'\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' या सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या झोया अख्तरचा 'गली बॉय' हा सिनेमा एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवणारा आहे.\nBy संजय घावरे बॉलिवूड\n'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' या सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या झोया अख्तरचा 'गली बॉय' हा सिनेमा एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवणारा आहे. मागील काही वर्षांपासून रॅप सिंगींगची कला जागतिक पातळीवर तळागाळातील तरुणाईपर्यंत पोहोचलेली आहे. इंग्रजी रॅपिंगसोबतच आता प्रादेशिक भाषेत रॅप करणाऱ्या कलाकारांची संख्याही वाढली आहे. रॅपिंगचं हे विश्व आजवर हिंदी सिनेमात कोणीही मांडलेलं नाही. हेच काम करताना झोयानं एका अशा तरुणाची कथा जगासमोर आणली आहे जी केवळ प्रेरणादायीच नाही, तर स्वप्न पाहून ती साकार करण्याची जिद्द अंगी बाणवणारी आहे.\nया सिनेमाची कथा डिव्हाईन आणि नेझी या स्ट्रीट रॅपर्सच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. या सिनेमात दिग्दर्शिकेच्या रूपातील एक वेगळीच झोया दिसते. यापूर्वी सिनेमांमध्ये उच्चभ्रू वस्तीतील कथा मांडणारी झोया या सिनेमासाठी थेट धारावीत उतरली. रणवीर सिंग आणि आलिया भट या दोन मुख्य व्यक्तिरेखांच्या बळावर तिने एक असा म्युझिकल ड्रामा बनवला आहे, जो तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना पाहायला आवडेल. रीमा कातगीसोबत झोयानं लिहिलेली पटकथा या सिनेमाचा आत्मा आहे.\nझोपडपट्टी ते गली बॉय\nड्रायव्हरचं काम करणाऱ्या आफताब शेख (विजय राज) यांचा मुलगा मुरादची (रणवीर सिंग) ही कथा आहे. धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुरादच्या घरी आई (अमृता सुभाष), आजी (ज्योती सुभाष) आणि भाऊ चिंटू (राहुल) असा परिवार आहे. घरची परिस्थिती हालाखीची असूनही त्याचे वडील दुसरं लग्न करतात. कॅालेजमध्ये शिकणाऱ्या मुरादला गाणी लिहिण्याचं वेड असतं. गल्लीतील मित्रांच्या जोडीला प्रेयेसी सफीनाही (आलिया भट) त्याला साथ देत असते. एक दिवस त्यांच्या कॅालेजमध्ये रॅपर एम.सी. शेरचा (सिद्धांत चतुर्वेदी) ग्रुप परफॅार्म करायला येतो. मुरादला त्यांचं रॅपिंग खूप भावतं. त्यानंतर तो एम.सी.ला फेसबुकवर शोधून गाठतो. इथेच मुरादची एका वेगळ्या विश्वात एंट्री होते. हे विश्व असतं रॅप साँगचं. इथेच त्याला 'गली बॉय' हे नावही मिळतं. मित्रांच्या साथीने तो रॅप साँग परफॅार्म करायलाही शिकतो आणि स्पर्धांमध्ये उतरून स्वत:ला सिद्धही करतो. सोशल मीडियावर 'गली बॉय'चा धमाका होतो आणि तो मग रॅप बॅटलमध्ये सहभागी होत विजयश्री खेचून आणतो.\nपटकथेची मांडणी अतिशय साध्या पद्धतीने केली जाणं ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. अतिरंजक स्वप्न, आकांक्षा आणि ड्रामेबाजीच्या फंदात न पडता एखाद्या झोपडपट्टीमध्ये कशा प्रकारचं वातावरण असू शकतं त्याचं सुरेख चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. 'कोई बडी मुराद अगर सपने में दिख जाए, तो ट्राय करने का ना', 'ये सिक्का भी एक दिन कमाल दिखाएगा', 'अपना टाइम आएगा...' या संवादांच्या जोडीला 'नौकर का बेटा नौकर बनेगा ये फितरत' हा संवाद मुरादला प्रवाहाविरोधात पोहण्याची शक्ती देण्यासाठी पूरक ठरतो. याचं श्रेय संवादलेखक-अभिनेते विजय मौर्या यांना जातं.\nविशेष म्हणजे या सिनेमातील नायक केवळ चांगलंच काम करत नाही, तर गरजेसाठी चोऱ्याही करतो आणि वेळप्रसंगी प्रेयेसीचा विश्वासघातही करतो. इथेच या सिनेमाच्या कथेतील खरेपणा भावतो. केवळ गोड-गोड न दाखवता एखाद्या गलिच्छ वस्तीत राहणारा तरुण काय करू शकतो हे प्रामाणिकपणे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. असं असलं तरी या सिनेमात गरीबीचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं नाही. त्यामुळेच इथली गरीबी आणि झोपडपट्टीही सिनेमातील एक व्यक्तिरेखाच वाटू लागते.\nकथानकात उतार - चढाव\nनायकाच्या जीवनातील चढ-उतार मांडताना तो कुठेही व्हॅायलंट होणार नाही याची काळजीही घेण्यात आली आहे. नायक वडीलांना धक्का देतो तो केवळ आपल्या आईचा बचाव करण्यासाठी. त्यांच्यावर हात उचलत नाही. वडीलांच्या जागेवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करताना मालकाच्या मुलीच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी पबमध्ये जाऊन तोडफोडही करीत नाही. यांसारख्या बऱ्याच घटना रणवीरने यापूर्वी साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि मुरादमधील फरक अधोरेखित करतात. 'मेरे बॅायफ्रेंड से गुलूगुलू करेगी, तो धोपटूंगीही ना उसको...' यांसारख्या डायलॅागच्या जोडीला सफीनाचा गेटअप आणि आलिया भटचा वास्तववादी अभिनय तिला एखाद्या झोपडपट्टी टाईप मुलीच्या रूपात सादर करण्यात यशस्वी ठरला आहे. सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंतच्या कथानकात बरेच उतार-चढाव असून कथानक वेगात पुढे सरकतं. मध्यंतरानंतर मात्र थोडा वेळ काढत पुढे सरकतं. त्यात मुरादचा स्ट्रगल असल्याने कदाचित असं घडलं असण्याची शक्यता आहे.\nया सिनेमाच्या यशात लेखक-दिग्दर्शक-कलाकारांचा जितका मोलाचा वाटा आहे, तितकाच तंत्रज्ञांचाही आहे. संगीतकार शंकर-एहसान-लॅाय यांचं संगीतही या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावतं. बोस्को आणि सीझर या कोरिओग्राफर दुकलीने केलेली कोरिओग्राफी रणवीरसह त्याच्या संपूर्ण ग्रुपला खऱ्याखुऱ्या रॅपर्सच्या रूपात सादर करणारी आहे. इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमात चार टिपीकल स्टाईलची गाणी नाहीत. यात केवळ आणि केवळ रॅप साँग्जच आहेत. सिनेमॅटोग्राफर जय ओझा यांची सिनेमॅटोग्राफीही लक्ष वेधून घेणारी आहे. बाहेरून कारवर पडणाऱ्या असंख्य छोट्या लाईट्सचं प्रतिबिंब टिपणारा सीन, दरवाजा बंद होताना त्यावर दिसणाऱ्या रणवीरच्या दोन प्रतिमांचं दरवाजा बंद झाल्यावर एकत्र येणं... यांसारख्या बऱ्याच लहानसहान दृश्यांमधून त्यांनी आपली कलाकारी दाखवली आहे.\nरणवीर सिंग हे एक आकलनापलीकडलं रसायन असल्याचं हा सिनेमा पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं. मसालेदार 'सिंबा'ची जादू ओसरली नसताना या सिनेमात त्याने साकारलेला संयमी, सहनशील, विचारी मुराद मनाला भावतो. लुकपासून स्टाईलपर्यंत प्रत्येक बाबतीत आपण मुरादच दिसायला हवं यासाठी त्याने केलेला अट्टाहासही जाणवतो आणि रॅपिंगसाठी घेतलेली मेहनतही.... या जोडीला आलिया भटसोबतची त्याची केमिस्ट्रीही वर्क करते. आलियानेही पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय करत आपल्यामधील अभिनयकौशल्याचं दर्शन घडवलं आहे. कोणतंही कॅरेक्टर द्या, आम्ही ते त्या प्रकारे साकारू हेच जणू या दोघांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. यांच्या जोडीला सिद्धांत चतुर्वेदीनेही अप्रतिम काम केलं आहे. रणवीरच्या आईच्या भूमिकेत अमृता सुभाषने कमालीचा अभिनय केला आहे. वास्तवात अमृताची आई असणाऱ्या ज्योती सुभाष यांनीही आजीची छोटीशी भूमिका छान रंगवली आहे. विजय राजने साकारलेले सणकी, संपातलेले वडीलही लक्षात राहतात. यासोबतच कल्की कोचलीन, विजय वर्मा, शिबा चढ्ढा, नकुल सहदेव, श्रुती चौहान आदी कलाकारांची कामंही चांगली झाली आहेत.\nफिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेत आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहात ते साकार करण्याची जिद्द असणाऱ्या मुरादची कथा प्रेरणादायी ठरणारी आहे. हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या अनेकांना आपल्या मनातील 'मुराद' पूर्ण करण्याचं बळ देणारा हा सिनेमा प्रत्येकाने पाहायला हवा.\nनिर्माते : रितेश सिधवानी, झोया अख्तर, फरहान अख्तर\nदिग्दर्शक : झोया अख्तर\nकलाकार : रणवीर सिंग, आलिया भट्ट, कल्की कोचलीन, सिद्धांत चतुर्वेदी, अमृता सुभाष, विजय राज, विजय वर्मा, शिबा चढ्ढा, नकुल सहदेव, श्रुती चौहान\n‘व्हॅलेंटाइन डे’ला अवतरली आदितीची ‘राधा’\nहिंदी सिनेमापरीक्षणगली बॉयरितेश सिधवानीझोया अख्तरफरहान अख्तर\nकर्ज फेडण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल, यूट्युबवर पाहून छापल्या शंभरच्या बनावट नोटा\nकेंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकर���ंची कोरोनावर मात\nराज्यात १८ हजार ३१७ नवे रुग्ण, ४३० जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २६५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५६ नवीन कोरोना रुग्ण\nकल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ४८२ रुग्ण\nआमीर खानच्या पाणी फाऊंडेशननं 'या' गावात उभारलं जंगल\nकंगनाचं ‘ते’ वक्तव्य चुकीचंच, उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल\nमुंबईतील यशवंत नाट्य संकुलाला लवकरच मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा\nचित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड\nदिपिकासह श्रद्धा, सारा, रकुल प्रितला कोरोना चाचणी करण्याचे आदेश\nयुनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पुरस्कारानं सोनू सूद सन्मानित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/hitman-rohit-sharma-retire-from-fourth-test/", "date_download": "2020-10-01T00:46:06Z", "digest": "sha1:PQQJUMH7DG3XGITKRQEBCUJAXTSEBBOQ", "length": 11814, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "हिटमॅन रोहित शर्माची चौथ्या कसोटीतून माघार - News Live Marathi", "raw_content": "\nहिटमॅन रोहित शर्माची चौथ्या कसोटीतून माघार\nNewslive मराठी- काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रोहितने मी बाप होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.\nभारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या आनंदी बातमीमुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.\nदरम्यान, सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, आपल्या लाडक्या लेकीला पाहण्यासाठी तो लवकरच भारतात परतणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी रोहित मुकणार असला तरी तो एकदिवसीय मालिकेसाठी पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे.\nTagged ऑस्ट्रेलिया, कसोटी, भारत, रोहित शर्मा\nसोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहांना अडकविण्यात सोनियांचा हात – स्मृती इराणी\nNewslive मराठी- सोहराबुद्दीन प्रकरणात भाजपाध्यक्ष अमित शहा यांना अडकविण्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा हात होता अशी टीका केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक कट करत अमित शाह यांना सीबीआयच्या मदतीने सोहराबुद्दीन प्रकरणात अडकवले. मात्र न्यालयाने याप्रकरणी दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो, असंही इराणी यांनी म्हटंलं आहे. अमित शहा यांना […]\nआता मांजरांची होणार नसबंदी\nNewslive मराठी- मोठ्या शहरात भटके कुत्रे आणि मांजरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील भटक्या मांजरांची नसबंदी करण्याचे आयोजले आहे. एनिमल वेलफेयर बोर्ड ऑफ इंडियाने मांजरांची नसबंदी करण्यास परवानगी दिली आहे. प्रत्येक मांजराची नसबंदी करण्यासाठी 600 ते 800 रूपये खर्च येण्याची अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान मांजरांची नसबंदी करणारे मुंबई हे पहिले शहर […]\nमलायका अरोराने दिला सेक्सी लुक; पाहा फोटो\nNewslive मराठी- बॉलिवूडची मुन्नी अर्थातच मलायका अरोरा हिनेही नुकतेच आपले काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. मलायकाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मोहिनी चाहत्यांवर आजही कायम आहे. View this post on Instagram #throwback @gqindia @signe_vilstrup @mehakoberoi A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on Jan 3, 2019 at 9:19pm PST View this […]\nकालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आत्ता उत्तर देतील का\nसोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहांना अडकविण्यात सोनियांचा हात – स्मृती इराणी\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामी���नी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nसुशांतच्या फ्लॅटमध्ये भुताचा भास; सुशांतच्या कुकचा धक्कादायक खुलासा\nकोरोना चाचणीसाठी आलेल्या तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला स्वॅब\nखासदार नवनीत राणा यांनी कोरोनाची लढाई जिंकली; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/India-mobile-app-trell.html", "date_download": "2020-10-01T00:09:01Z", "digest": "sha1:O25WZGZLDHFNX5PELA6RYB3Z4I5GJMCD", "length": 7550, "nlines": 55, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "ट्विटर, पिंट्रेस्टला मागे टाकत देशी स्टार्टअप 'ट्रेल'ने घेतली आघाडी", "raw_content": "\nट्विटर, पिंट्रेस्टला मागे टाकत देशी स्टार्टअप 'ट्रेल'ने घेतली आघाडी\n➤५ दशलक्षांपेक्षा जास्त दैनंदिन सक्रिय यूझर्स\nमुंबई, १० जुलै २०२०: भारतात देशांतर्गत विकसित झालेल्या अॅपची मागणी वाढत आहे. त्यामुळे लाइफस्टाइल कंटेंट कॉमर्स प्लॅटफॉम ट्रेलने ५ दशलक्षांपेक्षा जास्त दैनंदिन सक्रिय यूझर्ससह भारतात ट्विटर आणि पिंट्रेस्टसारख्या इंटरनॅशनल कंपन्यांना मागे टाकले आहे. फ्री लाइफस्टाइल अॅपमध्ये #1 वर ट्रेंडिंग करत, प्लॅटफॉने एकाच दिवसात ४ लाखाहून अधिक नवे कंटेंट क्रिएटर्स जोडले तसेच १.२ दशलक्ष नवे कंटेंट अपलोड करण्यात आले आहेत.\nभारत सरकारच्या धाडसी निर्णयामुळे ट्रेलसारख्या नवोदित स्टार्टअप या क्षेत्रात एक प्रमुख इंडस्ट्री प्लेअरच्या रुपात पुढे येत आहेत. चिनी अॅपवर बंदी लागल्यानंतर ट्रेलप्रमाणेच पिंट्रेस्ट (२ दशलक्ष दैनंदिन सक्रिय यूझर) आणि ट्विटर (४.४ दशलक्ष दैनंदिन सक्रिय यूझर)च्या वापरातही वाढ दिसून आली.\nट्रेल हा भारतातील व्हिडिओ पिन्ट्रेस्ट म्हणून लोकप्रिय आहे. यूझर्सना आरोग्य आणि फिटनेस, सौंदर्य आणि त्वचेची काळजी, पर्यटन, चित्रपट समीक्ष, पाककृती, गृहसजावट आणि इतर अनेक श्रेणींमध्ये आपले अनुभव, शिफारशी आणि समीक्षणे शेअर करण्याची सुविधा या प्लॅटफार्मवर प्रदान केली जाते. हा लाइफस्टाइल व्लॉगिंग प्लॅटफॉर्म यूझर्सना मूळ भाषेत ३-५ मिनिटांचे व्हिडिओ तयार करण्याची परवानगी देतो. यात एक ‘शॉप’ फीचरदेखील आहे. याद्वारे व्ह्लॉग��ध्ये सादर केलेली उत्पादने खरेदी करता येतात. यासह प्लॅटफॉर्म यूझरला आपल्या इंटरफेसद्वारे पुरस्कार, बक्षीस आणि सुट्या मिळवण्याचीही सुविधा उपलब्ध करून देते.\nट्रेलचे सहसंस्थापक, पुलकित अग्रवाल म्हणाले, “ या प्लॅटफॉर्मचा दिवसेंदिवस होणारा विकास आणि कंटेंट क्रिएटर्सची वाढती आवड पाहून आम्ही उत्साहीत आहोत. अशा प्रकारे संधी मिळाल्यामुळे भारतीय इंटरनेट स्टार्टअप वेगाने विकसित होऊ शकते. तसेच दीर्घकाळ उपभोक्त्यांना उत्कृष्ट अनुभव देऊ शकतो. यावर पूर्वी प्रस्थापित कंपन्यांचे वर्चस्व होते.”\n२०१७ मध्ये स्थापनेनंतर, ट्रेल देशभरात आपल्या मातृभाषेत बोलणा-या ग्राहकांच्या लाइफस्टाइल कंटेंटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. याचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त यूझर्स टिअर-२ आणि टिअर ३ शहरांमध्ये आहेत. ट्रेलने नुकतेच प्लॅटफॉर्ममध्ये तीन नव्या भाषा समाविष्ट केल्या आहेत. मराठी, कन्नड आणि बंगाली. म्हणजेच आता हा प्लॅटफॉर्म एकूण ८ भाषांमध्ये (इतर भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम) उपलब्ध आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/As-in-Ayurveda-you-should-avoid-drinking-wate-when-possible-because.html", "date_download": "2020-10-01T00:37:25Z", "digest": "sha1:YFXJZWWV2AZYZTBPMLYMX4KWZIC7JWD7", "length": 4221, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "आयुर्वेदाप्रमाणे जेवताना शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे कारण..", "raw_content": "\nआयुर्वेदाप्रमाणे जेवताना शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे कारण..\nbyMahaupdate.in सोमवार, मार्च १६, २०२०\nपाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.\nहे तर सर्वांना माहित आहे की पाणी हे एक उत्तम पेय आहे, पण काही लोक म्हणतात जेवण करताना पाणी प्यायला पाहिजे. काही लोक म्हणतात जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे.\nपरंतु आयुर्वेदाप्रमाणे जेवताना शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे. अन्न बराच वेळ पोटात राहिले तर शरीराल पोषण जास्त मिळेल. जर ���ेवताना जास्त पाणी प्यायले तर अन्न लगेच पोटात खाली जाईल, जर पाणी प्यायचेच असेल तर थोडे प्यावे आणि कोमट पाणी प्यावे.\nखूप थंड पाणी घेऊ नये. पाण्यात ओवा टाकून ते उकळून घ्यावे. अन्न पचण्यासाठी हे मदत करते. जेवण करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर किंवा जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.\nस्वस्थ राहायचे असेल तर देवाने दिलेल्या या देणगीचा भरपूर वापर करा. पाणी पिल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने चालते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिल्याने पोट साफ राहते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/bribe-taken-medical-officer/", "date_download": "2020-10-01T00:44:53Z", "digest": "sha1:N4ANXAAPOOWTICTAMJVOFKGJONRGEITW", "length": 9992, "nlines": 191, "source_domain": "malharnews.com", "title": "उपजिल्हा रूग्णालयातील सहायक अधीक्षक व कनिष्ठ लिपीकाला लाच घेताना रंगेहात पकडले | मल्हार न्यूज", "raw_content": "\nHome उत्तर-महाराष्ट्र नंदुरबार उपजिल्हा रूग्णालयातील सहायक अधीक्षक व कनिष्ठ लिपीकाला लाच घेताना रंगेहात पकडले\nउपजिल्हा रूग्णालयातील सहायक अधीक्षक व कनिष्ठ लिपीकाला लाच घेताना रंगेहात पकडले\nशिरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयातील सहायक अधीक्षक व कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी अटक केली असून सातव्या वेतन आयोगाचा फरक मंजूर करून देण्यासाठी 65 हजार रूपयांची लाच मगितल्याने ही कारवाई करण्यात आली आहे शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेले सहायक अधीक्षक गोपाळ पितांबर राणे व कनिष्ठ लिपिक गणेश श्याम माळवे या दोघा संशयितांना आज धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्याना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचुन शिरपूर उपजिल्हा रूग्णालय येथे कारवाई करत ताब्यात घेतले तक्रारदाराकडे अधीक्षक गोपाळ राणे व लिपिक गणेश माळवे यांनी सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढुन देण्यासाठी एकूण रकमेच्या दहा टक्के म्हणून 65 हजार रुपय��ंची लाच मागितली होती दि22 ऑगस्टला याबाबत तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती आज या विभागाच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात सापळा रचला त्यात रुग्णालय अधीक्षकांच्या कक्षात रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले एसीबीचे नाशिक विभाग अधीक्षक सुनील कडासने,अप्पर अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील उपअधीक्षक सुनील कुऱ्हाडे,निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, संदीप सरग,सुधीर सोनवणे आदींनी ही कारवाई केली.\nPrevious article“चातुर्मास-पर्युषणपर्वच्या” महोत्सवाला पोलीस निरीक्षक मुरलीधर करपेनी भेट\nNext articleशहीद शिरीषकुमार मंडळातर्फे दंत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nसामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कोळी यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nशिंदखेडा पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न\nइमानदारी अजुन जिवंत आहे\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\nपारदर्शक मतदानासाठी मतदानयंत्रांची सरमिसळ होणार\nभटके-विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यातील पहिल्या ग्राम समिती शाखा फलकाचे अनावरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/paushtik-gavhacha-chivda/?vpage=27", "date_download": "2020-10-01T02:32:13Z", "digest": "sha1:37KPO6H3YJJWREZB7YIWIVAXHDRSXXSA", "length": 7862, "nlines": 104, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पौष्टिक गव्हाचा चिवडा – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nHomeनाश्त्याचे पदार्थपौष्टिक गव्हाचा चिवडा\nAugust 17, 2018 मराठी पदार्थ व्हॉटसअॅप ग्रुप नाश्त्याचे पदार्थ\nलागणारे जिन्नस: स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो, मीठः रुचेल तेवढे, पापडखारः मीठाच्या प्रमाणात, शेंगदाणे: मुठभर, कढीपत्ता\nफोडणीसाठी: हळद,चिवडा मसाला , लाल तिखट/ हिरवी मिरचीआवडीप्रमाणे.\nकृती: प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भि���वावा. दुसर्‍या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे. कुकर थंड झाला की गहु १/२ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे. वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात. नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत. आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत. आवडत असल्यास लसूण बारीक चिरुन पण तोही खरपुस तळुन घ्यावा.\nहिरवी मिरची बारीक चिरुन तळुन घ्यावी. यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट चिवडा मसाला व चवीनुसार मीठ टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत. झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो. हा चिवडा मी माझ्या गुजराती मैत्रिणी कडे खाल्ला होता. तेव्हा अतिशय आवडला याला कोणत्याही प्रकारचा बुटका गहु वापरावा , साधारण एप्रिल मे मधे गव्हा वर प्रक्रीया करून ठेवावी पुढे वर्षभर जेव्हा हवा तेव्हा भाजून चिवडा तयार करता येतो , अतिशय कमी तेलावर होणारा रूचकर व पौष्टीक पदार्थ आहे\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/arjun-kapoor/articleshow/50232010.cms", "date_download": "2020-10-01T02:00:48Z", "digest": "sha1:VI2XXTAVAGGWVW5UZDSOJ3JNOBCYRED3", "length": 9903, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबॉलिवूडच्या यंग ब्रिगेडमधला जवान छोकरा अर्जुन कपूर एकदम बिनधास्त आहे. सोशल मीडियावर कुठल्याही विषयावर तो व्यक्त होतो\nबॉलिवूडच्या यंग ब्रिगेडमधला जवान छोकरा अर्जुन कपू��� एकदम बिनधास्त आहे. सोशल मीडियावर कुठल्याही विषयावर तो व्यक्त होतो. कशावरही भाष्य करायला तो कचरत नाही. मात्र आपलं मत मांडण्याची एक खास पद्धत असते. अलीकडचंच उदाहरण घ्या ना. शूटिंग संपवून घरी परतल्यावर सोफ्यावर बसून आराम करत असतानाचा फोटो त्यानं चाहत्यांसोबत शेअर केला. कामामुळे दमलेला असूनही अर्जुन धमाल-मस्तीच्या मूडमध्ये असल्याचं दिसून आलं. घरी आल्याचा आनंद व्यक्त करतच त्यानं 'घरवापसी' असा शब्दही आपल्या कमेंटमध्ये टाकला. सध्या या शब्द खूप वादग्रस्त ठरलाय. त्यावरुनच त्यानं हा टोला लगावल्याचं कळतं. त्याच्या याच स्वभावामुळे मुलींबरोबरच मुलांमध्येही तो लोकप्रिय आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nया सिनेमासाठी अक्षय कुमारने मोडला १८ वर्षांचा नियम...\nडॅडींसाठी ‘एनिथिंग…’ महत्तवाचा लेख\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.telsatech.org/page/how-to-create-a-system-restore-point-manually-in-xp/", "date_download": "2020-10-01T02:38:38Z", "digest": "sha1:3BVTIZGDLOLGNAI6DYRGPVNXLCK7L2G6", "length": 7019, "nlines": 22, "source_domain": "mr.telsatech.org", "title": "एक्सपी मध्ये मॅन्युअली सिस्टम रीस्टोर पॉईंट कसे तयार करावे 2020", "raw_content": "\nएक्सपी मध्ये मॅन्युअली सिस्टम रीस्टोर पॉईंट कसे तयार करावे\nवर पोस्ट केले १९-०४-२०२०\nआपण आपल्या संगणकावर ड्राइव्हर अद्यतनित करणार असाल किंवा नवीन प्रोग्राम स्थापित करणार असाल तर काहीतरी चूक झाल्यास सिस्टम रीस्टोर पॉईंट तयार करणे कदाचित एक चांगली कल्पना आहे. आपल्या रेजिस्ट्रीचा बॅकअप घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि तो भ्रष्ट झाल्यास आपण सामान्य ऑपरेटिंग राज्यात परत येऊ शकता हे सुनिश्चित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.\nहे लक्षात घेण्यासारखे आहे की सिस्टम रीस्टोर पॉइंट आपल्या कोणत्याही डेटाचा बॅकअप घेत नाही, तो केवळ सिस्टम फायली आणि विंडोज रेजिस्ट्रीचा बॅक अप घेतो. आपण बॅकअप हेतूसाठी क्लोनिंग किंवा आपल्या पीसीची प्रतिमा तयार करण्यासाठी माझे पोस्ट वाचले पाहिजे.\nअर्थात, आपल्याकडे आधीपासूनच बॅकअप सिस्टम असेल तर सिस्टम रिस्टोर बंद करून आपण खरोखर आपल्या संगणकाची कार्यक्षमता वाढवू शकता.\nतसे नसल्यास स्वहस्ते नवीन पुनर्संचयित बिंदू सहज कसे तयार करावे हे जाणून घेण्यासाठी वाचा. आपणास विंडोज व्हिस्टा, 7, 8 किंवा 10 मध्ये सिस्टम रीस्टोर पॉईंट तयार करायचा असेल तर सिस्टम रीस्टोर व्यवस्थापित करण्यासाठी माझे अन्य पोस्ट वाचा.\nएक्सपी मध्ये सिस्टम रीस्टोर पॉईंट तयार करा\nचरण 1: स्टार्ट, सर्व प्रोग्राम्स, अॅक्सेसरीज, सिस्टम टूल्सवर क्लिक करा आणि सिस्टम रिस्टोरवर क्लिक ���रा.\nचरण 2: एक पुनर्संचयित बिंदू रेडिओ बटणावर क्लिक करा आणि नंतर पुढील क्लिक करा.\nचरण 3: आता आपल्या पुनर्संचयित बिंदूचे एक चांगले वर्णन द्या जेणेकरून आपण नंतर काय स्थापित केले हे आपल्याला नक्की माहित असेल, म्हणजेच “ड्रायव्हर स्थापित करण्यापूर्वी” इ.\nचरण 4: आता तयार करा बटणावर क्लिक करा आणि आपला पुनर्संचयित बिंदू तयार होईल. आता आपल्याला आपल्या संगणकास पूर्वीच्या स्थितीकडे परत परत आणण्याची आवश्यकता असल्यास, पुन्हा सिस्टम पुनर्संचयित साधन चालवा आणि “माझ्या संगणकाला पूर्वीच्या वेळेस पुनर्संचयित करा” निवडा.\nठळकपणे कोणत्याही तारखांमध्ये त्या दिवसांमध्ये पुनर्संचयित बिंदू असतात. आपण तारखेवर क्लिक करू शकता, पुनर्संचयित बिंदू निवडा आणि नंतर आपला संगणक पुनर्संचयित करण्यासाठी पुढील क्लिक करा.\n आपण नुकतेच विंडोज एक्सपीमध्ये पुनर्संचयित बिंदू तयार केला आहे. विस्टा,,, 8 आणि १० अशा विंडोजच्या नवीन आवृत्त्यांमध्ये ऑपरेटिंग सिस्टम आपोआप रीस्टोर पॉईंट्स तयार करते जेव्हा जेव्हा काही बदल केले जातात, म्हणजे ड्रायव्हरला अपडेट करणे इ.\nनोंद घ्या की रेजिस्ट्री आणि सिस्टम स्टेटसचा बॅक अप घेणे चांगले आहे, परंतु आपण आपल्या सर्व विंडोज ड्राइव्हर्स्चा मॅन्युअली बॅकअप देखील घेतला पाहिजे. आनंद घ्या\nदोन Gmail खात्यांमधील ईमेल कसे हस्तांतरित करावे6 आजारी असताना मदत करणारी 6 सर्वोत्कृष्ट अलेक्सा कौशल्येविंडोजमधील माझे अलीकडील दस्तऐवज कसे साफ करावे किंवा हटवायचेविंडोज किंवा मॅक प्रतीकांमध्ये प्रतिमा रूपांतरित करण्यासाठी मार्गदर्शकAndroid वर हटविलेले मजकूर संदेश पुनर्प्राप्त कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/what-doing-career-as-a-dubbing-artist/", "date_download": "2020-10-01T00:10:41Z", "digest": "sha1:CFGFOKGLZHU46CPQJIGROX7ZMPP2UNAN", "length": 9313, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करताना", "raw_content": "\nडबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करताना\n1994मध्ये डिजनीतर्फे पहिल्यांदा रिलीज करण्यात आलेला ऍनिमेटेडपट “द लायन किंग’ आजही नाईंटीजच्या किड्‌ससाठी तेवढाच स्पेशल आहे यात शंका नाही. मात्र त्यातच भर म्हणून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख या चित्रपटासाठी आपल्या मुलासह आवाज देणार असल्याने फॅन्ससाठी हा दुग्ध शर्करा योग ठरणार आहे. मागच्या काही काळात आधी बॉलिवूड ��भिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांनी मिशन इम्पॉसिबल या हॉलीवूडपटासाठी तर नंतर शाहरुख आणि आर्यन यांच्या “द लायन किंग’ ऍनिमेटेड चित्रपटासाठी केलेल्या व्हॉईस डबिंगची चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र हे व्हॉईस डबिंग नेमकं आहे तरी काय आणि या क्षेत्रात पुढील संधी काय आहेत यावर प्रकाश टाकणारा आजचा लेख…\nएखाद्या चित्रपटाचे अथवा टीव्ही सीरिजचे डायलॉग्ज इमोशन्ससह दुसऱ्या भाषेत “ट्रान्सलेट’ करणं अशी डबिंगची साधी सोपी व्याख्या सांगता येईल. आपल्याकडील टॉलिवूड चित्रपटांचंच उदाहरण घ्या ना ज्या प्रमाणे तामिळ चित्रपटांचे डायलॉग हिंदीमध्ये वदवून घेतले जातात त्यालाच डबिंग म्हणून ओळखलं जातं. मात्र डबिंग हे केवळ चित्रपटांपुरतेच सीमित नसून डबिंगचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. कार्टून, टीव्ही सिरीज, ई-लर्निंग, क्षेत्रांमध्ये डबिंग आर्टिस्टना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं दिसतं.\nडबिंग आर्टिस्टला काय-काय करावं लागतं\nवरकरणी जरी डबिंग साधं-सोपं वाटत असलं तरी ते तितकही सोपं नाहीये. डबिंग आर्टिस्टला एखाद्या पात्राला आवाज देत असताना केवळ त्या पात्राला आवाजच द्यायचा नसतो तर त्या पात्राशी पूर्णपणे एकरूप व्हायचं असतं. आवाज देत असलेल्या पात्रासोबत डबिंग आर्टिस्टला हसावं लागतं, रडावं लागतं आणि त्याने दाखवलेले प्रत्येक इमोशन्स आपल्या आवाजातून पुन्हा जिवंत करावे लागतात.\nडबिंग आर्टिस्ट बनण्यासाठी कोणते स्किल्स आवश्‍यक आहेत\nतुम्हाला जर डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ज्या भाषेत काम करणार आहात त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असणं अनिवार्य आहे. त्याखेरीज शब्दांचे स्पष्ट उच्चार, योग्य वेळी लीप सिंक करण्याची कला, ही स्किल्स देखील महत्वाची आहेत.\nसंधी वर्तमानातील आणि भविष्यातील\nचित्रपट, कार्टून, टीव्ही सिरीज, ई-लर्निंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, टीव्ही रेडिओवरील जाहिराती अशा अनेक क्षेत्रांमध्ये डबिंग आर्टिस्टला वर्तमानात मोठी मागणी असून सध्याच्या युगामध्ये प्रादेशिक भाषांचे वाढलेले महत्व पाहता या क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत यात शंका नाही.\nडबिंग आर्टिस्ट बनण्यासाठी काय कराल\nतसं पाहायला गेलं तर डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी कोणत्याही शिक्षण���ची अट नाहीये या क्षेत्रात काम करायचं असेल तर डबिंग आर्टिस्टला आवश्‍यक असणारी स्किल्स आत्मसात करावी लागतील. इंडियन व्हॉइस ओव्हर्स, फिल्म सिटी मीडियाझ, फिल्मीट अकॅडमी, आरके फिल्म आणि मीडिया अकॅडमी या संस्था डबिंग क्षेत्रात प्रशिक्षण पुरवतात.\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nसोने तस्करी प्रकरणातील आरोपी माफीचा साक्षीदार\nकानोसा : गरज बळकटीची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/the-bodies-of-a-couple-were-found-in-a-well-near-dindori", "date_download": "2020-10-01T01:58:03Z", "digest": "sha1:HE2RXUVO6LSIOUZM6UPGDQF4D2FTVJDC", "length": 3490, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The bodies of a couple were found in a well Near Dindori", "raw_content": "\nदिंडोरी : जोडप्याचे मृतदेह विहीरीत आढळल्याने खळबळ\nदिंडोरी शहरातील इंदिरानगर येथील विवाहित जोडप्याचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून मृत्यूचे नेमके कारण समजु शकले नाही.\nदिंडोरी येथील इंदिरानगर परिसरातील उमराळे रोडवर मवाळ यांच्या विहीरीत दोन मृतदेह पडले असल्याचे सकाळी लक्षात आले. पोलिसांच्या मदतीने ते मृतदेह बाहेर काढले. दोघां मृतदेहाचा ओळख पटवली असता ते इंदिरानगर येथील रहिवाशी असलेले दत्तू उखा पवार (४६) व संगीता दत्तू पवार यांचे ते असल्याचे स्पष्ट झाले.\nत्यानंतर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शव आणण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/editorial/pnb-scam-and-its-effect-on-indian-economy/", "date_download": "2020-10-01T01:59:43Z", "digest": "sha1:57NW5QIJR57ICN2KQ3TUP7RGYMTFDIX4", "length": 25574, "nlines": 161, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "BLOG – राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट | BLOG - राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आण�� फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nMarathi News » Editorial » BLOG – राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट\nBLOG - राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By हर्षल आमोणकर\nमुंबई : पंजाब नॅशनल बँक ही एसबीआय नंतरची दुसऱ्या क्रमांकाची मोठी राष्ट्रीयकृत बँक जी ठळक पणे प्रकाश झोतात आली ती नीरव मोदी या महा घोटाळेबाजांमुळे. पंजाब नॅशनल बँक ही भारत सरकारची म्हणजे ‘राष्ट्रीयकृत बँक’ असल्यामुळेच अजून सुरु आहे, नाहीतर भारतीय रिझर्व्ह बँकेने आता पर्यंत त्या बँकेला भलं मोठं टाळ ठोकलं असत.\nपंजाब नॅशनल बँक हे केवळ एक निमित्त होतं, परंतु त्याच संधीचा फायदा घेत अनेक राष्ट्रीय बँकांनी एकावर एक प्रकार बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यातून रोज नवीन महाघोटाळे उघड होत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांमधील या महाघोटाळ्याची लागण बऱ्याच बँकामध्ये असल्याचे समोर येताना हे सुध्दा स्पष्ट होताना दिसत आहे की, येत्या दिवसात भारतीय अर्थव्येवस्थेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागल्यास नवल वाटायला नको. पीएनबी बँकेतून सुरुवात झालेला हा महाघोटाळ्यांचा रोग झपाट्याने इतर राष्ट्रीयकृत बॅंकांमध्येही झपाट्याने पसरताना दिसत आहे.\nयेत्या दिवसात राष्ट्रीयकृत बँकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे हे सत्य आहे. या आधी विजय मल्ल्या भारतीय स्टेट बँकेसह इतर मोठ्या बँकांचे ८,००० कोटी रुपयांचा चुना लावून लंडनला पसार झाला आणि आता नीरव मोदी ११,४०० कोटी पेक्षाही अधिक मोठा घोटाळा करून अमेरिकेला पसार झाला आणि लगेचच विक्रम कोठारींचा शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर आला. या सर्व अर्थकारणात आणि महाघोटाळ्यात अडकल्या आहेत. देशातल्या दोन मोठ्या राष्ट्रीय बँकांबरोबर इतरही बँकेंना या ठग माणसांनी लुटलं असून त्याचे गंभीर परिणाम बँकिंग क्षेत्राला आणि अर्थव्येवस्थेला भोगावेच लागणार आहे. राष्ट्रियकृत बँकांना डबघाईला येई पर्यंत लुटणारे हे केवळ विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि विक्रम कोठारीच नसून असे तब्बल ९,३३९ कर्जदार देशभरात आहेत ज्यांनी भारतीय बँकांचे तब्बल १,११,७३८ कोटी रुपये जाणीवपूर्वक रखड���ले आहेत असे नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारीत समोर आले आहे.\nभविष्यात हे भारतीय अर्थव्येवस्थेसाठी खूप मोठे संकट आहे. त्या ९,३३९ कर्जदारांना या राष्ट्रीयकृत बँकांनी एवढे भले मोठे कर्ज दिले होते ते सर्व जण हे कर्ज फेडू शकतात. पण ती कर्ज फेड ते जाणीवपूर्वक टाळत आहेत. बँकाही अशा कर्जदारांची ‘विलफुल डिफॉल्टर’ च्या नावाने सर्व लाड पुरवत आहेत. त्या ‘अंतर्गत विलफुल’ लाडातूनच बँकिंग व्येवस्था खिळखिळी करणारे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि विक्रम कोठारी सारखे ठकसेन जन्माला आले. त्यामुळे हे सर्व जाणीव पूर्वक आणि शिस्तबध्द अशामुळेच होत असेल की जेणे करून राष्ट्रीयकृत बँकां बुडाव्यात आणि त्याचे खासगीकरण करता यावं अशी संशयाला जागा आहे.\nअशा प्रकारची कर्ज आणि त्यात सरकारी बँकांचे ९३,३५७ कोटी रुपये अडकले आहेत. तशी अधिकृत आकडेवारी CIBIL म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेडने काही दिवसांपूर्वी प्रसिध्द केली होती. त्यानुसार सुमारे ८५% रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकांशी संबंधित आहे. २०१३ मध्ये हीच रक्कम २५,४१० कोटी रुपये इतकी होती. परंतु मागील केवळ ५ वर्षात त्यात तब्बल ३४० टक्के म्हणजे चक्क चौपट इतकी प्रचंड वाढ झाली आहे. परंतु या बाबत आरबीआयने कर्जदारांची यादी जाहीर केलेली नाही. गेल्यावर्षी आरबीआयने सुप्रीम कोर्टला दिलेल्या माहितीप्रमाणे कर्जदारांची नावे सार्वजनिक करणे योग्य ठरणार नाही. या बड्या विलफुल डिफॉल्टर्स’ मध्ये सर्वाधिक कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडियाचे आहेत.\nविनसम डायमंडचे ८९९ कोटी\nअॅरपल इंडस्ट्रीज २४८ कोटी\nकिंगफिशर एअरलाइन १२८६ कोटी\nकॅलिक्स केमिकल्स ३२७ कोटी\nजेबी डायमंड २०८ कोटी\nझेनिथ बिर्ला १३९ कोटी\nश्रीम कॉर्पोरेशन २८३ कोटी\nझूम डेव्हलपर्स ३७८ कोटी\nफस्र्ट लिजिंग ४०३ कोटी\nजेट इंजिनीयरिंग ४०६ कोटी\nअजूनही बरेच ‘विलफूल डिफॉल्टर्स’ आहेत जे अनेक बँकांशी निगडित आहेत आणि त्यांचा आकडाही भला मोठा आहे.\nआयडीबीआय बँके ८३ विलफूल डिफॉल्टर्स आणि रक्कम आहे ३६५९ कोटी रुपयांचे कर्ज\nबँक ऑफ इंडियाच्या ३१४ विलफूल डिफॉल्टर्स आणि रक्कम आहे ६१०४ कोटी रुपयांचे कर्ज\nबँक ऑफ बडोदाचे ४३२ कोटी रुपये\nया भल्यामोठ्या आकडेवारीमुळे बँकांच्या नफ्यातही खूप घट झाली आहे. अखेर विषय एनपीए म्हणजे वित्तीय तूट दाखवण्यावर येऊन थडक��ा आहे. या सर्व कर्जबुडव्यानं विरोधात बँकांनी कायदेशीर तक्रार दाखल केली असून या सर्वांवर एकूण २,५९,९९१ कोटी रुपये इतके कर्ज आहे. हा सर्व प्रकार पाहता भविष्यात येऊ घातलेलं राष्ट्रीय बँकांसमोरील ‘राष्ट्रीय संकट’ किती मोठं आहे याचा प्रत्यय येतो आहे.\nहाच भला मोठा आकडा जर कृषी किव्हा शेतीपूरक व्यवसायांना कर्ज म्हणून दिला असता तर देशात नक्कीच दुसरी हरित क्रांती झाली असती. परंतु शास्वत परतावा देणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि कृषी विषयक कर्ज देताना याच राष्ट्रीय बँका नेहमीच चार हाथ लांब असतात. पण काडीचीही शास्वती आणि बेभरवशाच्या भांडवलदारांना केवळ उच्च रहणीमान आणि स्टेटस बघून अगदी सढळ हाताने कर्ज पुरवठा करतात.\nपरंतु आता पुढे काय आर्थिक संकट येऊ घातलं आहे याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम हे सामान्य माणसालाच भोगावे लागतात ज्याचा या सर्व आर्थिक घोटाळ्यांशी काहीही संबंध नसतो.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nBLOG - अच्छे दिन'च्या प्रतीक्षेत\nएकूणच २०१४ मधील लोकसभा निवडणुका असो कि राज्यभर झालेल्या विधानसभा निवडणुका “नरेंद्र मोदी” या शब्दाला साथ लाभली होती ती काही घोष वाक्यांची. त्यातील काही घोषवाक्य आजही मतदारांच्या चांगली लक्ष्यात आहेत उदाहरणार्थ ‘अच्छे दिन आने वाले है’ आणि ‘अब कि बार मोदी सरकार’ आणि या घोषणांनी भुललेल्या आणि काँग्रेस आणि यू.पी.ए च्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, मोठया अपेक्षेने मोदींवर विश्वास ठेऊन भरगोस मतदान करून बहुमताने निवडून आणलं.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील ��पचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | द���श | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2020-10-01T01:04:08Z", "digest": "sha1:33ZNUTBKJNEKGHBWXBDAVYRXZ6QE5TYX", "length": 3616, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अँतोनियो गुतेरेस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआंतोनियो गुतेरेस (पोर्तुगीज: António Guterres; जन्म: ३० एप्रिल १९४९, लिस्बन) हा एक माजी पोर्तुगीज राजकारणी व पोर्तुगालचा १४वा पंतप्रधान आहे. ऑक्टोबर १९९५ ते एप्रिल २००२ दरम्यान पंतप्रधानपदावर राहिलेला गुतेरेस २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. ते संयुक्त राष्ट्रांचे नववे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआनिबाल काव्हाको सिल्व्हा पोर्तुगालचा पंतप्रधान\nLast edited on १४ सप्टेंबर २०१९, at २१:१२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१९ रोजी २१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bncmc.gov.in/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-10-01T01:56:03Z", "digest": "sha1:OHGMAU346PWEKOW6SB7X2ZDDWAMPJL27", "length": 3414, "nlines": 80, "source_domain": "bncmc.gov.in", "title": "वैद्यकीय आरोग्य विभाग – BNCMC", "raw_content": "\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका\nप्रभाग समिती क्र. १\nप्रभाग समिती क्र. २\nप्रभाग समिती क्र. ३\nप्रभाग समिती क्र. ४\nप्रभाग समिती क्र. ५\nमहिला व बालकल्याण विभाग\nअपंग कल्याण कक्ष विभाग\nमनपा शिक्षण मंडळ विभाग\nआरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालय\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया\nपद – वैद्यकीय आरोग्य अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/loksabha-election-reaction/", "date_download": "2020-10-01T01:56:27Z", "digest": "sha1:AE6P4U655JDJJ6JEF3ZUK5GJVC7HZGWP", "length": 3016, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Loksabha election Reaction Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : बारामतीमध्ये आमची थोडीशी ताकद कमी पडली – गिरीश बापट\nएमपीसी न्यूज - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरातील जनतेने चांगली साथ दिली असून त्याच प्रमाणात पुणे जिल्ह्यात देखील दिली आहे. मात्र, यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात आमची थोडी ताकद कमी पडली, असे स्पष्टीकरण पुणे लोकसभा मतदारसंघाचे…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kabaddi/kabaddi-kamthi-men-and-women-nagpur-teams-are-winner/", "date_download": "2020-10-01T00:14:15Z", "digest": "sha1:ISXJO6423OHPIO7HQRMQB6PMKMKKVN26", "length": 27593, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कबड्डी : पुरुषांमध्ये कामठी तर महिलांमध्ये नागपूर संघ अजिंक्य - Marathi News | Kabaddi: Kamthi in men and women in Nagpur team's are winner | Latest kabaddi News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nकोरोनासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दिल्लीतून एकाला अटक\nआजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केल�� ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्य���साठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nकबड्डी : पुरुषांमध्ये कामठी तर महिलांमध्ये नागपूर संघ अजिंक्य\nपुरुष गटातील अंतिम सामना जीआरसी कामठी (41) व मराठा लान्सर नागपूर (२९) संघात रंगला.\nकबड्डी : पुरुषांमध्ये कामठी तर महिलांमध्ये नागपूर संघ अजिंक्य\nअमरावती : अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील सामन्यांमध्ये बीआरसी कामठी, तर महिला गटातील सामन्यांमध्ये संघर्ष नागपूर संघाने बाजी मारली. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेले सामने पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.\nयेथील गाडगे बाबा बहुउद्देशीय मंडळ राधानगर व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब काळमेघ स्मृतिप्रीत्यर्थ राधा नगरातील मैदानावर रंगलेल्या महिला गटातील अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळ (४५) नागपूर व समर्थ क्रीडा मंडळ (३४) अमरावती मध्ये रंगला शेवटपर्यंत नागरिकांचा श्वास रोखणारा हा सामना ठरला. शेवटच्या क्षणात नागपूर संघाने बाजी मारली. पुरुष गटातील अंतिम सामना जीआरसी कामठी (41) व मराठा लान्सर नागपूर (२९) संघात रंगला. यामध्ये कामठी संघाने संघर्ष नागपूरवर उत्सकृष्ट चढाई करीत १२ गुणाच्या आघाडीने जेतेपद पटकावले. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, ओएचडी सुधीर दिवे, डॉ. भुपेश भोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके, शिवसेनेचे राजेश वानखेडे, महापालिकाचे चेतन गावंडे, नितीन गुडधे, सुधीर महाजन डॉ. अद्वेत महल्ले, लक्ष्मी बोंडे आदी हस्ते विजयी संघाच्या खेळाडूंना पारितोषिक रोख रक्कम देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भुयार व सर्व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.\nसमता क्रीडा मंडळाची सुषमा अंधारे वुमन आॅफ द मॅच, तर मराठा लान्सर नागपूरचा शुभम पालकर मॅन आॅफ द मॅच ठरला. जीआरसी कंपनी संघाचा कमलसिंग 'बेस्ट लेयर' ठरला. बेस्ट प्लेयर संघर्ष नागपूर संघाचा पिंकी बानते ठरली.\ncoronavirus : अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, गुरुवारी मृत्यू झालेली व्यक्ती होती कोरोनाबधित\nअमरावती विद्यापीठाच्या परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित\nCoronaVirus : मध्य प्रदेशातून पलायन केलेल्या 8 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nतुकडोजी महाराजांची महासमाधी व प्रार्थना मंदिर ३१ तारखेपर्यंत बंद\nअवकाळी, गारपीटने १९ हजार हेक्टर बाधित; ११ हजार हेक्टरमधील गहू, हरभऱ्याला फटका\nधामणगावात पॅरिसहून आलेल्या दाम्पत्याचे घरीच विलगीकरण; आरोग्य यंत्रणा सतर्क\n५०० प्राध्यापक व संशोधकांचा आॅनलाईन सहभाग\nकबड्डी स्पर्धेसाठी भारताचा संघ पाकिस्तानमध्ये गेल्याने वाद\nमुंबई, नागपूर, एसएनडीटी भारती विद्यापीठ कबड्डी संघांची प्रत्येकी दोन गुणांची कमाई\nदक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या पुरुष कबड्डी संघाची यशस्वी वाटचाल\nदीपिका जोसेफ, स्नेहल शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई\nबेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nजिल्ह्यातील चार लाख ८५ हजार व्यक्तीचे सर्व्हेक्षण\nपूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर\nबालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/hammer-four-unauthorized-multi-storeyed-buildings-nagpur/", "date_download": "2020-10-01T00:39:14Z", "digest": "sha1:EA77OXJKNB7PLP5T3WO5WUJ35CGYTXDC", "length": 26355, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागपुरात अनधिकृत बहुमजली चार इमारतीवर हातोडा - Marathi News | Hammer on four unauthorized multi-storeyed buildings in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमि���पॅथी उपचार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृ��्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरात अनधिकृत बहुमजली चार इमारतीवर हातोडा\nनासुप्रच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने शनिवारी मौजा बाभूळखेडा परिसरातील शुक्लानगर येथील चार अनधिकृत बहुमजली इमारतीवर हातोडा चालविला.\nनागपुरात अनधिकृत बहुमजली चार इमारतीवर हातोडा\nठळक मुद्देबाभूळखेडा येथील शुक्ला नगरात दुसऱ्या दिवशीही कारवाई : रविवारी तीन मजली इमारती पाडणार\nनागपूर : नासुप्रच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने शनिवारी मौजा बाभूळखेडा परिसरातील शुक्लानगर येथील चार अनधिकृत बहुमजली इमारतीवर हातोडा चालविला. पथकाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत १६ अनधिकृत बांधकाम तोडले होते. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली.\nसकाळी ११.३० च्या सुमारास पथकाने दोन जेसीबी व दोन पोकलेनच्या साहाय्याने कार��ाईला सुरुवात केली. गभणे, पांडव व मधूकर वानखेडे आदींची दोन मजली घरे तोडण्यात आली. तर मुरेकर यांचे तीन मजली घर पाडण्यात आले. सायंकाळी ७ पर्यंत पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांच्या नेतृत्वात कारवाई सुरू होती.\nपथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तिसऱ्या दिवशी एक तीन मजली इमारत पाडली जाणार आहे. त्यानंतर नासुप्रतर्फे कारवाई बाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे.\nही कारवाई कार्यकारी अभियंता (दक्षिण) संजय चिमूरकर, सहायक अभियंता संदीप राऊत, रवी रामटेके, विनोद खुळगे, महेश चौधरी, यशोधरा माणिक, सारिका बोरकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.\nEnchroachmentNagpur Improvement Trustअतिक्रमणनागपूर सुधार प्रन्यास\nबगदादीनगर येथे अनधिकृत बांधकाम हटविण्यावरून तणाव\nमिस्टर सीओ, कुठे गेली फौजदारी कारवाई\nअतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करणाऱ्या ७ जणांना अटक; वाकडेवाडीतील घटना\nशहरात प्रमुख चौकातील अतिक्रमण काढले\nभरपावसाळ्यात बहुरूपी कुटुंबाला केले बेघर\nनागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nबोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन पुन्हा बंद\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2020-10-01T00:04:09Z", "digest": "sha1:SZ2RZQCZOU4VIJTC46AAROUHGDBAPD4E", "length": 18252, "nlines": 258, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "स्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास | Nitin Prakashan total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nमराठी व्याकरण आणि लेखन\nस्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास\nस्पर्धा परीक्षेसाठी शब्दसंपदेचा अभ्यास\nया मालिकेच्या पहिल्याच लेखात आपण पाहिले की उत्तम प्रशासनाचा मूलाधार आहे अचूक माहिती, वेगवान कार्यवाही आणि संवादकौशल्य. या सर्वांसाठी आवश्यक आहे ते भाषाज्ञान. स्पर्धा परीक्षेद्वारे हे भाषाज्ञान ओळखण्याची कसोटी म्हणजे व्याकरणाबरोबर वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द अशा शब्दसंपदेवर आधारित प्रश्न. व्याकरणासारख्या काहीशा नियमबद��ध अभ्यासानंतर आज आपण या शब्दसंपदेवर आधारित अभ्यासक्रमाबाबत माहिती घेणार आहोत.\nएखादी व्यक्ती भाषाज्ञानी आहे, तिचे भाषेवर प्रभुत्व आहे असे आपण केव्हा म्हणतो, तर जेव्हा ती व्यक्ती तिचे बोलणे, लिहिणे किंवा व्यक्त होणे हे उत्तम अर्थवाही संवादाद्वारे पर्यायाने वाक्यरचना आणि शब्दांद्वारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकते. मात्र, दैनंदिन भाषेत कोणतीही विशेष शब्दसंपदा न वापरता केवळ परीक्षेला विचारतात म्हणून वाक्प्रचार-म्हणी, त्यांचे अर्थ समजून न घेता पाठ करणारी व्यक्ती ही भाषाज्ञानी म्हणावी का अनेक विद्यार्थ्यांबाबत हे घडते हे खरोखरच दुर्दैवी आहे.\nहे टाळण्याचा मार्ग म्हणजे शालेय-महाविद्यालयीन जीवनापासून विविध विषयांवरची पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन करणे. शक्य असल्यास उत्तम वक्त्यांची भाषणे ऐकणे. लेखन, वाचन, श्रवण, संभाषण अशा सर्व मार्गांनी भाषेला अवगत करणे. अर्थात ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी अशाप्रकारचे मार्गदर्शन किंवा संधी मिळाली नाही त्यांनी निदान आत्तातरी सजगपणे या शब्दसंपदेचा अभ्यास करून ती दैनंदिन वापरात आणण्याचा प्रयत्न करावा असे वाटते. आता आपण या घटकांविषयी काही माहिती पाहूया.\nआपले म्हणणे दुसऱ्याला पटेल अशा चटकदारपणे सांगणे हा या दोन्हीचा समान उद्देश असला तरी रचनेच्या आणि उपयोगाच्या दृष्टीने त्यात फरक आहे.\nम्हण हा शब्द संस्कृत ‘भण्’ या धातूपासून तयार झालेला असून त्याचा अर्थ जे म्हणण्यात येते ते अशी व्युत्पत्ती सापडते. तर वाक् + प्रचार म्हणजे बोलण्यात जे प्रचारात आहे तो वाक्प्रचार.\nम्हण हे संपूर्ण वाक्य असते तर वाक्प्रचार हे वाक्यांश असतात. त्यांचा वाक्यात उपयोग करावा लागतो. उदा. दाम करी काम – म्हण, डोळ्यांवर येणे – वाक्प्रचार\nम्हणीमध्ये क्रियापद उघडपणे दिसत नाही तर ते अध्याहृत असते, तर वाक्प्रचारात ते उघड असते.\nम्हणीतील शब्दयोजना समर्पक असतेच शिवाय यमक किंवा अनुप्रासही साधलेला असतो.\nउदा. आधी पोटोबा, मग विठोबा\nम्हणींमध्ये अनुभवजन्य ज्ञान भरलेले असते व ते सांगण्याचा उद्देश असतो तर वाक्प्रचारांचा आपले म्हणणे अधिक आकर्षकपणे सांगणे हाच उद्देश असतो.\nम्हणींमध्ये अतिशयोक्ती असते, पण वाक्प्रचारांमध्ये तर अधिकच अतिशयोक्ती आढळते. त्यामुळे वाक्प्रचारात बहुतेकवेळा लक्ष्या���्थच पाहावा लागतो.\nउदा. नाकी नऊ येणे\nमराठी भाषेमध्ये म्हणींपेक्षा वाक्प्रचार खूप जास्त आहेत. मराठीत शरीराच्या अवयवांवरून कितीतरी वाक्प्रचार तयार झाले आहेत हे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.\nम्हणी आणि वाक्प्रचार यांवरील प्रश्न सोडवताना मुख्य म्हणजे त्याचा योग्य अर्थ माहीत हवा. केवळ पाठांतर केलेला अर्थ लक्षात असेल तर थोडी शब्दरचना बदलून दिलेला अर्थ लक्षात येत नाही. म्हणून तो वाक्प्रचार किंवा म्हण वाक्यासंदर्भात वापरून लक्षात ठेवावी.\nउदा. कामावरून काढून टाकलेला कामगार पुन्हा आलेला पाहून त्याचे पित्त खवळले.\nसमानार्थ म्हणी किंवा वाक्प्रचार विचारतात तेव्हा मात्र भाषाज्ञानाची कसोटी लागते. वरवर समानार्थ वाटणाऱ्या म्हणी किंवा वाक्प्रचारांमध्ये अनेकदा अर्थाचे सूक्ष्म भेद असतात अशा वेळी दिलेल्या पर्यायांमधील सर्वात योग्य असा पर्याय निवडणे आवश्यक ठरते.\nसमानार्थी व विरुद्धार्थी शब्द\nसमानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचे संपन्न शब्दभांडार हे आपल्या मराठी भाषेचे एक वैभव आहे. मूळ मराठी देशज शब्दांबरोबर मुख्यतः संस्कृत व त्याबरोबरच इतर भारतीय भाषा, परकीय भाषा यांमधून अनेक शब्द, उपसर्ग, प्रत्ययांची भर पडल्याने मराठीचा शब्दसंग्रह समृद्ध झाला आहे.\nवृत्तपत्रांचे वाचन तसेच ललित लेख, कथा, कादंबऱ्या, कविता यांच्या वाचनाने एकूणच शब्दसंपत्ती वाढते. याशिवाय परीक्षेच्या अधिक अभ्यासाच्या दृष्टीने शब्दसंग्रहाची पुस्तके वाचणे आवश्यक ठरेल.\nविरुद्धार्थी शब्दांची रचना पाहिल्यास साध्य – असाध्य, उन्नती – अवनती, हजर – गैरहजर, हिशेबी- बेहिशेबी, उद्योगी – निरुद्योगी असे काही विशिष्ट नकारार्थी किंवा अभावदर्शक प्रत्यय लागून हे शब्द तयार झालेले दिसतात. मात्र, सरसकट सर्व विरुद्धार्थी शब्द असे तयार होत नाहीत हेही लक्षात ठेवायला हवे.\nजोडशब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द\nशब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून कधीकधी त्याच अर्थाच्या शब्दाची पुनरावृत्ती केली जाते. त्यामुळे लिहिण्या-बोलण्याला एक डौल येतो.\nउदा. त्याने असे अक्कलहुशारीने काम केले की कुणालाच थांगपत्ता लागला नाही, पण तिने गोडीगुलाबीने धागेदोरे शोधून भांडणतंटा मिटवला.\nआंतरराष्ट्रीय, दैनिक, कृतज्ञ यासारखे अनेक ‘शब्दसमूहाबद्दल एक शब्द’ म्हणून भूमिका निभावणारे शब्द आपला संवाद प्रभावी करतात.\nगाजरपारखी, शेंडेफळ असे अनेक अलंकारिक शब्द आपल्या भाषेला अलंकृत करतात.\nयाशिवाय, एक शब्द पण वेगळे अर्थ उदा. काच – त्रास आणि दिव्याची काच, थोडासा फरक असलेले शब्द उदा. सुत – मुलगा, सूत – दोरा अशा शब्दांच्या अनेक गमतीजमती मनोरंजकही आहेत.\nएकूणच शब्दसंपत्तीचा डोळस अभ्यास परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच आपल्या भाषाज्ञानाला पर्यायाने आपल्याला श्रीमंत करतो.\nआता पुढील लेखात आपण उताऱ्याचे आकलन या घटकाची माहिती घेऊ.\nTagsmpsc marathi grammar, मराठी व्याकरण, स्पर्धा परीक्षा\nस्पर्धा परीक्षा – गद्य आकलन Previous post: May 27, 2019\nहार्मोनियमचा डॉक्टर Next post: August 1, 2019\nमराठी व्याकरण आणि लेखन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-cameron-delport-who-is-cameron-delport.asp", "date_download": "2020-10-01T02:43:10Z", "digest": "sha1:7DXCZ5PFVRXONUEWB5UXSUXOCJA4NNAE", "length": 13052, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "कॅमेरॉन डेलपोर्ट जन्मतारीख | कॅमेरॉन डेलपोर्ट कोण आहे कॅमेरॉन डेलपोर्ट जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Cameron Delport बद्दल\nरेखांश: 31 E 1\nज्योतिष अक्षांश: 29 S 49\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकॅमेरॉन डेलपोर्ट प्रेम जन्मपत्रिका\nकॅमेरॉन डेलपोर्ट व्यवसाय जन्मपत्रिका\nकॅमेरॉन डेलपोर्ट जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकॅमेरॉन डेलपोर्ट 2020 जन्मपत्रिका\nकॅमेरॉन डेलपोर्ट ज्योतिष अहवाल\nकॅमेरॉन डेलपोर्ट फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Cameron Delportचा जन्म झाला\nCameron Delportची जन्म तारीख काय आहे\nCameron Delportचा जन्म कुठे झाला\nCameron Delport चा जन्म कधी झाला\nCameron Delport चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nCameron Delportच्या चारित्र्याची कुंडली\nइतरांपेक्षा तुम्ही काकणभर हुशार आहात. याचे कारण म्हणजे तुम्ही नव्या गोष्टी चटकन आणि सहज अवगत करता.तुम्ही आयुष्यात खूप काही साध्य केले आहे, तुमच्याकडे दूरदृष्टी आहे, तुम्ही दानशूर आहात आणि तुम्ही आदरातिथ्य करणारे आहात, असे तुम्ही काही वेळा दाखवून देता. असे असले तरी आमचा हाच सल्ला आहे की, तुम्ही तुमच्या क्षमतेचा आणि त्या क्षमतेने तुम्ही काय कृती करू शकता हे जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही जे दाखवता ते खरेच साध्य होऊ शकेल.तुम्ही उत्तम व्यक्ती आहात, पण जेव्हा तुम्हाला राग येतो आणि तुमच्यावर वरचढ ठरतो तेव्हा तुम्ह�� अत्यंत त्रासदायक, पटकन चिडणारे, चटकन वैतागणारे आणि संयम नसलेले व्यक्ती होता. अशा वेळी तुम्ही तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवण्याची सवय करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमचे मन घट्ट करा आणि हे गुण अंगी बाणवण्यासाठी नियमित प्रयत्न करा.तुम्ही एक समजूतदार व्यक्ती आहात. तुमची हीच क्षमता तुम्ही इतरांच्या बाबतीत वापरा जेणेकरून त्यांना तुम्ही मदत करू शकाल आणि ते तुमच्याशी अधिक चांगल्या प्रकारे वागतील. अशासाठी नाही की, तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवून असाल, पण अशासाठी की तुम्ही त्यांना मदत करू शकाल.\nCameron Delportची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nशिक्षण ग्रहण करण्यात तुमची वेगळी पद्धत असेल जे की खूप सहजरित्या तुमच्या ज्ञानाला तुमच्यामध्ये ग्रहण करण्याची क्षमता प्रदान करेल. तुम्ही कुठल्याही गोष्टीला प्रमाणापेक्षा जास्त अधिन राहत नाही आणि नवीन नवीन बदलाला स्वीकार कराल. तुमच्या व्यक्तित्वाची ही विशेषता तुम्हाला एकापेक्षा अधिक विषयामध्ये उन्नती प्रदान करू शकते. काही वेळा भावनेत व्यतीत होऊन तुम्ही Cameron Delport ल्या शिक्षणापासून मागे जाल, तुम्हाला यापासून बचाव केला पाहिजे, कारण हे तुम्हाला अश्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते जिथे शिक्षण प्राप्त होण्यासाठी कठीण स्थितीचा अनुभव होईल. तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून मदत मिळेल आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यात मागे हटणार नाही. यामुळे तुमचे संबंध घनिष्ट होतील आणि तुम्ही शिक्षित होऊन एक आदर्श आयुष्य जगू शकाल. तुम्ही परिश्रमी आहात आणि ज्या विषयात तुम्हाला कमतरता वाटेल तुम्ही तुमच्या मेहनतीच्या बळावर त्यामध्ये पारंगत होऊन जाल.तुम्ही धाडसी आणि महत्त्वाकांक्षी आहात. तुम्ही संधीचा फायदा घेताना घाबरत नाही आणि त्या योजनांवर लगेच कार्यवाही करता. तुम्ही स्वत: क्रियाशील आहात आणि इतरांनाही काम करण्यासाठी तुम्ही प्रेरणा देता. तुम्ही सतत काही ना काही काम करण्यात व्यस्त असता. तुम्ही तुमची उर्जा वायफळ खर्च करत नाही. तुम्ही जे काम करता त्यात तुम्ही असमाधानी असाल तर तुम्ही ते काम बदलण्यास कचरत नाही.\nCameron Delportची जीवनशैलिक कुंडली\nपैसे कमविण्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी असते, कारण इतरांकडून आदर मिळावा यासाठी उत्तम वातावरण असणे आवश्यक असते, असे तुम्हाला वाटते. पण हे तितकेसे खरे नाही. जर तुम्हाला यातून आनंद मिळत असेल तर�� अशा प्रकारे काम करा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/nipun-shodh/", "date_download": "2020-10-01T01:55:02Z", "digest": "sha1:ZK5R6NRQYOP566WTUTH5CMV6JXZ2JW24", "length": 22266, "nlines": 173, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nNipun Shodh - राजहंस प्रकाशन\n‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे डार्विननं\nसांगितलेलं तत्त्व ‘कॉर्पोरेट विश्वा’लाही लागू पडतं.\nकोट्यवधी रुपये – डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या\nया जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच\nकंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो.\nएखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते.\nत्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण ‘टीम’\nत्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो.\n‘वर्क फ्रॉम होम’च्या नव्या जमान्यात एखादा\nबनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो.\nअशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते.\nअशी नानाविध कामं करणारा जादूगार : ‘हेडहंटर’\nगिरीश टिळक या निष्णात ‘हेडहंटर’चे\nदेशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे\nवास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत\nकी, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://citykatta.com/category/editorial/?filter_by=popular", "date_download": "2020-10-01T01:58:28Z", "digest": "sha1:SDSOCYAL3WAY5JJZT5UYARWNVLGUI3UP", "length": 7438, "nlines": 100, "source_domain": "citykatta.com", "title": "Editorial Archives | CityKatta", "raw_content": "\nऔरंगाबादः लॉकडाऊननंतरचा कल, आव्हाने आणि उपाययोजना (भाग-१)\nऔरंगाबाद – जळगाव रस्ता: चुकीच्या नियोजनाचा बळी\nऔरंगाबाद शहराला जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा तसेच खान्देशला जोडणारा औरंगाबा��- जळगाव महामार्ग सध्या चर्चेचा विषय झाला आहे. चुकीच्या नियोजनाचा उत्तम नुमुना होऊ शकेल असाच प्रवास या रस्त्याचा नशिबी आला आहे. दुतर्फा टुमदार झाडीसाठी प्रसिध असलेला या राज्य महामार्गाच्या मजबुतीकरणाची २०१३ साली सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रसिद्ध केली. नंतरच्या...\nश्रेयासाठी चेकमेट पण रोगापेक्षाही औषध जालीम\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या भोवती असलेल्या शंभर खदानीमध्ये कचरा टाकण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे ‘रोगापेक्षा औषध जालीम’ अशी अवस्था आहे. औरंगाबादेतील हिंसाचाराच्या पाश्र्वभू्मीवर कदाचित घाईने हा निर्णय घेण्यात आला असावा. कचराप्रश्नी कोणताही लोकनेता लोकक्षोभासमोर जाण्यास कचरत होता. आपली मतपेढी शाबूत ठेवण्यासाठी सगळे राजकारण २१ दिवस कच-याभोवती फिरत आहे. राजकारणी...\nकेंद्रीय अर्थसंकल्प 2018-19:‘भारता’ला द्या; आरोग्य वाढवा\nकेंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत २०१८-१९ चे बजेट सादर केलं. त्यांनी जाहीर केलेल्या तरतुदी संसदेने मंजूर केल्यानंतरच अमलात येतील. हे निवडणुकीआधीच्या वर्षाचे बजेट आहे, हे स्पष्टच आहे. बजेटमध्ये शेती, ग्रामीण भागासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. ‘इंडिया’ला नव्हे, ‘भारता’ला द्या; नागरिकांचे आरोग्य वाढवा - असेच काही मनात घेऊन हा अर्थसंकल्प...\nऔरंगाबादची पहिली महिला पायलट कीर्ती राऊत करणार इंडिगोच्या उद्घाटनाच्या विमानाचे उड्डाण\nRemembering Aurangabad Plane Crash…… २६ एप्रिल १९९३: औरंगाबादच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस\nकसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबादसाठी होऊ...\nऔरंगाबाद शहरात 4 नवीन पॉसिटीव्ह रुग्ण, कोरोना बधितांचा संख्या 24\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/madhya-pradesh-girls-get-benefit-scheme-only-providing-picture-groom-standing-inside-toilet/", "date_download": "2020-10-01T01:08:36Z", "digest": "sha1:XDHUUJV4GPT3YMCKZ35IWLHE32SYLADO", "length": 31653, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "...म्हणून 'या' ठिकाणी नवरदेवाला शौचालयात उभं राहून काढावा लागतो फोटो - Marathi News | madhya pradesh girls to get benefit of scheme only on providing picture of groom standing inside of toilet | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, न��गपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते ए��नाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\n...म्हणून 'या' ठिकाणी नवरदेवाला शौचालयात उभं राहून काढावा लागतो फोटो\nसध्या तरुणाईमध्ये प्री-वेडिंग फोटोशूटची खूप क्रेझ आहे. मात्र शौचालयात उभं राहून जर कोणी फोटो काढायला सांगितलं तर सुरुवातीला ते विचित्र वाटेल. पण हो हे खरं आहे.\n...म्हणून 'या' ठिकाणी नवरदेवाला शौचालयात उभं राहून काढावा लागतो फोटो\nठळक मुद्देभोपाळमध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंर्गत नवरी मुलीला 51 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे.नवऱ्या मुलाला घरातील शौचालयात उभं राहून फोटो काढावे लागत आहेत. शौचालयांच्या निर्मितीला चालना मिळावी या उद्देशाने हे करण्यात आलं आहे.\nभोपाळ - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वा��ी गोष्ट आहे. त्यामुळेच सध्या लग्नाआधीच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट केलं जातं. सध्या तरुणाईमध्ये प्री-वेडिंग फोटोशूटची खूप क्रेझ आहे. मात्र शौचालयात उभं राहून जर कोणी फोटो काढायला सांगितलं तर सुरुवातीला ते विचित्र वाटेल. पण हो हे खरं आहे. कारण मध्य प्रदेशच्या काही भागातील नवरदेवांना आपल्या घरातील शौचालयात उभं राहून फोटो काढावे लागत आहेत.\nभोपाळमध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंर्गत नवरी मुलीला 51 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. मात्र यासाठी नवऱ्या मुलाला घरातील शौचालयात उभं राहून फोटो काढावे लागत आहेत. शौचालयांच्या निर्मितीला चालना मिळावी या उद्देशाने हे करण्यात आलं आहे. नवऱ्याच्या घरात शौचालय असेल तरच या योजनेअंतर्गत फॉर्म स्विकारला जातो. त्यानंतरच कन्या विवाह योजनेअंतर्गत नवरी मुलीला 51 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. शौचालय नसल्यास नवदांपत्याला या पैशांवर पाणी सोडावं लागणार आहे.\nशासकीय अधिकारी प्रत्येकाच्या घरी जाऊन शौचालय आहे का याची तपासणी करण्यापेक्षा होणाऱ्या नवऱ्याने शौचालयात उभे राहून काढलेल्या फोटोची मागणी करत असल्याची माहिती मिळत आहे. हे फक्त ग्रामीण भागातच नाही तर भोपाळ महानगर पालिकेपर्यंत जारी करण्यात आले आहे. भोपाळमध्ये एका सामूहिक विवाह कार्यक्रमात विवाह करणाऱ्यासाठी जाणाऱ्या एका तरुणाने नवरा शौचालयात उभा आहे असा फोटो असलेले विवाह दाखल्याचा जरा विचार करून पाहा कसं वाटेल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.\nमहापालिका योजना प्रभारी सी. बी. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहाच्या आधी 30 दिवसांमध्ये घरात शौचालय तयार करावे अशी अट होती, मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. शौचालयात उभा असलेल्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो लावणे ही चुकीची गोष्ट असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. हा फोटो विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेचा भाग नाही असं म्हटलं आहे. तसेच शौचालय हा स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे मान्य आहे, मात्र ही प्रक्रिया अधिक चांगली करता येऊ शकते, असे नगरसेवक आणि काँग्रेसचे स्थानिक नेते रफीक कुरेशी यांनी म्हटलं आहे.\nमुख्यमंत्री कन्या विवाह योजना ही आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 18 डिसेंबरला सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने दुसऱ्याच दिवशी या योजनेतील रकमेत वाढ करूत 28 हजारांवरून ती 51 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अर्जदारांच्या संख्येत वाढ झाली. याच कारणामुळे घराघरात जाऊन शौचालयांची तपासणी करणे अधिकाऱ्यांसाठी अतिशय कठीण होऊ लागले. त्यावर उपाय म्हणूनच होणाऱ्या नवऱ्याने आपल्या शौचालयात उभे राहून फोटो काढण्याची कल्पना पुढे आल्याची माहिती मिळत आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\n१२ राज्यातील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा, MP, UPमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला\nपत्नीला जबर मारहाण करणारे विशेष महासंचालक कार्यमुक्त\nउमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात म्हणाल्या...\nगर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; आयपीएस पुरुषोत्तम शर्मा निलंबित\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मांना प्रेयसीसोबत पकडले; पत्नीला घरी येऊन मारहाण\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\nसुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी\nभाजपच्या जुन्या नेत्यांना मोदींनी ठेवले दूर\nहाथरस बलात्कारप्रकरणी महिला आयोगाने मागविले स्पष्टीकरण\nरामजन्मभूमी आंदोलन; आमचा विश्वास योग्यच\n५ ऑक्टोबरपर्यंत 'नीट' निकाल लागणार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या ���ोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/solapur/4000-employees-2-assembly-constituencies/", "date_download": "2020-10-01T01:38:39Z", "digest": "sha1:MTJQ2P7IN77XQ3NRCYNMMTGJA4UIZYCF", "length": 29197, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019; सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी १८ हजार कर्मचारी - Marathi News | 4,000 employees for 2 Assembly constituencies | Latest solapur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जा��ो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019; सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी १८ हजार कर्मचारी\nसोलापूर जिल्ह्यातील तयारी पूर्ण; मतदार स्लिपा वाटण्याचे काम युध्दपातळीवर सुरू\nMaharashtra Election 2019; सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी १८ हजार कर्मचारी\nठळक मुद्दे मतदान केंद्राध्यक्षासह पर्यवेक्षक, सहायकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू मतपत्रिकेचा हिशोब देण्याबाबत काटेकोरपणा ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या जिल्ह्यात ३५२१ मतदान केंद्रे फायनल करण्यात आली\nसोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी १८ हजार ३१० कर्मचारी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.\nनिवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकाºयांबरोबर गुरूवारी रात्री तयारीबाबत बैठक झाली. या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्राध्यक्षासह पर्यवेक्षक, सहायकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. मतपत्रिकेचा हिशोब देण्याबाबत काटेकोरपणा ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ३५२१ मतदान केंद्रे फायनल करण्यात आली आहेत.\n९९ टक्के मतदारांकडे ओळखपत्र आहे. फेब्रुवारीत २ लाख ५७ हजार ४८५ ओळखपत्रे आली होती. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी नव्याने ३ हजार १७९ इतकी ओळखपत्रे आली. ओळखपत्र वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात दिव्यांग मतदार १८ हजार १३९ इतके आहेत. त्यात चालता न येणारे १९११ मतदान केंद्रांवरील ७ हजार ३८५ मतदार आहेत. या मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर व गरज भासल्यास त्यांना घरून आणण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.\nमतदान केंद्रांवर काम करणाºया कर्मचारी व अधिकाºयांसाठी १९ हजार २५२ व पोलिसांसाठी ४ हजार ८१ इतकी पोस्टल बॅलेट छापण्यात आली आहेत. ईव्हीएमवरील मतपत्रिका छपाईचे काम पूर्ण झाले आहे तर आता मतदार स्लिपा छपाई पूर्ण झाली असून, मतदारसंघनिहाय या स्लिपा वाटपाचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. मोहोळ मतदारसंघात शुक्रवारपासून स्लिपा वाटपाचे काम सुरू झाले आहे. ग्रामीण हद्दीत ३४ इमारतींत २० आणि शहर हद्दीत ३९ इमारतींत ५३ मतदान केंद्रे क्रिटिकल आहेत. ग्रामीण हद्दीत तीन मतदान केंद्रांची क्रिटिकल म्हणून वाढ झाली आहे.\nSolapurvidhan sabhaElectionSolapur Collector OfficeVotingसोलापूरविधानसभानिवडणूकसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयमतदान\nसोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारीपदी शितलकुमार जाधव; जमादार बदलीच्या प्रतिक्षेत\nसोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्येत घट; दोन क्वारंटाईन सेंटर केले बंद\nपोलिस आयुक्तांचे आदेश; गल्लीतील गुंडांची लिस्ट बनवा, एक कॉपी माझ्याकडेही द्या...\nघरातून पैसे घेऊन पुण्याला पळून जाणारी दोन अल्पवयीन मुलं पालकांच्या स्वाधीन\nबस्त्याची बार्शी...भांड्यांची सरशी; कोकणातला कच्चामाल रेल्वेनं कुर्डूवाडीत, तिथून बैलगाडीनं बार्शीत\nGood News; आता पोस्टातून मिळणार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे\nसोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारीपदी शितलकुमार जाधव; जमादार बदलीच्या प्रतिक्षेत\nसोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्येत घट; दोन क्वारंटाईन सेंटर केले बंद\nपोलिस आयुक्तांचे आदेश; गल्लीतील ग���ंडांची लिस्ट बनवा, एक कॉपी माझ्याकडेही द्या...\nघरातून पैसे घेऊन पुण्याला पळून जाणारी दोन अल्पवयीन मुलं पालकांच्या स्वाधीन\nबस्त्याची बार्शी...भांड्यांची सरशी; कोकणातला कच्चामाल रेल्वेनं कुर्डूवाडीत, तिथून बैलगाडीनं बार्शीत\nGood News; आता पोस्टातून मिळणार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्य��� ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/audi/", "date_download": "2020-10-01T02:05:21Z", "digest": "sha1:HAWVS5GY6EUWBTYQI7Y2MOTIBZRFWG3O", "length": 24145, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आॅडी मराठी बातम्या | Audi, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nकृषी विधेयकाला एकीकडे स्थगिती तर दुसरीकडे समिती\nरेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू, राज्यांतर्गतच्या रेल्वे धावणार\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nमुंबई व पंजाब चुका टाळून नव्या उत्साहासह परतणार\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nAll post in लाइव न्यूज़\nAudi Q8 एसयुव्ही लाँच झाली; कारप्रेमी विराट कोहलीने लगेचच खरेदीही केली...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAudi Q8 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टॅन इंटिरिअरसोबत पांढऱ्या रंगाची ऑडी क्यू 8 खरेदी केली आहे. ... Read More\nरवी शास्त्रींकडे 1985 मध्ये होती ऑडी कार; पाकिस्तानविरोधात जिंकल्याने मिळालेली बक्षीस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसिक्सर किंग युवराजला या पाच कार आवडतात फार...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविराट कोहलीची आवडती 'Audi' कार मुंबई पोलिसांकडे धूळ खात पडलीय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला महागड्या गाड्यांची आवड असल्याचे सर्वांना माहित आहे. ... Read More\nAudi च्या अवांतचं 'परफॉर्मन्स व्हर्जन लॉन्च, जाणून घ्या किंमत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAudi इंडियाने RS6 Avant Performance ही सुपरकार अधिकृतरित्या भारतात लॉन्च केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारची चर्चा रंगली होती. चला जाणून घेऊ या कारची खासियत... ... Read More\nगोव्यातून भाड्याने आणलेली आॅडी पुण्यात विकण्याचा डाव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगोवा येथून आॅडी कार भाड्याने आणत ती पुण्यात विकण्याचा प्लॅन करणाऱ्याला ४२ लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली. ... Read More\nऑडी कारमधील 'मेकॅनिकल लोच्या' उघड; कंपनीच्या सीईओला अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकाही महिन्यांपूर्वी ऑडीच्या गाड्यांमधील उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत फेरफार करण्यात आल्याची बाब समोर आली होती. ... Read More\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257843:2012-10-26-07-45-56&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2020-10-01T02:17:52Z", "digest": "sha1:3DAXEICHTBHI4QAUIYNU36MZ2FFN3OKB", "length": 21696, "nlines": 241, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रिअल इस्टेट मुंबईतील बदलते ट्रेंड्स", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> रिअल इस्टेट मुंबईतील बदलते ट्रेंड्स\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरिअल इस्टेट मुंबईतील बदलते ट्रेंड्स\nशनिवार , २७ ऑक्टोबर २०१२\nमुंबईचा परीघ दिवसोंदिवस वाढतोच आहे. उपनगरी रेल्वे जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बांधकाम व्यावसायिकांची नजर गेलेली आहे. त्यामुळे एकेकाळी फक्त ‘उभी’ वाढणारी मुंबई आता ‘आडवी’सुद्धा वाढू लागली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांची क्रयशक्ती, मुंबईतील जमिनींच्या किमती, नव्याने विकसित होणारे विभाग, तरुणांची बदलती मानसिकता यामुळे मुंबईतील ‘रिअल इस्टेट’ बाजारपेठेत काही विशिष्ट ट्रेंड्स दिसून येत आहेत.\nयातील एक ट्रेंड म्हणजे कल्याणसारख्या उपनगरात बांधकाम व्यावसायिकांनी ‘लो कॉस्ट हाऊसिंग’चे काही प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईतील घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. स्वस्तात घरे हवी असतील तर केवळ म्हाडाच्या लॉटरीचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. पण वाढती मागणी पाहता या लॉटरीत घर मिळणेही कठीण होऊन बसले आहे. आर्थिक राजधानीतील जमिनींच्या किमती पाहता मुंबईत लो कॉस्ट हाऊसिंगच्या योजना राबवणे बांधकाम व्यावसायिकांना केवळ अशक्य आहे. गिरण्यांच्या जागाही विकल्या जातात, तेव्हा बांधकाम व्यावसायिकांकडून घसघशीत रक्कम घेतली जाते. त्यामुळे स्वस्तातील घरे हवी असतील तर ती मुंबईच्या बाहेरच उपलब्ध होऊ शकतात. कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठवर्गीय मंडळी ही घरे घेण्याला अधिक पसंती देतात. राहत्या जागेचा पुनर्वकिास झाला तर शहरात एक घर आणि शहराच्या बाहेर एक या दृष्टिने त्यांची गुंतवणूक असते.\nखरे तर मुंबईत वन बीएचके किंवा टू बीएचके घरे बांधली गेली तर त्यांची विक्री पटकन होऊ शकते; परंतु वन किंवा टू बीएचके घरे तयार करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना जेवढे कष्ट पडतात, तेवढेच कष्ट अडीच किंवा तीन बीएचके घरे बांधण्यासाठी घ्यावे लागतात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचा कल मोठी घरे बांधण्याकडे अधिक असतो. त्याचप्रमाणे एक प्रकल्प मंजूर करवून घेण्यासाठी ४४ प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी एक खिडकी योजना नाही. त्यामुळे या प्रक्रियेस तीन महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत कितीही कालावधी लागू शकतो. ��्यामुळे मुंबईत यापुढेही मोठी घरेच बांधली जातील, अशी शक्यता आहे.\nसध्या टू बीएचके घरांचे क्षेत्रफळही बरेच वाढते आहे. पूर्वी ७५० ते ८५० क्षेत्रफळात म्हणजेच साधारण ५०० ते ६०० चटई क्षेत्रफळात टू बीएचके घरे बांधली जात. आता मात्र टू बीएचकेसाठी किमान १००० चौ. फुटांचा बिल्ट अप एरिया असतो. त्यामुळे घराची किंमतही वाढत जाते. यासंदर्भात सांगायचे झाले तर ग्राहकांमध्ये केलेल्या पाहणीनंतरच क्षेत्रफळ इतके मोठे करण्याचा विचार केला जातो. बिल्डर स्वत:हून असा निर्णय घेऊच शकत नाही. कारण अशी घरे बांधली आणि विकली गेलीच नाहीत तर बांधकाम व्यवासायिकांना फार मोठे नुकसान सोसावे लागू शकेल.\nमुंबईची विभागणी पूर्व आणि पश्चिम उपनगरे अशी झाली आहे. सध्या पश्चिम उपनगरांतील ग्राहकांचा पूर्व उपनगरांकडे येण्याचा कल दिसतो आहे. भांडुपसारख्या भागात पूर्वी ग्राहक घर घेण्यास फारसा इच्छुक नसे. आता मात्र त्या विभागाला ग्राहकांकडून पसंती मिळते आहे. एका बाजूला पवई, अंधेरी आणि दुसरीकडे ठाणे आणि नवी मुंबईला जाणे सोयीचे असल्यामुळे भांडुपमध्ये घर घेण्याचा नवा ट्रेंड दिसून येतो आहे.\nसध्या मुंबईत मोठमोठी संकुले उभी राहात आहेत. संकुलांमधील सदनिका भरल्या की आपसूकच येथील वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे एकाचवेळी काही शे-दीडशे जास्तीची वाहने या रस्त्यांवर दाखल होतात. मात्र रस्त्यांचा विकास त्या प्रमाणात न झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. मुंबईत बांधकाम व्यवसायाचा विकास ज्या प्रमाणात होत आहे, त्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होत नाहीत. अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे या समस्या निर्माण होत आहेत.\nएकेकाळी मुंबईत एक घर घेऊन झाले की आयुष्यभराची नििश्चती असे. आता मात्र दर पाच वर्षांनी घर बदलण्याकडे तरुणाईचा कल आहे. सुरुवातीला वन बीएचकेमध्ये राहणारे मग टू बीएचकेसाठी प्रयत्न करतात. आधीपेक्षा चांगल्या विभागात घर घेण्यासाठीची चाचपणी करत असतात. त्यामुळे एका घरखरेदीनंतर हा व्यवहार संपत नाही. म्हणूनच मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडत असल्या तरीही घरांना अजूनही मागणी आहे. किंबहुना ती वाढतेच आहे. त्यामुळे मुंबईतील ‘रिअल इस्टेट' व्यवसाय सध्या स्थिर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nमुख्य व्यवस्थापकीय संचालक, नेपच्युन समूह\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/12/", "date_download": "2020-10-01T01:09:02Z", "digest": "sha1:3YH6GPES2GDEQDX57RNIDLNLXQIF6B6Z", "length": 10652, "nlines": 131, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 12, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nभाजपच्या डॉक्टर नेत्याच्या कार्यक्रमात वाद\nउत्तर भाजपात अनेक जण विधान सभेची निवडणूक लढण्यास गुडग्याला बाशिंग बांधुन तयार आहेत त्यातील पेशाने डॉक्टर असलेल्या नेत्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बराच वाद निर्माण झाला होता. उपनगरात आयोजित आरोग्य शिबिरात भाजपच्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रमाचं आयोजन का...\nLive मुळे बेळगावात असल्याचं फील\nबेळगाव live मुळे बेळगावात येऊन गेल्याची प्रचिती येते पश्चिम बंगाल मध्ये राहून शासकीय सेवेत व्यस्त असताना बेळगाव च्या घटना वेळेवेळी बेळगाव live माध्यमातून कळतात असे कौतुकाचे शब्द प्रोबेशनरी आय ए एस अधिकारी अभिजित शेवाळे यांनी व्यक्त केले पत्रकार विकास अकादमी...\nश्वान आणि वाघाच्या मावशीचे सलून\nहोय बेळगावात आहे, नक्की भेट द्या आपल्या डॉगी आणि मनी सहं स्वतः जितके सजत नाही तितके घरातील कुत्र्या आणि मांजरांना सजविण्याची आवड अनेकांना असते. त्यांची देखभाल, खाणेपिणे आदींबरोबरच त्यांचा मेकअप आणि इतर देखभालीकडे असंख मंडळी भर देतात. आणि यातूनच बेळगावात...\nप्रभाकर कोरे मंत्रिपदा च्या वाटेवर\nराज्यसभा सदस्य आणि के एल ई संस्थेचे सर्वेसर्वा प्रभाकर कोरे सध्या केंद्रीय मंत्रिपदाच्या वाटेवर असल्याची माहिती बेळगाव live च्या हाती आली आहे, या स्पर्धेत लोकसभा सदस्य खा सुरेश अंगडी यांना ते मागे टाकतील असेच वातावरण आहे. सध्या दोघेही दिल्लीत आहेत....\nवडगावमधील मोटेचा तलाव म्हणजे अतिक्रमणाचे कुरण…….\nवडगांव मंगाई मंदीर पासून पुढे सर्व पिकाऊ शेती होती आणी त्याला पाणी पुरवण्यासाठी एक मोठा तलाव होता त्यात बारमाही पाणी असायचे म्हणून दक्षिणेकडे शेतीला पाणी पुरवण्यासाठी मुस होती आणी त्यातून पाणी जाने बंद झाले कि शेतकरी मोटेने पाणी खेचत...\nयात्रेत इंगळ्या नाहणाऱ्यानो सावधान\nसध्या बेळगाव शहर परीसरात यात्रांचे हंगाम सुरू आहे अनेक गावांत देव देवतांची यात्रा सुरू आहेत होत आहेत या जत्रातून मंदिरासमोर आगीच्या इंगळातून पळत जाण्याची परंपरा असते त्याला इंगळ्या नहाणे म्हणतात. इंगळ्या नाहते वेळी अनेक अपघात घडत असतात म्हणून बेळगाव...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/neetu-kapoor", "date_download": "2020-10-01T02:48:12Z", "digest": "sha1:OFAXSBBE5BKXJVRP42U3RUWIED2AUT5R", "length": 5829, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिद्धिमा कपूरसाठी नीतू आणि आलियाने धरला ठेका, रणबीरची मिळाली साथ\nनीतू कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गेला करण जोहर, पुन्हा झाला ट्रोल\n... म्हणून नीतू कपूर यांनी मानले मुकेश अंबानी आणि कुटुंबियांचे आभार\n'आपल्या कथेचा शेवट'; नीतू कपूर यांची भावनीक पोस्ट\nऋषी कपूर अनंतात विलीन; मुलीला घेता आले नाही अंत्यदर्शन\nराजबिंडा व अभिनयसंपन्न; ऋषी कपूर\nआई- वडिलांसोबत रणबीर कपूरचे डिनर\nनीतू सिंग यांच्या फोटो मागे दडलंय काय\nकॅन्सरशी झुंज देऊन ऋषी कपूर वर्षभराने मायदेशी\n...आणि रणबीरला रडू कोसळले\nऋषी कपूर यांनी दिला तीन चित्रपटांना होकार\nRanbir-Aliya: रणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त लवकरच\n११ वर्षांची असल्यापासून रणबीर आवडतो : आलिया\nneetu kapoor: ऋषी कपूरना कॅन्सर नीतू यांची सूचक पोस्ट\nनितू सिंग यांना का मागावी लागली माफी\nआलियाने अयान आणि नीतूसोबत साजरा केला २५ वा वाढदिवस\nशशी कपूर यांचा हा दुर्मिळ फोटो पाहिला का\nरणबीरसाठी नीतू सिंग करतायेत वधूसंशोधन\n'पद्मावती'चे पोस्टर पाहून नीतू कपूरने दीपिकाचे केले अभिनंदन\nराकेश रोशन यांच्या बर्थडे पार्टीत ऋषी कपूर संतापले\nजग्गा जासूसच्या खास स्क्रिनिंगला रणबीर, ऋषी, नीतू कपूर हजर\nरणबीर कपूर अखेर लग्नाबद्दल बोलला\nपाहा ही रणबीरसारखी दिसते\nअॅरेज मॅरेजवर रणबीरला विश्वास नाही\nरणबीरसाठी नीतू कपूर शोधत आहेत लंडनच्या सुनबाई\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1882/", "date_download": "2020-10-01T00:50:09Z", "digest": "sha1:BLCNVT246ZPDYFWVPFPZV6O74EK7C3H6", "length": 3200, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम हे असच असतं", "raw_content": "\nप्रेम हे असच असतं\nप्रेम हे असच असतं\nप्रेम हे असच असतं\nगमे मज त्यात आनंद\nप्रेम हे असच असतं\nप्रेम हे असच असतं\nदोन जीवनच मिलन असतं\nमला सांगा मला सांगा\nकाव्य हे कसा सुचलं असत\nप्रेम हे असस असतं\nसुख दुख विसरायचं असत\nप्रेम हे मोलाच असत\nप्रेम हे असच असतं\nसुख दुःखाच आंदन द्यायचा असत\nप्रेम हे असच असतं .\nसौ . संजीवनी संजय भाटकर\nप्रेम हे असच असतं\nप्रेम हे असच असतं\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5446/", "date_download": "2020-10-01T01:24:07Z", "digest": "sha1:KXXNMJHP6JNQU526HIRTD7SCHYKWLOW7", "length": 3025, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुला स्मरता सहजची..........", "raw_content": "\nमन झोके घेते निवांत\nआणि क्षणासाठी का होईना\nत्याला पडते जगाची भ्रांत...........\nना लागतो मलाच अंत\nपण आनंदाचे सोहळे तेव्हा\nमनी एक प्रतिमा तेव्हा\nमन विहार करून येई\nगाठून एक विलक्षण प्रांत.............\nपण क्षणात संपतो हा सोहळा\nआणि मन पुन्हा मांडते आका��त\nअसेच काहीसे चालू राहायचे\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-kishor-petkar-marathi-article-4483", "date_download": "2020-10-01T01:45:21Z", "digest": "sha1:TDPDRNPJ5QNMJ666O3XSU32J47EBSZI3", "length": 32973, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\nक्रिकेट रसिकांना १५ ऑगस्टच्या संध्याकाळी एक धक्कादायक बातमी कळली.. महेंद्रसिंग धोनी याने आपली निवृत्ती जाहीर केली... त्यानंतर काहीच वेळात सुरेश रैना यानेही आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. या दोघांच्याही क्रिकेट कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप.\nस्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारतीय क्रिकेटमधील दोघा दिग्गजांनी बॅट म्यान केली. या दोघांच्या निवृत्तीची घोषणा अनपेक्षितच ठरली. महेंद्रसिंग धोनी... सर्वांचा प्रिय माही... भारतीय क्रिकेटमधील स्मॉल टाऊन सुपरस्टार... झारखंडमधील रांची या शहरातील असामान्य नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेला भारताचा क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार-फलंदाज-यष्टिरक्षक. दुसरा सुरेश रैना... उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे जन्मलेला डावखुरा आक्रमक शैलीचा फलंदाज-वेळप्रसंगी ऑफस्पिन गोलंदाजी टाकणारा उपयुक्त गोलंदाज... कसोटीत पदार्पणात शतक, तसेच एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्येही शतक झळकाविणारा पहिला भारतीय.\nधोनी आणि रैना जिगरी दोस्त... मैदानावर आणि मैदानाबाहेरही. दोघांनीही अवघ्या काही मिनिटांच्या अवधीत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तसे पाहता, धोनी आणि रैना यांच्या कारकिर्दीतील उमेदीचे दिवस इतिहासजमा झाले होते, तरीही आयपीएल स्पर्धा ऐन तोंडावर असताना ते निवृत्त होतील असे वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे धोनी आणि रैना यांना आता आयपीएल क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल. दोघेही चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आधारस्तंभ आहेत.\nगेल्या वर्षी धोनी धावबाद झाल्यानंतर विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. तेव्हाच धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम मिळणार हे स्पष्ट होते. सारे जण धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेकडे नजर ठेवून असताना, हा ३९ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज आपल्याच विश्वात होता. ��ाश्मिरात जाऊन सेनादलातील या मानद लेफ्टनंट कर्नलने सैनिकी प्रशिक्षण-सेवा बजावली. रांचीत कुटुंबात रंगला, मुलीसमवेत बागडतानाही दिसला. मध्यंतरी शेतीकामात मग्न दिसला, तर कधी बाईक चालवताना पाहायला मिळाला. धोनीला बाईक व कुत्र्यांचा फारच लळा आहे.\nधोनीच्या निवृत्तीविषयी उलटसुलट बातम्या येत असताना, हा चपळ यष्टिरक्षक स्पष्टीकरणाच्या नादी लागला नाही. प्रतिस्पर्धी फलंदाज बेसावध असताना त्याला चित्त्याच्या चपळाईने यष्टिचीत करण्यात धोनी माहीर आहे. त्याच पद्धतीने त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली, साऱ्यांना अवाक् केले. टीकाकारांना अजिबात संधी मिळाली नाही. वय वाढलेला, क्रिकेटपासून दूर असलेला धोनी संयुक्त अरब अमिरातीत सप्टेंबरमध्ये आयपीएल स्पर्धेत अपयशी ठरल्यास त्याच्या टीकेचे आसूड ओढण्यासाठी बरेच जण टपून बसले होते. ऑस्ट्रेलियात या वर्षी नियोजित असलेली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा कोविड-१९ प्रकोपामुळे लांबणीवर टाकावी लागली. पुढील वर्षी ७ जुलैला धोनी ४० वर्षांचा होईल, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द लांबविणे शहाणपणाचे नव्हतेच. धोनीने स्वातंत्र्यदिनाचे छान टायमिंग साधले. आपल्या जिवलग मित्राच्या पावलांवरून रैना गेला. दुखापतीमुळे उत्तर प्रदेशच्या या ३३ वर्षीय अष्टपैलूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस अगोदरच ब्रेक लागला होता. डिसेंबर २०१८ नंतर तो प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळलेला नाही. गतवर्षीच्या आयपीएल स्पर्धेनंतर त्याच्या डाव्या गुडघ्याची दुखापत बळावली, परिणामी शस्त्रक्रिया करावी लागली. कमबॅक करण्याची त्याला आशा होती, पण धोनीच्या निवृत्ती संदेशानंतर त्यालाही स्फुरण चढले आणि काही मिनिटांतच रैनाच्याही निवृत्तीचे वृत्त आले.\nधोनीची निवृत्ती जास्त भावनिक ठरली. मुकेश यांच्या आवाजातील ‘कभी कभी’ चित्रपटातील ‘मै पल दो पल का शायर हूँ...’ हे भावमधुर गीत पार्श्वभागी वाजवत, धोनीने आपली चित्ररुपी कारकीर्द सादर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. यावेळीही त्याने अचूक टायमिंग साधत पाहणाऱ्यांना गोठवून ठेवले. ‘कभी कभी’ चित्रपट १९७६ मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा धोनीचा जन्मही झाला नव्हता, मात्र आपल्या निवृत्तीची ध्वनिचित्रफित त्याने संस्मरणीय केली.\nलांब केसांचा, धडाकेबाज फलंदाजी करणारा महेंद्रसिंह धोनी जर�� रांचीसारख्या लहान शहरातून आलेला असला, तरी त्याचा क्रिकेट मेंदू फारच तल्लख होता, मोठ्या शहरातील क्रिकेटपटूंपेक्षा कितीतरी धूर्त, चतुर आणि प्रभावी. त्यामुळेच २००७ मध्ये संघात मोठे दिग्गज असतानाही सचिन तेंडुलकरला धोनीमध्ये भविष्यातील यशस्वी कर्णधार दिसला. सचिनच्याच शिफारसीमुळे सप्टेंबर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-२० विश्वकरंडकासाठी धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. तेव्हा सारा संघ नवोदित होता, मात्र नवख्या संघाच्या हिंमतीवर धोनीने जगज्जेतेपदास गवसणी घातली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी वेस्ट इंडीजमध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडकात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील संघाला आलेले सारे अपयश धुऊन गेले. पाकिस्तानविरुद्ध जोहान्सबर्ग येथील अंतिम लढतीत शेवटचे षटक मौल्यवान होते. नवोदित गोलंदाज जोगिंदर शर्मा याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला, तर कर्णधार धोनीने आपला निर्णय चपखल असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर चार वर्षांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर धोनीने भारताला आणखी एक विश्वकरंडक जिंकून दिला. तेव्हा तो स्वतः आघाडीवर लढला. संघ पावणेतीनशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, प्रमुख मोहरे माघारी फिरले. स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंगला मागे ठेवत धोनीने स्वतःच्या खांद्यावर शिवधनुष्य घेतले आणि यशस्वीपणे पेलूनही दाखविले. श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज नुवान कुलसेकर याला लाँगऑनवरून षटकारासाठी खेचत भारताला २८ वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगज्जेते बनविले. धोनीची नाबाद ९१ धावांची खेळी आणि हेलिकॉप्टर शॉट अविस्मरणीय ठरला. २०१३ मध्ये भारताने चँपियन्स करंडक जिंकला आणि आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा एकमेवाद्वितीय कर्णधार ही बिरुदावली त्याला मिळाली.\nयष्टींमागे उठाबशा काढत धोनीने अचाट नेतृत्वगुणांच्या चतुराईने भारताला अगणित सामने जिंकून दिलेले आहेत. नेतृत्वगुणांत त्याची समयसूचकता कमालीची ठरली. २००८ मध्ये अनिल कुंबळेकडून त्याच्याकडे कसोटी संघाचे कर्णधारपद आले. त्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आदी नावाजलेले क्रिकेटपटू संघात होते. गांगुलीच्या शेवटच्या कसोटीत त्याला काही काळ मैदानावरील नेतृत्वाची संधी देत धोनीने आ��रयुक्त भावनाही प्रदर्शित केली. धोनीच कर्णधार असताना डिसेंबरमध्ये २००९ मध्ये भारत सर्वप्रथम कसोटीत अव्वल क्रमांकाचा संघ बनला. संघातील दिग्गज निवृत्त झाल्यानंतर नवोदितांच्या साथीत त्याने खिंड लढविली.\nमात्र धोनीने काळाची पावलेही वेळीच ओळखली. विराट कोहलीचा उदय झाल्यानंतर, धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत साऱ्यांनाच धक्का दिला, पण तो स्वतः ठाम राहिला. नंतर जानेवारी २०१७ मध्ये झटपट क्रिकेट संघाचेही नेतृत्व त्यागून कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्यास धन्यता मानली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटीत २७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११०, तर टी-२० क्रिकेटमध्ये ४१ विजय नोंदविले. यशाच्या टक्केवारी पन्नासच्या आसपास राहिली.\nसोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करताना धोनी म्हणाला, ‘आपले सदोदित प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. १९२९ वाजल्यापासून मला निवृत्त समजावे.’ असे मानले जाते, की १९२९ म्हणजे सात वाजून २९ मिनिटे ही धोनीने निवृत्ती जाहीर केलेली वेळ आहे. तर, १० जुलै २०१९ रोजी विश्वकरंडक उपांत्य लढतीत मँचेस्टर येथे पन्नास धावांवर धोनी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीवर धावबाद झाला, तेव्हा घड्याळ्यात सात वाजून २९ मिनिटे हीच वेळ होती असे सांगितले जाते. कदाचित त्या धावबादेनंतर आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपले हे दर्शविण्यासाठी धोनीने १९२९ या वेळेचा संदर्भ दिला असावा. पावसामुळे दोन दिवस चाललेली मँचेस्टरची ती लढत खूपच नाट्यपूर्ण आणि भावपूर्ण ठरली. २४० धावांचा पाठलाग करताना भारताची ६ बाद ९२ अशी दाणादाण उडाली होती. धोनीला आक्रमक शैलीच्या रवींद्र जडेजाची साथ मिळाली. त्यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताला आशेचा किरण दिसू लागला. लक्ष्य आवाक्यात येत असताना जडेजा बाद झाला, नंतर साऱ्या अपेक्षा केवळ धोनीवरच होत्या. त्याची खेळी संथ, पण आशादायी होती. अंतिम फेरीत जाण्यासाठी १० चेंडूंत २४ धावांची गरज असताना दुसरी धाव घेण्याच्या नादात घात झाला. गप्टिलच्या थेट फेकीवर वय वाढलेल्या धोनीची बॅट क्रीझपासून काही इंच दूर राहिली. येथेच भारताचे आव्हान आणि तमाम देशवासीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. त्याचा सल धोनीलाही कायमची असेल, त्यामुळे त्याने आपल्या निवृत्तीच्या ध्वनिचित्रफितीत तो धावबाद क्षण आणि हताश चेहऱ्याने परतणारी आपली छबी समाविष्ट केली. धोनीने देशातील क्रिकेट चाहत्यांच्या भावनांची कदर केली. निवृत्तीच्या व्हिडिओत पराभवानंतर रागाने भारतीय क्रिकेटपटूंची छायाचित्रे जाळताना नेमके आपले छायाचित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे दाखविण्यात या नम्र आणि मितभाषी क्रिकेटपटूने धन्यता मानली. चुकीचा स्वीकार करायलाच हवा हे धोनीचे धोरण.\nआगळा योगायोग पाहा, धोनी आपल्या शेवटच्या ३५० व्या एकदिवसीय सामन्यात धावचित झाला. सोळा वर्षांपूर्वी, २३ डिसेंबर २००४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शुभारंभ करताना वन-डे सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता. या कालावधीत त्याने ६३४ झेल व १९५ यष्टिचीत या कामगिरीसह ९० कसोटीत ४८७६, साडेतीनशे एकदिवसीय सामन्यांत १०,७७३, तर ९८ टी-२० सामन्यांत १६१७ धावा जमविल्या.\nधोनीच्या लांब, स्टायलिश केशरचनेने पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना मोहित केले होते, पण धोनीने त्यांच्या केस न कापण्याच्या सल्ल्याचा विशेष सन्मान केला नाही. वयागणिक त्याची केशरचना बदलत केली. २०११ मध्ये विश्वकरंडक जिंकल्यानंतर त्याने रातोरात मुंडन करून घेतले होते. त्याच्या दूध पिण्याच्या सवयीची खूप चर्चा झाली. मैदानाबाहेर शांत राहणारा धोनी प्रत्यक्ष फलंदाजीत धडाकेबाज ठरला, मात्र गरजेनुसार फलंदाजीतील आक्रमकतेस मुरड घालण्यासही तो शिकला. संधीचे सोने करण्यात तो पटाईत. पदार्पणानंतर अवघ्या पाचव्याच डावात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली, ती दोन्ही हातांनी ओरबाडताना माहीने विशाखापट्टणम येथे पाकिस्तानी गोलंदाजांना सळो, की पळो करून सोडले. १२३ चेंडूतील १४८ धावांच्या खेळीतून भारताला नवा सुपरस्टार गवसला. त्यानंतर काही महिन्यांतच श्रीलंकेच्या गोलंदाजांना त्याने बॅटचे पाणी पाजले. १४५ चेंडूंत १८३ धावा करताना त्याने यष्टिरक्षकातर्फे विक्रमी कामगिरी नोंदविली. मात्र धोनीने फलंदाजीत खालच्या क्रमावर जास्त समाधान मानले.\nधोनीप्रमाणे सुरेश रैनासुद्धा धडाकेबाज फलंदाजीने गाजला. त्याचा खास चाहता वर्ग आहे. लीलया षटकार खेचणारा रैना धोनीच्या नेतृत्वाखालील संघातील हुकमी एक्का होता. डोईजड ठरणारी जोडी फोडताना त्याची फिरकी गोलंदाजी परिणामकारक ठरत असे. धोनी आणि रैना यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समकालीन. धोनीने डिसेंबर २००४ मध्ये, तर रैनाने जुलै २००५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रैनाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एक वर्ष अगोदर रोखली गेली. तो जुलै २०१८ मध्ये, तर धोनी जुलै २०१९ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. रैनाने एकदिवसीय क्रिकेट खेळल्यानंतर पाच वर्षांनी २०१० मध्ये कसोटीत पदार्पण केले. पहिल्याच कसोटीत शतक ठोकताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरसमवेत द्विशतकी भागीदारी साकारण्याची स्वप्नवत योग त्याने साधला. मात्र रैनावर वन-डे स्पेशालिस्ट हाच शिक्का जास उठून दिसला. त्यामुळेच तो कसोटीत फक्त १८ सामने खेळू शकला, उलट एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २२६ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले व पाच शतकेही ठोकली.\nमैदानावर रैना हा धोनीचा विश्वासू सहकारी होता. रैनाच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे धोनीतला कर्णधारही सुखावत असे. चेन्नई सुपर किंग्ज संघातही धोनी व रैना यांची जोडी चांगलीच स्थिरावली. मध्यंतरी आयपीएल स्पर्धेतील चेन्नई संघाच्या निलंबनामुळे या जोडीच्या वाटा वेगळ्या झाल्या, पण नंतर ते पुन्हा एकत्र आले. दोघांच्या वयात सहा वर्षांचा फरक आहे, पण त्यांची दोस्ती सच्ची ठरली, त्याचा प्रत्यय निवृत्तीच्या वेळी आला. कर्णधार असतानाही धोनीने आपल्या संघ सहकाऱ्यांना मैत्रीपूर्ण नात्याने सांभाळले.\nमहेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. १३० कोटी भारतीय अनंतकाळ कृतज्ञ राहतील, असे पत्रात लिहून पंतप्रधानांनी धोनीच्या क्रिकेट मैदानावरील योगदानाचा गौरव केला आहे. मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे धोनीचा क्रिकेटमधील प्रभाव अपूर्वच आहे. रैना निवृत्तीसाठी खूपच तरुण आणि उत्साही ठरला, असे मत पंतप्रधानांनी पत्रात व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केल्यानुसार, धोनी आणि रैना यांच्या कारकिर्दीची आठवण पिढ्या काढत राहील हे नक्की.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-mukul-ranbhor-marathi-article-1274", "date_download": "2020-10-01T01:13:04Z", "digest": "sha1:YMZHMNAYHOG56E2YZQ7RQZCSQVVB3JZ7", "length": 11439, "nlines": 145, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Mukul Ranbhor Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nबुधवार, 21 मार्च 2018\nक्विझचे उत्तर ः १) अ २) क ३) ड ४) ब ५) ड ६) क ७) क ८) ब ९) अ १०) अ ११) ब १२) ब १३) ड १४) ब\n१) ‘आंतरराष्ट्रीय कोलकता पुस्तक मेळावा (IKBF)‘ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ८५ भाषांमध्ये अनुवाद केलेल्या ९४८ कवितांच्या बहुभाषिक संग्रहाचे शीर्षक काय आहे\nअ) अमरावतीपोयटीक प्रिझम,२०१७ ब) तेलंगणापोयटीक प्रिझम,२०१७ क) बांगलादेश पोयटीक प्रिझम,२०१७ ड) कोलकता पोयटीक प्रिझम,२०१७\n२) शास्त्रज्ञांच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, एक धातूपदार्थ खाणारा ‘_______’ जिवाणू विषारी धातूपदार्थाच्या संयुगाचे सेवन करून पचनादरम्यान दुष्परिणाम म्हणून सोन्याचे कण मागे सोडतात.\nअ) एस. स्टॅफिलोकोक ब) सॅल्मोनेला क) सी मेटॅलिड्यूरन्स ड) एसिनेटोबॅक्‍टर\n३) कथकली नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध _________यांचे एका कार्यक्रमात कलाप्रदर्शनादरम्यान मंचावरच कोसळून निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.\nअ) गोविंदन कुट्टी ब) चेमनचरी कुणीरमान नायर क) ओयूर कोचुगोविंदा पिल्लई\nड) माधव वासुदेवन नायर\n४) अमेरिकेच्या कोणत्या खासगी संस्थेने जगातील सर्वांत शक्तिशाली अग्निबाण प्रक्षेपित केला\nअ) टेस्ला एरोस्पेस ब) स्पेसएक्‍स\nक) ASCO एरोस्पेस USA ड) झूस्पेस गो\n५) भारताच्या ‘अग्नी-१‘ क्षेपणास्त्रासंदर्भात कोणते विधान चुकीचे आहे\nI - हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.\nII - हे १००० किलो वजनी युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम आहे.\nIII - या क्षेपणास्त्राचा विकास प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL) ने केला.\nअ) फक्त I ब) फक्त II क) फक्त III\nड) वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही\n६) देशात होणाऱ्या ‘अखिल भारतीय व्याघ्र मोजणी-२०१८’ यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे\n७) रेल्वेच्या पाच क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा आयुष मंत्रालयासोबत सामंजस्य करार झाला. या पाचमध्ये कोणत्या शहराचा समावेश नाही\nअ) नवी दिल्ली ब) अमरावती क) मुंबई ड) कोलकता\n८) कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना (MMABY)’ राबविण्याची योजना तयार केली जात आहे\nअ) केरळ ब) कर्नाटक क) तमिळनाडू ड) महाराष्ट्र\n९) भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभ��यानांतर्गत फेब्रुवारी २०१८ पर्यंत किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हागणदारी मुक्त (ODF) जाहीर करण्यात आले\nअ) ११ ब) १२ क) १३ ड)१४\n१०) कायदा अंमलबजावणी संदर्भात सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठी भारत कोणत्या देशासोबत सहकार्य करार करणार आहे\nअ) अमेरिका ब) संयुक्त अरब अमिराती क) जपान ड) चीन\n११) कोणत्या ठिकाणी ७ फेब्रुवारी २०१८ पासून ‘महामस्तक अभिषेक महोत्सव २०१८‘ याला सुरवात झाली\nअ) अमरनाथ ब) श्रवणबेळगोळ\nक) विंध्यगिरी ड) कुंभकोनम\n१२) केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘शांती आणि लवचिकतासंबंधी रोजगार व मर्यादित कार्य (शिफारस क्र._______)’ या संदर्भात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या शिफारसीकडून अंगीकारलेले नवे दस्तऐवज संसदेत मांडण्याकरिता मान्यता दिली आहे.\nअ) १०५ ब) २०५ क) ३०५ ड) ४०५\n१३) आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अखत्यारित असलेल्या कोणत्या स्वायत्त संस्थेला युक्तिसंगत बनविण्यासाठी मान्यता दिली गेली\nअ) राष्ट्रीय आरोग्य निधी (RAN) ब) जनसंख्या स्थिरता कोष (JSK) क) राष्ट्रीय कुटुंब कल्याण कोष (NFAF)\nड) अ आणि ब\n१४) वैद्यकीय क्षेत्रात युनानी चिकित्सा प्रणालीला ‘शैक्षणिक‘ स्वरूप देण्याकरिता CCRUM चा कोणत्या देशातल्या विद्यापीठासोबत करार झाला\nअ) नेपाळ ब) बांगलादेश क) पाकिस्तान\nड) संयुक्त अरब अमिराती\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dattamaharaj.com/node/316", "date_download": "2020-10-01T01:38:39Z", "digest": "sha1:QQN43TDVTPVIEB4DUH5TJKK4K3FW6TDP", "length": 91061, "nlines": 342, "source_domain": "dattamaharaj.com", "title": "श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) | श्री दत्त महाराज", "raw_content": "\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर)\nजन्म - भाद्रपद शुद्ध १, शके १८२९, दि. ८-०९-१९०७\nआई/वडिल - सरस्वती माता व श्री. गणेश शास्त्री पाठक\nनिजानंदगमन - आषाढ व.६, शके १८७९, दि. १९-०७-१९५७\nचरित्रग्रंथ - श्रीमन्मधुगीत बालमुकुंद बालावधुत लीलाचरित्र व श्री बालमुकुंद बालावधुत लीलाचरित्र\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर)\nपरमपूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वाम���ंचे करवीर नगरीमध्ये सगुण साकार लीला कार्य सुरु होते त्यावेळी अनेकानेक परम भाग्यवान सद्भक्त अगदी सहजच त्यांचे चरणी आकृष्ट होत होते. करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी अंबाबाई मंदिरा समोरील बाजूस कपिलतीर्थ परिसरामध्ये ग्रामदैवत श्री भगवान कपिलेश्‍वराचे फार पुरातन मंदिर आहे. त्याच्या जवळील वस्तीमध्ये श्री. वामनशास्त्री पाठक हे पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचे एक परमभक्त रहात होते. ते अत्यंत विद्वान असूनही फारच विनम्र सद्भक्त होते. ‘बोले तैसा चाले’ या संतोक्ती नुसारच त्यांचे वागणे व बोलणे एक सारखेच शुद्ध, प्रेमळ व परोपकारी वृत्तीचे दिसून येई. त्यांचा हा वारसा त्यांचे पूज्य पिताश्री श्री.नरहर शास्त्रीजी यांच्याकडूनच लाभला होता. श्री. नरहर शास्त्रीजी ही पूर्ण प्रकांड-विद्वान, सुप्रसिद्ध ज्योतिषी असून परम दत्तभक्त म्हणून सर्वत्र सुपरिचित होते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या नित्य पूजाअर्चे सोबतच ते नेहमी श्रीक्षेत्र गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी येथे जाऊन विधीवत् पूजा अर्चा करुन अन्नदानादी सेवा करीत असत. त्यांच्या धर्मपत्नीही त्यांना अनुकूलअशाच सेवाभावी वृत्तीच्या होत्या. श्री. शास्त्रीजींनी ‘श्रीगुरुचरित्र’ या सद्ग्रंथाची १५१ पारायणे विशेष अनुष्ठानरुपाने करण्याचा संकल्प केला होता. अत्यंत शुचिर्भूतपणे राहून केवळ दूध, फलाहार सेवन करुन त्यांनी अशी १०८ पारायणे पूर्ण करताच त्यांना भगवान श्री दत्तात्रेयप्रभूंनी दृष्टांत दिला. त्यामध्ये दर्शन देवून आशीर्वाद देताना श्रीदत्तप्रभू म्हणाले, ‘‘तुझी सेवा मला पोहोचली. तुझ्या इच्छेनुसारच या कुळात आमची सेवा नित्य घडेल. इतकेच नव्हे तर मीच तुझ्या कुळात अवतारही घेईन. आता तुम्ही कष्ट करण्याचे कारण नाही. तुमचा उरलेली श्रीगुरुचरित्राची पारायणे पूर्ण करुन अनुष्ठान सांगता करेल. तुम्ही स्वस्थचित्ताने नामस्मरण करीत रहावे.’’\nपूज्यश्री नरहर शास्त्रीजी श्री दत्त दर्शनानंतर अत्यंत आनंदात श्रीसेवा व स्मरण पूर्वक उर्वरीत आयुष्य साधेपणाने जगत होते. त्यांचे सुपुत्र श्री. वामनशास्त्री यांची जीवनपद्धतीही अगदी तशीच सुरु होती.विशेषतः श्री. वामनशास्त्रींची भागवत पुराणावरील अत्यंत सुमधुर, रसाळ व सहजसोपी प्रवचने त्याकाळी भाविकांना फार प्रिय झाली होती. अवधूत अ���स्थेत विचरण करणारे पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामी पण कधी कधी त्यांच्या या भागवत पुराण प्रसंगी उपस्थित राहून प्रेमाने मान डोलवित असत. पूज्यश्री स्वामींची नित्य बारा वर्षे सेवा घडल्यावर एकदा मोठ्या प्रसन्न चित्ताने शुभाशिर्वाद देत पूज्यश्री स्वामी म्हणाले, ‘‘तू तर थोराचे लेकरु. तुझ्यापोटी पण असाच भाग्यवंत सुपुत्र जन्मास येईल, जा.’’ पूज्यश्री स्वामींचे हे आशिर्वचन लवकरच फलद्रुप होवून त्यांना भाग्यवान सुपुत्र लाभला. त्या सुपुत्राच्या बारशाच्या वेळी स्वतः पूज्यश्री स्वामी हजर झाले आणि त्या बाळाचे कौतुक करुन म्हणू लागले, ‘‘अरे, हा तर मोरया गणेशच आहे. चला माझे येथील काम झाले.’’ सर्वांना पेढे वाटत आनंदात अचानक हजर झालेले पूज्यश्री स्वामींच्या शब्दानुसार या सुपुत्राचे नांव ‘गणेश’ असेच ठेवले गेले. बाळ गणेश अवघा पाच महिन्यांचा असतानाच त्याची माता सौ. सावित्री व वर्षभरातच पिता श्री. वामनशास्त्री यांचे देहावसान झाले. पूज्यश्री नरहरशास्त्रीजी यांनी वार्धक्यामध्ये हे दुःख पचवून आपला नातू गणेश याचा फारच प्रेमपूर्वक सांभाळ केला. त्याला यथायोग्य सुसंस्कार व ज्ञान देवून वाढविले. योग्यवेळी त्याचा विवाह करुन दिला. पण थोड्याच कालावधीत त्यांची पत्नी निवर्तली. प्रथम पासूनच लाभलेले सुसंस्कार, ज्ञान व ईश्‍वरभक्ती यामुळे युवक गणेशशास्त्री पुन्हा विवाह बंधनामध्ये न अडकता आता संन्यासी व्हावे या विचाराने घराबाहेर पडले. कोल्हापूरवरून थेट बेळगांव जवळील थोर दत्तावतारी सत्पुरुष परमपूज्य श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या चरणी जावून त्यांनी त्याबाबत विनम्रतेने प्रार्थना केली. परंतु त्यावेळी श्रीपंत महाराजांचे सद्गुरु पूज्यश्री बालमुकुंद बालावधुत उर्फ श्रीबाळाप्पा महाराज अचानक तेथे प्रगटून त्यांनी श्रीपंत महाराजांना स्पष्टपणे सांगितले की, ‘‘अरे, हा तुझ्याकडे आलेला पाठक कुळातील सुपुत्र श्रीगणेश शास्त्री याला तू बिलकुल संन्यास दीक्षा देवू नकोस. त्यांचे कुळावर श्रीदत्तप्रभूंची पूर्ण कृपा असून लवकरच त्यांचे पोटी देवच श्रीदत्तावतार रुपाने जन्म घेणार आहे. तरी त्याला संन्यास न देता लवकर पुनःश्‍च घरी पाठवून दे. त्याचे आजोबात्याची फार आतुरतेने वाट पहात आहेत. आता, त्याला जास्त दिवस येथे ठेवून घेवू नकोस.’’पूज्य सद्गुर�� श्रीबाळाप्पा महाराजांच्या आज्ञेनुसार श्रीपंत महाराजांनी मोठ्या प्रेमळ शब्दांतश्रीगणेशशास्त्रींना सर्व काही समजावून सांगून परत कोल्हापुरी पाठविले. पूज्यश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे प्रेम व सन्मान मिळवून घरी येताच श्रीगणेशशास्त्रींनी आपले आजोबा पूज्यश्री नरहरशास्त्रीजी यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना हे सर्व ऐकून फार आनंद झाला. लवकरच श्रीगणेशशास्त्री यांचा दुसरा विवाह सौ. सरस्वती या भाग्यवान मुलीशी लावला गेला. श्रीगणेशशास्त्री आपले नित्याचे धर्मकार्य व प्रपंचभार सांभाळीत पूज्यश्री पंत महाराज यांच्या मार्गदर्शना नुसारच त्यांचे सद्गुरु श्रीबालमुकुंद बालावधुत तथा बाळाप्पा महाराज यांचे स्मरणपूर्वक जीवन चालवित होते. परंतु सद्भक्तांची पुरेपुर कसोटी पाहूनच भगवत्कृपेची बरसात होत असल्यामुळे श्रीगणेशशास्त्रींच्या पोटी जन्मलेली एकंदर दहा बालके अल्प वयातच मृत्युमुखी पडली. पूज्यश्री नरहरीशास्त्रीजी यांचे पण कालांतराने देहावसान झाले. श्रीगणेशशास्त्री यावेळी फारच उदासीन बनून गेले. श्रीक्षेत्र काशीस निघून जाण्याची त्यांना वारंवार इच्छा होवू लागली.त्यांची पत्नीही निराशेने दुःखी होवून आपणालाही श्रीकाशीक्षेत्री सोबत नेण्याविषयी सांगू लागली त्या दरम्यानच श्रीगणेशशास्त्रींना श्रीपंत महाराज व बाळाप्पा महाराज यांचा स्वप्नदृष्टांत होवून सांगितले गेले की, ‘‘अरे, तू दुःखी होवू नकोस. पूर्वी वचन दिल्याप्रमाणे तुझ्या आजोबांची राहिलेली श्रीगुरुचरित्राची 42 पारायणे तू अनुष्ठानपूर्वक पूर्ण कर. साक्षात् श्रीदत्तावधुतच तुझ्या पोटी लवकर जन्म घेणार आहेत. तु बिलकुल काळजी करु नकोस.’’ श्रीगणेशशास्त्रींनी आपला हा स्वप्नदृष्टांत पत्नीस सांगितला. तसेच त्यानुसार अत्यंत कठोरपणे नियम पालन करीत, मोठ्या श्रद्धा भक्तीने श्रींची सेवा उपासना करीत उर्वरीत श्रीगुरुचरित्र पारायण अनुष्ठान संपूर्ण केले. रुद्राभिषेक, सहस्त्रावर्तन, शतचंडी महायज्ञ, महापूजा वगैरे अनेक धार्मिक सत्कर्म करुन अन्नदान केले. पूज्यश्रीकृष्ण सरस्वती स्वामी त्यांचे हे सत्कर्म-सदाचरण व सद्भक्ती पाहून फारच संतुष्ट झाले. श्रीगणेशशास्त्रींना प्रेमाने जवळ घेवून पूज्यश्री स्वामी आशिर्वाद देत म्हणाले, ‘‘अरे, दत्तगुरु प्रसन्न झाले. आत�� तुला काहीच करण्याची जरुरी नाही. तुझे सर्व मनोरथ आता सफल होतील. तुझ्यावर श्रीदत्तगुरुंची पूर्ण कृपा आहे.’’ पूज्यश्री स्वामींनी असे म्हणून त्यांच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून ‘कल्याणमस्तु, कल्याणमस्तु’ असे संतोषदायी उद्गार काढले. यानंतर थोड्याच अवधीत पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज यांनी आपली सुगण साकार अवतार लीला संपन्न केली.\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nश्रीगणेशशास्त्री व सौ. सरस्वतीमाता यांच्या पोटी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा शके अठराशे एकोणतीसरविवारी सकाळी दि. 8/9/1907 रोजी भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंनी बालक रुपात जन्म घेतला. पूज्यश्री कृष्ण सरस्वती स्वामींची वाणी खरी ठरली. पूज्यश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा आशीर्वाद प्रत्ययास आला. पूज्यश्री पंत महाराजांचे सद्गुरु श्री. बाळाप्पा महाराज यांचा पूर्वसंकेत सत्य झाला. या नूतन बालकाचे नांव ठेवले गेले ‘बालमुकुंद.’\nअगदी जन्मताच या बालमुकुंदाने आपल्या मातेस भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्त व श्रीविठ्ठल रुपामध्ये दर्शन देवून आपल्या भावी अवतार कार्याची जणू ओळखच पटवून दिली. श्रीगणेशशास्त्रीजी व सौ. सरस्वतीमाता आपल्या या सुपुत्रा विषयी कुलस्वामी व दत्तगुरुंना प्रार्थना करु लागताच त्यांना दोघांनाही श्रीदत्तगुरुंचा स्वप्नदृष्टांत लाभून, ‘‘श्रीबालमुकुंद नांवाने बाल अवधुत रुपाने स्वतः श्रीदत्त प्रभूच अवतरले आहेत. तरीही यापुढे कोणतीही चिंता वा काळजी न करता, संशय-शंका न धरता निश्‍चिंत चित्ताने आनंदाने रहावे.’’ असा संकेत लाभला. खरोखरीच श्रीबालमुकुंद बालावधुतांचे रम्य बालपण, अद्भूत अतर्क्य लीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींप्रमाणेच त्यांच्या जन्मसिद्ध अवलिया-अवधुत स्थितीची ओळख करुन देते.\nकोल्हापूरातील पन्हाळ्यावर राहणार्‍या सौ. अक्कुबाई गुरव पतीच्या व्यसनामुळे कोल्हापुरी येवून राहिल्या. त्यांना दोन मुली होत्या. त्यामुळे त्यांनी खंबीर मनाने कोल्हापूरात भाजीपाला विकून संसार चालविला. तिच्या कष्टाने व प्रामाणिकपणामुळे मोठ्या सरदार घराण्यातील लोकांचा तिला आश्रय लाभला. तिची वृत्तीही भाविक असल्यामुळे ती दररोत कुंभार गल्लीतल्या पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या दर्शनास जात असे. तिची श्रद्धा पाहून पूज्य श्रीस्वामींचे पण तिला आशीर्वाद लाभले. त्���ामुळे फारच लवकर तिचा उत्कर्ष होवून तिने म्हशी घेतल्या. दुधाची विक्री करुन पैसा मिळवून घर बांधले. एकंदर प्रगतीमुळे तिने शेती विकत घेवून पीकाचे उत्पन्न काढण्याचा प्रयत्न सुरु केला. पण त्यासमयी पाऊस पाणीच होईना, त्यामुळे तिचे प्रयत्न व पैसा फुकट गेला. त्या दरम्यान ती पलूस येथील थोर परमहंस श्रीधोंडीबुवा यांच्या दर्शनास गेली. तेव्हा त्यांनी तिलाआशीर्वाद देवून सांगितले, ‘‘अगं, तुझ्या हातून साक्षात् दत्तावधूत जेवतील. त्यांचा निवास तुझ्या घरी होईल. तू उगाचच फार पैशाच्या मागे लागू नकोस.’’ महान सत्पुरुष श्रीधोंडीबुवा यांच्या या शब्दांची भूल पडून अक्कुबाई शेतीचे उत्पन्न बुडले म्हणून दुःखी कष्टी झाल्या. कुंभारगल्लीमध्ये पूज्यश्री स्वामींच्या पायी याविषयी प्रार्थना करताच ते अगदी मनःपूर्वक हसत म्हणू लागले, ‘‘बरे झाले.’’ त्यांनी पण अक्कुबाईला पैशाचा मोह करु नको, असेच सुचविले.एकदा पूज्यश्री स्वामी समक्षच तिच्या घरी गेले. तेथे जाताच त्यांनी रागाचा अविर्भाव आणून तिच्या घरातील वस्तू उचलून फेकाफेकी केली. काही चीजवस्तू रस्त्यावर फेकून दिल्या. आपल्या जवळील दोन छाट्या व कांबळे तिच्या हाती देवून ते म्हणाले, ‘‘अक्कू, आता मी हे घर स्वच्छ केले आहे. लवकरच मी येथे राहण्यासाठी येणार आहे. तेव्हा तू परत येथे संसाराचा पसारा मांडू नकोस. श्रीदत्त अवधुतांचे स्मरण करीत रहा.’’ पूज्यश्री स्वामींचे हे बोल अक्कुबाईने ऐकले.पूज्यश्री स्वामींच्या आज्ञेने तिने सतत श्रीदत्त अवधुतांचे स्मरण करीत त्यांच्या त्या पवित्र वस्तूंचा साभाळ केला. लवकरच पूज्यश्रीस्वामी आपल्या घरी रहायला येणार या अपेक्षेने ती वाट पहात राहीली. पुढे यथासमयी पूज्यश्री स्वामींनी आपली सगुण साकार लीला संपविली. सद्भक्त अक्कुबाईचे हृदय त्यामुळे अत्यंत व्याकुळ झाले. पूज्यश्री स्वामींच्या शब्दावर निष्ठा ठेवून ती सतत त्यांचे स्मरण करीत आपल्या मनाला सावरीत राहिली. तिची ती तळमळ पराकाष्ठेला पोहोचताच एके दिवशी कपिलतिर्थातून श्रीबालमुकुंद बालावधुत अगदी अचानकपणे तिच्या दारी येवून उभे राहिले. त्यांना पाहता क्षणीच तिला पूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींची आठवण झाली. त्यांनी पण त्याप्रमाणेच ‘आई’ म्हणून हाक मारीत तिच्या हातून दहीभात भरवून घेतला. श्रीबालमुकुंदांची ही कृती सोबत आले���्या पिता श्रीगणेशशास्त्रींना पसंत पडेना. त्यांनी बराच आग्रह करुनही परत त्यांच्यासोबत घरी न जाता श्रीबालमुकुंद बालावधुत अक्कूबाईच्या घरीच राहू लागले. अशारितीने पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे पूज्यश्री कृष्ण सरस्वती स्वामीच आता श्रीबालमुकुंद बालावधुत रुपाने तिच्या घरी रहायला आले होते. पलूसच्या पूज्यश्री धोंडीबुवांची वाणीही याप्रमाणे खरी झाली होती.\nबालमुकुंदाला तीन वर्षे होता देवीची भयंकर साथ आली. गावाबाहेर राहावे हे प्रशस्त म्हणून सर्वजण बाहेरच्या डोंगरवनी झोपड्या बांधून राहीली. एक दिवस सरस्वतीला जेवताना फूत्कार कानी आला. पाळण्यात बाळ झोपी की जागे या शंकेने ती पुढे आली. पाळण्यामध्ये जावून एक महाभुजंग बालकावर फणीवर धरुन डोलत होता. त्या भयंकर दृश्याने ती भोवळली आणि दत्तगुरुचा धावा करु लागली. तो हृदयात बोल उमटले, ‘‘पाहा, लीला जननी गे, क्षीरसमुद्र सोडूनी आला, हा फणीवर तेथे एकला, विरहे तळमळू लागला, म्हणून मीच पाचारले.’’ दूध प्रसाद सेवन करीता जसा आला तसा तो महाभुजंग प्रस्थान करता झाला. बालक चार वर्षांचे झाले पण बसेना, उठेना की चालेना. अनेक वैद्य झाले. एक दिवस एक प्रसिद्ध धन्वंतरी कोल्हापूरात आला त्याने बालकास पाहता चिंतायुक्त स्वरात बोलला, ‘‘ह्यास पृष्टमणी नाहीत हो, हे कसे चालेल, बोलेल. हे जन्मभर लुळे, पांगळेच राहील.’’ तो चमत्कार झाला. बालक त्यांचे समोर उठून मांडी घालून बसले. ‘अशक्य अशक्य’ म्हणत धन्वंतरीने पुन्हा तपासले. तो पृष्ठमणी नव्हतेच. ‘‘ज्याला पाठीचा कणा नाही तो उठेल का कधी’’ म्हणत तेथच तो धन्वंतरी नमस्कार करीता झाला.\nबालमुकुंद क्रीडी करी, सवंगड्यांसह कपिलेश्‍वरी जाई. फूले माला मुले आणती. ह्याला श्रीकृष्ण करुन खेळती. कधी आपण डाव घेई तर कधी स्वतः लपून बसे. असे खेळता कपिलेश्‍वरी, एक दिवस गुप्त झाला. कुणा सवंगड्याला सापडेना. कोठे चाहूल लागेना. मुले लागली भ्यावयाला, शरण आली कपिलेश्‍वराला. तो साक्षात् कपिलेश्‍वर प्रगट झाला. त्याचे जागीबालमुकुंदाची मूर्ती उभी. अंगी जटाजुट भस्म मस्तकी गंगाप्रवाह, व्याघ्रांबरे अंग वेष्टीत, त्रिशूल-डमरु शोभत, बालमुकुंद हसत होता.यापरी बालमुकुंद वाढत होता. हसत होता. खेळत होता, रडत होता. कधी मधी कंबरदुखीने आजारी पडत होता. वैद्यास बोलावता लेपऔषध देवून लोहकांब्या पाठीस बांधून हालू देवू ���का म्हणूनी सांगून बांधून ठेवीले, सवंगडी रुष्ठ झाले. बालमुकुंद मनी विचार करी, ‘आई वडील आता थकले त्यांनी अपार कष्ट केले. उतराई झाले पाहिजे. येथील कार्यभाग आटोपला. आता लागावे स्वकर्माला. वडीलांशी बोलावूनी लोहकांब्या सोडूनी ह्या घ्या ठेवोनी म्हणून उठता झाला. तो काय आश्‍चर्य लोहकांब्या सुवर्णमय होत बालमुकुंद बाहेर धावला.\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nअवधूत दीक्षा आणि लोकोद्धार\nअक्कू-गृहीही बालमुकुंदाने सर्वांना लळा लावत मित्र जमवले. कधी मधी गाई येत. बालमुकुंदाने हात फिरवता गाई गोठ्यात स्वानंद स्थितीत बसत. काही खात पित नसत, पण मालकाला दुप्पट दूध देत असत. बालमुकुंद मित्र जमवून मृत्तिकेची पिंड करुन तीवर पूजा बांधी. कलशपूजा, गोपूजा, सत्यनारायण पूजा भक्तांकडून करवून घेई. कितीतरी लहानमोठी श्‍वान असायची, त्यांच्याशी बालमुकुंद खेळत बसे. असेच एक श्‍वान बालमुकुंदाला फार प्रिय होते. कसलीतरी व्याधी झाली आणि ते भूमीवर तडफडून मरुन पडले. बालमुकुंद कासावीस झाला.काही बोलेना, जेवेना, की श्‍वानापासून हालेना. तेवढ्यात ईशाण्णा नावाचा भक्त तेथे आला.अक्कूने गोड बोलून मुकुंदाला आत आणले व ईशाण्णाला खूण केली, ‘कुत्र्याला झाडीत नेवून टाक.’ त्याप्रमाणे करुन ईशाण्णा परत आला. तसा बालमुकुंद थयथया नाचत ‘कुकु द्या हो’ म्हणूत पाठी लागला. अक्कूने समजावून सांगितले ‘देवाघरी गेलेलं कुत्रें कधी परत यईल का’ पण बालमुकुंद काही हट्ट सोडेना. तसे ईशाण्णा भक्त म्हणाला की, ‘‘आमच्या मागे का लागता तुम्हीच आणा की बोलावून’’ आणि काय आश्‍चर्य ’ पण बालमुकुंद काही हट्ट सोडेना. तसे ईशाण्णा भक्त म्हणाला की, ‘‘आमच्या मागे का लागता तुम्हीच आणा की बोलावून’’ आणि काय आश्‍चर्य की बालमुकुंदाने आज्ञा केली, ‘येरे ये आता परत’ आणि खरंच मेलेला श्‍वान पळत आला. आणि अंगावर उड्या मारत पाय चाटू लागला.\nगणेशशास्त्रींच्या मनात एकदा भ्रम निर्माण झाला की हा ब्राह्मणाला मुलगा असून गुरविणीच्या घरी कसा जेवतो ह्याने धर्म भ्रष्ट होईल. त्याला आता घरी नेले पाहिजे म्हणून ते अक्कूगृही आले. त्या वेळेस बालमुकुंद गोड दहीभात खात होता. त्यांनी वडिलांना आत बोलावलं आणि एक हात गणेशशास्त्रींच्या तर दुसरा हात अक्कूच्या डोक्यावर ठेवला. तशी तेजोवलये उठू लागली. आनंदाच्या धारा सुटल्या. तिघे वेगळाले ह���ते ते एकच भासू लागले. सर्व ठिकाणी\nबालमुकुंद दिसू लागला. गणेशशास्त्रींचे अज्ञान दूर झाले. कोण कुठला, श्रेष्ठ-कनिष्ठ, कसली जातपात असे म्हणत सर्व एकत्र जेवले. गणेशशास्त्रींना एक दिवस वाटले की मुलगा आठ वर्षांचा झाला. त्याची मुंज केली पाहिजे. असे म्हणून ते अक्कूगृही गेले. मुंजीसाठी बालमुकुंदाला ‘‘औदुंबरला जाऊया’’ असे म्हणता तो मोठ्या हसायला लागला. पण औदुंबरला जायच्या इच्छेने ‘हो’ म्हणाला. पुरोहिताने गायत्री मंत्र जपायला सांगता ह्याने अवधूत हाच माझा मंत्र असा हट्ट धरला. पुरोहिताने गायत्रीमंत्राचे महत्व सांगता बालमुकुंद सर्वांना म्हणाला की माझ्या कंठाकडे लक्ष द्या आणि काय आश्‍चर्य प्रत्यक्ष गायत्री मंत्रमाला, ओंकारयुक्त हिरण्याक्षरी माला कंठापाशी दिसू लागली. साक्षात गायत्रीदेवी बालमस्तकावर हात ठेवून शेजारी उभी राहिली. त्याचवेळी कुर्तकोटी शंकराचार्य अकस्मात तेथे आले. मुकुंदकंठी गायत्रीमाला पाहून आचार्य म्हणाले, ‘‘हा तर प्रत्यक्ष दत्तावतार, ह्यासी कसला करता संस्कार, हा थोर अवधुत, आला आहे भक्तोद्धार करावया.’’\nसमाधी मंदीर - नंदगांवकर वाडा\nएक दिवस बालमुकुंदाने अक्कूला सांगितले की मी अवधूतदीक्षा घेईन, अंगी कफनी लेईन, पायी खडावा घालीन, त्रिशूल डमरु घेईन. अक्कू म्हणाली मी सुंदर मठी बांधीन. सर्व चीजवस्तू विकून, भक्त देतील ते घेईन. शिवाय राजेरजवाडे साहाय्य करतील. बालमुकुंद म्हणाले की, ‘‘हे करु नको, पैशासाठी हात पसरु नको. मी या चंद्रमौळी झोपडीत आनंदात आहे. धन कीर्ति मानसन्मान आम्हाला मृत्तीकेसमान तरीही अक्कूने स्वकष्टार्जीत सर्व धन मुकुंदचरणी अर्पण करुन, रात्रंदिवस कष्ट करुन अवधूतसदन उभे केले. मुकुंद म्हणे अक्कूला गडबड करु नको. मग एकेका भक्ताला प्रेरणा देवून कोणी पताका आणल्या, कुणी खांब, कुणी खडावा अशी उत्तम तयारी झाली. सात दिवस सोहळा झाला. असंख्य भक्त जमले. मुक्तद्वार भोजन झाले. टाळमृदुंगाच्या गजरात रात्रंदिवस भजन झाले. देवगडचे दत्तदास श्रीधरस्वामी, बाळेकुंद्री गोविंदपंत, श्री शाहूराजे छत्रपती असे राजमान्य, लोकमान्य, संतमान्य, देवमान्य असंख्य भक्त आले. पण मुकुंद असे अवधूतकृती ‘अ’ म्हणजे अधिष्ठाता आनंदरुपी तत्वता ‘व’ म्हणजे वासनात्यागी ‘धू’ म्हणजे धूतचित्त जीवन्मुक्त व ‘त’ म्हणजे तमसंहारक, सुखहारक, भक्तोद्धारक असा हा त्रैलोक्यस्वामी नानारुपी, नानानामी नटला.\nअसा हा बालमुकुंद बालावधूत असंख्य भक्तांना मार्ग दाखवू लागला. ‘ज्याची असेल दृढभक्ती त्याला संकटमुक्त करी.’ एकदा दारुण दुष्काळ पडला. खायला अन्न नाही. प्यायला पाणी नाही, प्राणी तडफडू लागले. सगळीकडे हाहाःकार उडाला. तेव्हा काही भक्तमंडळी बालमुकुंदाला शरण येत म्हणाली की, ‘तारा हो अवधुता’ तेव्हा बालमुकुंद सांगे सकला ‘ही पण ईश्‍वरलीला. जन जेव्हा देवा विसरती, भलत्या मार्गे वर्तु लागती तेव्हा आपत्ती येती सावध करण्या’ असे म्हणून बालावधूत क्षणभर स्तब्ध झाले आणि आकाशाकडे पाहात आज्ञा केली ‘पर्जन्य सोड’ म्हणून तसे निळ्या निरभ्र आकाशात ढग जमू लागले. आणि वार्‍या विजेच्या तांडवासह पाऊस कोसळू लागला. अशी अवधूतलीला पाहून जो तो भक्त जो मिळेल तो प्रसाद घेवून अवधूताची आरती करु लागला. पावसाचे पाणी आले व गेले पण कायमची सोय मात्र झाली नाही, म्हणून शाहुपूरीतील बालकांनी बालावधूताकडे साकडे घातले. त्यांच्या मनीचा हेतू ओळखून बालमुकुंद त्यांना शाहुपूरीतील पाचव्या गल्लीतील एका जुन्या बोरींगवर घेवून गेले. ‘येथे पाणी आहे’ असे सांगून एका कमंडलूतील पाणी थोडे बोरींगमध्ये ओतले. उपसा करायला सुरुवात करता, पाणी अखंड धारा बरसू लागले. अशी ही अगाध अवधूतसत्ता ज्याचे ठायी, पृथ्वी, आप, तेज, वायु ही पाचही भूते नम्र होती. सद्गुरु सदा भक्तरक्षक, जो जो असे निस्सीम सेवक, त्यासी सदा संभाळीती.\nसावित्रीबाई दड्डीकर, कुरुंदवाड ग्रामातील एक थोर भक्त. बारा वर्षे अति उग्र तप करुन नवनाथ सप्ते केले. त्यांचे स्वप्नात एक नाथपंथी बालकाने येवून सांगितले की, ‘मी आलोय गिरीनारावरुनी आणि मज आज्ञा केली श्रीगुरुंनी की लवकरच तुला गुरु भेटेल.’ त्याप्रमाणे एकदा एक बालयोगी स्वप्नात आले आणि सांगितले की योग्यवेळी मी तुला भेटेन. सावित्रीने अनेकांना विचारले की असा डोईवर जटाजुट बांधून फुलवेणी घालणारा कोणी गुरु आहे का दर्शनासाठी जेव्हा तळमळ फारच वाढली, गडबडा लोळू लागली तसे तिचे मुलीचे स्वप्नात येवून सांगितले की, ‘ती भेटीस फारच अधीर झाली आहे, मी तिचा गुरु शाहुपूरीत असतो तिला त्वरीत घेवून ये.’ सावित्री फुलमाला घेवून मठीत आली. आणि बालावधुताला पाहताच गुरुचरणावर कोसळली. जसा गुरु स्वप्नात पाहिता होता तसा सगुणरुपात पाहून कृतकृत्य झाली. तिचे पती ���ण्णा दड्डीकर एकदा टांग्यामधुनी परगावी जात होते. तो अचानक घोडे चौखुर चालले. घळ काट्याकुट्यांनी भरली होती. अण्णांनी ‘तारी तारी’ म्हणताच एक बालयोगी पुढे आले आणि अलगद उचलून रस्त्यावर आणून उभे केले व अंतर्धान पावले. अण्णांनी सावित्रीला सांगितले की ‘‘तुझ्या गुरुने मला वाचवले. चल प्रथम कोल्हापूरला दर्शनाला जाऊया.’’ मठीत येतात व पाहतात तर बालावधुताच्या पायात काटेच काटे गेले होते. अंग खरचटले होते, पण महाराज तर मठीतच होते. तेव्हा सर्वांना उलगडा झाला. भक्तरक्षणासाठी प्रत्यक्ष गुरुच धावून आले.\nप्रभूदास शेठजी पतीपत्नी अतिभाविक-निजसेवक. मठीत आरतीस आल्यावर महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय माघारी कापडी दुकानात जात नसत. व्यापारात खंड पडू लागला, कर्जाचे डोंगर वाढू लागले, पण दोघांचे गुरुसेवेत अंतर पडेना अशी दृढभक्ती. भागीदार म्हणे, ‘भागी तोडू आता.’ तसे दोघे भांबावले. सद्गुरु परीक्षा पाहती म्हणून शांत राहिले. देणी सर्वत्र वाढू लागली. प्रपंच खर्चाची भ्रांत पडली मग भागीदार आपणहून भागी सोडून निघून गेला. तेव्हा महाराजम्हणती, ‘आता तुम्ही पाहावे दुकानासी, सचोटीने करा व्यवहारासी, उत्कर्ष होईल तुमचा.’गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून दोघांनी दुकान चालवले आणि उत्तम जम बसला. ‘जो गुरुसेवेला लागला, कठीण परीक्षा असे त्याला, जो उत्तीर्ण झाला त्यावर गुरुकृपा होत असे.’\nगणेशपंत देवगावकर करवीर नगरीतील एक मोठे सोन्याचांदीचे व्यापारी. एकदा ते नारायणस्वामींना भेटण्यास कोटीतिर्थावर गेले. अवधूतलक्षण ऐकून त्यांनी विचारले, ‘असा कोणीअवधुत आहे का’ तर स्वामींनी सांगितले ‘होय, असा अवधूत शाहुपूरीत आहे आणि तो तुझी वाट पाहातो आहे तेव्हा त्वरीत जा.’ पण गणेशपंतांना विकल्प आड आला. आधी प्रचीति पाहिजे, त्याशिवाय कसे जायचे ’ तर स्वामींनी सांगितले ‘होय, असा अवधूत शाहुपूरीत आहे आणि तो तुझी वाट पाहातो आहे तेव्हा त्वरीत जा.’ पण गणेशपंतांना विकल्प आड आला. आधी प्रचीति पाहिजे, त्याशिवाय कसे जायचे त्यादिवशी वामन द्वादशी होती. त्याच रात्री बालावधूत वामनरुपात स्वप्नात आले आणि ‘तू मजकडे ये’ असा आदेश दिला. दुसर्‍या दिवशी गणेशपंतांना तीच मूर्ती मठीत दिसली. पुढे त्यांनी बालमुकुंदावर अनेक रसाळ अभंग लिहिले. श्री. गणेशपंतांचे सुपुत्र श्री. श्रीकृष्ण गणेशपंत देवगावकर हे देखील महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आपले सर्व आयुष्य महाराजांचे चरणी समर्पित केले. यांनीच महाराजांचे अवतार कार्याचे वर्णन करणार्‍या ‘‘श्रीमन्मधुगीत बालमुकुंद बालावधुत लीलाचरित्र’’ या दिव्य ग्रंथाची निर्मिती केली.\nपूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या अनेक साधक भक्तांमध्ये कोल्हापुरी श्री. मोरजकर नांवाचेही एक सद्गृहस्थ होते. त्यांनी बरेच वर्षांपासून अगदी मनोभावे पूज्य श्रीस्वामीचरणी निष्ठा ठेवून सेवा सुरु केली होती. त्यांना पुत्रसंतान नव्हते. पूज्यश्री स्वामींच्या समाधीनंतर त्यांना दृष्टांत झाला की, ‘‘ अरे, आता तू श्रीबालमुकुंद बालावधुतांकडे जा. तो माझाच अवतार आहे. तिथे तुझी मनोकामना पूर्ण होईल.’’ त्या आज्ञेनुसार श्री. मोरजकर शाहुपूरीमध्ये अक्कूबाईच्या घरी पूज्यश्री बालमुकुंद बालावधुतांचे दर्शनासाठी आले. बालमुकुंदाकडे केळी ठेवता त्यांनी एक केळ भक्षण केले व तोंडाचा घास काढून मोरजकर पत्नीला प्रसाद म्हणून दिला व ‘पुत्र होईल तुला’ असा आशिर्वाद दिला. पुढे त्यांना पुत्ररत्न झाले.\nमारुती पुरेकर हा महाराजांचा भक्त. त्यांना विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करत नसे. एकदा त्यांचे भगिनीसाठी उत्तम स्थळ आले. याद्या करण्यापर्यंत येता मारुतीने घरी सांगितले. ‘प्रथम महाराजांना विचारु.’ त्यांचा विचारताच ते ‘नको नको म्हणाले’ हातचे स्थळ सोडवेना पण मारुतीची दृढभक्ती होती. पुढे हा वर जो एस टी मध्ये ड्रायव्हर होता तो एक महिन्याने अपघातात मरण पावला.\nकुशेअण्णा सावंतवाडी लॉजचे मालक प्रसिद्ध होते. नित्य सद्गुरुकडे मठीत जात. व्यवसायाकडे दुर्लक्ष होते म्हणून त्यांचे पत्नीला शंका आली. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला. आकाशीचे चंद्रबिंब खाली आले, त्याचे श्‍वानपिल्लू झाले. त्याला उचलता बालकमूर्ती प्रगटली. त्या बालकाला कवटाळता एक अवधूत प्रगट झाला, तोच दारातून एक देवता आली आणि आशीर्वाद देती झाली ‘हा बालावधूत तुज रक्षील.’ दुसरे दिवशी पतीसमवेत मठीत जाता महाराज हसू लागले.\nसदानंद नेवाळकर शास्त्रीय संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. एकदा महाराजांनी त्याला बोलावले व पंत महाराजांचे ‘दत्तप्रेमलहरी’ हे पुस्तक हातात दिले व ‘गा’ म्हणून सांगितले. नेवाळकर कधीच भक्तीसंगीत गात नसत. त्यांनी हाताला येईल ते एक पान उघडले व गाऊ लागले. गाणे उत्तम रंगले. देवांनी डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. ‘इथून पुढे भक्तीगीते गात जा, माझी कृपा तुजवर आहे.’ पुढे थोर भक्तीगीत गायक म्हणून त्यांची कीर्ति\nशांतारामपंत वालावलकर व्यापार उदीमासाठी कोल्हापूरात आले आणि अल्पावधीत प्रसिद्ध झाले. देवधर्म, उपासना, नानाव्रत उत्सव व अनुष्ठानासाठी सढळ खर्च करीत. गोरगरीबांना सहाय्य करावे, साधुसंतांना पुजावे, गुणी जनांचा आदर करावा असे त्यांचे वर्तन होते. त्यामुळे अनेक संत-महंत त्यांचा आदर करीत. पण ते बालावधूताकडे कधीच गेले नव्हते. एकदा सदानंद नेवाळकर त्यांना घेऊन आले. पण त्यांना महाराजांचे कसलेही आकर्षण वाटले नाही. साधा नमस्कारही न करता ते घरी गेले. पुढे पुन्हा काही काळानंतर दिवाळीचे दिवशी सदानंदानी बापूंना आग्रह करुन मठीत नेले. बालमुकुंदाचे दर्शन होता त्यांनी अवधूताला स्पष्ट सांगितले, ‘जरी लोक तुम्हाला अवतार म्हणत असतील तरी मला तुम्ही खुळेच वाटता. जर तुम्ही दत्तावतार असाल तर मला प्रचिती द्या. मग मी तुमचा अनन्य भक्त होईन.’ त्यावेळेस बालमुकुंद निद्रा घेत होते. संकल्प ऐकताच उठून बसले व चुटकी वाजवली. बापू सर्व कामधंदा आटोपून नित्याप्रमाणे झोपी गेले. त्याच दिवशी पहाटे बापूंना दृष्टांत झाला. स्वप्नामध्ये महाराज जवळ येवून उभे राहिले. हृदयामध्ये दत्तदयाधन आसनस्थ बसलेले दाखवले. दुसरे दिवशी बापू मठीत आले आणि बोलते झाले. ‘आता कोठेही न जाईन तनमनधन अर्पून अनन्य भक्त होईन.’ मग महाराजांनी जवळ घेवून त्यांचेवर संपूर्ण कृपा केली.\nभीमराव नंदगांवकर, हे घराणे अतिसात्विक धर्माचरणयुक्त आणि भाविक. ‘ऐकोन बालमुकुंदाची किर्ती दत्तावतार हा निश्यिती,’ ही मनी खूण बांधून, ‘ह्या घरी आणू या’ असा विचार केला. मग शाहुपूरीत येवून बालमुकुंदा ते हात जोडून ‘यावे आमुचे घरी’ म्हणून आदराने विनंती केली. त्यांची सात्विकता पाहून अवधूताचे मनी हर्ष दाटला व म्हणाले, ‘अरे तुझे घरी मी येईन. तुझा नी माझा ऋणानुबंध, युगीयुगीचा संबंध, तुझ्या भेटीचा छंद, केव्हापासून मज लागला.मग भीमराव अवधूतांना घेवून आले. मंचकावरी बसविले. अत्यादरे पाद्यपूजा केली. हाती छाटी देवून भक्तीभावे आरती केली. अवधूत मनी संतोषले व आश्‍वासिले ‘मी येथेच राहीन, हे ही असे माझेच घर. जैसे माझी असेल लहर, तैसा राहीन येथे मी.’ भीमरावांचा पूत्र आनंदराव प्रचीति येता थोर, त��ही महाराजांचा निजभक्त होई. प्रतिवर्षी उत्तम गाई, ब्राह्मणाते दान देई म्हणून बालमुकुंदत्यासी ‘गायअण्णा’ म्हणत. एकदा आनंदरावाने महाराजांना नंदगांवला नेले जिथे त्यांचे वाड्यात एक समंध राहात होता. समंधाचा वाडा म्हणून कोणी तिकडे जात नसे. दुपारी महाराजांच्या निद्रासमयी समंध महाराजांकडे आला व धमकी दिली. तुझ्यासकट सर्वांसी मी त्रास देईन. महाराज म्हणाले, ‘मुर्खा, माजलास फार, भक्तरक्षणासाठी माझा प्रताप पाहशील. तसा तो समंध ज्वालेच्या लोळातून आतबाहेर धावू लागला. त्या दृश्याने सकल लोक घाबरले. महाराजांनी कमंडलातून पाणी घेवून मंत्रोच्चार प्रोक्षून लोळ शांत केला. तसा सर्व घरातून भांडणार्‍या हिंस्त्र श्‍वापदासारखा चित्रविचित्र आवाज येवू लागला. हळूहळू आवाज शांत होत गेला. तसे महाराज त्यास म्हणाले, ‘संपली का विद्या तुजजवळची’ आणि गावाबाहेरच्या झाडावर चारी दिशा बंधन करुन अडकवून टाकला. असा देव भक्तासाठी झिजला. ते समयी आनंदरावास दुःख झाले. स्वार्थबुद्धीने आणले, ब्रह्मसंमंधासवे लढवले. तुमचे सामर्थ्य पणाला लावले म्हणून दुःखीकष्टी झाला. बालमुकुंद तया म्हणती ‘‘मजसी प्रिय तुझी भक्ती, म्हणोनी तुजसाठी केले तु दुःखी होवू नकोस.’’\nएकदा श्रींचे प्रिय भक्त पंत वालावलकरांना अत्यंत ताप आला. रोजच्या चढउताराला खंड पडेना. डॉक्टरांना दाखवा, काही औषध घ्या म्हणून त्यांच्या पत्नी नलिनीबाई आणि बाकी सर्वजण सांगू लागले. परंतु त्यांचा निर्धार होता की सद्गुरु हातीच्या तीर्थाविना दुसरं काहीही घेणार नाही. ते सद्गुरुनाथांचे ‘अवधूत अवधूत’ असे स्मरण करु लागले. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला. आपल्या गुरुंनी देह ठेवला असे त्यांना स्वप्न पडले. एका सजवलेल्या रथावरती गुरुचे कलेवर होते. रथाच्या मागेपुढे अमित भक्तजनांची दाटी झाली होती. दिंडी, टाळ, मृदुंगाचे गजरात नंदगावकरांचे घरातून त्यांचे सदनी रथ आला व दारातच गुप्त झाला. बापू भयभीत होवून उठले. बिछाना घामाने चिंब झाला होता आणि ताप उतरला. प्रभुदास शेठजींच्या स्वप्नीही देवाने दृष्टांत दिला. देवांनी प्रचंड देह धारण केला व ते अनंतात विलीन झाले. या अरिष्टसूचक स्वप्नाने दोघे पतीपत्नी दुःखीकष्टी झाले. पुढे काही भक्तांना देवाने जाऊन दृष्टांत दिला व देह ठेवीन असे सुचविले. पुण्यातील देशपांडे अध्यापिका यां��ी महाराजांना छाटी वस्त्र देवून त्यांचे गळ्यामध्ये हार घालून स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. त्या वर्षी गुरुपौर्णिमेस फार मोठा उत्सव झाला. देव सिंहासनावर बसले होते. बापूंना आरती घेण्यास सांगून मंगलाआरती चालू असतांनाच देवांनी डोक्यावरच्या दोन वेण्या हातात काढून घेतल्या आणि प्रसाद म्हणून पंत वालावलकरांच्या हाती दिल्या. तिसरे दिवसापासून महाराजांना अवचित ज्वर चढू लागला. पण देव ध्यानस्थ होवून, अन्नपाणी वर्ज्य करुन एकाग्रचित्त शय्येवर बसून राहिले. ‘‘कोणाशी न बोलती, न हासती, सोऽहं कृतीत अखंड रमती’’ अशा स्थितीत महाराज राहिले. पुढे तीन दिवसांनी बापू व ताईंकडून शेवटची आरती घेवून, आषाढ वद्य षष्ठीस १८ जुलै १९५७ रोजी सकाळी नऊ वाजता श्रीबालमुकुंद महाराज निजधामास गेले. बापूंनी स्वप्नात पाहिली होती तशीच अंत्ययात्रा निघाली. मिरवणूक बापूंच्या घरी येताच महाराजांचे आवडते श्‍वान पंप्याने मोटारीभोवती प्रदक्षिणा घालून बापूंच्या घरी प्रवेश केला. महाराजांचा देह अक्कूगृही शाहुपूरीत समाधिस्थ करण्यात आला. त्याच रात्री बापूंच्या स्वप्नी बालमुकुंद मूर्ति आली. ‘‘मी कोठेही न जाई. सुक्ष्मरुपे तुझेजवळच राहीन.’’ असे त्यांना आश्‍वासिले. महाराजांनी देह ठेवल्यावर आनंदराव नंदगावकरांनाही प्रचिती आली. देह तिथे ठेवला म्हणून प्रसाद केला नव्हता. रात्री अचानक थाळी वाजवण्याचा आवाज आला म्हणून आनंदराव खाली आले तर महाराज प्रत्यक्ष थाळी वाजवत होते. त्यानंतर आजपर्यंत पुन्हा कधीही प्रसाद चुकला नाही. अशी ही अवधुत प्रचीति आजही अनेकांना आली आहे व येत आहे.\nसमाधी मंदीर - नंदगांवकर वाडा (राधा निवास), ८९७, बी वार्ड, रविवार पेठ, कोल्हापूर.\nफोन - ०२३१ - २६४ ०१५६\nसमाधीस्थ मंदीर (मठी) - शाहुपूुरी, ५ वी गल्ली, ई वार्ड, घर नं. ८५३, कोल्हापूर.\nमो. ९९२२३८६८२० (पुजारी- श्री. गुरव)\nउपासना मंदीर - लक्ष्मीनारायण बालावधुत गणेश मंदीर, कोटितीर्थ, उद्यमनगर, कोल्हापूर (महाराष्ट्र)\nShow — दत्त तिर्थक्षेत्रे Hide — दत्त तिर्थक्षेत्रे\nश्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र\nश्री क्षेत्र गुरुशिखर अबु\nश्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान\nश्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)\nश्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर\nश्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे\nश्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ\nश्र��� क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा\nश्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा\nश्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा\nश्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा\nश्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे\nश्री क्षेत्र डभोई बडोदा\nश्री जंगली महाराज मंदिर पुणे\nश्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर\nश्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर\nश्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर\nश्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर\nश्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ\nश्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर\nश्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा\nश्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर\nश्री क्षेत्र चौल दत्तमंदीर\nश्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर\nश्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार\nश्री क्षेत्र दत्ताश्रम जालना\nश्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा\nश्री क्षेत्र देवगड नेवासे\nश्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ\nश्री क्षेत्र पाथरी, परभणी\nश्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर\nश्री क्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर\nश्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर\nश्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)\nश्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे\nश्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री दत्तपादुका मंदिर देवास\nश्री भणगे दत्त मंदिर फलटण\nश्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)\nश्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे\nश्री साई मंदिर कुडाळ गोवा\nश्री स्वामी समर्थ मठ चेंबूर\nश्री स्वामी समर्थ मठ दादर\nश्री हरिबाबा मंदिर, पणदरे\nश्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण\nश्री हिंगोलीचे दत्त मंदिर\nShow — दत्तसंप्रदाय सत्पुरुष Hide — दत्तसंप्रदाय सत्पुरुष\nडॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)\nश्री आनंदभारती स्वामी महाराज\nश्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज\nश्री आत्माराम शास्त्री जेरें\nओम श्री चिले महाराज\nश्री उपासनी बाबा साकोरी\nश्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)\nश्री किसनगिरी महाराज, देवगड\nश्री गंगाधर तीर्थ स्वामी\nश्री गजानन महाराज अक्कलकोट\nश्री गजानन महाराज शेगाव\nश्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी)\nश्री गुरुनाथ महाराज दंडवते\nश्री गोविंद स्वामी महाराज\nश्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज\nश्री दादा महाराज जोशी\nश्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)\nश्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)\nश्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)\nश्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी\nश्री गोपालदास महंत, नाशिक\nश्री गोविंद महाराज उपळेकर\nश्री नारायण गुरुदत्त महाराज\nश्री नारायण महाराज केडगावकर\nश्री नारायण महाराज जालवणकर\nश्री नारायणकाका ढेकणे महाराज\nश्री नारायणानंद सरस्वती औदुंबर\nश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर\nश्री पंडित काका धनागरे\nश्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज\nश्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nश्री बाळकृष्ण महाराज सुरतकर\nश्री ब्रह्मानंद स्वामी महाराज\nश्री मोतीबाबा योगी जामदार\nश्री मौनी स्वामी महाराज\nश्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)\nश्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे शतक)\nश्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज\nश्री रामानंद बिडकर महाराज\nश्री वामनराव वैद्य वामोरीकर\nश्री वासुदेव बळवंत फडके\nश्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी\nश्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा\nश्री विष्णुदास महाराज, माहुर\nश्री शंकर दगडे महाराज\nश्री शरद जोशी महाराज\nश्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती\nश्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे\nश्री साधु महाराज कंधारकर\nश्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज\nश्री स्वामी समर्थ अक्कलकोट\nश्री हरिभाऊ निठुरकर महाराज\nॐ श्रीदत्त ठाकूर महाराज\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nShow — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष Hide — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री गजानन विजय ग्रंथ\nश्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ\nश्री स्वामी चरित्र सारामृत\nऔदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३\nकुंडलिनी शक्ती जागृती (शक्तिपात दीक्षा)\nश्री नवनाथ पारायण पुजा विधी\nश्री रूद्र अभिषेक महत्त्व\nदत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती\nश्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र\nश्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र\nश्री स्वामी समर्थ प्रकटदिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1912", "date_download": "2020-10-01T00:38:15Z", "digest": "sha1:WNETQB25SOBSBG5MJ5DE3JBWXF7LI6DT", "length": 12698, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nवर्षभरापूर्वीची गोष्ट. लंडनमध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिला स्टीपलचेस प्रकारात केनियाच्या महिला धावपटूची फजिती झाली. तिने पहिल्या ‘वॉटर जंप’ला चकवा देत धावण्यास सुरवात केली. लगेच तिच्या लक्षात ही चूक आली. ती माघारी आली व पुन्हा धावण्यास सुरवात केली. या गडबडीत त्या महिला धावपटूचा सुमारे आठ सेकंदाचा वेळ वाया गेला, तरीही जिद्दीने ही केनियन धावपटू अडथळ्यांवर मात करत धावली व चौथी आली. पदक हुकले. बीट्रिस चेपकोएच हे या २७ वर्षीय धावपटूचे नाव. तिच्या चुकीचा व्हीडीओ सर्वत्र ‘व्हायरल’ झाला, पण तिने जिगर गमावली नाही. यंदा मोनॅको येथील ३,००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत याच महिला धावपटूने नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. तिने आठ मिनिटे ४४.३२ सेकंदात शर्यत पूर्ण करून मोठ्या धडाक्‍यात गतवर्षीच्या चुकीची भरपाई केली. या धाडसी महिलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. विश्‍वविक्रमी कामगिरीनंतर बीट्रिसचे मायदेशात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. वेगवान कामगिरीने प्रेरित झालेल्या या मेहनती धावपटूने आता आपलाच विश्‍वविक्रम मोडण्याचे लक्ष्य बाळगले आहे. लंडनमध्ये धावताना गफलत झाली, पण ती नाउमेद झाली नाही. रिओ ऑलिंपिकनंतर जागतिक स्पर्धेतही तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.\nबीट्रिस ही धावण्याच्या स्टीपलचेस प्रकारात तशी नवखीच. १५०० मीटर धावण्याची शर्यतीत ती पारंगत होती. शिवाय १० किलोमीटर रोड रेसमध्येही भाग घेत असे. २०१५ मध्ये तिने आफ्रिकन गेम्समध्ये १५०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक पटकाविले होते. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून बीट्रिस स्टीपलचेस शर्यतीत नियमित भाग घेऊ लागली. रिओ ऑलिंपिकसाठी तिने याच शर्यतीवर भर दिला. तेथे तिला पदक हुकले, मात्र वैयक्तिक कामगिरी कमालीची सुधारली. वेग वाढविण्यावर भर देत तिचा सराव कायम राहिला. त्याचे गोड फळ तिला मोनॅकोत मिळाले. यावर्षी झालेल्या जागतिक इनडोअर ॲथलेटिक्‍स स्पर्धेत बीट्रिसने १५०० मीटर शर्यतीत अनुभव आजमावला. ती विजेती ठरला. एप्रिलमध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिला १५०० मीटरमध्ये तिला रौप्यपदक मिळाले. या कामगिरीनंतर डायमंड लीग मालिकेत ती पुन्हा स्टीपलचेसकडे वळली. मोनॅकोत तिने ८ मिनिटे ४४.३२ सेकंद ही विश्‍वविक्���मी वेळ नोंदविताना ऑलिंपिक विजेत्या रूथ जेबेट हिचा विक्रम मोडीत काढला. आता बाहरीनचे नागरिकत्व स्वीकारलेली रूथ मूळची केनियन. रुथने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८ मिनिटे ५२.७८ सेकंद वेळ नोंदवत विश्‍वविक्रम केला होता.\nमहिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यत सर्वप्रथम नऊ मिनिटांच्या आत पूर्ण करण्याचा मान रशियाच्या गुल्नारा सामितोवा हिने मिळविला होता. तिने ऑगस्ट २००८ मध्ये आठ मिनिटे ५८.८१ सेकंदात शर्यत संपवून विश्‍वविक्रम नोंदविला. तिचा हा विक्रम आठ वर्षे अबाधित राहिला. ऑगस्ट २०१६ मध्ये रुथ जेबेट हिने आठ मिनिटे ५२.७८ सेकंद वेळ नोंदविल्यानंतर आता बीट्रिसने त्यावर\nकडी केली. केनियन धावपटूने कामगिरीत कमालीची सुधारणा प्रदर्शित केली आहे.\nरिओ ऑलिंपिकमध्ये तिला हे अंतर पूर्ण करण्यासाठी नऊ मिनिटे १६.०५ सेकंद वेळ लागला होता. त्यानंतर गतवर्षी झुरिच येथील स्पर्धेत ती प्रथमच नऊ मिनिटांचा आत शर्यत पूर्ण करण्यास यशस्वी ठरली. यावर्षी जूनमध्ये पॅरिसमधील स्पर्धेत बीट्रिसने आठ मिनिटे ५९.३६ सेकंद ही कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ नोंदविली. प्रगतिपथावरील या महिला धावपटूने महिनाभरातच सुमारे १५ सेकंद फरकाने वेगवान कामगिरी साकारली. ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत विश्‍वविक्रम नोंदविणारी पहिली केनियन धावपटू हा मान तिने मिळविला.\nबीट्रिसची उंचावलेली कामगिरी (३००० मीटर स्टीपलचेस)\n५ मे २०१७, दोहा ः ९ मिनिटे ०१.५७ सेकंद\n२६ मे २०१७, युजिन ः ९ मिनिटे ००.७० सेकंद\n२४ ऑगस्ट २०१७, झुरिच ः ८ मिनिटे ५९.८४ सेकंद\n३० जून २०१८, पॅरिस ः ८ मिनिटे ५९.३६ सेकंद\n२० जुलै २०१८, मोनॅको ः ८ मिनिटे ४४.३२ सेकंद (विश्‍वविक्रम)\nक्रीडा महिला मोनॅको ऑलिंपिक पॅरिस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhachpaul.blogspot.com/2016/02/blog-post.html", "date_download": "2020-10-01T01:17:32Z", "digest": "sha1:Z5EPE45CPCAJWV3FYZBKV4YXZCG3NQIS", "length": 1737, "nlines": 29, "source_domain": "pudhachpaul.blogspot.com", "title": "pudhachpaul", "raw_content": "\n….. पुढचं पाऊल विवाह संस्था …..\nआपल्या सर्वांच्या सहकार्यातून तसेच मागणीतून निर्माण झालेला विचार म्हणजे आपली वेबसाईट www.pudhachpaul.com या नावाने लवकरच आपल्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे.\nकार्यालयाचा पत्ता : श्री स्वामी समर्थ कृपा\nसंपर्क : मोब. +९१ ९३७३७०९३७३\n….. पुढचं पाऊल विवाह संस्था ….. आपल्या सर्वांच्...\n\"श्री नृसिंहसरस्वती दत्त महाराज चॅरिटेबल ट्रस्ट , ...\nसमाजातील सर्व जाती जमातीतील \" वधु-वर ,विधवा-विधु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-vishnu-phulewar-marathi-article-3571", "date_download": "2020-10-01T00:10:39Z", "digest": "sha1:36NDM5WOLNQME44Y3MUU7VW4KNCF533T", "length": 11158, "nlines": 153, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Vishnu Phulewar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nक्विझचे उत्तर : १) अ २) क ३) ड ४) अ ५) अ ६) क ७) ड ८) ब ९) अ १०) ड ११) अ १२) ब १३) क १४) ड १५) ड १६) अ १७) ब १८) अ १९) ब २०) क\nकोणत्या संस्थेने २०१९ या वर्षासाठी प्रतिष्ठित डेमिंग पुरस्कार जिंकला\nअ) एल्गी कॉम्प्रेसर ब) इंडो-एयर कॉम्प्रेसर\nक) मारुती एयर कॉम्प्रेसर ड) जेम एयर कॉम्प्रेसर\n‘बुलबुल’ चक्रीवादळ तीव्र झाल्यामुळे ओडिशाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोणत्या देशाने चक्रीवादळाला ‘बुलबुल’ हे नाव दिले\nअ) अफगाणिस्तान ब) इराण क) पाकिस्तान ड) भारत\nखालीलपैकी कोणती व्यक्ती ‘द्रुपद मॅस्ट्रो’ म्हणून प्रसिद्ध आहे\nअ) उदय शंकर ब) पंडित रवी शंकर\nक) सोनल मानसिंग ड) रमाकांत गुंदेचा\nकोणता देश सलग दुसऱ्‍यांदा हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणारा पहिला देश ठरणार आहे\nअ) भारत ब) जपान क) मलेशिया ड) जर्मनी\nजागतिक उत्तेजक चाचणी संस्थेच्या (WADA) अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली\nअ) विटोल्ड बँका ब) सौरव गांगुली\nक) नीता अंबानी ड) क्रेग रीडी\nचौथा ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च (IAPAR) आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव’ ..................येथे आयोजित करण्यात आला आहे.\nअ) नाशिक ब) मुंबई क) पुणे ड) नागपूर\nकोणत्या देशाने कार्बन उत्सर्जन निव्वळ शून्यावर आणण्यासाठी कायदा मंजूर केला आहे\nअ) अमेरिका ब) ऑस्ट्रेलिया क) भारत ड) न्यूझीलंड\nकर्नाटक राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य कोणते आहे\nअ) भरतनाट्यम ब) यक्षगण क) कन्नियार काली ड) लावणी\nमुख्य माहिती आयुक्तपदासाठीची नेमणूक कोण करतो\nअ) राष्ट्रपती ब) सरन्यायाधीश क) प्रधानमंत्री ड) राज्यपाल\nकोणाला २०१९ चा पत्रकारितेसाठीचा प्रतिष्ठित राजा राम मोहन रॉय पुरस्कार दिला गेला\nअ) संजय सैन�� ब) राज चेंगप्पा क) क्रिष्णा कौशिक ड) गुलाब कोठारी\nकोणत्या खेळाडूने ‘स्टीपलचेस’ या धावशर्यतीच्या प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला\nअ) जी. माहेश्‍वरी ब) नंदिता दास क) प्रिया हबथनाहल्ली ड) पायल वोहरा\nसुदान या देशाने तयार केलेला पहिला उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे\nअ) भारत ब) चीन क) जपान ड) फ्रान्स\nकोणत्या देशाने संस्कृत भाषेमध्ये देशाचे राष्ट्रगीत प्रसिद्ध केले\nअ) म्यानमार ब) भारत क) बांगलादेश ड) कंबोडिया\nकोणत्या देशात सहावी ‘जी-२० देशांच्या संसदीय वक्त्यांची शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली होती\nअ) ब्राझील ब) चीन क) भारत ड) जपान\nसत्ताविसाव्या ‘एझुथाचन पुरस्कारम २०१९’ या पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली\nअ) रितू कालरा ब) निर्मला मेहता\nक) ममता कल्यानी ड) आनंद (पी. सत्चीदानंदन)\nभारतीय भू-बंदरे प्राधिकरण (LPAI) याचे नवे अध्यक्ष कोण आहेत\nअ) आदित्य मिश्रा ब) नवीन महाजन\nक) रवी जैन ड) दिलीप शर्मा\nकोणते शहर ‘विज्ञान व तंत्रज्ञान माध्यम परिषद २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करणार\nअ) चेन्नई ब) कोलकाता क) नवी दिल्ली ड) मुंबई\nकोणत्या दिवशी जागतिक त्सुनामी जागृती दिन पाळतात\nअ) ५ नोव्हेंबर ब) १५ नोव्हेंबर\nक) ५ डिसेंबर ड) १५ डिसेंबर\nलष्करी औषधे व लष्करी शिक्षण या क्षेत्रात भारताने कोणत्या देशाबरोबर सामंजस्य करार केला\nअ) बांगलादेश ब) उझबेकिस्तान क) नेपाळ ड) रशिया\n‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कोणत्या राज्याला महाराष्ट्रासह भागीदारीत ठेवण्यात आले आहे\nअ) कर्नाटक ब) मध्यप्रदेश क) ओडिशा ड) हरयाणा\nawards ओडिशा पाकिस्तान भारत हॉकी विश्‍वकरंडक मुंबई पुणे नागपूर न्यूझीलंड कर्नाटक रॉ गुलाब नंदिता दास\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.telsatech.org/page/why-would-you-want-a-crt-monitor-in-2019/", "date_download": "2020-10-01T02:07:57Z", "digest": "sha1:IPSOST3J2JIDEZISDX5KY6H6SZX2YHAO", "length": 16700, "nlines": 37, "source_domain": "mr.telsatech.org", "title": "2019 मध्ये आपणास सीआरटी मॉनिटर का पाहिजे आहे? 2020", "raw_content": "\n2019 मध्ये आपणास सीआरटी मॉनिटर का पाहिजे आहे\nवर पोस्ट केले १९-०४-२०२०\nआपण या दिवसांमध्ये कमी मुख्य प्रवाहात असलेल्या टेक संभाषणांचे अनुसरण करीत नाही तोपर्यंत आपण कदाचित सीआरटी किंवा कॅथोड रे ट्यूब स्क्रीनच्या गुणवत्तेवर नूतनीकरण केलेली चर्चा चुकली असेल. होय, आम्ही मूळ 'ट्यूब' बद्दल बोलत आहोत जी आता सर्वच बनली आहे परंतु विविध सपाट पॅनेल तंत्रज्ञानाद्वारे ती पुनर्स्थित केली गेली आहे.\nयावर विश्वास ठेवा किंवा नाही, अशी एक संपूर्ण पिढी आहे ज्यांनी कदाचित वास्तविक जीवनात कधीही सीआरटी पाहिले नाही तर टेक सर्कलमधील लोक आज या जुन्या तंत्रज्ञानाबद्दल का बोलत आहेत तर टेक सर्कलमधील लोक आज या जुन्या तंत्रज्ञानाबद्दल का बोलत आहेत सीआरटी मॉनिटर्स कशासाठी वापरले जातात सीआरटी मॉनिटर्स कशासाठी वापरले जातात आधुनिक प्रदर्शन तंत्रज्ञान श्रेष्ठ नाही काय\nअसे दिसते की या प्रश्नांची उत्तरे आपल्या विचारापेक्षा अधिक क्लिष्ट असू शकतात. 2019 मध्ये सीआरटी हवी अशी काही चांगली कारणे आहेत का\nते कोणत्याही रिझोल्यूशनवर चांगले दिसतात\nसपाट पॅनेलच्या पडद्यावरील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे त्यांच्याकडे “नेटिव्ह” रेजोल्यूशन आहे. दुसर्‍या शब्दांत, त्यांच्याकडे चित्र घटकांची एक निश्चित, भौतिक ग्रीड आहे. तर पूर्ण एचडी पॅनेलमध्ये 1920 बाय 1080 पिक्सेल आहेत. अशा पॅनेलवर आपण कमी रिझोल्यूशनसह प्रतिमा पाठवित असल्यास, ती मोजावी लागेल जेणेकरुन एकाधिक भौतिक पिक्सेल सिंगल व्हर्च्युअल पिक्सेल म्हणून कार्य करतील.\nसुरुवातीच्या काळात एलसीडी स्क्रीनवरील स्केल केलेल्या प्रतिमा पूर्णपणे भयानक दिसल्या, परंतु आधुनिक स्केलिंग सोल्यूशन छान दिसतात. तर आता हा फारसा मुद्दा नाही.\nतरीही, सीआरटीवरील प्रतिमा कोणत्याही रिझोल्यूशनला चांगली दिसतात. हे असे आहे कारण हे प्रदर्शन तंत्रज्ञान वापरुन कोणतेही भौतिक पिक्सेल नाहीत. इलेक्ट्रॉन बीम वापरुन प्रतिमा स्क्रीनच्या आतील बाजूस रेखांकित केली जाते, म्हणून कोणतेही स्केलिंग आवश्यक नाही. पिक्सेल फक्त आवश्यक असलेल्या आकारात रेखाटले जातात. तर अगदी सीआरटी वर तुलनेने कमी रिझोल्यूशन प्रतिमा देखील छान आणि गुळगुळीत दिसतात.\nपूर्वी 3 डी अॅप्स आणि व्हिडिओ गेममध्ये कामगिरी मिळविण्याचा हा एक चांगला मार्ग होता. नितळ अनुभव घेण्यासाठी फक्त ठराव कमी करा. एलसीडी तंत्रज्ञानाच्या आगमनाने आपणास मूळ रिझोल्यूशनवर आउटपुट करावे लागले, ज्याचा अर्थ असा की पोत आणि प्रकाश तपशील यासारख्या क्षेत्रांमध्ये कोप कापणे.\nउच्च-एंड 3 डी अनुप्रयोगांसाठी सीआरटी वापरणे म्हणजे आपण रिझोल्यूशन कमी करू शकता, डोळा कँडी ठेवू शकता आणि चांगली कार्यक्षमता मिळवू शकता. एलसीडीवर समान गोष्ट करण्याच्या तुलनेत जवळजवळ व्हिज्युअल हिट नाही.\nएलसीडी सपाट पटल \"सॅम्पल अँड होल्ड\" म्हणून ओळखल्या जाणार्‍या डिस्प्ले पद्धतीचा वापर करतात, जिथे पुढील फ्रेम तयार होईपर्यंत सद्य फ्रेम अचूकपणे स्क्रीनवर स्थिर राहते. सीआरटी (आणि प्लाझ्मा स्क्रीन) स्पंदित पद्धतीने वापरतात. फ्रेम स्क्रीनवर रेखांकित केली आहे, परंतु फॉस्फरस उर्जा गमावल्यामुळे त्वरित काळे होण्यास सुरवात होते.\nसॅम्पल आणि होल्ड पद्धत कदाचित उत्कृष्ट वाटेल, परंतु आपल्याला स्पष्ट गती ज्या पद्धतीने मिळाली त्याबद्दल आभारी प्रभाव म्हणजे एक अस्पष्ट प्रतिमा आहे. एलसीडीवर अवांछित गती अस्पष्ट होण्याचे एकमेव कारण नमुना आणि होल्ड नाही तर ते एक मोठे प्रकरण आहे.\nआधुनिक पडदे एकतर “मोशन स्मूथिंग” चे काही प्रकार वापरतात, ज्यामुळे भयानक “साबण ऑपेरा प्रभाव” होतो किंवा ते नियमितपणे ब्लॅक फ्रेम घालतात ज्यामुळे ब्राइटनेस कपात होते. सीआरटी तेजस्वी यज्ञाशिवाय तीक्ष्ण हालचाल दर्शवू शकतात आणि म्हणून परत व्हिडिओ प्ले करताना ते अधिक चांगले दिसू शकतात.\nएलसीडी कार्य करण्याच्या पद्धतीमुळे, प्रतिमेमध्ये खरा काळा दर्शविणे मूलतः अशक्य आहे. एलसीडी पॅनेलमध्ये एलसीडी स्वतःच असते, त्याचे रंग बदलणारे पिक्सेल आणि बॅकलाईट असतात. बॅकलाइटशिवाय, आपल्याला प्रतिमा दिसणार नाही. कारण एलसीडी स्वतःचा कोणताही प्रकाश सोडत नाहीत.\nसमस्या अशी आहे की जेव्हा पिक्सेल काळा दर्शविण्यास बंद करतो, तेव्हा तो त्यामागील सर्व प्रकाश रोखत नाही. तर आपण मिळवू शकता सर्वोत्तम प्रकारचे टोन आहे. आधुनिक एलसीडी पडदे याची भरपाई करण्यासाठी बरेच चांगले आहेत, एकाधिक एलईडी समान रीतीने पॅनेल लाइट करतात आणि स्थानिक बॅकलाइट अंधुक आहेत, परंतु खरे काळ्या अद्याप शक्य नाहीत.\nदुसरीकडे सीआरटी काळा पडद्याच्या मागील बाजूस चित्र कसे काढतात याबद्दल कृतज्ञतापूर्वक कृतज्ञता दर्शवू शकतात. ओएलईडी सारखी आधुनिक तंत्रज्ञान जवळजवळ तसेच करते, परंतु मुख्य प्रवाहातील ग्राहकांसाठी अद्याप खूपच महाग आहे. यासंदर्भात प्लाझ्मा देखील खूप चांगला होता, परंतु मोठ्या प्रमाणात टप्प्यात आला आहे. म्हणून आत्ताच 2019 मध्ये सीआरटीमध्ये अद्याप उत्तम काळ्या पातळी आढळल्या आहेत.\nसीआरटीसाठी काही रेट्रो सामग्री तयार केली गेली होती\nआपल्याला रेट्रो सामग्री वापरणे आवडत असल्यास, ज्यात एचडी कन्सोलच्या आधीची जुनी व्हिडिओ गेम्स आणि मानक 4: 3 आस्पेक्ट रेशियो व्हिडिओ सामग्रीचा समावेश आहे, तर ते सीआरटीवर पाहणे चांगले.\nहे असे नाही की आधुनिक सपाट पॅनेलवर या सामग्रीचे सेवन करणे कोणत्याही उपायांनी वाईट आहे, निर्माते संदर्भ म्हणून वापरत होते तेच नाही. तर आपण जे पहात आहात ते कधीही त्यांच्या हेतूशी जुळणार नाही.\nकाही व्हिडिओ गेममध्ये प्रवाहित पाणी किंवा पारदर्शकता यासारखे प्रभाव निर्माण करण्यासाठी सीआरटी क्विर्क्सचा प्रत्यक्षात फायदा झाला. आधुनिक फ्लॅट पॅनल्सवर हे परिणाम कार्य करत नाहीत किंवा विचित्र दिसत नाहीत. म्हणूनच सीआरटी लोकप्रिय आहेत आणि रेट्रो गेमरमध्ये शोधले जातात.\nआपल्याला 2019 मध्ये सीआरटी का पाहिजे नाही\nजरी असे बरेच मार्ग आहेत ज्यात सीआरटी अगदी उत्कृष्ट आधुनिक सपाट पॅनेलच्या प्रदर्शनापेक्षा वस्तुस्थितीपेक्षा श्रेष्ठ आहेत, तेथे कॉन्सची एक लांबलचक यादी देखील आहे तथापि, जगात नवीन प्रदर्शन तंत्रज्ञानाकडे जाण्याचे एक कारण आहे.\nहे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की शिफ्टच्या वेळी फ्लॅट पॅनेलचे प्रदर्शन आजच्या काळापेक्षा खूपच वाईट होते, तरीही लोकांना वाटले की एलसीडीचे साधक संतुलन ठेवण्यापेक्षा चांगला व्यवहार आहे.\nसीआरटी पडदे प्रचंड विशाल, जड, शक्तीने भुकेलेला आणि उत्पादकता आणि वाइडस्क्रीन चित्रपट पाहण्यासाठी कमी योग्य आहेत. त्यांच्या रिझोल्यूशनची मर्यादा व्हिडिओ गेम्ससाठी फार मोठी समस्या नसली तरी, कोणत्याही प्रकारचे गंभीर कार्य कमी रिझोल्यूशन मजकुरासह आणि डेस्कटॉप रिअल इस्टेटच्या कमतरतेमुळे संघर्षात बदलते.\nत्यांचे आकार मोठे असूनही, स्क्रीनचे परिमाण फ्लॅट पॅनेलच्या तुलनेत लहान असतात. आमच्याकडे आज have 55 ”आणि मोठ्या राक्षसांच्या समतुल्यपणे सीआरटी नाही. इमेजची गुणवत्ता आणि हालचालींचे फायदे सीआरटीकडे असूनही अगदी उत्तम आधुनिक सपाट पॅनेल्स असूनही, सीआरटी वापरात येणा draw्या कमतरतेची लांबलचक यादी तयार करण्यासाठी लोकांचा एक छोटासा कोनाडा तयार आहे.\nतर आपण ��ीआरटीजच्या जगात डबलिंगचा विचार करत असल्यास, आपण काय करीत आहात हे आपणास माहित आहे याची खात्री करा.\n5 वास्तविक व्हीपीएन अॅप्स ज्याचा आपण खरंच विश्वास ठेवू शकताविंडोज 7/8/10 मध्ये स्टार्टअप प्रोग्राम्स अक्षम कराविंडोज 10 मध्ये मायक्रोसॉफ्ट एज बायपास कसे करावेआपले पुढील ग्राफिक्स कार्ड कसे निवडावे आणि ते कसे बदलावेआपल्याला बनावट ओळख तयार करण्यात मदत करण्यासाठी 3 सर्वोत्कृष्ट वेबसाइट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-01T00:36:41Z", "digest": "sha1:CWEWXZ2YYWLKPBG6BZJJ35AOK25WBXZL", "length": 7390, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "दिघीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nदिघीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nin पिंपरी-चिंचवड, पुणे, पुणे शहर\nपिंपरी चिंचवड ः पोलीस कर्मचार्‍याच्या मुलाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटन��� रविवारी (दि. 19) दिघी येथे सकाळी 10 वाजता उघडकीस आली. धीरज शिंदे (वय 20 रा. चिंतामणी हौसिंग सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. धीरज याचे वडील दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते माजी सैनिक देखील आहेत. धीरज याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.\nचिंचवडमध्ये सराफी दुकान फोडले\nझाडाची फांदी अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापालिका अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nमे. स्मार्ट कार्ड सोल्युशनमध्ये भारतीय कामगार सेनेची शाखा\nझाडाची फांदी अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापालिका अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत सोशल मीडियावरून अश्‍लील व्हिडिओ पाठविल्याने एकावर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/watch-aamir-khans-transformation-into-an-old-man-in-this-viral-video/articleshow/68518048.cms", "date_download": "2020-10-01T02:39:28Z", "digest": "sha1:VPTHRZCAMSQRRDJ7YA373VNXA2OZ73DE", "length": 11592, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "आमिर खान: आमीर खान झाला वृद्ध; लूक व्हायरल\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\naamir khan: आमीर खान झाला वृद्ध; लूक व्हायरल\nअभिनेता आमीर खान त्याच्या भूमिकेतील 'परफेक्शन'बाबात किती आग्रही असतो हे काही नव्यानं सांगायला नको. सध्या बॉलिवूडच्या या 'मि. परफेक्शनिस्ट'चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमीर मेकच्या सहाय्यानं चक्क वृद्धाच्या भूमिकेत दिसतोय.\nअभिनेता आमीर खान त्याच्या भूमिकेतील 'परफेक्शन'बाबात किती आग्रही असतो हे काही नव्यानं सांगायला नको. सध्या बॉलिवूडच्या या 'मि. परफेक्शनिस्ट'चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमीर मेकच्या सहाय्यानं चक्क वृद्धाच्या भूमिकेत दिसतोय.\nआमीरनं स्वत: हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत आमीरसोबत काही मेक अप आर्टिस्ट दिसत आहेत. आमीरला ते पांढऱ्या केसांचा विग, जाड भिंगाचा चष्मा असा मेक अप करत वृद्धाचा लूक देताना दिसत आहेत. या सगळ्या तयारीचा व्हिडिओ आमीरनं चाहत्यांसोबत शेअर केला आह��.\nआमीरचा हा व्हिडिओ काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ नेमका आहे कशाबद्दल या विषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं. परंतु, याचे उत्तर आमीरच्या दुसऱ्या एका व्हिडिओमुळे सापडलं. 'फोन पे' अॅपचा ब्रँड अँबेसिडर म्हणून आमीरची निवड झाली असून त्याच्या आगामी जाहिरातीसाठी हा लूक केला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nलता दीदींनी रानू मंडलद्दल केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं...\nम्हणून सारा अली खानने तडकाफडकी मोडलं होतं सुशांतसोबतचं ...\n...म्हणून हेमा मंगेशकर लता मंगेशकर झाल्या\nड्रग्जच्या प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nvicky kaushal: कतरिना नाही, 'हिच्या'मुळे झाले विकी कौशलचे ब्रेक अप\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारु���ी बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporation-will-appoint-a-committee-to-investigate-ankush-surwade-case/articleshow/78153961.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-10-01T00:52:54Z", "digest": "sha1:IXNNSPSS5EJTBUZWREMTLJXPDI3U54EZ", "length": 18077, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAnkush Surwade: अंकुश सुरवडेचं काय झालं; सायन रुग्णालयातलं सत्य येणार समोर\nमुंबई महापालिकेचं सायन रुग्णालय अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. गेले काही दिवस येथे अंकुश सुरवडे या तरुणाच्या मृतदेहाची अदलाबदल केल्याचा मुद्दा गाजत असून प्रश्नी आता पालिकेने चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबई: अंकुश सुरवडे या २६ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची अदलाबदल केली गेली. यात सायन रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा झाल्याची स्पष्ट कबुली मुंबई महापलिका आयुक्तांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी मान्य केली असून यासाठी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.\nवाचा: मृतदेहाच्या अदलाबदली प्रकरणी आणखी दोन कर्मचारी निलंबित; तपास सुरू\nअंकुश सुरवडे या तरुणाचा २८ ऑगस्ट रोजी पूर्व द्रूतगती मार्गावर अपघात झाल्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण १४ सप्टेंबर रोजी अंकुशचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. त्यानंतर अंकुशचे नातेवाईक व मित्रपरिवार तातडीने रुग्णालयात गेले. तेव्हा अंकुशच्या किडनीजवळ शस्त्रक��रिया करुन टाके घालण्यात आले होते असे त्यांच्या लक्षात आले. याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरांकडे विचारणा केली असता डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. रुग्णालयाकडून कोणताही समाधानकारक खुलासा करण्यात आला नाही. दरम्यान, अंकुशचा मृतदेह शवागारात पाठविण्यात आला. दोन तासानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता अंकुशचा मृतदेह चुकुन दुसऱ्यांनाच देण्यात आला व त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायन रुग्णालयाच्या या धक्कादायक काराभाराविरुद्ध विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सायन रुग्णालयाबाहेर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची आयुक्तांनी तातडीने दखल घेतली.\nवाचा: मुंबईतील भाभा रुग्णालयाच्या रक्तपेढीत गैरव्यवहार\nपालिका आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, पालिकेचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे तसेच सुरवडे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी आयुक्तांना सविस्तर निवेदन देऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली. यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, अंकुश या युवकाच्या डोक्याला मार लागला असताना त्याचे ऑपरेशन का केले, याचे स्पष्टीकरण पालिका आयुक्तांनी दिले आहे. मात्र रुग्णालयातील संबंधित विभागात किडनीचा गैरव्यवहार होतो, असा कुटुंबीयांचा संशय असून त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही केल्याचे दरेकर यांनी सांगितले.\nवाचा: मुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग\nअंकुश सुरवडे प्रकरणात सायन रुग्णालयाकडून निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाल्याचे पालिका आयुक्तांनी मान्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी होती. त्यामुळे सुरवडे प्रकरणात एक चौकशी समिती नेमण्याची मागणी पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. या समितीमध्ये आरोग्य खात्यातील तज्ञ व पोलीस खात्यातील अधिकारी यांचा समावेश असेल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. या समितीत सर्वपक्षीय नगरसेवक असावे, अशी विनंतीही आम्ही यावेळी आयुक्तांकडे केल्याचे दरेकर यांनी सांगितले.\nवाचा: बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आणखी एक योजना; 'या' आहेत प्रमुख तरतुदी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\nMaratha Reservation: मराठा आरक्षणाचा लढा; ठाकरे सरकारला मिळाली भाजपचीही साथ\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dattamaharaj.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3", "date_download": "2020-10-01T02:08:18Z", "digest": "sha1:QDMHPS3IQ3ZJWUWK7NQV7JGHDWA7BI2M", "length": 50259, "nlines": 328, "source_domain": "dattamaharaj.com", "title": "श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) | श्री दत्त महाराज", "raw_content": "\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर)\nजन्म: २८ ऑक्टोबर १८८६.\nपुण्यतिथी: वैशाख कृष्ण एकादशी शके १९४०, दिनांक ११ मे १९१८.\nसत्पुरुष: बाळकृष्ण महाराज, संस्थापक श्री स्वामी समर्थ मठ दादर, मुंबई व सुरत\nबाळकृष्ण महाराज, श्री स्वामी समर्थ मठ दादर\nवैशाख कृष्ण एकादशी शके १९४० (११ मे २०१८) श्री स्वामी समर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष आणि दादर व सुरत येथील मठाचे संस्थापक श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज यांची १०० वी पुण्यतिथी श्री स्वामी समर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष आणि दादर व सुरत येथील मठाचे संस्थापक श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज यांची १०० वी पुण्यतिथी श्री बाळकृष्ण महाराजांची समाधी ही सुरत येथे श्री बाळकृष्ण महाराजांनीच स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थ मठापासून काही अंतरावर तापी नदीच्या काठी अश्विनीकुमार येथे आहे. समस्त स्वामीभक्त मुंबईकरांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमार्गाकडे वळवण्यामध्ये दादर मठाची पर्यायाने श्री बाळकृष्ण महाराजांची मोठीच भूमिका राहिलेली आहे. आजही या दादर मठात महाराजांनी सुरू केल्याप्रमाणे विविध धार्मिक उत्सव, स्वामींची दैनंदिन आरती तसेच दर गुरुवारी आणि शनिवारी भजनाची परंपरा अखंडपणे जोपासली जात आहे. शनिवारी तर संबंध रात्र म्हणजेच पहाटे ५ वाजेपर्यंत भजन चालते. यावर्षी परमपूज्य श्री बाळकृष्ण महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी असल्याने दादर व सुरत येथील श्री स्वामी समर्थ मठांच्या द���ष्टीने तसेच मठात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी देखील हा पुण्यतिथी उत्सव विशेष महत्त्वाचा आहे. त्यानिमित्त आज श्री बाळकृष्ण महाराजांचे थोडक्यात चरित्र, दादर मठाचा रंजक इतिहास आणि श्री बाळकृष्ण महाराजांच्या समाधीचा भावुक प्रसंग आज या विशेष लेखातून प्रकाशित करत आहोत.\nमुंबईमधील दादर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो. हा मठ श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला.\n\"श्री बाळकृष्ण शिवशंकर उपाध्ये (पाध्ये)\" उर्फ \"श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर)\" यांचा जन्म सुरत येथे यजुर्वेदी ब्राह्मण कुळात \"आश्विन वद्य पंचमी शके १७८८ (दि. २८ ऑक्टोबर सन १८६६)\" रोजी झाला. लहानपणीपासूनच त्यांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती. त्यांच्या वडिलांचे नाव दुर्लभराम व चुलत्यांचे नाव शिवशंकर. पुढे ते आपले चुलते शिवशंकर उपाध्ये यांच्याकडे मुंबईला शिक्षणासाठी आले. चुलत्यांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी महाराजांना मुलाप्रमाणे वाढवले व शिक्षण दिले. यासाठीच बाळकृष्ण महाराजांनी आपल्या चुलत्यांचे नाव वडिलांचे ठिकाणी घेऊन \"बाळकृष्ण शिवशंकर उपाध्ये\" असे नाव धारण केले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर उपाध्ये कट्टर शिवभक्त होते. त्यांना या गोष्टीचे दुःख झाले. त्यांचे शेजारी शिवशंकर उपाध्ये यांचे गुरू श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त \"श्री रामचंद्र व्यंकटेश भेंडे\" उर्फ \"श्री तात महाराज\" रहात असत. श्री तात महाराजांना बाळकृष्ण महाराजांच्यात सुधारणा करण्याची विनंती केली त्यांच्या चुलत्यांनी केली. त्यानुसार श्री तात महाराजांनी सदगुरु बाळकृष्ण महाराजांना भुलेश्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे प्रथम उग्ररूप व नंतर प्रेमळ हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वृत्तीमध्ये आमुलाग्र फरक केला. त्याचक्षणी महाराजांनी श्री तात महाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त बनले. महाराजांना इंग्रजी व संस्कृतचे उत्तम ज्ञान होते. ते शिकवण्या करत व गोकुळदास संस्कृत पाठशाळेत संस्कृतचे मास्तर होते. त्यावेळी ते मास्तर याच नावाने ओळखले जात. जांभुळवाडीत महाराजांचे शेजारीच धोत्रे नावाचे कुटुंब रहात असे. त्या कुटु���बातील पिशाच्चबाधा महाराजांनी दुर केली व तेंव्हापासुन हे साधे ’मास्तर’ नसुन एक दिव्य महात्मे आहेत याची ओळख लोकांना झाली.\nजांभुळवाडीतुन महाराज पुढे मालाडात त्यांचे मित्र द्वारकादास, यांच्याकडे रहावयास गेले. महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे पुष्कळ लोक त्यांच्याकडे येऊ लागले. महाराजांना भजन फार आवडत असे व त्यांचेकडे येणाऱ्यांना कटाक्षाने भजन करण्यास गुरुवारी व शनिवारी बोलावीत असत. शनिवारी सबंध रात्र भजन होत असल्यामुळे द्वारकादासांच्या मंडळीस त्रास वाटू लागला. हि गोष्ट कै. विश्वनाथ मोरेश्वर कोठारे (माजी विश्वस्त) व त्यांच्या मातोश्री पुतळाबाई यांना कळल्यावर त्यांनी महाराजांना मालाडला मामलेदार वाडीतील आपल्या घरात आणले. तेथेही पूर्वीप्रमाणेच गर्दी सुरु झाली. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत. इतक्या लांबुन मालाडला शनिवारी रात्री (ते ही त्याकाळात प्रवासाची साधने आजच्यासारखी उपलब्ध नसताना) भजनास येणे हे गैरसोयीची असल्याने महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकाणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला. कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती व महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला तो भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले, \"काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा.\" वरील मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला. वर भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या दादर मठाचे स्थान आहे. सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरु केले. त्याकाळात मठ माटुंग्याला दुसऱ्या जागेत हलवणे भाग पडले. ऑगस्ट १९१३ मध्ये पुरे झाले व ३० ऑगस्ट रोजी मठ परत पहिल्या जागी आ��ा. मधोमध मोठा हॉल. हॉल मधोमध कमान. दोन्ही बाजूला दोन मोठ्या ख़ोल्या व पुढच्या बाजुला म्हणजे रस्त्यावरुन आत शिरण्याच्या बाजुला मोठा ओटा. दोन्ही बाजूला बसावयास दगडी ओटे व पुढे चढण्यास पायऱ्या येण्याच्या मार्गावर दुतर्फा फुलांच्या कुंड्या, तसेच गॅसबत्त्या देखील लागल्या. मठात परत आल्यावर महाराजांनी सध्याचे सिंहासन सुरतहुन कारागिर आणून तयार करविले व सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालुन त्यावर संगमरवरी लादी बसवुन समर्थांच्या फोटोची स्थापना केली. महाराज पक्के सिंहासन करतात हे पाहुन यमूताईंनी विचारले \"महाराज, हा भाड्याचा मुसलमानाचा बंगला, हे स्थान कायम कसे होणार\" तेंव्हा महाराजांनी, \"जो बसणार तोच कायम करणार\" असे म्हणून 'कायम कायम कायम' असा त्रिवार उच्चार केला.\nपुढे श्री स्वामी महाराजांच्या कृपेने व श्री बाळकृष्ण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे स्थान कायम झाले. बंगल्यात मठ आल्यावर दर्शनास व भजनास येणाऱ्या भक्तांची गर्दी फारच होऊ लागली. गॅसबत्त्यांमुळे प्रकाशाचा झगझगाट होऊन रात्री रम्य व शोभिवंत दिसू लागले. रिवाजानुसार लांबून येणाऱ्या भक्तांसाठी गुरुवार-शनिवार आरती रात्री १० ला सुरु होऊन ११-३० ला संपे. त्यानंतर महाराज, हल्ली महाराजांचे छायाचित्र आहे तेथे आरामखुर्चीत बसत. अर्धा एक तास भक्तजनांचे महाराजांना हार घालणे चाले. हार इतके येत की, तीन-तीन वेळा काढून ठेवावे लागत. त्यानंतर महाराज गुजराथी असुनदेखील मराठीत एकनाथी भागवतावर रात्री दोन वाजेपर्यत प्रवचन करीत. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येई. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे. 'एकात अनेक पहावे व अनेकांत एक पहावा', 'परि प्रीतीजे अंतरी आत्मभावे तया प्रीतीला भक्ती असे म्हणावे’, 'दाताने जीभ चावली म्हणुन कोणी बत्तीशी तोडली’, असा उपदेश महाराज करीत.\n\"श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन व त्यांची उपासना करुन ज्याने त्याने आपला हेतू साधावा; आपणाकडे काही नाही\" असे महाराज सांगत असत. महाराजांचे प्रवचन चालू असता श्रोते मंत्रमूग्ध होत असत. मठाचा मुख्य वार शनिवार आहे. त्यादिवशी कोणीही दादर येथील किंवा सुरतेचा मठ सोडून जावयाचे नाही. असा महाराजांचा दंडक आहे. तसेच गाभाऱ्यात कोणीही टोपी, पगडी किंवा रुमाल घालून जावयाचे नाही. ती काढूनच गाभाऱ्यात जाऊन प्रदक्षिणा कराव्यात, असा त्यांचा आदेश आहे. समर्थांना तांबडी फुले, कण्हेर, जास्वंद, तगर घालू नयेत, असा त्यांचा दंडक असे व घातल्यास ताबडतोब कटाक्षाने सांगून काढून टाकत. तांबडा गुलाब मात्र चालत असे. माहीमकर मंडळी दुसरीकडून भजन आटपून येत. रात्री दोन वाजेपर्यंत व उजाडेपर्यंत भजन करत. महाराजांनी भजनास कधी पुरे म्हटले नाही. मंडळी दमल्यास त्यांनी जावे. महाराजांना पूजा-पाठास आठ तास लागत. त्यामूळे दर्शनास गर्दी लोटल्यास किंवा भजन लांबल्यास काही वेळा महाराजांना तीन-तीन दिवस उपास घडत; कारण सेवा आटोपल्याशिवाय ते पाण्याचा थेंबसुद्धा घेत नसत. पूजा आटोपल्यावर महाराज दूध घेत किंवा फराळाचे खात. त्यांनी अन्न सोडले होते. फराळात शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, वऱ्याचे तांदूळ, शेंगदाणे, बदाम, फळे घेत असत. महाराजांस आंबा फार आवडे. ते स्वत: चहा पीत नसत, पण भक्तांस मठाचा प्रसाद म्हणून देशी साखरेचा चहा देत असत. (आजही मठात गुरुवार व शुक्रवारी भजनाला चहा प्रसाद म्हणून दिला जातो.)\nमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे या मठात स्पृश्य-अस्पृश्य, हिंदू-अहिंदू असा भेद नव्हता व आजही नाही. ज्याला त्याला आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करावयास सांगत. पारश्यांना कस्ती, ख्रिश्चनांना प्रेअर, मुसलमानांना नमाज करण्याची मुभा असे. ज्या भक्तांवर श्री बाळकृष्ण महाराजांची कृपा होत असे त्यांना महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा देत. पादुका पूजन, काही जप, श्री आनंदनाथ महाराज कृत \"श्री स्वामी चरित्र स्तोत्र\" याचे नित्य पठण इ. सेवा करावयास सांगत. याला सोयर-सुतकाची अडचण नसे. वर्षाचे ३६५ दिवस सेवापूजा करण्याचा महाराजांचा दंडक होता. सन १९१० मध्ये दादरच्या मठ स्थापन झाल्यानंतर सन १९११ साली महाराजांनी सुरतला वडवाली शेरी येथे आपल्या राहत्या घरी सिंहासन करवून त्यात समर्थांचे अवशेष घालून त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करून सुरतेचा मठ स्थापन केला.\nश्री सदगुरु बाळकृष्ण महाराजांच्या समाधीचा भावुक प्रसंग\nदादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत येथे सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांची खाट (पलंग) श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभाऱ्यात ठेवलेली आहे. महाराज नेहमी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथीची पालखी मुंबईस काढून दुसरे दिवशी तशीच पालखी सुरतेस काढण्यास जात असत, त्याप्रमाणे महाराज १० मे १९१८ रोजी रात्रीच्या गाडीने सुरतेस गेले. त्यावेळेपासून महाराजांनी निर्याणास जाण्याच्या पुष्कळ पूर्वसूचना दिल्या, पण कोणालाच समजल्या नाहीत.\nवैशाख वद्य दशमी शके १८४० संवत १९७४ तारीख ४ जून १९१८ मंगळवार रात्रौ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरतेच्या मठात भजनाचा कार्यक्रम होत असताना महाराजांनी तो बंद करून सर्वाना घरी जाण्यास सांगितले. परंतु एक तासाने यावे लागेल असे म्हणाले. त्यांचा अर्थ त्यावेळी कोणालाही कळला नाही. सूर्योदय होण्याच्या थोड्या वेळापूर्वी महाराज मागील चौकात गेले. तेथे एक दोरी टांगलेली होती. तिला धरून महाराज नाचू लागले. 'खडावांचा खड खड खड खड ' असा आवाज ऐकून परमपूज्य आई खाली आल्या व महाराजांस म्हणाल्या, \"दोरी जुनी आहे, ती तुटेल व तुम्ही पडाल.\" महाराजांनी उत्तर दिले, \"दोरी तर केव्हाच तुटली आहे, ह्या घे किल्ल्या \" असे म्हणून त्या प. पु. आईच्या अंगावर फेकल्या व म्हणाले, \"सांभाळ.\" प. पु. आई म्हणाली, \"मला किल्ल्या का देता\" असे म्हणून त्या प. पु. आईच्या अंगावर फेकल्या व म्हणाले, \"सांभाळ.\" प. पु. आई म्हणाली, \"मला किल्ल्या का देता\" इतक्यात सूर्योदय झाला. सूर्यास नमस्कार करून बाजूला असलेल्या आरामखुर्चीवर बसून छातीवर हात ठेवून त्रिवार \"ओ तात, ओ तात, ओ तात\" असे स्मरण करून महाराजांनी मान टाकली. याप्रमाणे महाराज \"वैशाख वद्य एकादशी शके १८४० संवत १९७४ बुधवार, तारीख ५ जून १९१८ रोजी\" सूर्योदयी\" निर्याणास गेले. भजन चालू असताना ते बंद करा असे महाराजांनी केव्हाच सांगितले नव्हते; परंतु त्या दिवशी मात्र ते पाच वाजता बंद करा असे सांगितले व \"परत एक तासाने यावे लागेल\" असे म्हणाले व \"दोरी केव्हाच तुटली\" या शब्दावरून बोध असा होतो कि या महान संताने काळास सूर्योदयाची वेळ होईपर्यंत एक तास थांबवून देह ठेविला. आज या थोर महापुरुषाच्या समाधीला थोडी थोडकी नव्हे तर शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. श्री बाळकृष्ण महाराजांची समाधी ही त्यांनीच स्थापन केलेल्या सुरतमधील श्री स्वामी समर्थ मठापासून काही अंतरावर तापी नदीच्या काठी अश्विनीकुमार येथे आहे.\nश्री बाळकृष्ण महाराजांचे एक शिष्य वे. शा. सं. कै. रंगनाथ शास्त्री नाशि���कर यांनी \"सांप्रदायिक परंपरेतील नित्यक्रम\" या पुस्तकात श्री बाळकृष्ण महाराजांचे अध्यात्मिक कार्य व समाधिकाल याबद्दल पदे उल्लेखिलेली आहेत.\nबाल्यी विद्या शिकोनी, निज गुरुवचने पुत्र होतांच सोडी \nसंसाराते, करि जो यतिवर गुरुची भक्ती, सामर्थ्य जोडी ॥\nआज्ञा होताच नाशी विविध जनमनस्ताप, सेवेस लावी \nस्वामींच्या भक्त वृंदा, मधुर निजवचे बोधूनी प्रेम दावी॥\nवैशाख एकादशी कृष्ण पक्षीं वारी बुधाच्या गुरू तो अलक्षी ॥\nशुन्याब्धि नागेन्दु शकीं अम्हाते सोडोनि गेला प्रभुच्या पदाते ॥\nअशा या श्री स्वामी समर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष श्रीमद सदगुरू बाळकृष्ण महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सुकोमल चरणीं सादर सप्रेम प्रणाम.\n॥ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥\n॥ श्रीमद् सद्गुरू बाळकृष्ण महाराज की जय ॥\nजय जय गुरू महाराज गुरू जय जय बाळकृष्ण सद्गुरू ॥\nShow — दत्त तिर्थक्षेत्रे Hide — दत्त तिर्थक्षेत्रे\nश्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र\nश्री क्षेत्र गुरुशिखर अबु\nश्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान\nश्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)\nश्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर\nश्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे\nश्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ\nश्री क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा\nश्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा\nश्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा\nश्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा\nश्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे\nश्री क्षेत्र डभोई बडोदा\nश्री जंगली महाराज मंदिर पुणे\nश्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर\nश्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर\nश्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर\nश्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर\nश्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ\nश्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर\nश्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा\nश्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर\nश्री क्षेत्र चौल दत्तमंदीर\nश्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर\nश्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार\nश्री क्षेत्र दत्ताश्रम जालना\nश्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा\nश्री क्षेत्र देवगड नेवासे\nश्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ\nश्री क्षेत्र पाथरी, परभणी\nश्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर\nश्री क्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री क्ष��त्र रुईभर दत्तमंदिर\nश्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर\nश्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)\nश्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे\nश्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री दत्तपादुका मंदिर देवास\nश्री भणगे दत्त मंदिर फलटण\nश्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)\nश्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे\nश्री साई मंदिर कुडाळ गोवा\nश्री स्वामी समर्थ मठ चेंबूर\nश्री स्वामी समर्थ मठ दादर\nश्री हरिबाबा मंदिर, पणदरे\nश्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण\nश्री हिंगोलीचे दत्त मंदिर\nShow — दत्तसंप्रदाय सत्पुरुष Hide — दत्तसंप्रदाय सत्पुरुष\nडॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)\nश्री आनंदभारती स्वामी महाराज\nश्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज\nश्री आत्माराम शास्त्री जेरें\nओम श्री चिले महाराज\nश्री उपासनी बाबा साकोरी\nश्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)\nश्री किसनगिरी महाराज, देवगड\nश्री गंगाधर तीर्थ स्वामी\nश्री गजानन महाराज अक्कलकोट\nश्री गजानन महाराज शेगाव\nश्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी)\nश्री गुरुनाथ महाराज दंडवते\nश्री गोविंद स्वामी महाराज\nश्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज\nश्री दादा महाराज जोशी\nश्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)\nश्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)\nश्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)\nश्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी\nश्री गोपालदास महंत, नाशिक\nश्री गोविंद महाराज उपळेकर\nश्री नारायण गुरुदत्त महाराज\nश्री नारायण महाराज केडगावकर\nश्री नारायण महाराज जालवणकर\nश्री नारायणकाका ढेकणे महाराज\nश्री नारायणानंद सरस्वती औदुंबर\nश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर\nश्री पंडित काका धनागरे\nश्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज\nश्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nश्री बाळकृष्ण महाराज सुरतकर\nश्री ब्रह्मानंद स्वामी महाराज\nश्री मोतीबाबा योगी जामदार\nश्री मौनी स्वामी महाराज\nश्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)\nश्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे शतक)\nश्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज\nश्री रामानंद बिडकर महाराज\nश्री वामनराव वैद्य वामोरीकर\nश्री वासुदेव बळवंत फडके\nश्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी\nश्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा\nश्री विष्णुदास महाराज, माहुर\nश��री शंकर दगडे महाराज\nश्री शरद जोशी महाराज\nश्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती\nश्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे\nश्री साधु महाराज कंधारकर\nश्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज\nश्री स्वामी समर्थ अक्कलकोट\nश्री हरिभाऊ निठुरकर महाराज\nॐ श्रीदत्त ठाकूर महाराज\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nShow — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष Hide — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री गजानन विजय ग्रंथ\nश्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ\nश्री स्वामी चरित्र सारामृत\nऔदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३\nकुंडलिनी शक्ती जागृती (शक्तिपात दीक्षा)\nश्री नवनाथ पारायण पुजा विधी\nश्री रूद्र अभिषेक महत्त्व\nदत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती\nश्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र\nश्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र\nश्री स्वामी समर्थ प्रकटदिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/entertainment/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%88%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE/5177/", "date_download": "2020-10-01T00:14:32Z", "digest": "sha1:FD6UTLZPS7PV7LLANUIGEDOSCTRDGHNL", "length": 11729, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "'सुपर ३०' पाहून सुझैन म्हणाली.... - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\n‘सुपर ३०’ पाहून सुझैन म्हणाली….\n‘सुपर ३०’ हा चित्रपट बिहारमधील गरीब विद्यार्थ्यांना आईआईटी-जेईईचे मोफत प्रशिक्षण देणारे शिक्षक आनंद कुमार यांच्या आधारित आहे. यात रितीक रोशन मुख्य अर्थात आनंद यांची भूमिका करत आहे.\nयाचे स्क्रिनिंगला रितीकची पूर्व पत्नी सुझेैन देखील गेली होती. तिने हा चित्रपट पाहिल्यानंतर रितीकचे फार कौतुक केले. ती म्हणाली रितीक मला तुझ्यावर अभिमान असून हा तुझा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्म्स आहे.\nआपण पाहिलेच ही जोडी तब्बल ५ वर्षापूर्वी विभक्त झाली आहे. मात्र अजून देखील त्यांच्यातील प्रेम मात्र काही कमी झालेले नाही.\nTagged 'सुपर ३०', रितीक रोशन, सुझैन\nम्हणून रितेशने दिले त्यांच्या चाहत्याला पैसे परत \nअभिनेता रितेश देशमुख नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सोशल मीडियावर सक्रीय असतो. असाच एक मजेशीर किस्सा रितेश देशमुखने ट्वीट केला आहे. या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. रितेशला सोशल मीडियावर त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. तो देखील सोशल मीडियाद्वारे त्यांच्या संपर्कात असतो. आता तर रितेश देशमुखने सोशल मीडियाद्वारे एका व्यक्तीला एक […]\nसोहामध्ये प्रभाससोबत थिरकणार सलमानची हिरोईन\nबाहुबली फेम अभिनेता प्रभास हिंदी चित्रपट सोहात मुख्य भूमिका करत आहे. हे आपल्याला माहितीच आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानची आवडती हिरोईन जॅकलीन साहो सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात जॅकलीन, प्रभाससोबत आपल्या मादक अदांनी चाहत्यांचं मन जिंकायला सज्ज झाली आहे. प्रभास आणि जॅकलिनचं […]\n‘या’ अभिनेत्रीला दागिने विकून करावा लागतोय उदरनिर्वाह\nप्रत्येकाला आयुष्यात अनेकदा संघर्षाचा सामना करावा लागतो. सध्या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री नूपुर अलंकारवर देखील दागिने विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने ‘पीएमसी बँके’ला २४ सप्टेंबर रोजी नोटीस पाठवली होती. सहा महिन्यांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बॅंकेच्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढण्यावर मर्यादा आणली आहे. आणि नूपुरचे खातेही याच बॅंकेत असल्यामुळे तिच्यावर ही परिस्थिती ओढविली असल्याचे […]\nअहमदनगरात बॉम्बस्फोट, २ जणांचा मृत्यू\nकंगनाने पत्रकारांची जाहीर माफी मागावी, अन्यथा…पत्रकारांनी दिला इशारा\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही ��दर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nशाहरुखची कन्या सुहाना ‘या’ सेलिब्रेटीला डेट करू इच्छिती\n या चित्रपटासाठी २०० पेक्षा अधिक कश्मीरी मुलांनी दिले ऑडिशन\nनराधम मामांनी केला भाचीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f48b5e064ea5fe3bd8b6e5b", "date_download": "2020-10-01T00:23:02Z", "digest": "sha1:TNMR2MNB2RZROJVOVNIXILPGZBDWN46Y", "length": 6520, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - टोमॅटो पिकातील करपा रोग उपाययोजना! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटो पिकातील करपा रोग उपाययोजना\nसध्याच्या काळात पावसामुळे वातावरणात आद्रता जास्त असल्यामुळे टोमॅटो पिकात मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुभाव झाला आहे यामुळे पानांवर,फुलांवर, फांद्यांवर तसेच फळांवर काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात. कालांतराने संपूर्ण झाड करपून जाते. यावर उपाययोजना म्हणून सायमॉक्सानिल + मॅंकोझेब घटक असलेले मोक्सिमेट ३ ग्रॅम सोबत कासुगामायसिन ३ % घटक असलेले कासू बी २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.\nहि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nटमाटरपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकापूसटमाटरतूरसल्लागार लेखपीक संरक्षणकृषी ज्ञान\nहवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम\nआपल्या शेतातील पिकांवर विविध किंडीचा प्रादुर्भाव होत असतो. किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकांशी विशिष्ट संबध अ��तो, सर्वसाधारणपणे किंडीची...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटमाटरपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकातील बकआय रॉट (फळ काळे पडण्याची) समस्या\nटोमॅटो पिकात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर फळावर तपकिरी रंगाचे बैलाच्या डोळ्याच्या खुणासारखे ओलसर गुळगुळीत डाग दिसून येतात. यामुळे फळ अर्ध्यापेक्षा जास्त सडून जाते....\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटोची लागवड महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत यशस्वीरीत्या केली जाते. अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/06/26/", "date_download": "2020-10-01T01:50:59Z", "digest": "sha1:57URBU5VM6IGQHSF33JMMYBKKRLTQ2F2", "length": 14838, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "June 26, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\n“त्या” वृद्धाला मिळाला या वृद्धाश्रमांमध्ये आश्रय\nखासबाग येथील बसवेश्वर सर्कल येथे निराधार आणि बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या, थंडीवाऱ्यात कुडकुडत पडलेल्या \"त्या\" वृद्ध इसमाला महाद्वार रोडचे सुप्रसिद्ध रक्तदाता संजय पाटील यांच्या प्रयत्नामुळे अखेर नावगे रोडवरील \"करूणालय\" वृद्धाश्रमांमध्ये आश्रय मिळाला आहे. बसवेश्वर सर्कल खासबाग येथे काही दिवसांपूर्वी क्षीरसागर...\nत्यागराजन नवे पोलीस आयुक्त-लोकेश कुमार यांची बदली\nबेळगाव पोलीस आयुक्तांची बदली-के त्यागराजन नवे पोलीस आयुक्त-बेळगाव पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांची बदली झाली आहे झाली असून त्यांच्या जागी डॉ के त्यागराजन यांची बेळगाव पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. लोकेश कुमार यांची बंगळुरू या ठिकाणी डी आय जी...\nराज्यात आढळले आणखी 445 रुग्ण : जिल्ह्याची संख्या झाली 311\nराज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 26 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 445 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11,005 इतकी झाली आहे....\nएक महिला आढळली पॉझिटिव्ह : शहरातील पहिली “सारी” केस\nबेळगाव शहरात शुक्रवारी एक 30 वर्षीय महिला कोरोनाबा���ित आढळून आले असून ही शहरातील पहिली \"सारी\" केस आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 311 झाली आहे. नव्याने आढळून आली पी -10626 क्रमांकाची ही महिला श्रीनगर गार्डन परिसरातील रहिवासी असल्याचे सूत्रांकडून...\nरविवार पेठेतील मिरची दुकान आगीच्या भक्षस्थानी\nमिरचीच्या दुकानाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहरातील रविवार पेठेतील कांदा मार्केट येथे घडली. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. रविवार पेठेतील कांदा मार्केट येथील आपल्या दुकानाला आग लागल्याचे आज सकाळी निदर्शनास येताच मिरची दुकानाचे...\n‘चन्नम्मा चौकात विष प्राशन केलेल्याचा मृत्यू’\nकित्तूर राणी चन्नम्मा चौकात विष प्राशन करून आत्महत्त्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.बैलहोंगल तालुक्यातील कुरगुंद या गावचा संजू नायकर असे मृताचे नाव आहे. गावामध्ये झालेल्या खून प्रकरणात अटक केलेल्या निरपराध व्यक्तींना सोडा म्हणून त्यांनी कित्तूर...\nउद्यापासून दररोज धावणार बेळगाव – बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस\nभारतीय रेल्वे बोर्डाने केएसआर बेंगलोर (एसबीसी) - बेळगाव - बेंगलोर (एसबीसी) या डेली सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या सुधारित वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी आता त्रैसाप्ताहिक ऐवजी दररोज धावणार असून याची अंमलबजावणी आज 26 जून रोजी बेंगलोर येथून...\nफॉरेस्ट मोबाईल स्क्वाडने जप्त केली हरणाची 6 शिंगे\nबेळगाव वनखात्याच्या फॉरेस्ट मोबाईल स्क्वाडने काल गुरुवारी छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये पूर्ण वाढ झालेल्या हरणांची 6 शिंगे जप्त करण्यात आली आहेत. हरणाची ही शिंगे बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगणारा धारवाड जिल्ह्यातील आरोपी फरारी झाला असून त्याचा शोध जारी आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहिणी...\nसील डाऊन रद्द करा : ढोर गल्ली भागातील नागरिकांची मागणी\nढोर गल्ली, वडगांव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील डाऊन करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित कोरोनाबाधितांची ते जेथून आले त्याठिकाणी रवानगी केली जावी आणि सील डाऊन मागे घ्यावे,...\nबेळगावच्या काडतुसे विक्रीत काळाबाजार\nअनेक महान व्यक्तींच्या खून प्रक��णांचा तपास अजून सुरू आहे. मारेकऱ्यांना पुरवण्यात आलेली काडतुसे बेळगाव येथून गेली होती अशी धक्कादायक माहिती आहे, तरीही बेळगाव मधील काडतुसे विक्रीतील काळाबाजार अद्याप सुरू असल्याची चर्चा होत आहे. यासाठी पोलीस खात्याने काडतुसे विक्रीवर योग्य...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5066/", "date_download": "2020-10-01T01:40:01Z", "digest": "sha1:BYCEU6VOVDOWY62XXB5W54562LYMHXVL", "length": 3726, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-या सगळ्या पसाऱ्यामधून", "raw_content": "\nजिथे तुझे फोटो आठवणार नाहीत-\nथोडा रडून घेईन म्हण��ो\nखोल श्वास घेईन म्हणतो\nसगळी मतं, माझं सगळं एकटेपण, सगळ्या इच्छा\nजे गुंतून पडलंय जगण्यामध्ये\nते सगळं मोकळं करेन म्हणतो.\nतुझं तुला, त्याचं त्याला,\nज्याचं त्याचं ज्याला त्याला\nहलकं होण्याचा प्रयत्न तरी करून बघेन.\nनेहमीचं होऊन गेलंय हे फुटणं,\nहे भरून येणं, हे एकट्यामध्ये मोकळं होणं.\nया सगळ्यासाठी एकदा जन्माला माफ करेन म्हणतो.\nआणि ह्या नेहमीच्यामध्ये अडकत चाल्लेल्या,\nगुंतत चाल्लेल्या, फसत चाल्लेल्या,\nसमजुतदारपणे हसत चाल्लेल्या मला\nजिथे तुझे फोटो आठवणार नाहीत...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/sports/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/10407/", "date_download": "2020-10-01T00:22:04Z", "digest": "sha1:O3IBM5N2BDVS5UON2M6D4BDOLKGS3JZ4", "length": 14372, "nlines": 119, "source_domain": "worldmarathi.com", "title": "प्रेक्षक कधी स्टेडियममध्ये परततील..? - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nप्रेक्षक कधी स्टेडियममध्ये परततील..\nनवी दिल्ली – क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी सांगीतले की, ते दर्शकांची स्टेडियम मध्ये परतण्याची नेमकी वेळ सांगू शकणार नाहीत. तसे बघीतले तर सरकारने आपल्या अनलॉक चारच्या निर्देशांमध्ये १०० लोक एकत्र होण्याची परवानगी दिली आहे. पूर्व भारतीय कॅप्टन बाईचुंग भूटिया फुटबॉल स्कूल द्वारा डिजाइन केलेल्या ऍप ‘एनजोगो’ च्या वर्चुअल लॉन्चच्या पर्वावर रिजिजू यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारी मुळे हे सांगणे कठीण आहे की, दर्शकांची स्टेडियममध्ये परतणी कधी होणार. भारतात आतापर्यंत कोविड-१९ संक्रमितांची संख्या ३९ लाख च्या वर गेली आहे.\nते म्हणाले, ‘दर्शकांच्या स्टेडियममधील परतणीवर निर्णय घेऊ शकणार नाही. मला माहिती नाही की, पुढच्या एक-दोन महिन्यांत या महामारीचे प्रमाण आणखी कीती वाढणार आहे.’\nगृह मंत्रालयाने २९ ऑगस्टला खेळांसहीत समीतीकरता लोकांच्या संख्येला परवानगी दिली आहे जी १०० दर्शकांपर्यंत आहे पण ही २१ सप्टेंबर पासून लागू होणार. आधी ३१ ऑगस्टपर्यंत पुर्णपणे निर्बंध लावण्यात आले होते. .\nमार्गदर्शक सूचनांनूसार हे मर्यादित प्रेक्षक अनिवार्य नियमांनुसार मैदानात जाऊ शकतात. ज्यात चेहर्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्कैनिंग आणि हाथ धुणे किंवा सैनिटाइज करणे हे आहे.\nरिजिजू यांनी सांगीतले की, स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यावर निर्णय स्थानीय अधिकार्यांद्वारा घेण्यात येईल जे गृह मंत्रालय द्वारा जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार असेल. त्यांनी सांगीतले, ‘मला माहीती आहे की, अनेक प्रेक्षक हैराण असतील की असे कसे होईल, बर्याच लोकांनी यावर प्रतीक्रीया दिल्या आहेत, ज्या चांगल्या नव्हत्या. हा देश लोकतांत्रिक देश आहे, लोकांचे आपले विचार असतील आणि आम्हाला नाही वाटत की, आम्ही या टिप्पण्यांवर उत्तर द्यायला पाहीजे.’\nTagged क्रीडा मंत्री किरण रिजिजू, दर्शकांची स्टेडियममध्ये परतणी कधी होणार\nम्हणून बेन स्टोकने नाकारला ‘हा’ पुरस्कार\nइंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या बेन स्टोकने ‘न्युझीलंड ऑफ द इअर’ हा पुररस्कार नाकारला आहे. या पुरस्काराचा खरा मानकरी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन असल्याचे स्टोकने म्हटले आहे. बेन स्टोक्स सध्या इंग्लंडचं प्रतिनिधीत्व करत असला तरीही त्याचा जन्म न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे झाला आहे. अंतिम फेरीत त्याने केलेल्या कामगिरीनंतर त्याला ‘न्युझीलंड ऑफ द […]\nकूल कप्तान धोनीला जेव्हा राग येतो…\nआपल्याला माहित आहे की, धोनी अतिशय शांत स्वभावाचा कर्णधार आहे, मात्र धोनीला ही राग येतो हे कालच्या मॅचमधून दिसून आले. त्याला असा तसा राग येत नाही तर तो महा भयंकर चिडतो. त्याच्या एका स्वभाचा पैलू आपल्याला दिसून आला तो सवाई मानसिंह स्टेडियमवर. झाले असे की, राजस्थान आणि चेन्नई खेळत होते. त्यावेळी शेवटच्या षटकातील चौथ्या बॉलवर […]\nनिवृत्तीसाठी युवराजने ठेवली बीसीसीआय पुढे ही अट\nभारतीय संघातील धमाकेदार फलंदाज युवराज सिंग सध्या निवृत्त होण्याचा विचार करत आहे. गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्‌वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्‍यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण, भारतीय क्रिकेट निय���मक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने […]\nमोदी सरकारच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर कोरोनचा प्रभाव…\nबिग बॉस १४मध्ये होणार भोजपुरी स्टार आम्रपालीची एंट्री…\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nबिग बॉस १४मध्ये होणार भोजपुरी स्टार आम्रपालीची एंट्री…\nशाहरुख खानला डॉक्टरेट पदवी प्रदान\nपुरग्रस्तांना मदतकार्य करणारे हेलिकॉप्टर कोसळले; दोघांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/10/11/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE-3/", "date_download": "2020-10-01T00:58:01Z", "digest": "sha1:SO23RM3GEJFO4W5CZR7E2BB4PV25M4HP", "length": 6479, "nlines": 108, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "एकदा तु सांग ना!!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nएकदा तु सांग ना\nआज जागतिक कन्या दिनानिमित्त ही कविता ..एक मुलगी आपल्या आईस बोलते ..\nया छोट्या पावलांना का खुडायच सांग ना\nमी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना\nती पावलं माझी घरभर फिरतील\nमग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना\nबाबा म्हणणारी ती त्याच्यावर मनसोक्त जीव लावणारी ती\nतुझ्यातील एक मी तु हरव���ेस का सांग ना\nतूही एक स्त्रीच आहेसं मग एका स्त्रित्वाला\nप्रत्येक वेळी हरताना पहायचंय का सांग ना\nहीच खुडणारी हाते लक्ष्मी देखील म्हणतात मला\nदुर्गा म्हणून उगाच पूजतात का सांग ना\nत्याचं देवीचा गळा घोटून त्याचं हाताने मग\nकोणती लक्ष्मी पूजनार आहेस सांग ना\nबरं पण गुन्हा काय माझा तो तरी सांग ना\nमुलगी झाले हाच गुन्हा का माझा\nजन्मास येताना दोन घराचं नात जोडताना\nअधिकारच काय यांचा माझ्या पावलांना खुडायचा, तो तरी सांग ना\nनात्यांमध्ये येताना कित्येक रूप आहेत माझी सांग ना\nमी आई आहे,मी बहीण आहे , मी बायको ही आहे\nमी प्रेम आहे , मी माया आहे , मी आठवण ही आहे\nमग माझा सगळे तिरस्कारच का करतात सांग ना\nमाझ्या सोबत राहून तु माझी साथ देशील का सांग ना\nमाझ्या स्वप्नांना आता पंख देशील का सांग ना\nतुझ्यातील मी एक स्त्री जणु हाक देत आहे तुला\nमला आता मनसोक्तपणे बहरू देणार आहेस का सांग ना\nएकदा तु सांग ना जागतिक कन्या दिनानिमित्त kavita mulagi aani aai kavita stree\n4 thoughts to “एकदा तु सांग ना\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/ticket-rate-downfall-in-vande-bhart-train/articleshow/67962936.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T02:49:53Z", "digest": "sha1:YLPPCWONBJYN6BUDZ3DSINZ6R4NQ3BKC", "length": 10873, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nVande Bharat: ‘वंदे भारत’च्या तिकीट दरात कपात\nबहुचर्चित 'वंदे भारत एक्स्प्रेस' अर्थात 'ट्रेन १८'च्या सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या तिकीटदरांमध्ये मंगळवारी कपात करण्यात आली. आता दिल्ली ते वाराणसी प्रवासाकरिता चेअर कारसाठी १,८५० ऐवजी १,७६० रुपये तर, एग्झिक्यु���िव्ह क्लाससाठी ३,५२० ऐवजी ३,३१० रुपये तिकीट असेल. परतीच्या प्रवासाकरिता चेअर कारसाठी १,७९५ ऐवजी १,७०० तर, एग्झिक्युटिव्ह क्लाससाठी ३,४७० ऐवजी ३,२६० रुपये दर असेल. यात खानपानसेवेचाही समावेश आहे.\nबहुचर्चित 'वंदे भारत एक्स्प्रेस' अर्थात 'ट्रेन १८'च्या सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या तिकीटदरांमध्ये मंगळवारी कपात करण्यात आली. आता दिल्ली ते वाराणसी प्रवासाकरिता चेअर कारसाठी १,८५० ऐवजी १,७६० रुपये तर, एग्झिक्युटिव्ह क्लाससाठी ३,५२० ऐवजी ३,३१० रुपये तिकीट असेल. परतीच्या प्रवासाकरिता चेअर कारसाठी १,७९५ ऐवजी १,७०० तर, एग्झिक्युटिव्ह क्लाससाठी ३,४७० ऐवजी ३,२६० रुपये दर असेल. यात खानपानसेवेचाही समावेश आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर...\nवाड्रा व त्यांच्या आईची ९ तास चौकशी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nरत्नागिरीकॅलि���ोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2020-10-01T02:37:28Z", "digest": "sha1:2IFMV7L6EEGTF55J643GBPDEM2ME2LSX", "length": 4015, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ मार्च\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ मार्च\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ मार्च\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ मार्च या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ मार्च ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ मार्च ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0,-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/9WGLzE.html", "date_download": "2020-10-01T01:52:33Z", "digest": "sha1:TLM3IRKGQZ6X2NAJM3ISARWQWSOB6XKP", "length": 4098, "nlines": 37, "source_domain": "rajsatya.page", "title": "स्मिता राजापूरकर, वासंती झिमरे यांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव होणार - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nस्मिता राजापूरकर, वासंती झिमरे यांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव होणार\nMarch 6, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nस्मिता राजापूरकर, वासंती झिमरे यांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव होणार\nकराड - जागतिक महिला दिनाच्या औचित्याने शिक्षण मंडळातर्फे ७ मार्च रोजी महिला महाविद्यालय येथे \"आदर्श माता पुरस्कार\" वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास लेखिका व चित्रकार उमा कुलकर्णी (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती आहे. याप्रसंगी \"स्त्री शक्ती\" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सेक्रेटरी शेखर देशपांडे यांनी सांगितली.\nसुभाष वाडीलाल शहा यांच्या सौजन्याने त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबेन वडिलाल शहा यांच्या स्मरणार्थ \"आदर्श माता पुरस्कार\" प्रदान करण्यात येणार आहे. स्मिता सुरेश राजापूरकर (कराड), श्रीमती वासंती शरद झिमरे (कराड) यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या दोन्ही मातांनी आपल्या मुलांना धैर्य देऊन जीवनामध्ये यशस्वी केले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास शिकवले. त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. असे सुभाष वाडीलाल शहा यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/rajgurunagar/", "date_download": "2020-10-01T01:09:20Z", "digest": "sha1:AYMSTMNDGARMYY7TGTWPW7QARF4TPSIR", "length": 3724, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "rajgurunagar Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nराजगुरूनगर : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक\nराजगुरूनगरमध्ये मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nइंदिरा पाझर तलाव १०० टक्के भरला; शेतकरी सुखावला\n खेडने ओलांडला दीड हजारांचा टप्पा\nराजगुरूनगरमध्ये आयुर्वेदिक काढ्याचे वाटप\nराजगुरूनगर : डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून आज १३ ‘कोरोना’मुक्त रुग्णांना डिस्चार्च\nखेड तालुक्यात 24 तासात 30 पाॅझिटिव्ह रूग्णांची भर\nखेड तालुक्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या ८ वर ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nखेड तालुक्यात तीन दिवसात 33 व्यक्ती पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A8_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T01:58:30Z", "digest": "sha1:DZ24VMTORQDCJ2JVMLSYIIQAS37VGBP5", "length": 4078, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ डिसेंबर\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ डिसेंबर\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ डिसेंबर\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/���२ डिसेंबर या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ डिसेंबर ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ डिसेंबर ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-01T01:24:18Z", "digest": "sha1:42NGAKGPXDX47KBUUYK7W76BSGTQFEIG", "length": 8974, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भाजपला दिल्लीत वादग्रस्त वक्तव्य भोवले; भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nभाजपला दिल्लीत वादग्रस्त वक्तव्य भोवले; भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स \nनवी दिल्ली: दिल्ली विधानसभा ��िवडणुकीत भाजप नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर वैयक्तिकरित्या दहशतवादी असल्याचे आरोप झाले. भाजप नेत्यांनी केलेले वादग्रस्त जनतेला खपले नाही, म्हणूनच दिल्लीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. वादग्रस्त वक्तव्य पक्षाला त्रासदायक ठरल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कबुली दिली आहे. दरम्यान भाजप अध्यक्षांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना समन्स बजावला आहे.\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात गिरीराज यांनी शाहीन बाग आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. शाहीन बाग मधील आंदोलन आता आंदोलन राहिले नसून येथे सुसाईड बॉम्ब तयार केले जात आहेत. देशाच्या राजधानीत देशाविरुद्ध योजना बनविली जात आहे. शाहिन बागेत एका महिलाचा मुलगा थंडीने मृत्यूमुखी पडला. मात्र ते त्याला शहीद म्हणत आहेत. हा सुसाईड बॉम्बच आहे, असे गिरीराज म्हणाले होते.\nअर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप \nबचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे; मुक्ताईनगरात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी \nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nबचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे; मुक्ताईनगरात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी \nहिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे भाजपला थेट आव्हान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_47.html", "date_download": "2020-10-01T00:54:36Z", "digest": "sha1:FM2DFWHK6IA5WYPK3IGREPB524SBL7SL", "length": 5521, "nlines": 55, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – पालकमंत्री अशोक चव्हाण", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर – पालकमंत्री अशोक चव्हाण\nbyMahaupdate.in मंगळवार, जून ३०, २०२०\nनांदेड : राज्यातील शेती आणि शेतकरी यांची स्थिती सुधारण्यासाठी नैसर्गिक हवामानासह त्यांना चांगल्या बियाणांची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.\nयासाठी शासन कटिबद्ध असून वेळोवेळी शेतकऱ्यांसमोरील जी काही आव्हाने येतात त्यातून सावरण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिले आहे, असे सांगून पालकमंत्री अशोक चव्ह���ण यांनी कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना चांगल्या खरीप हंगामाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.\nराज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. राज्यातील शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन १ जुलै या त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने शासनातर्फे कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यालयीन पातळीवर हा दिवस साजरा होण्यासमवेतच तो शेतकऱ्यांच्या समवेत बांधा-बांधावर साजरा व्हावा अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.\nयावर्षी मागील चार महिन्यांच्या कालावधीत सर्वांसोबत कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांनाही खूप काही सोसावे लागले आहे. या आव्हानात्मक काळात शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पूर्व तयारी केली. काही शेतकऱ्यांनी इतर पिकांसमवेत सोयाबिनची लागवड केली. यातील काही शेतकऱ्यांचे सोयाबिन उगवू न शकल्याने मोठे नुकसान झाले. यासाठी चौकशी सुरु असून दोषी कंपनीविरुद्ध लवकरच कारवाई करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून या कृषी दिनापासून शेतकरी बांधवांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=362%3Atrek-&id=253278%3A2012-10-02-15-48-32&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=365", "date_download": "2020-10-01T02:30:22Z", "digest": "sha1:C7RB7NDYWQWXG6HZC76ANW6XEN4WJJBA", "length": 6567, "nlines": 9, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘कास’चे पुष्पवैभव", "raw_content": "\nफिरस्ता - बुधवार, ३ सप्टेंबर २०१२\nआता काही वर्षांपर्यंत भटकंती म्हटले, की ऐतिहासिक स्थळे नाहीतर आव्हान देणाऱ्या पर्वतरांगा यांच्या हिशेबाने खेळ चालू असायचा. पण आता या छंद-खेळातही फिटनेसपासून फोटोग्राफीपर्यंत आणि बुरशीपासून नक्षत्रांपर्यंत अशा अनेक विषय सामावले आह��त. अशा या बहुआयामी भटकंतीत आता रानफुलांच्या शोधात फिरणारेही अनेक जण आहेत. याच भटक्यांसाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक लिहिले आहे, डॉ. संदीप श्रोत्री यांनी - ‘पुष्प पठार कास’\nहे पुस्तक प्रसिद्ध कासच्या पठारावर उमलणाऱ्या रानफुलांविषयी असले, तरी यातील नव्वद टक्के फुले ही आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसत असल्याने हे पुस्तक सर्वच वाटांवर उपयुक्त पडते.\nरानफुलांचे हे जग तसे सामान्यांपासून दूरचे. यातील अनेक फुले पाहिलेली देखील नसतात. किंबहुना यातील अनेकांचे अस्तित्वच मुळी सूक्ष्म असल्याने त्याकडे आपले लक्ष देखील जात नाही. मग त्यांची माहिती, कुतूहल, उपयुक्ततता आणि सौंदर्य या साऱ्या गोष्टी तर दूरच्याच ठरतात.\nकास पठाराला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या या पुस्तकामध्ये इथे आढळणाऱ्या शेकडो प्रजातींची केवळ सचित्र माहिती नाही तर त्यामागचे विज्ञान आणि त्याभोवतीची संस्कृतीही डॉ. श्रोत्री यांनी दिलेली आहे. पश्चिम घाट, त्यातील सह्य़ाद्रीचे महत्त्व, कास पठाराचे वैशिष्टय़ आदी सामान्य तपशिलापासून सुरू होणारे हे पुस्तक निसर्ग-पर्यावरण क्षेत्रातील मुशाफिरी करत फुलांच्या ताटव्याकडे वळते. कवल्या, वायतुरा, गेंद, जांभळी मंजिरी, सीतेची आसवे, तेरडा, सोनकी, तुतारी, भारंगी, कारवी अशी एकेका प्रकरणातून नवनव्या रानफुलाची कथा उमलत जाते. या प्रत्येक प्रकरणात त्या फुलाची शास्त्रीय माहिती, त्याची वैशिष्टय़ तर आहेतच शिवाय त्यांची पर्यावरणातील भूमिकाही इथे नोंदवलेली आहे. काही फुलांचे चमत्कारिक विज्ञान तर या विषयाची ओढ आणखी वाढवते. हत्तीची सोंड (हळुंदा), ओलीसनाटय़ (कंदीलपुष्प), पेव फुटले (पेव) दवबिंदूसी भुलला (दवबिंदू/ड्रॉसेरा) ही यातली काही उदाहरणे त्यांच्या शीर्षकातूनच या फुलांमध्ये गुंतायला लावतात. फुलांसोबतच आमरीचे (ऑर्किड) विविध प्रकारांचीही चर्चा या पुस्तकात केलेली आहेत.\nफुलांच्या या माहितीसोबतच त्यांचा अभ्यास कसा करावा, निरीक्षणे कशी घ्यावीत, त्यांचे छायचित्रण कसे करावे याबद्दलच्या उपयुक्त मार्गदर्शनही या पुस्तकात आहे. रानफुलांच्या अशा पठारी कसे वागावे, काय करावे, काय करू नये याच्या सूचनाही डॉ. श्रोत्री यांनी या पुस्तकात दिलेल्या आहेत. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती देखील काढलेली आहे. ‘फिल्ड बुक’सारखा आकार, चांगली छायाचित्रे यामुळे भटकताना हे पुस्तक सोयीचे ठरते. फुलांसारख्या दुर्लक्षित विषयावर आपले मैत्र साधणारे हे पुस्तक या दिवसातील प्रत्येक भटकंतीत ‘सॅक’मध्ये ठेवलेच पाहिजे असे आहे. (अधिक माहितीसाठी डॉ. संदीप श्रोत्री - ९८२२०५८५८३)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dattamaharaj.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2020-10-01T01:11:52Z", "digest": "sha1:5FSRCSEO3E5BH4SDLHPEU5BKWKEAEBIH", "length": 23366, "nlines": 306, "source_domain": "dattamaharaj.com", "title": "श्री क्षेत्र अनसूयातीर्थ | श्री दत्त महाराज", "raw_content": "\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nस्थान: प्रतापनगर (बडोदा, गुजराथ राज्य), डभोई मार्गे १० मैलावर, चांदोद येथून पश्चिमेस २ मैलावर, शिनोर येथून ५ मैलावर हे क्षेत्र.\nसत्पुरूष: महासती साध्वी अनुसयामाता.\nविशेष: जागृत ठिकाण, येथील माती लावल्याने रक्तपिती, त्वचरोगही बरे होतात.\nप्रतापनगर (बडोदे) वेस्टर्न रेल्वेलाईनवरून डभोईमार्गे दहा मैलांवर चांदोद (गुजरात) नावाचे क्षेत्र आहे. त्या ठिकाणी नर्मदा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. समोरच पूर्वबाजूस ‘कर्नाळी क्षेत्र’ आहे. कर्नाळी व नर्मदेचे मधून ‘ओर’ नदी वाहते, त्या ठिकाणी ओरसंगम आहे. हा संगम पवित्र असल्याने तेथे मृत माणसांच्या अस्थी विसर्जन करतात.\nचांदोदक्षेत्राचे पश्र्चिम दिशेस सुमारे दोन मैलांवर नर्मदा नदीचे तीरावर शिनोर नावाचे गाव आहे. शिनोरपासून ‘अनसूयातीर्थ-क्षेत्र दत्तस्थान’ पाच मैलावर नर्मदेच्या तीरावरच आहे. त्या ठिकाणी महासती साध्वी दत्तात्रेयमाता अनसूया यांचे मंदिर आहे. मंदिरासमोरच श्रीदत्तात्रेय यांचे मंदिर आहे. तेथील पुजाऱ्याचे नाव साने असे आहे.\nहे स्थान अत्यंत पवित्र, निसर्गसुंदर व रमणीय आहे. अनसूयामंदिराजवळची माती निष्ठापूर्वक लाविली असता मोठमोठे रोग बरे होतात, असे कित्येक भाविक भक्तांचे अनुभव आहेत. तसेच अनसूया देवी नवसास पावते अशी भाविक लोकांची श्रद्धा आहे गंगासप्तमीला अनसूयाक्षेत्री मोठा मेळा भरतो. दर रविवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी दर्शनासाठी लोकांची अतिशय गर्दी होते.\nयेथे रक्तपिती लोकांचा प्रसिद्ध दवाखाना आहे. अनेक रोगी येथे बरे होतात. त्यांचेसाठी मोफत औषधोपचार करण्यात येतात\nShow — दत्त तिर्थक्षेत्रे Hide — दत्त तिर्थक्षेत्रे\nश्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र\nश्री क्षेत्र गुरुशिखर ��बु\nश्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान\nश्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)\nश्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर\nश्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे\nश्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ\nश्री क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा\nश्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा\nश्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा\nश्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा\nश्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे\nश्री क्षेत्र डभोई बडोदा\nश्री जंगली महाराज मंदिर पुणे\nश्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर\nश्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर\nश्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर\nश्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर\nश्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ\nश्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर\nश्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा\nश्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर\nश्री क्षेत्र चौल दत्तमंदीर\nश्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर\nश्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार\nश्री क्षेत्र दत्ताश्रम जालना\nश्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा\nश्री क्षेत्र देवगड नेवासे\nश्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ\nश्री क्षेत्र पाथरी, परभणी\nश्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर\nश्री क्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर\nश्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर\nश्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)\nश्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे\nश्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री दत्तपादुका मंदिर देवास\nश्री भणगे दत्त मंदिर फलटण\nश्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)\nश्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे\nश्री साई मंदिर कुडाळ गोवा\nश्री स्वामी समर्थ मठ चेंबूर\nश्री स्वामी समर्थ मठ दादर\nश्री हरिबाबा मंदिर, पणदरे\nश्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण\nश्री हिंगोलीचे दत्त मंदिर\nShow — दत्तसंप्रदाय सत्पुरुष Hide — दत्तसंप्रदाय सत्पुरुष\nडॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)\nश्री आनंदभारती स्वामी महाराज\nश्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज\nश्री आत्माराम शास्त्री जेरें\nओम श्री चिले महाराज\nश्री उपासनी बाबा साकोरी\nश्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)\nश्री किसनगिरी महाराज, देवगड\nश्री गंगाधर तीर्थ स्वामी\nश्री गजानन महाराज अक्कलकोट\nश्री गजानन महाराज शेगाव\nश्री गुरुकृष���णसरस्वती (कुंभार स्वामी)\nश्री गुरुनाथ महाराज दंडवते\nश्री गोविंद स्वामी महाराज\nश्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज\nश्री दादा महाराज जोशी\nश्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)\nश्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)\nश्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)\nश्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी\nश्री गोपालदास महंत, नाशिक\nश्री गोविंद महाराज उपळेकर\nश्री नारायण गुरुदत्त महाराज\nश्री नारायण महाराज केडगावकर\nश्री नारायण महाराज जालवणकर\nश्री नारायणकाका ढेकणे महाराज\nश्री नारायणानंद सरस्वती औदुंबर\nश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर\nश्री पंडित काका धनागरे\nश्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज\nश्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nश्री बाळकृष्ण महाराज सुरतकर\nश्री ब्रह्मानंद स्वामी महाराज\nश्री मोतीबाबा योगी जामदार\nश्री मौनी स्वामी महाराज\nश्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)\nश्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे शतक)\nश्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज\nश्री रामानंद बिडकर महाराज\nश्री वामनराव वैद्य वामोरीकर\nश्री वासुदेव बळवंत फडके\nश्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी\nश्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा\nश्री विष्णुदास महाराज, माहुर\nश्री शंकर दगडे महाराज\nश्री शरद जोशी महाराज\nश्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती\nश्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे\nश्री साधु महाराज कंधारकर\nश्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज\nश्री स्वामी समर्थ अक्कलकोट\nश्री हरिभाऊ निठुरकर महाराज\nॐ श्रीदत्त ठाकूर महाराज\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nShow — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष Hide — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री गजानन विजय ग्रंथ\nश्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ\nश्री स्वामी चरित्र सारामृत\nऔदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३\nकुंडलिनी शक्ती जागृती (शक्तिपात दीक्षा)\nश्री नवनाथ पारायण पुजा विधी\nश्री रूद्र अभिषेक महत्त्व\nदत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती\nश्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र\nश्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र\nश्री स्वामी समर्थ प्रक��दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1706/", "date_download": "2020-10-01T00:18:09Z", "digest": "sha1:BG2YDX3KJQCURBYXNCTFL3257YZJQ4W7", "length": 11318, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा\nमहाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन\nमुंबई, दि.२१ – सध्याच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा बँकांचे व्यवहार, प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्यापेक्षा इंटरनेट बँकिंगद्वारे करणे पसंत करीत आहेत. ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.\nऑनलाइन आर्थिक व्यवहार सोबतच इंटरनेटचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत पण वाढ होत आहे. महाराष्ट्र सायबर सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करते की, आपण कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर तसेच कोणत्याही संकेतस्थळावर (website) आपली व आपल्या बँक खात्यांची माहिती, डेबिट /क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये.\nबरेच ज्येष्ठ नागरिक सध्या फेसबुकचा वापर करायला पण शिकत आहेत व आपल्या परिचयातील जुन्या व्यक्तींना फेसबुकवर शोधून add करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतःची सर्व माहिती देणे टाळावे तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फेसबुकवर friend request स्वीकारू नये. सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे सर्वात सोपे टार्गेट असतात, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इंटरनेट बँकिंग व सोशल मीडिया वापरताना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.\nजर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन आर्थिक किंवा अन्य कोणत्या प्रकारे फ���वणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही (website) द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.\n← ‘समत्वम् योग उच्यते’ आत्मविश्वास आणि मनोबल वाढविण्यासाठी योगाची मदत- पंतप्रधान\nराज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४९४ गुन्हे दाखल; २६१ लोकांना अटक →\nमाजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकौतुकास्पद कामगिरी करणारी ‘आस्मा’ व अंतराळात झेप घेणारी ‘अंतरा’\n‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनास पत्र-गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-ghanshyam-nayak-aka-nattu-kaka-last-wish-says-my-wish-is-to-die-wearing-makeup/", "date_download": "2020-10-01T00:57:59Z", "digest": "sha1:ZXNYS74EDFVKZ3JZKDFLVJMGBRLBMSDC", "length": 17950, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : नट्टू काकाची शेवटची इच्छा करेल तुम्हाला 'भावनिक', 'या' पध्दतीनं मरण्याची Wish | bollywood taarak mehta ka ooltah chashmah ghanshyam nayak aka nattu kaka last wish says my wish is to die wearing makeup | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nTaarak Mehta Ka Ooltah Chashmah : नट्टू काकाची शेवटची इच्छा करेल तुम्हाला ‘भावनिक’, ‘या’ पध्दतीनं मरण्याची Wish\nTaarak Mehta Ka Ooltah Chashmah : नट्टू काकाची शेवटची इच्छा करेल तुम्हाला ‘भावनिक’, ‘या’ पध्दतीनं मरण्याची Wish\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फेमस टीव्ही सिरीयल ‘तारक मेहता का उलटा चष्मा ‘ टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे बंद झालेलं शूटिंग आता सुरू झालं आहे. पण, या कार्यक्रमातील एक व्यक्ति अशी आहे की,जी शूटिंग सुरू झाल्यानंतर इच्छा असूनही सेटवर येऊ शकले नव्हते. मात्र त्यांच्यासाठी आता हा मार्ग खुला झाला आहे. नटू काका असे या पात्राचे नाव असून घनश्याम नायक ही भूमिका साकारत आहेत.\nप्रत्यक्षात शुटिंगचे काम सुरू होताना महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचनाही जारी केली होती, ज्यांची काळजी शुटिंग दरम्यान घेतली जाणार होती. यात एक नियम होता की, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक शूटिंग आणि शूटिंगच्या कामात भाग घेऊ शकत नाहीत. यानंतर अनेक स्टार्स शूटिंगमध्ये भाग घेऊ शकले नाहीत आणि त्यात नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक यांचे नाव होते. दरम्यान, आता मुंबई उच्च न्यायालयाने हा नियम काढून टाकला आहे, त्यानंतर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकदेखील शूटिंगमध्ये भाग घेऊ शकतात. हायकोर्टाच्या या निर्णया नंतर घनश्याम नायक खूप आनंदित आहेत आणि ते या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना भावनिक देखील दिसले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते खूप आनंदित आहे आणि हा निर्णय त्याच्यासाठी नवीन जन्मासारखा आहे. आता, ते समाधानी आहे कारण त्वरित नाही तर ते एक किंवा दोन महिन्यात शूटिंगमध्ये भाग घेऊ शकतील.\nयासोबतच बर्‍याच टीव्ही शो आणि बॉलिवूड चित्रपटात भाग घेणाऱ्या या अभिनेत्यान��� आपल्या या शेवटच्या इच्छेविषयीही सांगितले, जी त्यांच्या या शोसह संबंधित आहे. त्यांनी म्हंटले कि, ‘मी सर्व आवश्यक खबरदारी घेईन आणि मी काम करण्यास तयार आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करण्याची इच्छा बाळगतो. जोपर्यंत मी जिवंत आहे आणि जोपर्यंत मी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे तोपर्यंत मला काम करायचे आहे. माझी शेवटची इच्छा आहे की, मला मेकअप घालून मरन यावे. ‘\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nभारतामध्ये चीनविरूध्द एकटं ‘उभं’ राहण्याची हिम्मत, ‘ड्रॅगन’ देखील हैराण : युरोपिय थिंक टँक\nAbhishek Bachchan 29 दिवसानंतर Covid-19 निगेटिव्ह, जाणून घ्या बच्चन कुटुंबातील कोणी किती दिवस केली ‘कोरोना’शी लढाई\nरणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर\nसर्जरी नंतर रणदीप हुडाची लवकरच वापसी, इन्स्टाग्रामवर शेअर केला वर्कआऊटचा Video\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, ‘भारतात लीगल…\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nBigg Boss 14 : मेकर्सनी सादर केला दुसऱ्या कंटेस्टन्टचा व्हिडीओ, कोणी म्हणालं अदा खान,…\nनितीन गडकरींनी केली ‘कोरोना’वर मात, ट्विट करून…\nसर्व ऋतूत ’हे’ 7 सोपे उपाय करून सर्दी, खोकल्याला ठेवा दूर,…\nबंदी घातलेल्या चायनीज अ‍ॅप्सची नव्यानं भारतात…\nथकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे \nकाँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nसणांच्या पार्श्वभूमीवर आज अनेक निर्बंध शिथिल होणार \n27 सप्टेंबर राशिफळ : 4 राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ…\nIPL मध्ये स्फोटक फलंदाजी करणारा राहुल तेवतिया म्हणाला…\n‘कफ’ अन् ‘खोकला’ हैराण करतोय \n इटलीत 11 फुटबॉलपटूंना कोरोनाची ‘लागण’\nअवयवदान केलेल्या ‘त्या’ ब्रेनडेड मुलाला १२ वीत…\n‘अकिलिस टेंडन’ समस्या काय आहे \nCoronavirus : औरंगाबादमध्ये ‘करोना’चा पहिला…\nमानवी शरीरात ०.२ मिग्रॅ सोने, त्‍यातील बहुतांश रक्‍तात\nजागतिक आरोग्य दिनानिमित्त एक नैसर्गिक उपचारपद्धती\nचुकूनही ‘हे’ ७ पदार्थ पुन्हा गरम करू नका, अन्यथा…\nतुम्हाला हि असू शकतो हा लैगिक आजार घ्या जाणून त्याची लक्षणे\nNCB च्या रडारवर करण जो���रची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\n मुंबईतही लवकरच Send Off \nWorld Heart Day 2020 : सायलेंट हृदय विकाराचा झटका असतो अधिक…\nSBI Recruitment 2020 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची…\nविद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता,…\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26 वर्षीय…\nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nअनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डाटाचे ‘हे’ आहेत बेस्ट…\nGold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या आज दर\nIPL 2020 : इरफान पठाणचा 18 वर्षीय शिष्य अब्दुल समद आयपीएलमध्ये करतोय ‘एन्ट्री’, जाणून घ्या कोण आहे तो \nCM नितीश कुमार यांचे ‘हे’ 6 ‘लढवय्ये’, ज्यांच्यावर आहे JDU च्या निवडणूक रणनीतीची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mumbai-municipal-corporation-had-also-sent-notices-to-these-artists/", "date_download": "2020-10-01T00:26:35Z", "digest": "sha1:ALKLFMKHJ3V34NUYLAQD5OPWGJWRKDL6", "length": 22733, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "या कलाकारांनाही मुंबई मनपाने पाठवली होती नोटीस - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजि���ल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nया कलाकारांनाही मुंबई मनपाने पाठवली होती नोटीस\nसुशांत मृत्यू प्रकरण हत्या की आत्महत्या यावरून ड्रग्जकडे वळले आणि एक नवा अध्याय सुरु झाला. कंगना रनौतने (Kangana Ranaut) सुशांतची बाजू घेऊन वादात भर टाकलीच होती. त्यातच ड्रग्जचा अँगल समोर आला आणि कंगनाने अख्ख्या बॉलिवुडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यातच कंगनाने राज्य सरकारवर टीका केली आणि शिवसेना (Shivsena) चवताळून उठली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई मनपाने लगेचच कंगनाच्या खार येथील घरावर अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस चिकटवली आणि लगेचच तोडकामही सुरु केले. कंगनाने आता हे प्रकरण न्यायालयात नेले असून जर कंगनाची बाजू सरस ठरली तर मुंबई मनपाला तोडलेल्या सगळ्या कामाचा खर्च कंगनाला द्यावा लागणार आहे.\nपरंतु हे काही प्रथमच झालेले नाही. यापूर्वीही अनेक चित्रपट कलाकारांना मुंबई मनपाने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिली होती. काही कलाकारांचे बांधकामही तोडून टाकले होते. तर काही कलाकारांचे अनधिकृत बांधकाम दंड वसूल करून नियमित केले होते. दंड वसूल करून बांधकाम नियमित केलेल्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे नाव आघाडीवर आहे. गोरेगाव पूर्व येथे सात बंगले आहेत. या बंगल्याची मालकी अमिताभ बच्चन, राजकुमार हिरानी, ओबेरॉय रियालिटर्स आणि अन्य लोकांकडे आहे. या बंगल्यांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याने पालिकेने एमआरटीपी 53(1) कायद्याअंतर्गत नोटीस बजावली. या बंगल्यांच्या मालकांनी वास्तुविशारद शशांक कोकीळ अँड असोसिएट्स यांच्यामार्फत सुधारित आराखडा मंजुरीकरिता पाठवला. मुंबई मनपाने दंड आकारून अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले.\nअमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याचा काही भाग रस्त्याच्या रुंदीकरणात जात होता. मनपाने तो भाग द्यावा असे अमिताभला सांगितले होते. अमिताभच्या शेजाऱ्यांनी जमीन दिली पण अमिताभने दिली नाही. यावर मात्र मुंबई मनपाने काहीही कारवा�� केली नाही.\n2015 मध्ये शाहरुख खानने आपल्या मन्नत बंगल्याबाहेर अनधिकृत बांधकाम केले होते. मुंबई मनपाने नोटीस दिल्यानंतरही शाहरुखने ते न तोडल्याने मनपाने ते तोडून टाकले होते. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये शाहरुख खानच्या रेड चिली कंपनीच्या कार्यालयातील दोन हजार चौरस फुटांच्या अनधिकृत कँटीनबाबत नोटीस दिली होती. शाहरुखने हे बांधकाम न पाडल्याने मुंबई मनपाने ते पाडले. त्यानंतर एकाच वर्षाने पुन्हा एकदा मुंबई मनपाची नजर शाहरुखकडे वळली. शाहरुखने मन्नत बंगल्याच्या बाजूच्या गल्लीत आपली व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी रस्त्यावर रॅम्प बांधला होता. यासाठीही शाहरुखला नोटीस देऊन तो काढून टाकण्यास सांगितले होते. परंतु शाहरुखने न ऐकल्याने मनपाने रॅम्प तोडून टाकला आणि त्याच्याकडून या कामाचा खर्चही वसूल केला.\nअभिनेत्री प्रियांका चोप्राच्याही अंधेरी पश्चिम येथील ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर मुंबई मनपाची नजर गेली होती. प्रियांका परदेशात असताना मनपाने बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती. या नोटीसचे पुढे काय झाले त्याची काहीही माहिती उपलब्ध नाही.\nअर्शद वारसीच्या वर्सोवा येथील बंगल्यात अऩधिकृत बांधकाम केल्याचे मनपाच्या लक्षात आले होते. मनपाने ते बांधकाम तोडण्याची नोटीस अर्शद वारसीला बजावली. परंतु त्याने स्वतः अनधिकृत बांधकाम न तोडल्याने मनपाने ते बांधकाम तोडले होते.\nचार वर्षांपूर्वी प्रख्यात कॉमेडियन कपिल शर्माने मुंबई मनपाचे अधिकारी लाचखोर असून पैसे मागत असल्याचे म्हटले होते. यासाठी त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले आणि देशभर हंगामा झाला. त्यानंतर मनपा लगेचच जागी झाली आणि कपिल शर्माने घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्याला नोटीस दिली. त्याने बांधकाम न तोडल्याने मनपाने बांधकाम तोडले होते. कपिल शर्माचा फ्लॅट असलेल्या गोरेगाव येथील इमारतीकडे ओसी आणि सीसी असतानाही मनपाने काही भाग अनधिकृत असल्याची नोटीस बजावली होती. याच प्रकरणात कपिलने थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.\nअभिनेता अर्जुन कपूरने तो राहात असलेल्या इमारतीच्या गच्चीत जिम उभारले होते. इमारतीतील अन्य रहिवाशांनी याची तक्रार मनपाकडे केली. मनपाने लगेचच अर्जुन कपूरला नोटीस बजावली आणि बांधकाम तोड��्यास सांगितले. परंतु अर्जुनने बांधकाम न तोडल्याने मनपाने ते बांधकाम तोडून टाकले होते. याशिवाय टीव्ही आणि इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेकांच्या बांधकामांवर मनपाने नोटीस बजावली असावी परंतु त्याची माहिती उपलब्ध नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमराठा आरक्षण नसलेली नोकर भरती करू नका\nNext articleमराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी मुख्यमंत्री म्हणून स्वतः बांधील – मुख्यमंत्री ठाकरे\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_13.html", "date_download": "2020-10-01T01:43:08Z", "digest": "sha1:YQBYWUSBCYXYOY4ZICWJJFSECLSHZ6EM", "length": 6630, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश", "raw_content": "\n‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश\nbyMahaupdate.in मंगळवार, जून ३०, २०२०\nबारामती, दि. 29 : ‘कोरोना’च्या रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळण्याची काळजी घ्यावी.\n‘कोरोना’च्या संकटाशी सामना करताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.\n‘कोरोना विषाणू प्रार्दुभाव निर्मूलन आढावा’ आणि ‘विविध विकास कामांची आढावा’ बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे,\nपंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही आणि सामाजिक अंतर राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे.\nरूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणीची प्रक्रिया वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घ्यावी. नागरिकांनी मास्क,\nसॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असेही, आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच कोविडशी लढण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले विकासाची कामे ही दर्जेदार व वेळेतच झाली पाहिजेत. जरी ‘कोरोना’चे संकट असले तरी त्याचा परिणाम विकास कामांवर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.\nयासाठी सर्व विभागांनी समन्वय राखत काम करावे. जेथे अतिक्रमण असेल ते योग्य ती कार्यवाही करून काढून टाकण्यात यावे. परंतु सदर ठिकाणी असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ न देता त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/01/blog-post.html", "date_download": "2020-10-01T00:11:52Z", "digest": "sha1:MPQPBZTJEGSLZRMK74UESMKQSKSMXXAN", "length": 13693, "nlines": 67, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "गाळ्यांचा ऑनलाइन लिलाव : व्यापारीच नव्हे, तर महापलिकाही दोषी - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social गाळ्यांचा ऑनलाइन लिलाव : व्यापारीच नव्हे, तर महापलिकाही दोषी\nगाळ्यांचा ऑनलाइन लिलाव : व्यापारीच नव्हे, तर महापलिकाही दोषी\nभ्रष्टाचारासह विविध योजनांमधील गैरप्रकारांमुळे राज्यात बदनाम झालेली जळगाव महापालिका आता व्यापारी आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जळगाव महापालिका मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील भाडेतत्त्वाचा करार संपलेल्या गाळ्यांचा ऑनलाइन पद्धतीने लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेडीरेकनरनुसार वसुली झाल्यास महापालिकेला सुमारे ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्याद्वारे महापालिकेवरील ४०० कोटींचे कर्ज फेडल्यास कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दरमहा लागणारे चार कोटी रुपये वाचतील आणि त्यातून शहराचा खुंटलेला विकास पुन्हा मार्गी लावता येईल, असा दावा केला जात आहे.\nमहापालिकेच्या मालकीच्या २८ पैकी १८ व्यापारी संकुलातील २३८७ गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपुष्टात आली. हा मूळ करार ३० वर्षांचा होता. मात्र त्यानंतर गाळ्यांच्या फेरलिलावाचे धोरण ठरविताना महापालिकेने वेळोवेळी वेगवेगळे ठराव केले. त्यास राजकीय स्वार्थाची किनार होतीच. यात आधी स्पर्धात्मक लिलावासाठी १३५ चा ठराव केला. त्यानंतर पोटभाडय़ाची थकबाकी वसूल करण्यासाठी पाच पट दंड वसुली आणि नंतर ठराव १३५ नुसार कार्यवाही असा ठराव केला. हा वाद नगर विकास विभागाकडे पोहचल्यानंतर यावर अजूनही सुनावणी प्रलंबित आहे. दरम्यान, या प्रकरणी चार वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या. त्या एकत्रित करून सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने १४ जुलै २०१७ रोजी दोन महिन्यांत गाळे ताब्यात घेऊन महापालिका प्रशासनाने पुढील प्रक्रिया करावी, असा निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात फुले मार्केटमधील काही गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळून लावल्याने आता गाळे ताब्यात घेऊन लिलाव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपल्यानंतर तेव्हापासून ते आजतागायत गाळेधारकांनी भाडे भरलेले नाही. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार थकबाकीदारांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे गाळेधारकांना ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर थकबाकी भरणे अपेक्षित आहे. त्यासाठी गाळेधारकांना देयके अदा केली जाणार आहे. थकबाकी भरल्यानंतर लिलाव प्रक्रियेत संबंधित गाळेधारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, अशी भूमिका प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी घेतली आहे. जळगाव महापालिकेवर हुडकोचे व्याजासह सुमारे ३५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून जळगाव जिल्हा बँकेचे व्याज आणि कर्जाची रक्कम ५५ कोटी रुपये आहे. याचा विचार करता महापालिकेवर एकूण ४०० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. हे व्याज आणि कर्ज फेडण्यासाठी दरमहा तीन कोटी हुडकोकडे आणि एक कोटी जिल्हा बँकेकडे भरत आहे. या भरपाईमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. रस्ते, गटारी, सफाई, दिवे, पुरेसा पाणीपुरवठा आदी कामे करता येत नाही. कर्जाच्या भारापोटी मनपाला नागरी मूलभूत सुविधा देणे अशक्यप्राय झाले असून प्रसंगी कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन देणेही अवघड होत आहे. लिलावाद्वारे रेडीरेकनरच्या दरानुसार सुमारे ५०० कोटी रुपयांची रक्कम जमा होईल, त्यातून हुडको आणि जळगाव जिल्हा बँकेचे सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्ज फेडल्यास दरमहा द्यावा लागणारा चार कोटींचा कर्जाचा हप्ता द्यावा लागणार नाही. त्या रकमेतून शहरात विकास कामे करता येतील, याकडे महापालिका लक्ष वेधत आहे. दुसरीकडे हा विषय नगर विका�� विभागासमोर असल्याने व्यापारी वर्ग मौन बाळगून आहे.\nव्यापारीच नव्हे, तर महापलिकाही दोषी\nमहापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा ३० वर्षांचा मूळ करार संपण्यापूर्वी नव्याने भाडेकराराचे धोरण ठरविणे आवश्यक होते. गाळ्यांच्या फेरलिलावाचे धोरण वेळीच न ठरल्यामुळे तीन वर्षांपासून गाळेधारकांकडे भाडे, इतर कराची रक्कम थकीत आहे. गाळ्यांचा भाडेपट्टा, लिलाव आणि मालकी हक्काबाबत महापालिकेनेकार्यवाही न केल्यामुळे सर्व प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. लिलावात अन्य व्यापाऱ्यांकडून जादा बोली लागल्यानंतर गेली ३० वर्षे या गाळ्यांमध्ये व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे. २०१२ मध्ये करार संपल्यानंतर व्यापाऱ्यांनी भाडे भरले नाही म्हणून त्यांच्याकडून पाचपट दंड आकारला जाणार असेल तर तो वेळीच वसूल करून घेतला नाही म्हणून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनालाही दोषी धरायला हवे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/national-skyroot-aerospace-test-fires-upper-stage-rocket-engine-raman/", "date_download": "2020-10-01T00:00:56Z", "digest": "sha1:NC4JJ562QR6FYJZGLEYPFDWUUFZRAAPY", "length": 16759, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "अंतराळ कक्षेत भारताची आणखी एक 'झेप', देशातील पहिलं खासगी रॉकेट इंजन 'रमण'चं यशस्वी परीक्षण | national skyroot aerospace test fires upper stage rocket engine raman | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nअंतराळ कक्षेत भारताची आणखी एक ‘झेप’, देशातील पहिलं खासगी रॉकेट इंजन ‘रमण’चं यशस्वी परीक्षण\nअंतराळ कक्षेत भारताची आणखी एक ‘��ेप’, देशातील पहिलं खासगी रॉकेट इंजन ‘रमण’चं यशस्वी परीक्षण\nहैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद येथील स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने (Skyroot Aerospace) हैदराबादमध्ये अपर स्टेज रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. या रॉकेट इंजिनचे नाव ‘रमण’ असे आहे. हे इंजिन अनेक उपग्रहांना एकाच वेळी वेगवेगळ्या कक्षेत स्थापित करू शकते. स्कायरूटचे सह-संस्थापक पवन कुमार चंदाना म्हणाले की, आम्ही भारतातील पहिल्या १००% थ्रीडी-प्रिंटेड बाय-प्रोपेलेंट लिक्विड रॉकेट इंजिन इंजेक्टरची चाचणी केली.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोच्या माजी वैज्ञानिकांनी स्थापित केलेली स्कायरूट भारताचे पहिले खासगी अवकाश प्रक्षेपण वाहन तयार करत आहे. चाचणी करण्यापूर्वी कंपनीने या रॉकेटबद्दल खूप गुप्तता ठेवली होती. पवन कुमार चंदाना म्हणाले की, पारंपारिक उत्पादनाच्या तुलनेत या इंजिनचे एकूण द्रव्यमान ५० टक्के कमी आहे. या रॉकेटमधील एकूण घटकांची संख्याही कमी आहे आणि त्याची अग्रगण्य वेळ ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.\nहे इंजिन बर्‍याच वेळा चालू केले जाऊ शकते, असाही दावा स्कायरूटने केला आहे. त्याच्या याच वैशिष्ट्यामुळे ते एकाच उपक्रमात अनेक कक्षांमध्ये स्थापित करण्यास सक्षम आहे. पवन कुमार चंदाना म्हणाले की, कंपनीचे दोन रॉकेट सहा महिन्यांत प्रक्षेपणासाठी तयार होतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या स्टार्टअपने आतापर्यंत ३१.५ कोटी रुपये जमा केले आहेत. २०२१ पूर्वी ९० कोटी रुपये उभे करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n5 लाखाच्या लाचेचं प्रकरण सहाय्यक निरीक्षक अन् कर्मचार्‍याच्या जामीनावर झाला ‘हा’ निर्णय\n‘राऊत साहेब, आता तुम्हीच शांत राहा, CBI न्याय करेल’, भाजपचा टोला\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\nPune : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून महापालिकेच्या…\nVideo : झूमवर Live सुरू होती संसदेची बैठक, ऑन कॅमेरा…\nशरीरावरील स्ट्रेच मार्क्सपासून ‘मुक्ती’ देतील…\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3695…\nकेवळ दूधच नव्हे, गरम पाण्यासोबत देखील हळदी पोहचवते आरोग्यास…\nIPL MI Vs KKR : जयप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर तुटून पडता 15.50…\nVideo : एका ‘डॉगी’नं घडवलं मानवतेचं दर्शन,…\nDrugs Case : ‘या’ प्रश्नांमुळं चौकशीदरम्यान…\n‘कधी कधी काही माणसं अधिकच बोलतात, नुसती कविता करण्यात…\nनोबल डायब्युटी काॅन्टेस्ट 2018 : मधुमेहींना प्रेरणा\nCoronavirus : हिवाळ्यात वायु प्रदुषणामुळं वाढणार…\nजोडीदाराला आकर्षित करण्यासाठी महिला वापरतात ‘ही’…\nकोणत्याही प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी…\nबीड जिल्हा रूग्णालयात ‘करोना’ व्हायरस कक्ष ; 4…\n‘कॉफी’त आढळणारे संयुग करू शकते हृदयरोगापासून…\nहे घरगुती उपाय केल्यास नाभी इन्फेक्शन होऊ शकते दूर\nवेळेची कमतरता जाणवणं हा मेंदूचा भ्रम\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\n‘या’ 4 चुका केल्या तर कधीही वाढणार नाही…\nऑनलाइन शिक्षण पद्धतीत अनेक दोष, गरीब मुले शिक्षणापासून वंचित…\nBabri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज निर्णय,…\nमेथीच्या पाण्याने दूर होतील ’या’ 10 आरोग्य समस्या, शांत…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरव���े हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nपुण्यातील ‘सोनावणे प्रसुतिगृहा’ची अभिमानास्पद कामगिरी \nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \n‘कोरोना’मुळे लासलगाव बाजार समितीत एका सत्रात कांदा लिलाव\nमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिलेला शब्द पाळला\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\n666 वर्षानंतर बनतोय ‘हा’ योग, घोड्यांपेक्षाही अधिक वेगानं धावणार ‘या’ 3 राशींचं नशीब\n E-Commerce कंपन्या फेस्टीव्हल सीजनमध्ये देणार 3 लाख नोकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/71904", "date_download": "2020-10-01T01:48:38Z", "digest": "sha1:NP6KSB65VTJYAVQWPZFOB6NTKA7YCOC6", "length": 41623, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आपल्या सणावारांतुन नेमकं अपेक्षित ते काय?? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आपल्या सणावारांतुन नेमकं अपेक्षित ते काय\nआपल्या सणावारांतुन नेमकं अपेक्षित ते काय\nआपल्या सण-वारांतुन नेमकं अपेक्षित ते काय\nरात्रीच्या साडेबारापर्यंत मोठ्या आवाजात डिजे आणि साऊंड लावुन दांडीयाच्या नावाखाली विक्षिप्त गाणी लावुन नाचत राहण किती योग्य आहे\nआमच्या कॉलनीत गेले 5 वर्ष नवरात्रीचा कार्यक्रम साजरा होत आहे.पण होणार्या त्रासाचा आलेख मात्र चढत्या क्रमाने आहे.या मंडळातर्फे गेल्या 9 दिवसांत फक्त अष्टमीच्या दिवशी पैठणीचा खेळ घेण्यात आला.फक्त लहान मुलांसाठी म्हणुन कोणताच खेळ /उपक्रम घेण्यात आलेला नाही.\nतर गणपती,नवरात्रीसारखे सण तद्दन भंगार गाणी,विचित्र डान्स आणि लाऊड म्युझिकपुरतेच मर्यादित राहिलेत का\nमजा येते दांडिया मध्ये\nमजा येते दांडिया मध्ये नाचायला. मी रात्री दहा ते सकाळी चार पर्यंत नॉन स्टॉप नाचायचो...\nन पिता नशा चढते... मस्त धुंदी...\nह्यात सणावारांचा काय दोष\nह्यात सणावारांचा काय दोष ते काय डीजे लावून सांगतात साजरे करायला\nहे धार्मिकतेच भांडवल करुन\nहे धार्मिकतेच भांडवल करुन साजरा केलेला\nउन्माद आहे. याचा धर्माशी संबंध नाहि.हे बेकायदेशीर आहे\nज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात\nज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात आपण सामील नसतो तो त्रासदायक वाटतोच.\nमग गरबा असो, क्रिकेटची जिंकलेली ��ॅच असो, रात्री बारा वाजता केक कापून केलेला आरडाओरडा असो.\nकोणीतरी म्हणून गेलंय \"बी द चेंज दॅट यु वाँट टू सी\"\nतर आयोजनात सामील व्हावे आणि बदल घडवून आणायचा प्रयत्न करावा.\nज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात आपण सामील नसतो तो त्रासदायक वाटतोच.>>>>>>>> ह्याला तर अगदीच अनुमोदन. मी नाचत नाहीये, गरबा दांडिया खेळत नाहीये तर काय धांगडधिंगा केवढा आवाज वाटतं. पण मी स्वतः सामील असल्यावर उत्साह ओसंडुन जात असतो.\nहर्पेन, प्रतिसाद आवडला. सणांची एक वेगळीच मजा असते, मलातरी खुप आवडते असे सण साजरे करायला. आमच्या कॉम्लेक्समधे नवरात्रीत देवी बसवतात, ती तयारी, एक - दोन महीने आधी पासुन सुरु होते. लहान मुले, बायकांसाठी विविध उपक्रम असतात, खेळ असतात. सगळे जण कामे वाटुन आंनदाने करतात. किती ऊत्साहात असतात सारे. गाण्यांचे म्हणाल तर तीही चांगली असतात. अन फक्त आमच्याकडेच नाही तर आमच्या दोन्ही गेटच्या अगदी जवळ म्हणजे २-५ मिनिटांवर दोन सार्वजनिक मंडळे आहेत. आम्हाला तरी थिल्लरपणा वगैरे जाणवला नाही. आता गरबा म्हणाल तर काळानुसार गाणीही बदलतातच, त्यातही अजुन तरी पारंपारिक गाण्यावरही दांडीया अन गरबा खेळतातच की. खुप छान अन पॉझिटीव्ह वातावरण असते सणांत. ऊलट कालच्या मुर्ती विसर्जनानंतर खुप खाली खाली ऊदास वाटतेय\nमला सणावारातून चांगले चमचमीत\nमला सणावारातून चांगले चमचमीत जेवण अपेक्षित आहे. मराठी सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सणाची सिग्नेचर डिश वेगळी आहे. होळीची पोळी असेल तर चैत्र पाडव्याची बासुंदी. कुठलेच पक्वान्न रिपीट टेलेकास्ट होत नाही.\nबाकी लोकांचा धागडधिंगा प्रकरण - लोकांना हल्ली हेच आवडतं, ते केलं नाही म्हणजे एन्जॉय केलं नाही हे समीकरणआहे. त्यामुळे गणपतीपुढे जितके बेफाम नाचतात तितकेच माळशेजच्या धबधब्याखाली नाचतात. सण = धार्मिक = गांभीर्य हे समीकरण त्यांच्यापर्यंत अजून पोचले नाही. कधी पोचेल का हे माहीत नाही.\nआणि जोवर आपण त्यात नसतो तोवर(च) तो धांगडधिंगा असतो त्यामुळे आपल्याला त्रास वाटला तरी जे करताहेत त्यांना माहीतही नसतं ते त्रासदायक काहीतरी करत आहेत. रात्री 11 वाजता लाऊड लाऊडस्पीकर्सच्या आवाजात नाचणाऱ्या शेकडो लोकांना त्रास होऊन ते मैदान सोडून पळ काढतील, असे कधीतरी होईल अशी आशा ठेवायची.\nआमच्या कॉलनीत गेले 5 वर्ष नवरात्रीचा कार्यक्रम साजरा होत आहे.पण होणा���्या त्रासाचा आलेख मात्र चढत्या क्रमाने आहे.या मंडळातर्फे गेल्या 9 दिवसांत फक्त अष्टमीच्या दिवशी पैठणीचा खेळ घेण्यात आला.फक्त लहान मुलांसाठी म्हणुन कोणताच खेळ /उपक्रम घेण्यात आलेला नाही\nपुढच्या वर्षी तुम्ही संयोजनात सामील व्हा.\n@च्रप्स धुंदी चढते हे खरं\n@च्रप्स धुंदी चढते हे खरं असलं तरी त्या धुंदीत वेळेचं भान असायला हवं इतकंच माझ म्हणण..\n@रॉनी,इतरांना त्रास होईल अशाप्रकारे डिजे लावुन सणवार साजरे करण्याची पद्धत कितीपत योग्य आहे असा माझा प्रश्न आहे..\nहे धार्मिकतेच भांडवल करुन साजरा केलेला उन्माद आहे.. धर्माचा यात संबंध नाहि. हे बेकायदेशीर आहे>> तुम्हाला नेमक काय म्हणायचं आहे ते मला कळालं नाही.. असो. प्रतिसादासाठी धन्यवाद\nपुढच्या वर्षी सामील होण्याचा नक्की प्रयत्न करेल..\nआपल्या सण-वारांतुन नेमकं अपेक्षित ते काय >>>>> चार जणांची करमणूक आणि बाकी सगळ्यांचा छळ.\nहे जे वर सगळ्यांनी लिहिलं आहे ना की बदल हवा तर संयोजनात सामील व्हा, ते खरंच प्रत्येक वेळेस शक्य आहे का हल्ली उठसूट सगळेच सण सार्वजनिक करायची प्रथा चालू झाली आहे. वेळ नाही म्हणून अगदी बारा महिन्याच्या बारा सणाबद्दल लिहीत नाही, पण उदा. होळी सार्वजनिक, मग रंगपंचमीला सुद्धा स्पीकर्स लावून रंग खेळायचे त्याशिवाय झिंग कशी येणार, मग (महाताप) गणपती उत्सव सार्वजनिक, मग नवरात्री, मग कोजागिरी, मग ते नवीन फॅड देवीची तोरणं वाजतगाजत ट्राफिकचा विचार न करता न्यायची. 31 डिसेंबरला जेन्यूईन काम असेल तरी जीव मुठीत घेऊन गाडी चालवण्यापेक्षा घरात बसून रहायचं. हो गणपती आधी एकेक महिना ढोलताशा प्रॅक्टिस आहेच की. यापैकी कोणकोणत्या संयोजनात सामील होणार हल्ली उठसूट सगळेच सण सार्वजनिक करायची प्रथा चालू झाली आहे. वेळ नाही म्हणून अगदी बारा महिन्याच्या बारा सणाबद्दल लिहीत नाही, पण उदा. होळी सार्वजनिक, मग रंगपंचमीला सुद्धा स्पीकर्स लावून रंग खेळायचे त्याशिवाय झिंग कशी येणार, मग (महाताप) गणपती उत्सव सार्वजनिक, मग नवरात्री, मग कोजागिरी, मग ते नवीन फॅड देवीची तोरणं वाजतगाजत ट्राफिकचा विचार न करता न्यायची. 31 डिसेंबरला जेन्यूईन काम असेल तरी जीव मुठीत घेऊन गाडी चालवण्यापेक्षा घरात बसून रहायचं. हो गणपती आधी एकेक महिना ढोलताशा प्रॅक्टिस आहेच की. यापैकी कोणकोणत्या संयोजनात सामील होणार मग नोकरी उद्योग सोडून, शाळ��च्या परीक्षा आणि घरच्या जबाबदाऱ्या सोडून फक्त उत्सवच करावे लागतील. आणि जे वृद्ध एकेकटे समाजात रहातात, त्यांनी स्वतःला सांभाळायचं, आवाजाने चढणाऱ्या BP ला कन्ट्रोल करायचं की संयोजन समितीत नाचायचं मग नोकरी उद्योग सोडून, शाळेच्या परीक्षा आणि घरच्या जबाबदाऱ्या सोडून फक्त उत्सवच करावे लागतील. आणि जे वृद्ध एकेकटे समाजात रहातात, त्यांनी स्वतःला सांभाळायचं, आवाजाने चढणाऱ्या BP ला कन्ट्रोल करायचं की संयोजन समितीत नाचायचं सार्वजनिक उत्सवाचा उद्देश संपला आहे त्यामुळे ते कठोरपणे बॅन करायला हवेत. नाही तर थोड्या लोकांचा उन्माद बाकी सगळ्यांसाठी उच्छाद असतो.\n@VB, आमच्या इथे मंडळात\n@VB, आमच्या इथे मंडळात लहानमुलांचा उत्साह दांडगा असतो पण त्यांना त्यांच्यासाठी खास असे उपक्रम गेल्या 2-3 वर्षात झालेले नाहीत..\nगेले 9 दिवस मुलं हातात टिपर्या घेऊन रेंगाळत उभी असायची..\nबायकांसाठी म्हणुन दरवर्षी पैठणीचा खेळ असतो.बायकांना तेवढाच काय तो विरंगुळा..\n@साधना, रात्री 11 वाजता म्हणजे खुपच लवकर काल 1 वाजेपर्यत सोहळा सुरु होता.\nपुढच्या वर्षी उत्सवात सहभागी होण्याचा मानस आहे.. बघु आज वाटणारा त्रास पुढच्या वर्षी आनंद देईल का..\n@मीरा.. मला जे म्हणायचे आहे.ते सर्व तुम्ही तुमच्या प्रतिसादातुन स्पष्टपणे मांडले.खरंच खुपसारे धन्यवाद\nकाही ठिकानी तर रस्त्या वर\nकाही ठिकानी तर रस्त्या वर थोड्या थोड्या अंतरावर मंडळे गणपती बसवतात आणी तिथे स्पीकर वर मोठमोठ्याने गाणी लावतात. गणपती गेल्यावर तोच मांडव देविसाठी तसाच ठेवतात. गणपती मिरवणूकीत गणपती ची गाणी न लावता कोणतीही गाणी लावतात. ज्याचा आणी देवाचा काहीही संबध नसतो. अशी लोक सण हे परंपरा आपली संस्कृती जपणे भक्ती भाव यासाठी नव्हे तर केवळ आणी केवळ आपल्या मनोरंजना साठी करतात.\nडिजे लावुन नाचत राहतात traffic होते सगळे.\nबद्दल होण्यासाठी संयोजनात सामिल होणे शक्य नसते. आपली मते लोक एकतिल असे नाही. आणी किती ठिकानी होणार.\nसार्वजनिक उत्सवाचा उद्देश संपला आहे त्यामुळे ते कठोरपणे बॅन करायला हवेत. नाही तर थोड्या लोकांचा उन्माद बाकी सगळ्यांसाठी उच्छाद असतो . अगदी बरोबर मीरा .\nदुसर्यना त्रास न होता चांगल्या प्रकारे सण साजरे करु शकतो आणी त्याचा आनंद ही घेऊ शकतो.\nमन्या, विषय उत्तम आहे.\nमन्या, विषय उत्तम आहे.\nमलाही या पध्दतीचा त्रास होतो. सणांच्���ा नावाखाली मोठ्या कर्कश्श आवाजात गाणं लावून नाचणे ना आपली संस्कृती आहे, ना त्याने काही चांगला उद्देश पुर्णत्वास जातो.\nवृद्ध लोकांना, आजारी व्यक्तींना, काम करून दमलेल्या लोकांना झोपही घेता येत नाही त्या लाऊड स्पिकरच्या गोंगाटामुळे.\nसणांच्या नावाखाली मोठ्या कर्कश्श आवाजात गाणं लावून नाचणे ना आपली संस्कृती आहे, ना त्याने काही चांगला उद्देश पुर्णत्वास जातो. ख र आ हे. पण १८ - 30 वयोगटाला मजा येते नाचायला, मस्त धुंदीत रहायला . हे समजून जर safe and affordable areas तयार केले तर कोणाला त्रास न होता लोकाना मज्जा करता येइल.\nसाधना , तु म्हणतेस की काही\nसाधना , तु म्हणतेस की काही अंशी खरे असले तरी बर्‍याच लोकांना, विशेषतः वयस्कर लोकांना आणी लहान मुलांना याचा खरच त्रास होतो. बर्‍याच वेळा या आवाजाने घरात कोणी बोलत असले तरी कळत नाही. डिजे मुळे घराच्या भिंती हादरतात, लहान मुले दचकतात.\nखरे तर नवरात्री असो वा गणपती हे मोठ्या मैदानातच साजरे केले जावेत, त्यांना वेळेचेही बंधन असावेच. कारण नवरात्री म्हणले की परीक्षांची पूर्व तयारीचा काळ असतो. माझी मैत्रिण जिथे रहाते तिथे मोठे मारुती मंदिर आहे. तर तिथे उत्सवाच्या वेळेस ( हनुमान जयंती ) तिथल्या नगरसेवकाने चक्क उ. प्रदेशातुन लोक प्रवचन व रामकथेकरता बोलावले. मोठे स्पीकर ठेवले. पण हे नाही लक्षात घेतले की त्याच वेळेस ८-९ वी च्या परीक्षा पण आहेत. दररोज मोठा आवाज असायचा म्हणे. आधी २ दिवस गर्दी होती, मग कोणीच येईना.\nउत्सवात रंग असावा, कोणाचा बेरंग होऊ नये हीच अपेक्षा.\nज्यांची त्यांची आवड, सुरेल\nज्यांची त्यांची आवड, सुरेल गाणी लावून नाचा की कर्कश ढोल ताशात कर्कश किंकाळ्या फोडून नाचा, तासभर नाचा की आख्खी रात्र जागवून नाचा पण आपल्या आंनदोत्सवाचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.\nबंद सभागृहे, जिथे शक्य आहे तिथे गावा बाहेरील रिसॉर्टस वगैरे किंवा अजून काही सुचतं का पहा.\nआम्ही पण मध्ये येऊन थोडावेळ था था थैया करून जाऊ जमेल तसे.\nज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात\nज्या सेलेब्रेशन मधे / उत्सवात आपण सामील नसतो तो त्रासदायक वाटतोच.\nमग गरबा असो, क्रिकेटची जिंकलेली मॅच असो, रात्री बारा वाजता केक कापून केलेला आरडाओरडा असो.\nकोणीतरी म्हणून गेलंय \"बी द चेंज दॅट यु वाँट टू सी\"\nतर आयोजनात सामील व्हावे आणि बदल घडवून आणायचा प्रयत्न करावा.>>>>>\nख���प आवडला तुमचा प्रतिसाद .\n<<< रात्री 11 वाजता म्हणजे\n<<< रात्री 11 वाजता म्हणजे खुपच लवकर Wink काल 1 वाजेपर्यत सोहळा सुरु होता. >>>\nफोन उचला आणि पोलिसांना कळवा. इथे धागा काढून काय होणार आहे\nउपाशी बोका तुमचा पर्याय मला\nउपाशी बोका तुमचा पर्याय मला जरी मान्य असला तरी माझ्या आईवडीलांना नाही.त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला इथेच राहायचं असेल तर एवढंतरी सहन करवंच लागेल..\nरश्मी, त्रास होतो हे मला\nरश्मी, त्रास होतो हे मला माहित आहे ग, मी गरब्याला जाणे केवळ त्या भयंकर आवाजामुळे बंद केले, मला छातीत धडधडायला लागायला लागले ग्राउंडवर गेल्यावर. आणि हे वयपरत्वे असण्याचा संभव खूप आहे.\nपंचविशी-तिशीत असताना घर बदलले व बिल्डिंगच्या दारातच गरबा रंगायला लागला. दोन दिवस कानावर उशी दाबून झोपले. तिसऱ्या दिवशी मीही उडी घेतली गरब्यात आणि मला चक्क तो आवडायला लागला. आवाजाचा त्रास होईनासा झाला. पण आता पुलाखालून बरेच पाणी गेलंय . इथे नव्या मुंबईत जिथे आदल्या वर्षी मला गरब्यात बक्षिस मिळाले होते तिथे पुढच्या वर्षी पाच मिनिटेही उभे राहवेना. कदाचित दिवसेंदिवस आवाजाची पातळी उंचावत असावेत. नशिबाने माझी कॉलनी आवाजमुक्त आहे, पण जिथे हे सगळे होते तिथल्या लोकांची दया येते.\nमSन्या, संयोजनात जा ह्यासाठी म्हटले की सगळ्यानाच काय कार्यक्रम ठेवावे हे सुचत नाहीत. सांस्कृतिक कार्यक्रम ठरवून ते पार पाडणे सोपे नाही. आमच्या बिल्डिंगीत आम्ही वेगवेगळी खाती केलेली, त्यामुळे मोजक्या चार संयोजक डोक्यांवर सगळा भार पडायचा नाही. कार्यक्रम ठरवायचे काम कल्पक व उत्साही लोक स्वतःहून मागून घ्यायचे किंवा त्यांना विनंत्या केल्या जायच्या. ते संयोजक नसायचे, पण कार्यक्रम आखून द्यायचे काम करायचे. गरबा 8 ला सुरू झाला तर 6 ते 8 या वेळात कार्यक्रम असायचे. गरब्यासाठी वेगवेगळ्या थिम्सही ठेवल्या जायच्या. आणि प्रत्येकाने आपल्या ग्रुपसोबत न नाचता एक मोठे रिंगण करून त्यात एकत्र नाचायचो. आत एक लहान रिंगण बाळ गोपाळांचे. मजा यायची हे सगळे करायला.\nपरवा दांडिया मध्ये गेलो होतो\nपरवा दांडिया मध्ये गेलो होतो.सगळे ग्रुप आपापले नाचत होते. काही ग्रुप एकदम मस्त प्रो नाचत होते.गंमत ही वाटते की दांडिया ला पण कोणतीही गाणी असतात.आमच्या सारख्या गरब्यात भोंडला डान्स करणाऱ्याना 'चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी बस तुम ही हो' किंवा 'भिगे होठ तेरे'सारख्या स्लो गाण्यांवर काय नाच करायचा हा प्रश्न पडतो.गरब्याला जरा नॉर्मल गरबा किंवा फास्ट गाणी का लावत नाहीत काय माहीत.सगळ्यांनी एक सर्कल आणि मध्ये लहान मुलं असं लहानपणी करायचे तसं केलं तर जास्त मजा येईल.इथे सगळे आपापल्या वेगळ्या चुली मांडून नाचतात.\nआमच्या सोसायटीला लागून एका लॉन चे स्टेज आहे.लग्न होतात, होळीच्या दिवशी 9 ते 5 जोरदार डीजे असतो.(ज्यांना तक्रारींचे फोन करायचे ते पण तिथेच आनंदात असतात) बाकी वेळी त्रास नाही.लोक पटापट थोडा वेळ थोडा डीजे लावून लग्न करून उशिरा रात्री मंद इन्स्ट्रुमेंटल मध्ये जेवतात.\nफोन उचला आणि पोलिसांना कळवा.\nफोन उचला आणि पोलिसांना कळवा. इथे धागा काढून काय होणार आहे>>+111 हे मी केलं आहे एकदा. लॉची थर्ड इयर सेमिस्टर ची परीक्षा होती. बहुदा ऍड law किंवा लँड लॉ चा पेपर होता दुसऱ्या दिवशी. मध्यरात्री 12 वाजले तरी जोरजोरात लाऊडस्पीकर आणि दन्गा चालूच. पोलिसांना फोन केला पत्ता आणि मंडळाचं नाव सांगितले, त्यांना कॉर्डलेस वर आवाज ऐकवला. 10 मिनिटात पोलीस आले आणि सगळा फालतूपणा बंद केला.\nआमच्याकडे दांडिया आणि गरबा या\nआमच्याकडे दांडिया आणि गरबा या नॉनस्टॉप जुन्या गाण्यांवर चालतो.\nपारस १०८ नॉनस्टॉप डिस्को दांडिया\nगेले पंचवीस वर्षे वा अधिक हेच अविरत हिट आहे. यातले एखादे गाणे मी बाहेर कुठे ऐकले की नकळत मन पुढचे गाणे जोडायला लागते ईतके हे डोक्यात फिट्ट बसले आहे. जी अफाट धमाल लहानपणी नाचायला यायची ती आजही येते. लहान मुले मुली स्त्रिया वृद्ध सारे धमाल एंजॉय करत नाचतात. छान छान कपडे घालून, देवीची आरती आणि त्यानंतर प्रसादाचा भरपेट नाश्ता. अष्टमीला होम असतो. महाप्रसादाचे जेवण असते. द्सरयाच्या आदल्या रात्री वेशभूषा स्पर्धा असते. बाहेरच्या मुलीही बिनधास्त नाचायला येतात ईतकी गैरप्रकार होणार नाहीत याची हमी असते. वेळ झाली की रुटीनप्रमाणे वेळेची आठवण करून द्यायला पोलिसमामा येतात. त्याक्षणीच खेळ थांबवला जातो. शेव्टच्या द्सरयाच्या दिवशी मात्र थांबूच नये असे वाटते. पोलिसमामाही मग एक एक्स्ट्रा झिंगाटचे गाणे होऊ देतात. मनात कोणाला त्रास द्यायचा हेतू नसेल वा उगाच कोणाच्या मनोरंजनामुळे प्रत्यक्षात त्रास होत नसतानाही मुद्दाम कांगावा करायची नियत नसेल, तर आपले सारेच सण धमाल असतात. किंबहुना या एकाच कारणासाठी प��न्हा पुन्हा याच मातीत जन्म घ्यायला आवडेल\nबाकी हर्पेन यांची पोस्ट एकदम अचूक. समजून् घेतली आणि आचरणात आणली तर फार चर्चेची गरज नाही ईथे.\nकोणीतरी म्हणून गेलंय \"बी द\nकोणीतरी म्हणून गेलंय \"बी द चेंज दॅट यु वाँट टू सी\"\nतर आयोजनात सामील व्हावे आणि बदल घडवून आणायचा प्रयत्न करावा.\nवृद्ध आणि आजारी माणसांनी कसं आणि काय करावं.\nआमच्या दवाखान्याच्या आसपास कोणताही मोर्चा मिरवणूक निघत नाही परंतु घराच्या खाली मात्र कायम असा ठणाणा चालू असतो. दोन वर्षांपूर्वी\nआमचे ८४ वर्षांचे वृद्ध सासरे आलेले असताना आताच माघी गणपतीच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघाल्या होत्या. भयानक आवाज आणि त्यासोबत ढोल ताशांचा ठणठणाट. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. दवाखान्यातुन नऊ वाजता परत आलो तेंव्हा हि स्थिती. होती. आम्ही त्यांना औषध देऊन स्थिरस्थावर केले.\nपरंतु ज्यांचे नातेवाईक डॉक्टर नाहीत त्यांना भुर्दंड पडेलच. आणि एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला तर काय करायचं\nसुदैवाने मुंबईत रात्री १० वाजता पोलीस हे सगळं नाटक बंद करायला लावतातंच आणि नाही झाला तर ५-१० मिनिटात मी हमखास मुलुंड पोलीस स्टेशनला फोन लावून वायरलेस व्हॅनला बोलावून हे बंद करायला लावतो.\nगणेशोत्सव किंवा नवरात्री किंवा लग्नाची वरात असेल तर डी जे लावून भयानक ठणाणा करत आवाज करायचा हे कोणत्या धर्मात सांगितले आहे त्यातून एकाच ठिकाणी उभे राहून गाणे संपेपर्यंत चार पाच मिनिटे चार पोरी नाचतात म्हणून त्यांना इम्प्रेस करायला चार टोळभैरवहि नाचत राहतात.\nत्या ठिकाणी असलेल्या लोकांना किती त्रास होतो याची कोणाला कसलीही फिकीर पडलेली नसते.\nहा धर्म नव्हे. कोणत्याही तर्हेने याचे समर्थन करता येणार नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/vvpat-machine/", "date_download": "2020-10-01T00:58:08Z", "digest": "sha1:JWNU4XUBBJAQXKT5DYPS3OA7PEJFLLI6", "length": 3230, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "vvpat machine Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी\nविधानसभा निवडणुकीत “व्हीव्हीपॅट’ चा वापर\nमतदान केले, पण कुणाला पड���े\nअग्रलेख : संशय वाढू नये\nविरोधकांना झटका; व्हीव्हीपॅटसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nव्हीव्हीपॅट विषयी खोटी तक्रार केल्यास जेलची हवा\nपुणे – मतदानाआधी मतदान केंद्रांवर होणार “मॉक पोल’\nपुणे – मतदान यंत्र हाताळताना खबरदारी घेण्याच्या सूचना\n‘व्हीव्हीपॅट’ बाबत खोटी तक्रार भोवणार\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/shiv-sena-wants-to-decide-the-alliance-raosaheb-danwe/", "date_download": "2020-10-01T00:15:32Z", "digest": "sha1:CVJHVLU7TWVXMJHJAKB4YZNI6S55QRNM", "length": 11500, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे- रावसाहेब दानवे - News Live Marathi", "raw_content": "\nयुतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे- रावसाहेब दानवे\nNewslive मराठी- युतीबाबतचा नवा प्रस्ताव असे काही नाही. फॉम्र्युलाचे स्वरूप ठरलेले आहे. आता फक्त घोषणा करायची एवढेच बाकी आहे. परंतु युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. आम्ही युतीसाठी तयार आहोत. असे प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.\nशिवसेना-भाजपची युती २५ वर्षांपासून आहे. मागील विधानसभा फक्त आम्ही स्वतंत्ररीत्या लढलो होतो. लोकसभाही एकत्र लढलो होतो, निवडणुकीसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळावे, या मताचे आम्ही आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.\nदरम्यान, आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करीत राहू, आम्हाला युती करायची असल्याने आमची रणनीती झाकून ठेवलेली नाही.\nपुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही- मुख्यमंत्री\nNewslive मराठी- मराठवाड्यातील आत्ताच्या पिढीने येथे बाराही महिने दुष्काळ पाहिला आहे. परंतू आता मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात जलयुक्त शिवारची कामं झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा […]\nसोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून 2 दिवस होणार पावसाळी अधिवेशन\nकोरोनाने महाराष्ट्रभर हाहाकार माजवला आहे.यातच महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. विधान परिषद कामकाज […]\nराज्यातील मंदिरे तातडीने सुरू करा- प्रकाश आंबेडकर\nकोरोनाच्या प्रकोपापासून राज्यातील सर्वच मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मंदिर प्रवेशावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. ऑगस्ट महिन्यात आंबेडकरांनी राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 31 ऑगस्टला पंढरपुरला ‘विश्व युवा वारकरी सेने’चं मंदिर प्रवेशासाठी आंदोलन आहे. या आंदोलनात स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. या दिवशी […]\nदहावीच्या परीक्षांमुळे माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं होतं- तापसी पन्नू\nमध्यरात्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली- जयंत पाटील\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nविद्या बालनला ‘हा’ आजार\nस्मृती इराणींच्या मुलीला मिळाले ‘एवढे’ टक्के\nदेशात मागील २४ तासांत आढळले ६६,९९९ रुग्ण; ९४२ जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=194%3A2009-08-14-02-31-30&id=251540%3A2012-09-21-21-19-09&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=18", "date_download": "2020-10-01T01:33:43Z", "digest": "sha1:LMRDAVYBQMPBHD7ADGBC2AWCHYTQG467", "length": 9749, "nlines": 12, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गौरी तनयाय धीमही", "raw_content": "\nमेधा चुरी , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\nगणेश स्थापना करणाऱ्या, पौरोहित्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मीलन कुलकर्णी त्याकडे अर्थाजनाचा एक पर्याय म्हणून बघतात परंतु त्याहीपेक्षा सामाजिक कार्य म्हणूनही..\n‘सु खकर्ता-दु:खहर्ता वार्ताविघ्नाची..’ शेजारच्या घरात आरती सुरु होती.. आणि त्याचं पौरोहित्य करत होत्या मीलन कुलकर्णी.\nत्यांचे शब्दोच्चार, पूजेची मांडणी, पूजा सांगण्याची कला यामुळे त्यांच्याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले. आज ६२व्या वषीर्ही त्या पूर्वीच्याच जोमाने या क्षेत्रात कार्यरत आहेत. यंदा गणपती स्थापनेची त्यांना दहा आमंत्रण होती. आणि त्या उत्साहाने, समरसून त्या पार पाडत होत्या..\nमीलनताई मूळच्या बडोद्याच्या, परंतु आजी-आजोबांकडून संस्कृतचे शिक्षण मिळाले. दिवेलावणीच्या वेळी म्हटलेले मनाचे श्लोक, प्रार्थना याचा पूजा सांगताना त्यांना फारच फायदा झाला. लग्नानंतर त्या वसई तालुक्यात आल्या. मुंबई शहराच्या नजीकतेमुळे या पंचक्रोशीतील गावांचे शहरातरूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होती. वाढत्या लोकसंख्येला, नागरीकरणाला धार्मिक कार्यासाठी गुरुजी, ब्राह्मण वर्गाची गरज भासू लागली आणि पौरोहित्याची नवीन पिढी या व्यवसायात येऊ लागली. अशा वेळी स्त्री-पौरोहित्य संकल्पना चांगलीच स्थिरावली.\nबाईने पौरोहित्याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण केले ते वयाच्या ५५ व्या वर्षी. सुरुवातीला जम बसेपर्यंत नातेवाईक, परिचित यांच्याकडे जाऊन कार्याची सुरुवात केली. त्या सांगतात, ‘‘नवीन क्षेत्र असल्यामुळे दडपण येत असे. एकदा माझ्या भाच्याकडे पूजा सांगताना जमलेली मंडळी बघून बावरले, पण लगेच भूमिकेत शिरले, स्वत:ला सावरून घेतले व उत्तम पूजेची दाद मिळवली.’’\nमीलनताई पूजा सांगायला जातात ��ेव्हा ती सांगण्यापुरतच आपलं काम मर्यादित ठेवत नाहीत. केळीचे खांब बांधण्यास, प्रसाद करण्यास, फुलांचे हार, वेण्या, रांगोळी काढण्यास त्यांची मदत होतेच. यजमानांना पूजेच्या साहित्याची यादी दिलेली असतेच पण गरज भासल्यास खरेदीलाही जातात. ग्रामीण भागात कार्याची आखणी करण्यासाठी त्या दोन-तीन वेळा त्या घरी भेट देतात. ग्रामीण भागातील एक अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘एकदा एका घरी गणेशमूर्तीची स्थापना करायला गेले होते तेव्हा त्या घरातल्या वयस्कर माणसांना स्त्री पौरोहित्य करते हे पटतच नव्हतं पण नंतर जेव्हा त्यांनी माझी पूजा बघितली तेव्हा श्लोकांच्या, मंत्राच्या मंगलमय वातावरणात त्यांचा विरोध मावळून गेला. आणि पुढच्या वर्षीच्या गणपती पूजनाचं निमंत्रण मलाच मिळालं. असं अनेक घरी होतं. एका गावातल्या घरी तर संस्कृत श्लोकांचा अर्थ न समजल्यामुळे चक्क मराठीत अर्थ स्पष्ट करून पूजा सांगितली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने मला पूजा सांगण्याचे समाधान मिळाले.\nमाझ्या मैत्रिणी नीलिमा, प्राजक्ता, शिल्पा याही आता पौरोहित्य करतात. त्यांनीही आळीपाळीने जाऊन गावातल्या बऱ्याच जणींना आरत्या शिकविल्या आहेत. त्यामुळे दणदणीत आवाजात सर्वच भगिनी आरत्या गातात..’’\n‘‘अर्थात पूजा असेल तेव्हाच काम, असं या क्षेत्रात नाही. यासाठी नियमित सरावाची गरज आहे. आम्ही सकाळी लवकर उठून श्लोक, मंत्र, आरत्या यांचा रियाझ करतो. वाचन, चिंतन, पाठांतर या क्षेत्रात आवश्यक आहे. नियमित सरावामुळे शब्दोच्चार स्पष्ट होतात. कामात धीटपणा आत्मविश्वास येतो. आपल्या कामात सुसूत्रता असली म्हणजे जमलेले भाविक लक्ष देऊन ऐकतात. पूजाविधीचे कार्यही व्यवस्थित होते. कामाचे समाधान आम्हाला मिळते.\n‘‘सध्याच्या काळात पौरोहित्य क्षेत्रात कोणते बदल व्हायला हवेत म्हणून गुरुजींसोबत आमची चर्चा होते. नवीन कुठेही प्रशिक्षण असेल तर तेथे जाण्याचीही आमची तयारी असते. कुठल्या परीक्षा द्याव्या लागल्या तरीही आम्ही देतो.’’\nअलीकडेच सज्जनगडावरील दासबोधाच्या तीन परीक्षा मीलनताई उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. स्थानिक साईधाम कार्यशाळेतील परीक्षाही त्यांनी दिल्या आहेत. त्यांना दक्षिणेच्या संदर्भात विचारले तेव्हा कुलकर्णीबाई लागलीच म्हणाल्या, ‘‘भाविकांकडून, यजमानांकडून जे स्वखुशीने द��तील ते मी आनंदान स्वीकारते. हे एक सामाजिक कार्य म्हणूनच मी त्याच्याकडे पाहते. त्याच वेळी स्त्रीचा हा अर्थार्जनाचा मार्ग किंबहुना पर्याय आहे. या कार्यात वयाची मर्यादा नसते, उलट वयोमानानुसार आपण या क्षेत्रात जास्तच अधिकारी होतो.’’", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Amitabh-Bachchan-corona-report.html", "date_download": "2020-10-01T02:32:29Z", "digest": "sha1:7UB6CN73VLN6DPRNTIRYJBNNA7D2562B", "length": 4859, "nlines": 58, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना कोरोनाची बाधा", "raw_content": "\nमहानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना कोरोनाची बाधा\nमुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण बाधा झाली असून त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्टही पॉजिटीव्ह आला आहे.\nअमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. अमिताभ यांची काल (11 जुलै) कोरोना चाचणी केली होती. ज्याचा अहवाल आज आला आहे.\nअमिताभ यांचे ट्विट -\nमाझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घरातील सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीही बच्चन यांनी केली आहे.\nअमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे\nमिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्या अजून काही चाचण्या करण्यात येणार आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/madhav-gadgil/spiritual/articleshow/60161206.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T02:44:51Z", "digest": "sha1:OZ3PZN4NA2BEVZ35XXQ5W27GBZ2SIDI7", "length": 20855, "nlines": 225, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nनिवडून आल्या-आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्फूर्तिदायक घोषणा केली होती : ‘विकास को जनआंदोलन बनायेंगे’ वाटले, आता देशभर लोकांना हवी हवीशी वनराजी पाहायला मिळू लागेल. लहानपणी केशवसुतांची कविता वाचली होती,\n‘जागोजागहि दाटल्या निबिड की त्या राहट्या रानटी\nते आईनहि, खैर, किंदळ तसे पाईरही वाढती\nवेली थोर इतस्ततः पसरुनी जातात गुंतून रे\nचेष्टा त्यामधुनी यथेष्ट करिती नानापरी वानरे॥’\nया निबिड राहट्या, ऊर्फ देवराया प्रत्यक्षात पाहिल्या १९७१ साली पुणे-भोरच्या वरंधा घाटात वनस्पतिशास्त्रज्ञ वर्तकांच्या सोबत. वरंधा घाटातले मूळचे घनदाट जंगल पार उजाड झाले होते. मग अचानक ही सात हेक्टरची वनराजी दिसली, तिच्यातून चार उत्तुंग वृक्षांनी डोके वर काढले होते; ते होते धूपाचे वृक्ष; आणि ती होती लोकांनी पवित्र म्हणून राखलेली धूपरहाट.\nकर्नाटक-केरळातल्या सह्याद्रीवरच्या घनदाट अरण्यातले धूपवृक्ष आपल्याकडे क्वचितच आढळतात; ते परंपरेने ह्या देवराईत जतन करून ठेवले होते. आम्ही ठरवले की आपण जोडीने या देवरायांचा पद्धतशीर अभ्यास करू या. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून सुरुवात केली. त्या वेळी तिथे अजिबात रस्ते नव्हते; आम्ही पायी डोंगर पालथे घालत लोकांशी बोलत माहिती काढायचो. रात्री एखाध्या खेड्यात, नाही तर झाडाखाली झोपायचो. आमचा हा अभ्यास चालू असताना आम्हाला एक दिवस श्रीवर्धन तालुक्यातल्या गाणी गावाच्या ग्रामस्थांचे एक पोस्टकार्ड आले. त्यांनी लिहिले होते, की आमच्या गावच्या दहा हेक्टरच्या देवराईतल्या झाडांवर तोड करायची म्हणून वन विभागाने छप्पे मारले आहेत. आम्ही ही तोडू नका म्हणून रेन्जरला विनंती केली, तो म्हणाला वरून आदेश आला तरच मी तोड थांबवू शकतो. त्याच्याकडून समजले, की तुम्ही देवारायांचा अभ्यास करता���ात, कदाचित मदत करू शकाल, म्हणून लिहितो आहोत.\nम्हणालो, चला, जायलाच पाहिजे. श्रीवर्धनवरून भल्या पहाटे चालत निघालो, सगळे डोंगर वैराण, रखरखीत. चढत, उतरत गाणीला पोचलो. तिथे डोंगर माथ्यावर काळकाईची दहा हेक्टरची किर्र राई होती. गावकरी सांगायला लागले, काही वर्षांमागे डोंगरभर भरपूर झाडी होती, अनेक बारमाही ओढे होते. ही राई सोडून बाकी सगळी झाडी सफाचट झाली, आणि राईला खेटून वाहणारा एक ओढा सोडता बाकीचे कोरडे पडले. ही राईही तुटली तर तो ओढाही आटेल आणि आमचे हाल कुत्रा खाणार नाही. आम्ही त्या सुंदर, जीवविविधतेचे आगर असलेल्या वनराजीतून हिंडून आलो. पुण्याला परतल्यावर वन विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहून ही राई तोडली जाऊ नये अशी विनंती केली. त्यांनी भेटायला बोलावले. म्हणाले, ‘ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून मी तोड थांबवतो, पण हा शुद्ध वेडगळपणा आहे.’ मग आम्ही ज्या रायांना जीववैविध्याचे अनमोल ठेवे समजत होतो त्याना त्या सद्‍गृहस्थांनी एका वाक्यात मोडीत काढले. म्हणाले, ‘देवरायांत आहे काय नुसता जुनाट, वठलेला लाकूडफाटा नुसता जुनाट, वठलेला लाकूडफाटा\nभारताचे सत्तर टक्के, प्रामुख्याने गावांत राहणारे नागरिक गाणी गावाच्या लोकांसारखे परिजन आहेत, ते त्यांच्या आसमंतातल्या निसर्गावर उपजीविकेसाठी, आरोग्यप्रद जीवनासाठी अवलंबून असतात. आर्थिक सुस्थितीतील, वनविभागाच्या प्रमुखांसारखे प्रामुख्याने शहरात राहणारे भारताचे पंधरा टक्के नागरिक उर्वीजन आहेत; ते पैशाच्या बळावर पृथ्वीवरची सगळीकडची संसाधने खेचून आणतात, त्यांचे निकोप निसर्गाशी नाते असते केवळ मनोरंजनासाठी. उरलेले पंधरा टक्के आहेत. शहरातल्या झोपडपट्टयांत राहणारे परिविस्थापित. सगळा तथाकथित विकास चालतो तो उर्वीजनांची भूक भागवायला; जेव्हा खऱ्याखुऱ्या लोकशाहीत परिजनांचा प्रभाव पडू लागेल, तेव्हा निसर्ग काळजीपूर्वक सांभाळला जाईल, आणि तेव्हाच विकासाचे खरे खुरे जनआंदोलन जमिनीवर उतरेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआजचं राशीभविष्य... ���िनांक ३० सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २३ सप्टेंबर २०२०\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/lok-sabha-polls-maneka-varun-jaya-prada-in-bjps-list-for-up-senior-leader-murli-manohar-joshi-dropped/articleshow/68583908.cms", "date_download": "2020-10-01T02:47:45Z", "digest": "sha1:EPNB6VPAHKUHVFBOSZICRUB5H4ZSOJTF", "length": 12596, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "लोकसभेत भाजपचे उमेदवार: भाजप: मनेका, वरुण, जयाप्रदा यांना तिकीट\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBJP: मनेका, वरुण, जयाप्रदा यांना तिकीट\nभाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ३९ उमेदवारांची घोषणा केली असून ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कापत कानपूर मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nभाजपचे लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ३९ उमेदवार जाहीर.\nज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कापत कानपूर मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी.\nअभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूरमधून सपा नेते आझम खान यांच्याविरोधात उमेदवारी तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी व पुत्र वरुण गांधी यांच्या मतदारसंघांत अदलाबदल.\nभाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ३९ उमेदवारांची घोषणा केली असून ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कापत कानपूर मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. समाजवादी पक्षातून आजच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूरमधून सपा नेते आझम खान यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली असून केंद्रीय मंत्री मनेका गांधी व पुत्र वरुण गांधी यांच्या मतदारसंघांत अदलाबदल करण्यात आली आहे.\nभाजपने सुलतानपूर मतदारसंघातून मनेका गांधी यांना उमेदवारी दिली असून वरुण गांधी यांना पीलीभीतमधून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत मनेका पीलीभीतमधून तर वरुण हे सुलतानपूरमधून निवडणूक लढले होते.\nभाजपने आज जाहीर केलेल्या यादीत उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री रीटा बहुगुणा जोशी, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री रामशंकर कठेरिया अशी आणखी काही प्रमुख नावे असून उत्तर प्रदेशातील २९ तर पश्चिम बंगालमधील १० उमेदवार पक्षाने जाहीर केले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे नि��न; पंतप्रधान मोद...\n'त्या' मंदिरात परदेशी व्यक्तीकडून धार्मिक कार्य\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2020-10-01T02:03:11Z", "digest": "sha1:TRUFB73L7UXKHZUHBTIY7YXY5WLRTPIX", "length": 18962, "nlines": 79, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अंबेजोगाई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(अंबाजोगाई या पानावरून पुनर्निर्देशित)\nअंबेजोगाई किंवा अंबाजोगाई हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे.[१] [२] यास प्राचीन काळी अंबानगरी व जय���ंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. निजामाच्या राज्यात या गावाचे नाव बदलून मोमिनाबाद असे ठेवले गेले होते.\n१८° ४३′ ४८″ N, ७६° २२′ ४८″ E\nगावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या (अंबाबाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. ही महाराष्ट्रातील ब-याच जणांची कुलदेवता, कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.\nमराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला, याबाबत सर्व भाषातज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.[३]\nस्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची सुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या समितीने भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केलेला आहे. जागतिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वेळोवेळी याबाबतचे ठराव झाले आहेत, असे असताना शासनाने मराठी भाषेचे पहिले अभिमत विद्यापीठ मुंबई येथे सुरू करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केली. राज्य शासन मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असताना त्यांना मराठी भाषेची जननी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्याचा विसर पडलेला आहे. राज्यातील भाषा तज्ञांनी मराठी भाषेचा उगम अंबाजोगाई येथे झाल्याचे पुराव्यानिशी सांगितले असून याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही.\n१ इतिहास आणि संस्कृती\n४ संदर्भ आणि नोंदी\nइतिहास आणि संस्कृतीसंपादन करा\nसमृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे.अंबाजोगाई हे शहर जयवंती या नदीच्या काठी वसलेले आहे. अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. खास करून कोकणी लोकांची (कोकणस्थ ब्राह्मणांची) आराध्य देवता म्हणून योगेश्वरी देवीच्या दर्शनास भाविक येत असतात. शिवाय खोलेश्वर, मुकुंदराज स्वामी आणि दासोपंत महाराज यांची समाधी मंदिरे आहेत. हत्तीखाना म्हणून प्रसिद्ध असलेली दगडातील कोरीव लेणी तसेच नुकतेच उत्खनन करून इतिहासाचे साक्षीदार ठरलेले बाराखांबी हे महादेवाचे मंदिर याच परिसरात आहे. बाराखांबी या महादेव मंदिर परिसरात उत्खननादरम्यान अनेक पुरातन मूर्ती आढळल्या आहेत. तसेच अंबाजोगाईतील सदर बाजार परिसरात असलेले बडा हनुमान मंदिर देखील ऐतिहासिक महत्त्व असलेले मंदिर आहे. आणि नागनाथाचे मंदिर, सीतेची नहानी, नागझरी कुंड ही ठिकाणे देखील प्रेक्षणीय आहेत.\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मा���्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nस्वातंत्र्यपूर्व काळात तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे. निजामकालीन काही अवशेष आजही या शहरात अस्तित्वात आहेत. खोलेश्वर मंदिर परिसरात निजामकालीन बुरूज आहे, तर सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पूर्वी निजामकालीन घोड्यांचा खूप मोठा तबेला होता. या गावात मुकुंद राजाची समाधी आहे.\nअंबाजोगाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बस स्थानक असून, महाराष्ट्र तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी हे शहर जोडले गेले आहे. जवळील रेल्वे स्थानक परळी २५ किमी व अहमदपूर २० किमी येथे आहे. तर जवळील विमानतळ लातूर येथे आहे. अंबाजोगाईहून पुणे ३०५ किमी, मुंबई ४४८ किमी, हैदराबाद ३२४ किमीवर आहेत.\nअंबाजोगाई विद्येचे पुण्यानंतर दुसरे माहेरघर समजले जाते. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९१८ मध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेची योगेश्वरी नूतन विद्यालय ही शाळा स्थानिक व्यापारी व वकिलांच्या प्रयत्नातून उभी राहिली.[४] पुढे स्वामी रामानंद तीर्थ यांनी ५ मे १९३५ ला या शाळेचे पुनर्जीवन करत आठवीचा वर्ग उघडला.[५] आजही या संस्थेचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दबदबा आहे. या संस्थेच्या विविध शाळा कॉलेजांमधून इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहे.\nदुसरी शिक्षण संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था. या संस्थेची स्थापना सन १९५१ मध्ये वैद्य काका, खारकर गुरुजी, धायगुडे गुरुजी आणि कोदरकर गुरुजी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केली. आज मराठवाड्यात जवळपास ३५ ठिकाणी या संस्थेचे कामकाज चालते आहे. ही मराठवाड्यातील क्रमांक दोनची संस्था आहे. विविध कोर्सेस या संस्थेत चालवले जातात. ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई हे ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार केंद्र अंबाजोगाईत कार्यरत आहे.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ \"जिल्ह्याविषयी | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत\". 2020-08-20 रोजी पाहिले.\nLast edited on १५ सप्टेंबर २०२०, at २०:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०२० रोजी २०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A8_%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2020-10-01T01:15:31Z", "digest": "sha1:544JHWA3TQ7KQXHLAXAANMBSMILBGPRR", "length": 4015, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ ऑगस्ट\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ ऑगस्ट\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ ऑगस्ट\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ ऑगस्ट या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ ऑगस्ट ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ ऑगस्ट ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/abstract-painting-coat-lanja-335140", "date_download": "2020-10-01T01:17:22Z", "digest": "sha1:E5ZX6EUKCHLANJPJLQK4CQDAVGNSC3RA", "length": 14811, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोटमध्ये साकारली कोरोनातील भव्य अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रकृती | eSakal", "raw_content": "\nकोटमध्ये साकारली कोरोनातील भव्य अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रकृती\nआंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सोशल मीडियावर चांगले व्ह्यूज मिळवणारी ही प्रतिकृती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे\nलांजा - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, कोकणचे सुपुत्र महेश करंबेळे यांनी 25 फूट लांब व 6 फूट उंचीचे कोरोना काळातील सर्वात मोठे अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रकृती लांजा तालुक्यातील कोट गावातील चिरेखाणीत साकारली.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सोशल मीडियावर चांगले व्ह्यूज मिळवणारी ही प्रतिकृती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. महेश करंबेळे कोकणातील झाशीची राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणून प्रसिद्ध असलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावचे सुपुत्र. 15 वर्षे चित्रकार म्हणून कार्यरत आहेत. ‘मुंबई महानगरातील दैनंदिन सामाजिक जीवन’ या विषयावरील त्यांच्या तैलचित्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ओळख मिळवून दिली. कला क्षेत्रातील न्यूयॉर्क आर्ट फेस्टिवल, मिलान फेस्टिवल, अ‍ॅमस्टरडॅम फेस्टिवल, दुबई आर्ट फेस्टिवल, रशिया आर्ट फेस्टिवल या आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवलमध्ये सातत्याने भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या करंबेळे यांचा मुंबईतील चाळीमधून प्रवास सुरू झाला. जो थक्क करणारा आहे. त्यांच्या चित्रांनी विविध देशातील कलारसिकांना मोहिनी घातली. पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, यु. के., यु. एस. ए., साउथ आफ्रिका, सिंगापूर, दुबई इत्यादी देशातील कलारसिकांनी करंबेळेंची चित्रे घेऊन आपला कलासंग्रह समृद्ध केला आहे.\nहे पण वाचा - गणेशमुर्तीत जिवंतपणा आणणारा अवलिया \nवयाच्या पस्तीशीत चित्रकला क्षेत्रात यशाची शिखरे सर करणार्‍या व सातासमुद्रापार आपल्या सुंदर चित्रांनी भारताची मान उंचावण्यार्‍या चित्रकार महेश करंबेळे यांना नुकताच कोट (ता. लांजा) येथे रंगलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनात कोकणातील प्रतिष्ठेचा नाटककार ला. कृ. आयरे कलाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nकोरोना काळात गावी आलेल्या महेश करंबेळे यांनी आपल्या कोट या मूळ गावातील चिरेखाणीत अमूर्त चित्र प्रकारातील भली मोठी चित्रकृती साकारली.\nसंपादन - धनाजी सुर्वे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम���या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुस्ती सुटली तरी गड्याची तांबड्या मातीशी नाळ कायम ; सोशल मीडियाद्वारे करतोय कुस्तीचा प्रचार\nकोल्हापूर - पैलवानकीचे स्वप्न उराशी घेऊन अनेक जण तांबडी माती अंगाशी लावतात, मैदाने रंगू लागतात. पण, अनेकांना ही रंगत सुरू होताच गरिबीमुळे रामराम...\nस्वरा भास्कर, गोहर खान, रिचाच्या शेलक्या प्रतिक्रियांनी नेटकरी संतापले\nमुंबई - बाबरी मशीद प्रकरणात बुधवारी न्यायालयाने निकाल दिला. या निकालानंतर काही वेळातच सोशल माध्यमांतुन त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात...\n'मोदी सरकार देत आहे 50000 रुपये\nनवी दिल्ली: सरकारकडून 'पंतप्रधान बालिका अनुदान योजने'अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी 50000 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार...\nहाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता\nमुंबई - कुणाही सर्वसामान्य माणसाचे मन सुन्न करुन टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली. त्या पीडितेवर बलात्कार करुन तिच्यावर अमानुषपणे...\n'वायसीएम' प्लाझ्माथेरपी कक्ष की फोटोशूट डेस्टिनेशन\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चमकोगिरी करणारे कधी काय करतील याचा नियमच राहिला नाही. सर्वात प्रथम कोरोना काळात...\n, सोशल मीडियावर ‘कपल चॅलेंज’सह अनेक चॅलेंजचा धुमधडाका\nनांदुरा (जि.बुलडाणा) : वेगवेगळ्या चॅलेंजच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपले व्यक्तिगत फोटो टाकण्याचा ट्रेंड सध्या जोमात सुरू आहे. मात्र, अशा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cancel-tender-process-solid-waste-project-ruling-bjps-demand-318969", "date_download": "2020-10-01T02:20:16Z", "digest": "sha1:V67M2MLUHU2OAWQADUJB3NZOX2COSB2O", "length": 19449, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करा...सत्ताधारी भाजपची मागणी : नागरिकांच्या सूचनांसह लोकहिताच्या नव्��ा प्रकल्पाची ग्वाही | eSakal", "raw_content": "\nघनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करा...सत्ताधारी भाजपची मागणी : नागरिकांच्या सूचनांसह लोकहिताच्या नव्या प्रकल्पाची ग्वाही\nसांगली- महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाच्या निविदेत त्रुटी आहेत. त्यामुळे सदरची निविदा आहे त्या स्थितीत रद्द करा आणि नव्याने निर्दोष निविदा प्रक्रिया राबवा अशी मागणी आज महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्यावतीने करण्यात आली. भाजपचे शहर (जिल्हा) जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे-म्हैसाळकर यांनी आज नेत्यांसह पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण भूमिका मांडली. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक शेखर इनामदार, सुरेश आवटी अशी नेत्यांची फौजच उपस्थित होती.\nसांगली- महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाच्या निविदेत त्रुटी आहेत. त्यामुळे सदरची निविदा आहे त्या स्थितीत रद्द करा आणि नव्याने निर्दोष निविदा प्रक्रिया राबवा अशी मागणी आज महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्यावतीने करण्यात आली. भाजपचे शहर (जिल्हा) जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे-म्हैसाळकर यांनी आज नेत्यांसह पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण भूमिका मांडली. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक शेखर इनामदार, सुरेश आवटी अशी नेत्यांची फौजच उपस्थित होती.\nगेल्या डिसेंबरपासून अतिशय गुपचूपपणे घनकचरा प्रकल्पाच्या निविदेसाठी प्रक्रिया सुरु केली. टाळेबंदीत ही प्रक्रिया प्रशासनाने अतिशय गतीमान करीत अंतिम टप्प्यात नेली. गेले महिनाभर महापालिकेत या विषयावर पडद्याआड अनेक हालचाली सुरु होत्या. विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने विरोधाची पत्रे देऊन सावध भूमिका घेतली होती. मात्र सत्ताधारी भाजपच्या सदस्यांचे तळ्यात मळ्यात सुरु होते. गेल्या आठवडाभरात पक्षाच्या शिर्ष नेतृत्वाने लक्ष घातले होते. आज नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. आता निविदांना दिलेल्या दुसऱ्या मुदतवाढीची मुदत 12 जुलैला संपणार असून प्रकल्प करायचाच विडा उचललेले आयुक्त कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nश्री शिंदे म्हणाले,\"\" घनकचऱ्यावर प्रक्रिया करुन विल्हेवाटीसाठी प्रकल्प राबवण्यात येण���र आहे. यासाठी आयुक्तांनी नव्याने डीपीआर बनवून त्याला शासनाकडून मान्यता घेतली होती. मात्र त्यावर महासभेत चर्चा झाली नाही. मे महिन्यात साचलेला कचरा आणि रोजचा कचरा यांच्यावर प्रक्रिया करण्याच्या दोन निविदा काढल्या. त्यावर अनेकांनी टीकाटीपणी केली. स्थायीसमोर अवलोकनार्थ हा विषय आला होता. त्यांनीही मान्यता दिली. पण, एकूणच निविदेबद्दल नागरिकांमध्ये प्रक्षोभ असल्याचे दिसून आले. निविदेत तांत्रिक त्रुटी आहेत का याचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सर्वांना विश्‍वासात घेऊन नव्याने निर्दोष निविदा काढावी असा निर्णय पक्षाने घेतला.''\nते म्हणाले,\"\" निविदांमधील तांत्रिक बाजूंचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला असता निविदेत 16 महत्वाच्या त्रुटी आहेत. यात महापालिकेचे हीत नाही. ठेकेदाराकडून दीर्घकालीन हा प्रकल्प राबवला जाणे केवळ अशक्‍य आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया तातडीने स्थगित करावी. तज्ज्ञ, माहितगार नागरिक, संघटना यांच्या सूचना घेऊन तातडीने सुधारित निविदा काढावी. यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिले आहे.''\n0ठेकेदारास मशिनरी आधीच 27.5 कोटी दिले जाणार असून त्यामुळे काम बंद झाल्यास अडचणी होऊ शकतात. मशिनरींचा ब्रॅंड तसेच पुरेशी वॉरंटी नाही. दोन स्वतंत्र निविदांमुळे दोन ठेकेदारांमध्ये वादाची शक्‍यता आहे. हरित न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उच्चस्तरीय प्रकल्प नियंत्रण समितीची मंजूरी या निविदेस आहे की नाही हे नमूद नाही. केंद्राच्या निरी संस्थेची परवानगी नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कन्सेंट घेतलेली नाही. या प्रस्तावास जैविक, रासायनिक व औद्योगिक कचऱ्याचा अंतर्भाव करणेच चुकीचे आहे.\nआम्ही पारदर्शक कारभारास बांधिल आहोत. प्रकल्पावरुन संभ्रम नको म्हणून आम्ही प्रक्रिया रद्दचा एकत्रित निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे आमचा पारदर्शक कारभारच आहे.\nसंपादन : घनशाम नवाथे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n`चांदा ते बांदा` योजनेच्या निधीची पुन्हा मागणी\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी चांदा ते बांदा आणि अन्य आयोजनातून 150 ते 200 कोटी रुपयांचा निधी मी मंत्री असताना दिला होता. तो सरकारने मागे...\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nऔरंगाबाद : पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम व��्षातील विद्यार्थ्यांना अखेर ऑनलाईन परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नसंच उपलब्ध होण्यास...\nडॉ. बोल्डे यांच्याकडे पदभार न दिल्यास राजीनामा सत्र ; मॅग्मो संघटनेचा इशारा\nरत्नागिरी : यवतमाळप्रमाणेच जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा वेठीला धरली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात ‘जिल्हाधिकारी हटाव’ या मोहिमेंतर्गत 120 वैद्यकीय अधिकार्‍...\nनांदेड - खादीवर घोषणांचा पाऊस, सरकार कडून प्रत्यक्षात मदत नाही - ईश्र्वरराव भोसीकर यांची खंत\nनांदेड ः कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे खादीला तीन कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. अशा विपरीत परिस्थितीत देखील खादीप्रेमींसाठी महात्मा...\n'लेटर बॉम्ब'मुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात खळबळ\nपिंपरी : \"माझ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या सांगण्यावरून अवैध धंदेवाल्यांकडून महिन्याला चार कोटी हप्ते वसुली करून त्यांना द्यायचो. मात्र, आमचे साहेब...\nशेतकरी संघटनांचे आंदोलन राजकीय, भाजप खासदार भागवत कराडांचा दावा\nऔरंगाबाद : कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना राजकीय पक्षांशी संबंधित असून, राजकीय भावनेतून विधेयकाच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/public-ganeshotsav-canceled-islampur-333790", "date_download": "2020-10-01T02:30:05Z", "digest": "sha1:XCCIGL2FGZM5X5OJWZAWJBLPJPCLMAOC", "length": 15421, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "इस्लामपुरात सार्वजनिक गणेशोत्सव रद्द | eSakal", "raw_content": "\nइस्लामपुरात सार्वजनिक गणेशोत्सव रद्द\nशहरात एकाही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही, असा सार्वत्रिक निर्णय आज येथे घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली\nइस्लामपूर (सांगली) : शहरात एकाही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही, असा सार्वत्रिक निर्णय आज येथे घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली\nकृष्णात पिंगळे म्हणाले, \"शहरात मार्चमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झालेला होता त्यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, नागरीक यांनी सामुहीक प्रयत्न करुन कोरोना प्रसारास आळा घालून कोरोनामुक्तीचा इस्लामपूर पॅटर्न असा आदर्श निर्माण केला होता; परंतु आता पुन्हा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत आगामी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा केलेस कोरोना संसर्गाचा धोका वाढणार आहे. वाळवा तालुक्‍यातील अनेक गावांनी तसेच आष्टा शहरातील मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा नाही अशी विधायक व पुरोगामी भुमिका घेवून आदर्श निर्माण केलेला आहे.\nकाही मंडळानी गणेशोत्सवचा वाचणारा खर्च साजरा न करता त्यातून होणा-या बचतीमधून कोव्हिड सेंटरला विविध साधने उपलब्ध करुन देण्याची भूमिका घेतलेली आहे. इस्लामपूर शहरानेही आज अखेर लोकहिताचेच निर्णय घेतलेले आहेत. इस्लामपूर शहरातही आगामी गणेशोत्सवही सार्वजनिकरित्या साजरा करु नये. कोणत्याही मंडळाने सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करु नये.\"\nनारायण देशमुख म्हणाले, \"इस्लामपूरलगतच्या ग्रामिण भागातील गावामध्ये सध्या आम्ही बैठका घेत आहोत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चालूवर्षी सावजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय तेथील ग्रामस्थ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे घेत आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सण, उत्सव घरीच साजरे करुन प्रशासनास सहकार्य करावे.\" बैठकीला उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक राजेंद्र डांगे, विश्वनाथ डांगे, शहाजी पाटील, संजय कोरे, संग्राम पाटील, वैभव पवार, शकील सय्यद, प्रदिप लोहार, अमित ओसवाल, अजित पाटील उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाळशिरस तालुक्‍यातील 108 गावांपैकी 101 गावांना कोरोनाचा विळखा; एकूण बाधितांची संख्या चार हजार 119\nअकलूज (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाने जवळजवळ संपूर्ण तालुकाच कवेत घेतला असून तालुक्‍यातील 108...\nकुटुंबाची काळजी घेऊया, कोरोनाविरूद्धची लढाई जिंकुया...\nइस्लामपूर : नको तुमचे दान, नको तुमचा पैसा, आमचं आता ऐका, कोरोनाला हरवुया, नियमाचं पालन करुया, स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया, सारे मिळुन ही...\nइस्लामपूरातील मदरसात 70 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू\nइस्लामपूर : मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू केलेले कोविड केअर सेंटर सर्व समाजांचे आधार केंद्र बनेल, असा विश्वास राज्याचे जल...\nइस्लामपूरच्या मुलांचा खारीचा वाटा; खाऊचे पैसे जमवून कोरोना केंद्रास केली मदत\nतुंग (जि. सांगली ) : ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सामाजिक भान जपत लोकसहभागातुन कोव्हिड सेंटर उभे रहात आहेत. समाज मदतीसाठी फुढे येत...\nचांगल्या डॉक्‍टरांचे प्रमाण 70 टक्केच...मेरिट असलेल्या डॉक्‍टरांकडे रूग्ण दगावण्याची शक्‍यता कमी...चुका करणाऱ्या डॉक्‍टरांना जयंतरावांचा पुन्हा इशारा...सविस्तर वाचा\nइस्लामपूर (जि.सांगली)- कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्राचा कस पणाला लागला आहे, जे डॉक्‍टर मेरिटने आले आहेत, त्यांच्याकडे रुग्ण दगावण्याची शक्‍यता...\nआश्रमशाळांचे गतवर्षीचे परिपोषण अनुदान तत्काळ द्या...\nइस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वित्त विभागाने संगणकप्रणाली बिल पोर्टल बंद केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचे गतवर्षीचे परिपोषण अनुदान थकित...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tourism-news/article-about-shivthar-ghal-cave-maharashtra-336074", "date_download": "2020-10-01T02:06:47Z", "digest": "sha1:QCHEZUCVJZAR6EVTBUEU62NEPLJBR27Q", "length": 15050, "nlines": 256, "source_domain": "www.esakal.com", "title": "निसर्गाचा अनोखा अविष्कार - शिवथरघळ | eSakal", "raw_content": "\nनिसर्गाचा अनोखा अविष्कार - शिवथरघळ\nशिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे.\nदोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजेच घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदासस्वामींची शिवथर घळ. शिवथर घळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळं, पावसाळ्यात तिथं कोसळणाऱ्या धबधब्यामुळं पर्यटकांना आकर्षित करते. रामदासस्वामी १६४९मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी १६६०पर्यंतचा काळ इथं व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता.\nपर्यटकांना आकर्षित करणारी शिवथर घळ ही वरंध घाट उतरल्यानंतर लागणाऱ्या बिरवाडी गावाजवळ आहे. घळीच्या पायथ्यापर्यंत वाहनं जाऊ शकतात. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वाघजाईदेवीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. ही पश्‍चिमवाहिनी नदी पुढं सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या तीरावर कुंभे, कसबे आणि आंबे अशी तीन छोटी गावं आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून पायऱ्या चढून वर आल्यानंतर शिवथर घळ दिसते. घळीच्या शेजारीच धीरगंभीर आवाजात कोसळणारा धबधबा आहे. घळीच्या वरच्या डोंगरावर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे भग्नावशेष आहेत. इथून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड साधारण समान अंतरावर आहेत. शिवथर घळीतल्या गुहेत रामदासस्वामी आणि कल्याणस्वामींच्या मूर्ती आहेत. समर्थांच्या साहित्याचं लेखन कल्याणस्वामींनी केलं होतं.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nवरंध-कुंभारकोंडमार्गे २० किलोमीटरवर रामदासपठार डोंगररांगेत खरी शिवथर घळ आहे. याच घळीला समर्थांनी ‘सुंदरमठ’ असं नाव दिलं होतं. रामदासपठारावर समर्थ मठाची जागा आहे. इथं १९५७ मध्ये समर्थांचं मंदिर बांधण्यात आलं. या मठापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर ही घळ आहे. मठाच्या माळापर्यंत वाहनं जाऊ शकतात. घळीच्या मुखाशी दगड आणि मातीच्या साह्यानं बांधलेला उघडा दरवाजा आहे. गुहेच्या समोरच समर्थांच्या बसण्याची जागा दिसते. साधारण एक हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या या गुहेत दगड आणि मातीचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यासदृश पोकळ्या आहेत. गुहेच्या समोरच्या भिंतीमध्ये समर्थांच्या बसण्याची जागा खोदून काढली आहे. त्याला सिंहासन म्हणतात. त्याशिवाय देवघर आणि सात कोनाडे आहेत. घळीपासून अर्ध्या किलोमीटरवर गोविंदमाची आहे. दहा फुटांवर रामगंगा नावाचा धबधबा आहे. सुमारे ३० फुटांवर गुप्तगंगा आहे. जवळच शिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे, इतका हा प्रदेश देखणा आहे. शिवथर घळीचा समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २९८५ फूट आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n- पुण्याहून भोर-वरंध-बिरवाडीमार्गे शिवथर घळ सुमारे १११ किलोमीटर.\n- मुंबईहून गोवा महामार्गानं माणगाव-लोणेरे-महाड-बिरवाडीमार्गे २०५ किलोमीटर.\n- साहसी पर्यटकांसाठी दुसरा मार्ग राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी-कुंबळ्याचा डोंगर-गोप्याघाटमार्गे कसबे शिवथरपर्यंत पोचता येतं. तथापि, हा मार्ग काहीसा अवघड आणि वेळ खाणारा आहे.\n- शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीच्या इमारतीमध्ये पूर्वपरवानगी घेऊन निवासाची सोय होऊ शकते. स्वत-चा शिधा दिल्यास भोजनाचीही सोय होते. पायथ्याच्या गावांमध्येही भोजनाची सोय होऊ शकते. शिवथर घळीपर्यंत एसटी बसचीही सोय आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/farmers-son-passed-three-examinations-public-service-commission-same-time-325136", "date_download": "2020-10-01T01:57:22Z", "digest": "sha1:EGXSPYIE3EVSQ6RZOWNQO3LR4W5GRVZL", "length": 16897, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेतकरीपुत्राची कमाल; एकाच वेळी लोकसेवा आयोगाच्या एवढ्या परीक्षा उत्तीर्ण | eSakal", "raw_content": "\nशेतकरीपुत्राची कमाल; एकाच वेळी लोकसेवा आयोगाच्या एवढ्या परीक्षा उत्तीर्ण\nघरची स्थिती बेताचीच असल्याने अतिशय काटकसर करीत त्याने स्वत:ला झोकून देत सातत्यपूर्ण अभ्यास केला. काही काळ पुण्यात राहून तिथेही म��र्गदर्शन घेतले. आधीच शासकीय नोकऱ्या कमी होत आहेत. अशात स्पर्धा परीक्षेत प्रचंड स्पर्धा असते. अशावेळी या आव्हानांवर मात करून बाजी मारणे कठीणच. पण, सुरेंद्रने जिद्द सोडली नाही.\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्‍यातील तोहोगाव येथील सुरेंद्र बुटले यांच्या घरची स्थिती तशी बेताचीच. आई-वडील अल्पभूधारक शेतकरी. दिवसभर शेतात राबून संसाराच रहाटगाडग चालवायचा. अशा स्थितीत आपल्या मुलाच्या वाट्याला या वेदना येऊ नयेत यासाठी त्यांनी मुलाला अभ्यासातून स्वत:चे भविष्य घडविण्याचा सल्ला दिला. तोहोगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्याने पुढील शिक्षण चंद्रपूरमधून घेतले. पारंपरिक शिक्षणाने काही घडणार नाही. याची जाणीव झाल्याने त्याने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षेकडे वळविला.\nघरची स्थिती बेताचीच असल्याने अतिशय काटकसर करीत त्याने स्वत:ला झोकून देत सातत्यपूर्ण अभ्यास केला. काही काळ पुण्यात राहून तिथेही मार्गदर्शन घेतले. आधीच शासकीय नोकऱ्या कमी होत आहेत. अशात स्पर्धा परीक्षेत प्रचंड स्पर्धा असते. अशावेळी या आव्हानांवर मात करून बाजी मारणे कठीणच. पण, सुरेंद्रने जिद्द सोडली नाही. नुकतेच लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात सुरेंद्रने एकाच वेळी तीन परीक्षा उत्तीर्ण करीत सर्वांनाच सुखद धक्‍का दिला.\nहेही वाचा - \"त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...\nउत्पादन शुल्क विभागात जाणार\nराज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कर सहायक व लिपिक टंकलेखक या परीक्षांचा त्यात समावेश आहे. आपल्या गावातील पोराने एकाच वेळी राज्य लोकसेवा आयोगाच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती कळताच गावातील मित्रपरिवारांनी जल्लोष करीत त्याचे अभिनंदन केले. सुरेंद्र या तीन पदांपैकी उत्पादन शुुल्क विभागाचे उपनिरीक्षक पद स्वीकारणार आहे.\nतोहोगावसारख्या गोंडपिपरी तालुक्‍यातील तेलंगणा सीमेवरील गावातील एका अल्पभूधारक शेतकरीपुत्राने मिळविलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. गेल्या काही वर्षात मागास गोंडपिपरी तालुक्‍यातील मुले स्पर्धा परीक्षेत चांगलीच बाजी मारत आहेत. यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्यांना बरेच प्रोत्साहन मिळत आहे.\nस्पर्धेच्या आजच्या युगात शासकीय नोकरी मिळविणे अतिशय कठीण झाले आह��. परंतु, सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी अन्‌ सुयोग्य वाचन यशाची वाट मोकळी करून देते. गोंडपिपरी तालुक्‍यातील तोहोगाव या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक तरुणाने एकाच वेळी लोकसेवा आयोगाच्या एक दोन नव्हे तर तब्बल तीन परीक्षा उत्तीर्ण करीत वेगळ्या यशाची प्रचिती दिली. त्याच्या या कामगिरीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून, गावातील तरुणांना प्रेरणादायी असेच त्याचे यश आहे.\nसंपादन : अतुल मांगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकडू कारल्याने जीवनात आणली गोडी\nकळस - शेतीत द्राक्षे लावली. तीन-चार वर्षे प्रयत्न करूनही सफलता हाती नाही आली. उत्पन्नाच्या बाबतीत आंबट ठरलेली द्राक्षे काढून, त्या जागेवर कडू...\nराजकीय इच्छाशक्तीचा अभावामूळे केळीच्या नंदनवनात निर्यातवाढ खुंटली\nरावेर : आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून ७० हजार टन केळी निर्यात होते आणि तेथून मुंबईपर्यंत केळी कंटेनरची वाहतूकही रेल्वेने केली जाते. या...\nअतिवृष्टीने खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान; सलग तिसऱ्या वर्षी शेतकरी संकटात\nनाशिक/निफाड : तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीशी शेतकरीराजा सामना करीत आहे. चार महिन्यांपासून धो-धो कोसळणारा पाऊस आणि डोळ्यादेखत होणारी...\nसोपान शिंदे यांनी तुती लागवडीतून केला शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत\nनांदेड : निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेतीचा व्यवसाय परवडत नाही. असे असलेतरी, अनेक शेतकरी त्यातूनही मार्ग काढून अर्थकारणाला बळकटी देण्याचा...\nसाताऱ्यातील आरपीआयची निदर्शने; कामगारांसह शेतकरीविरोधी विधेयकाचा नाेंदविला निषेध\nसातारा : केंद्र सरकारने कामगार व शेतकरीविरोधी नवीन विधेयक नुकतेच संसदेत पारित केले. त्यावर राष्ट्रपतींनीही सही केली आहे. याचा रिपब्लिकन पक्षाच्या...\nकॉंग्रेसतर्फे शुक्रवारपासून आंदोलन; किसान-मजदूर बचाव दिवस पाळणार : पृथ्वीराज पाटील\nसांगली : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन कायदे तसेच कामगार विरोधी कायद्याला कॉंग्रेसने तीव्र विरोध केला आहे. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या ���ातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/evolon-p37105700", "date_download": "2020-10-01T02:15:04Z", "digest": "sha1:4TJWX6YSXGNFJ3ZY2IVGBOOCLKL4GC7D", "length": 20820, "nlines": 326, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Evolon in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Evolon upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Estradiol\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n173 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Estradiol\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n173 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹253.65 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n173 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nEvolon खालील उपचारासाठी वापरले जाते -\nरजोनिवृत्ति के बाद होने वाला ऑस्टियोपोरोसिस रोग मुख्य\nसमय से पहले ओवेरियन फेलियर\nमुंहासे (और पढ़ें - मुंहासे हटाने के घरेलू उपाय)\nगर्भधारण से बचने के उपाय\nयोनि के अस्तर का पतलापन मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें ब्रैस्ट कैंसर (स्तन कैंसर) समय से पहले ओवेरियन फेलियर प्रोस्टेट कैंसर रजोनिवृत्ति के बाद होने वाला ऑस्टियोपोरोसिस रोग यूरेथ्राइटिस योनि के अस्तर का पतलापन\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Evolon घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nकमर दर्द सौम्य (और पढ़ें - कमर दर्द के घरेलू उपाय)\nगर्भवती महिलांसाठी Evolonचा वापर सुरक्षित आहे काय\nEvolon घ्यावयाचे असलेल्या गर्भवती महिलांनी, ते कसे घ्यावयाचे याच्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जर ��से केले नाही, तर तुमच्या आरोग्यावर\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Evolonचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Evolon घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nEvolonचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nEvolon चा मूत्रपिंडावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nEvolonचा यकृतावरील परिणाम काय आहे\nEvolon हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nEvolonचा हृदयावरील परिणाम काय आहे\nEvolon चे हृदय वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nEvolon खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Evolon घेऊ नये -\nखून का थक्का जमने से संबंधित विकार\nEvolon हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Evolon घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nEvolon मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे, तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Evolon घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Evolon मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Evolon दरम्यान अभिक्रिया\nकोणत्याही खाद्यपदार्थासह Evolon च्या अभिक्रियेबद्दल संशोधनाच्या कमीमुळे, याविषयी माहिती उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Evolon दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Evolon घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Evolon घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Evolon याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Evolon च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Evolon चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Evolon चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=103%3A2009-08-05-07-14-08&id=254359%3A2012-10-07-11-16-53&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=15", "date_download": "2020-10-01T02:23:57Z", "digest": "sha1:JE5NFVZJCRTVKOHBP4XTGG32ZEOCIG4J", "length": 12708, "nlines": 17, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नेतृत्वक्षमता जोपासा", "raw_content": "\nप्रशांत दांडेकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२\nनेपोलियन बोनापार्ट याचे प्रसिद्ध वचन आहे- ‘अ लीडर इज अ डीलर इन होप.’ याचा अर्थ जो मनुष्य आपली स्वप्ने इतरांना त्यांचीच स्वप्ने आहेत, हे पटवून देऊ शकतो, तोच खरा नेता. उदाहरण द्यायचे झाले तर शिवाजींचे स्वराज्याचे स्वप्न, गांधीजींचे स्वातंत्र्याचे स्वप्न जेव्हा त्यांचेच न राहता सर्व जनतेचे झाले तेव्हा या दोघांच्या नेतृत्वगुणांवर शिक्कामोर्तब झाले.\nकरिअरच्या एव्हरेस्टवर पोहोचण्यासाठी नेतृत्वगुणांची शिडी आपल्याकडे असणे नितान्त गरजेचे असते. नेतृत्वगुण म्हणजे नेमके काय, हे आपण आज जाणून घेऊया.\nदूरदृष्टी : नेतृत्वगुण असणाऱ्या व्यक्तीमध्ये दूरदृष्टी असते आणि जो नेता ती प्रत्यक्षात/ वास्तवात रूपांतरित करू शकतो तो यशस्वी नेता बनतो. उदा. रतन टाटांचे छोटय़ा, मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या कारच्या- नॅनोच्या प्रत्यक्षात ���तरलेल्या स्वप्नामुळे यशाचा एक आगळा मापदंड निर्माण केला.\nसृजनशीलता, वेगळ्या धाटणीचा विचार : नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या व्यक्तीची सृजनशीलता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अ‍ॅपल कंपनीचे स्टीव्ह जॉब्स. गमतीने असे म्हटले जाते की, अ‍ॅडम-ईव्हचे अ‍ॅपल, न्यूटनचे अ‍ॅपल व स्टीव्ह जॉब्सचे अ‍ॅपल या तिघांनी मनुष्याचे आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकले.\nशांततेने समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे : Listen आणि silent हे दोन शब्द नीट पाहा. यातील अक्षरांची अदलाबदल केल्यास हे दोन शब्द तयार होतात. नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तीचे तिसरे वैशिष्टय़ म्हणजे तो शांतपणे भोवतालच्या व्यक्तींचे अथवा परिस्थितीचे निरीक्षण करत असतो आणि त्याचबरोबर लोकांच्या समस्या तसेच इच्छा ऐकत असतो. यामुळेच तो भोवतालच्या व्यक्तींची वा परिस्थितीची नस नेमकी पकडू शकतो. याच अतृप्त इच्छांना तो नेता मग स्वप्नांचे पंख देतो.\nपूर्वानुमान काढण्याची क्षमता : नेत्याचे पुढील वैशिष्टय़ म्हणजे आपत्कालीन परिस्थिती ओढवण्याआधीच त्याला समस्येची चाहूल लागते आणि तो त्या समस्येचे निराकरण कसे करता येईल, यासंबंधी पावले उचलतो. म्हणजेच कोणताही हुशार नेता हा तहान लागल्यावर विहीर खणायला घेत नाही. संभाव्य धोक्याचे/ अडचणींचे पूर्वानुमान काढून लगेच त्यावर उपाययोजना करणारी व्यक्ती यशस्वी ठरते.\nचारित्र्य, वर्तणूक : चारित्र्य हे त्या नेत्याचे महत्त्वाचे आयुध असते. म्हणतात ना, बुद्धिमत्ता असणे ही दैवाची देणगी असते, पण चारित्र्य हे मनुष्याने केलेली निवड असते. उत्तम नेता बनण्यासाठी तुमचं इतरांशी वागणं-बोलणं, नातेसंबंध या सर्व गोष्टी परिणाम करणाऱ्या ठरतात. तुम्हाला नेता मानणाऱ्यांची मने जिंकणे वा त्यांचा विश्वास जिंकणे हेही यामुळे शक्य होते. याउलट, एखाद्या नेत्याच्या चारित्र्याविषयीचे गॉसिप त्याला महागात पडू शकते. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीवरच याचे सावट पसरू शकते.\nकरिश्मा : एखाद्या नेत्याचा जेवढा करिश्मा अधिक, तेवढा तो जास्त यशस्वी, असे सोपे सरळ समीकरण असते. तो करिश्मा हा त्या नेत्यामध्ये असलेल्या अजोड गुणांमुळे असतो. तो गुण म्हणजे त्याचे बलस्थान असते. त्या गुणावर इतर लुब्ध असतात. स्वत:मध्ये असलेला असा विलक्षण गुण ओळखणे आणि तो जोपासण्याची जबाबदारी त्या नेत्याला निभावावी ��ागते.\nआपल्यावर सोपवलेल्या कामाशी बांधिलकी(Commitment) : हे नेतृत्वगुण अंगी असलेल्या व्यक्तीचे आणखी एक वैशिष्टय़ असते. या कमिटमेन्टमुळे प्रत्यक्ष कृती करणारे आणि नुसताच वाचाळपणा असणारे यांच्यातील फरक जाणवतो. कार्यकुशल नेता हा त्याच्या कामात नेहमी चोख असतो.\nसंवादकौशल्य : नेत्याला आपले विचार, स्वप्न, ज्ञान इतरांसमोर व्यक्त करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी नेत्याकडे संवादाचे कौशल्य असणे आवश्यक असते. संवादाद्वारे तो नेमकेपणाने आपले विचार समोरच्याकडे व्यक्त करू शकतो आणि त्याद्वारेच तो अनुयायांमध्ये जोश, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण करू शकतो. अनेक राजकीय नेत्यांच्या भाषणामध्ये अशा प्रकारचे भावनिक आवाहन करण्याचे कौशल्य असते आणि त्याला भाळून लोक त्या नेत्याच्या वळचणीला जातात.\nऔदार्य : अलीकडेच एका चर्चच्या फलकावर लिहिलेले वाक्य वाचनात आले. त्यावर लिहिले होते- Your candle loses nothing when it lights another. या उक्तीनुसार नेत्याचे आचरण असेल तर समोरून तशीच प्रतिक्षिप्त क्रिया त्याला अनुभवता येते. इतरांच्या अडअडचणीत त्यांच्या मदतीला धावून गेल्याने तुम्ही इतरांना उपयोगी पडताच, त्याचबरोबर तुमचीही पत वाढते. जेव्हा तुम्ही इतरांना/ समाजाला काही देता, ते नेहमीच लोकांच्या मनात रुजू होत असतं.\nपुढाकार घेणे : ‘लीडरशिप इज अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड नॉट अ पोझिशन’ असे म्हटले जाते. याचाच अर्थ असा की, केवळ हुद्दा आहे, म्हणून कोणीही नेता बनत नाही, तर तुमच्या कृतीतून, एखाद्या निर्णयातून, प्रकल्प राबवताना घेतलेल्या पुढाकारातून तुमचे नेतृत्व दिसून येत असते.\nनि:स्पृहता : नेत्याने नेहमीच रामशास्त्रींसारखे नि:स्पृह असावे. अजाणतेपणेही कोणावर अन्याय होणार नाही, पक्षपात केला जाणार नाही, यासाठी दक्ष असणे हे नेत्याचे आद्यकर्तव्य असते.\nनिर्णयावर ठाम राहणे : आणखी एक गुण अंगिकारणे नेत्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. तो असा की, नेत्याने आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहावे. हिटलरचे प्रसिद्ध वचन आहे- ‘निर्णय घेण्याआधी हजारवेळा विचार करा. मात्र एकदा निर्णय घेतला की हजारो अडचणी आल्या तरी तो निर्णय बदलू नका.’ घेतलेल्या निर्णयाबाबत धरसोडवृत्ती नसावी, हेच यशस्वी नेत्याचे वैशिष्टय़ असते.\nआपण खरोखरच नेता होण्यास पात्र आहोत का, यासाठी खालील लिटमस टेस्ट तुम्हाला स्वत:च्या मनाशी करता येईल- ज�� तुमची कृती ही इतरांना स्वप्नं बघण्याची, नवं काहीतरी शिकण्याची वा, नवं काहीतरी करण्याची प्रेरणा देत असेल, तर अर्थातच तुम्ही नेते असता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2471/", "date_download": "2020-10-01T01:03:03Z", "digest": "sha1:AMXGUHC23MOE47F5ZQFMUGST6ZTEPBZB", "length": 3961, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-आता उरले ना दिस", "raw_content": "\nआता उरले ना दिस\nआता उरले ना दिस\nसंदीपची आजी-अजोबांवरची नवीन कविता- आता उरले ना दिस\nआता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,\nक्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥\nकिती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,\nपहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.\nकोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,\nक्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥\nजरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,\nदिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.\nसारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,\nक्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥\nकाही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,\nबघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.\nजन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,\nक्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥\nकष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,\nजे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.\nयेत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,\nक्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥\nआता उरले ना दिस\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आता उरले ना दिस\nआता उरले ना दिस\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-01T00:26:36Z", "digest": "sha1:VMEBITK2QR3ATB34QHNJIYVV7UWRXL2R", "length": 21066, "nlines": 176, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "टाळेबंदीने केली बिनपाण्याची हजामत", "raw_content": "\nटाळेबंदीने केली बिनपाण्याची हजामत\nमराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यात सध्याच्या टाळेबंदीमुळे नाभिक समुदायाला मोठा फटका बसला आहे – त्यांचं पोट रोजच्या कमाईवर अवलंबून असतं आणि मुळात त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकाशी सामाजिक अंतर राखणं त्यांच्या व्यवसायात तरी बिलकुल शक्य नाहीये\nनौकर हो या मालिक, लीडर हो या पब्लिक\nअपने आगे सभी झुके है, क्या राजा क्या सैनिक\n१९५७ साली आलेल्या प्यासा या चित्रपटातल्या सुप्रस���द्ध 'तेल मालिश' या भन्नाट गाण्याने दुर्लक्षित आणि भेदभाव सहन कराव्या लागणाऱ्या या समाजाला थोडा तरी मान मिळवून दिला होता – हे आहेत नाभिक किंवा वारिक.\nमात्र सध्याच्या टाळेबंदीच्या काळात लातूरमध्ये – खरं तर अख्ख्या महाराष्ट्रात, इतकंच काय अख्ख्या देशात त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की त्यांना कसलाही मान राहिलेला नाही. मुळात हातावर पोट असणाऱ्या, पूर्णपणे रोजच्या कमाईवर अवलंबून असलेल्या या समाजाला दुहेरी फटका बसलाय कारण त्यांच्यासाठी गिऱ्हाइशी कसलंच अंतर ठेवून वागणंच शक्य नाही.\n“हा लॉकडाउन आमच्या मुळावर उठलाय. आता पुढचे १०-१५ दिवस माझ्या कुटुंबाचं पोट कसं भरायचं त्याचीच मला चिंता लागून राहिलीये,” ४० वर्षीय उत्तम सूर्यवंशी सांगतात. (शीर्षक छायाचित्रात डावीकडे, सोबत त्यांचा पुतण्या आयुष). लातूर शहरापासून ११ किलोमीटरवर असणाऱ्या ६,००० वस्तीच्या गंगापूरमध्ये ते नाभिक म्हणून काम करतात.\n“माझ्या गावात १२ कुटुंबं पूर्णपणे याच व्यवसायावर अवलंबून आहेत. कमावलं नाही तर पोटाला काय अशी गत आहे,” उत्तम म्हणतात. लॉकडाउनच्या काळात त्यांची स्थिती किती बिकट झालीये तेच त्यातून समजतं. त्यांच्या सलूनमध्ये तीन खुर्च्या आहेत. त्यांचे भाऊ श्याम, वय ३६ आणि कृष्णा, वय ३१ (शीर्षक छायाचित्रात मध्यभागी आणि उजवीकडे) इतर दोन ठिकाणी कामं करतात. सूर्यवंशींच्या सलूनमध्ये केस कापायला ५० रुपये आणि दाढीसाठी ३० रुपये पडतात. डोक्याला मालिश १० रुपयात तर फेशियल ५० रुपयांत होतं. २५ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाला तेव्हा हे तिघं भाऊ रोज प्रत्येकी ३०० ते ४०० रुपयांची कमाई करत होते.\nडावीकडेः मराठवाड्यातल्या जालन्यातल्या सलूनच्या बाहेर पोलिस. उजवीकडेः लातूरच्या उद्गीरमधल्या माउली जेन्ट्स पार्लरचा लॉकडाउनच्या आधीचा फोटो\nकाम पूर्णच थांबल्यामुळे आता घरच्या चार जणांना काय खायला घालायचं हा प्रश्न उत्तम यांना पडलाय. “खरं तर हा आमचा कमाई करून घेण्याचा काळ आहे. आणि आताच सगळं बंद झालंय, याहून वाईट आणखी काय असणार” ते विचारतात. उन्हाळा म्हणजे लग्नसराईचा काळ, ते सांगतात आणि तेव्हा नाभिकांना कमवून घेण्याची चांगली संधी असते. याच कमाईच्या आधारावर उरावरची कर्जं फेडता येतात.\n“२०१८ पासून आमच्या भागात सतत दुष्काळ पडलाय, त्यामुळे आम्ही आमचे रेट पण वाढविना गेलोत,” लातूर जि��्हा केशकर्तनालय संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे सांगतात. “आमच्यातले जवळपास ८० टक्के लोक भूमीहीन किंवा बेघर आहेत,” ते सांगतात. “त्यात घरभाडं आणि सलूनच्या भाड्यात १५ टक्के वाढ झालीये. रोजचा जगण्याचा खर्च वाढायलाय पण आमची कमाई काही वाढंना गेलीये. आमच्यासाठी नुकसानीची खात्री आहे. धंदा चालंल का त्याची मात्र नाही.”\nराज्यातील नाभिक या इतर मागासवर्गीय जातीत मोडणाऱ्या समुदायाच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र नाभिक महामंडळाशी शेंद्रेंची संघटना संलग्न आहे. महामंडळाचे प्रमुख डाले सांगतात की राज्यात ४० लाखाहून जास्त नाभिक आहेत. पण याला पुष्टी देणारी कोणतीच अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. अगदी पूर्वीच्या आकडेवारीवरून लोकसंख्येचा अंदाज काढला तर त्यांची संख्या अनेक लाखात जाते हे मात्र नक्की.\nजिल्ह्यातल्या ६,००० सलूनमध्ये – ज्यातली ८०० एकट्या लातूर शहरात आहेत – २०,००० लोकं कामाला आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक सलूनमध्ये ३-४ ते खुर्च्या असतात आणि प्रत्येक खुर्चीमागे दिवसाला ४००-५०० रुपयांची कमाई होते. म्हणजे एकूण धंदा १२-१३ लाखांपर्यंत जातो.\nजिल्ह्यातल्या बाकी ५,२०० सलूनमध्ये सरासरी २-३ खुर्च्या आहेत आणि दिवसाला त्यांचा खुर्चीमागे २००-३०० रुपयांचा धंदा होतो. म्हणजे दररोज सुमारे ४७ लाखांचा धंदा झाला.\nआता २१ दिवस ही सगळी सलून बंद राहणार म्हणजे एकट्या लातूर जिल्ह्यातल्या या गरीब आणि वंचित समुदायाचं तब्बल १२.५ कोटींचं नुकसान होणार आहे.\nउद्गीरमधला श्री गणेश जेन्ट्स पार्लरची जाहिरात करणारा फलक\nनाभिकांचं पोट पूर्णपणे रोजच्या कमाईवर अवलंबून असतं, आणि तेही अखेर रोज दुकानाला किती लोक येणार त्यावर ठरतं... त्यातल्या कुणाचीच फारशी बचत नाही आणि बहुतेकांच्या डोक्यावर कर्ज आहे. आणि आता या लॉकडाउननंतर तर त्यांचे हाल जास्तच वाढले आहेत\n“आमच्याकडं काम करणाऱ्या लोकांचे असले हाल चाललेत, एका वेळचं जेवण बी धड मिळंना गेलंय,” शेंद्रे सांगतात. “मंग, आम्हीच ५०,००० गोळा केलो आणि एकेका कुटुंबाला १,००० रुपयाचा माल असलेली पाकिटं बनवून द्यायलोत. जिल्ह्यातल्या ५० कुटुंबांपर्यंत ही मदत पोचविलीये. त्यात १० किलो गहू, पाच किलो तांदूळ, दोन किलो तेल आणि एकेक किलो मसूर डाळ, साखर आणि शेंगदाणे आहेत. आणि एक डेटॉलचा साबण. सरकारनं जाहीर केलेल्या तीन महिन��याच्या मोफत रेशनचा कुणाला भरोसा हाय सांगा,” शेंद्रे खेदाने म्हणतात.\nनाभिकांचं पोट पूर्णपणे रोजच्या कमाईवर अवलंबून असतं, आणि तेही अखेर रोज दुकानाला किती लोक येणार त्यावर ठरतं. आणि सध्या तर तरुणाईला हव्या असणाऱ्या भन्नाट स्टाइलदेखील हे कलाकार अगदी कमी पैशात करून देतात. यातल्या कुणाचीही बचत नाही, अनेकांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं मात्र आहे.\nआणि या लॉकडाउनमुळे त्यांचे हाल अजूनच वाढलेत. पैशाची सोय करण्यासाठी त्यांच्याकडे दोनच मार्ग आहेतः ‘नव्या युगातल्या’ वित्त कंपन्या, ज्या दर साल १५ टक्के व्याज आकारतात (नीट हिशेब केला तर हा आकडा याच्यापेक्षा जास्त आहे). किंवा मग महिन्याला ३ ते ५ टक्के व्याज आकारणारे खाजगी सावकार.\nलातूर शहराच्या सीमेला लागून असणाऱ्या खाडगावमध्ये राहणारे सुधाकर सूर्यवंशी कर्जामुळे परेशान आहेत. “माझ्या पगारातला मोठा हिस्सा माझ्या लेकरांच्या शिक्षणावर चाललाय,” ते सांगतात. (लॉकडाउन जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी त्यांची दिवसाची कमाई रु. ३०० इतकी होती). या वर्षी जानेवारी महिन्यात. त्यांनी ३ टक्के महिना दराने एका खाजगी सावकाराकडून एक लाखाचं कर्ज घेतलंय, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी. मार्च महिन्यात त्यांनी त्यांचा ३००० रुपयांचा हप्तादेखील भरला. खरं तर त्यांच्या समस्यांची सुरुवात फार आधी झालीये.\nडावीकडेः लातूर शहरातल्या ८०० सलून-पार्लरपैकी एक – रितूज ब्यूटी झोनः शहरातला पूर्ण सुनसान असलेला मुख्य रस्ता\nते सांगतात, “२०१९ च्या डिसेंबरमध्ये माझ्या बँकेतून मला फोन आला की माझं जन धन खातं बंद करण्यात आलंय.” आता दोन अर्थाने हे विचित्र होतं. एक तर त्यांनी आवश्यक ती सगळी कागदपत्रं – पॅन कार्ड, आधार, केशरी रेशन कार्ड असं सगळी काही दिलं होतं. दोनः तसंही त्यांच्या या खात्यात कधीच पैसे आले नव्हते. शहरी भागात राहणाऱ्या आणि ज्यांचं उत्पन्न रु. ५९,००० ते रु. १ लाख च्या मध्ये आहे अशांना राज्यात केशरी कार्ड दिलं जातं. त्यांच्या कुटुंबाच्या रेशन कार्डावर ‘प्राधान्य कुटुंब’ असा शिक्का मारलाय, म्हणजेच ते राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याचे लाभार्थी आहेत.\n“माझ्याकडे रेशन कार्ड आहे पण या महिन्यात मला त्याच्यावर काहीही मिळालं नाहीये. दुकानदाराला विचारलं तर तो सांगायलाय की पुरवठा कधी होणार हे त्याला देखील माहित नाहीये,” ��ुधाकर सांगतात. आता येत्या काळात घरभाडं कसं भरायचं याची देखील त्यांना चिंता लागून राहिलीये. या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या घरमालकिणीनं भाडं २,५०० वरून ३,००० केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरचा बोजा वाढतच चाललाय.\nकोरोना विषाणूबाबत प्रसारमाध्यमांकडून होणारा प्रसार काही ते फार गांभीर्याने घेत नाहीयेत. “आता रोजच्या एक वेळच्या जेवणाची इथे चिंता लागून राहिलीये, तिथे ते सॅनिटायझर आणि मास्कची कुणाला पडलीये\n“आमच्यासाठी तर संकट रोजचंच आहे. काल होतं, आज आहे आणि उद्याला पण.”\nशीर्षक छायाचित्रः कुमार सूर्यवंशी\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nलातुरात लहानग्यांच्या खांद्यावर टाळेबंदीचं ओझं\n‘इतक्या गरमीतही पाणी प्यायलं तर माझं मन मला खातं...’\n४३ डिग्री तापमानात लातूरमध्ये गारांचा मारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sarachi-diary-vibhawari-deshpande-marathi-article-3162", "date_download": "2020-10-01T01:39:11Z", "digest": "sha1:2HHVZ7KH6EJLX2YP5YXJME2WNP6A2K6U", "length": 13075, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sarachi Diary Vibhawari Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 15 जुलै 2019\n‘असं कसं करू शकतो महेशकाका आपल्या सगळ्यांच्या घरापेक्षा बेस्ट घर आहे त्याचं. एकदम एथनिक आणि अर्दी. मी तर रेवाला प्रॉमिस केलं होतं, की तिच्या साड्यांचं नेक्‍स्ट फोटोशूट महेशकाकाकडं करू म्हणून.. आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. म्हणून ती मला पोज करायला बोलावणार होती. आता काय उपयोग आपल्या सगळ्यांच्या घरापेक्षा बेस्ट घर आहे त्याचं. एकदम एथनिक आणि अर्दी. मी तर रेवाला प्रॉमिस केलं होतं, की तिच्या साड्यांचं नेक्‍स्ट फोटोशूट महेशकाकाकडं करू म्हणून.. आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. म्हणून ती मला पोज करायला बोलावणार होती. आता काय उपयोग शी’ मेकूडचा कशामुळं मूड ऑफ होईल सांगता येत नाही. हिला रेवानी पोज करायला बोलवायचं तिच्या साड्यांच्या फोटोशूटसाठी म्हणून महेशकाकानी वाडा विकायचा नाही का\nपण सगळेच जरा अपसेट आहेत, महेशकाकानी घर विकलं म्हणून. तुम्हाला वाटेल त्याचं घर म्हणजे पिक्‍चरमध्ये दाखवतात तसा भारीतला बंगला आहे, पण तसं नाहीये ते. Actually पुण्यातल्या ओल्डेस्ट घरांपैकी एक आहे त्याचा वाडा. त्याच्या पणजोबांनी ���ांधलेला, १२० वर्षांपूवी पार्सल आणि महेशकाकाचे बाबा हे भाऊबहीण होते. (ते कॉम्प्लिकेटेड आहे.. आणि पार्सल म्हणते तसं इतकं काही जवळचं नातं नाहीये आमचं); पण ते जवळ राहतात आणि महेशकाका आणि पा एकदम फास्ट फ्रेंड्‌स पण आहेत. त्यामुळं आम्ही क्‍लोज आहोत. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो तो वाडा. एकदम जुन्या स्टाइलचा आहे. ब्लॅक स्टोन्सचा. बाहेर कितीही गरम असलं तरी आत natural एसी असतो. मस्त पार्सल आणि महेशकाकाचे बाबा हे भाऊबहीण होते. (ते कॉम्प्लिकेटेड आहे.. आणि पार्सल म्हणते तसं इतकं काही जवळचं नातं नाहीये आमचं); पण ते जवळ राहतात आणि महेशकाका आणि पा एकदम फास्ट फ्रेंड्‌स पण आहेत. त्यामुळं आम्ही क्‍लोज आहोत. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो तो वाडा. एकदम जुन्या स्टाइलचा आहे. ब्लॅक स्टोन्सचा. बाहेर कितीही गरम असलं तरी आत natural एसी असतो. मस्त गार गार बाहेर अंगण आहे. त्यात प्राजक्ताचं झाड आहे. मी कावेरीकडं म्हणजे महेशकाकाच्या मुलीकडं राहायला जाते, तेव्हा सकाळी लवकर अंगणात येते, तर जमीनच दिसत नाही फुलंच फुलं मग आम्ही ती वेचून वेणूआजीला देतो. मध्ये मोठा चौक आहे. गणपतीत तिकडं आम्ही मस्त आरास करतो. दगड का माती, रुमाल पाणी, विषामृत... खेळायला खूप जागा आहे. त्यांच्या खाली टेंट्‌स आहेत एक, त्यांच्या मुलाची मुंज पण त्यांनी चौकात केली होती मागं पण छोटं अंगण आहे. मधून उघडणारी आणि बंद होणारी लाकडी दारं आहेत, मागं हौद आहे, आंब्याची झाडं आहेत. आणि संडास आहे इंडियन स्टाईल मागं पण छोटं अंगण आहे. मधून उघडणारी आणि बंद होणारी लाकडी दारं आहेत, मागं हौद आहे, आंब्याची झाडं आहेत. आणि संडास आहे इंडियन स्टाईल तो पण बाहेरच्या साईडला तो पण बाहेरच्या साईडला त्यांच्याकडं गेलं, की आपण टाईम मशीनमध्ये बसून एकदम शंभर वर्षं मागं गेलोय असं वाटतं. आमच्या घरासारख्या भारी गोष्टी नाहीयेत तिकडं, पण खूप मस्त आहे ते घर. मला खूप आवडतं. मी आणि माझ्या सोसायटी फ्रेंड्‌स चान्सच शोधत असतो कावेरीकडं खेळायला जायचा. पण ती लईच शहाणी आहे त्यांच्याकडं गेलं, की आपण टाईम मशीनमध्ये बसून एकदम शंभर वर्षं मागं गेलोय असं वाटतं. आमच्या घरासारख्या भारी गोष्टी नाहीयेत तिकडं, पण खूप मस्त आहे ते घर. मला खूप आवडतं. मी आणि माझ्या सोसायटी फ्रेंड्‌स चान्सच शोधत असतो कावेरीकडं खेळायला जायचा. पण ती लईच शहाणी आहे तिला माहीत आहे तिचं घर डिमांडमध्ये आहे त्यामुळं ती सगळं तिच्या मनासारखं करते आम्ही तिकडं गेलो की\nतर झालं असं, की महेशकाकानी ते घर एका बिल्डरला विकलं आहे. तो तिकडं अपार्टमेंट्‌स करणार आहे आणि भारी भारी फ्लॅट्‌स महेशकाकाला देणार आहे. खरंतर महेश काका ग्रीडी नाहीये बिलकूल पण मग त्यानी असं का केलंय मला कळलंच नाहीये. पार्सलपण खूप चिडली. कावेरी तर तिच्या बाबाशी भांडून आमच्याकडंच आली राहायला. परत जाणारच नाही म्हणाली. महेशकाका तिला घ्यायला आला तर ती बोलली नाही त्याच्याशी. पार्सल त्याला म्हणाली, ‘सगळं जुनं मातीमोल करतायेत सगळेच. तू वेगळा आहेस असं वाटलं होतं. पण शेवटी मोहानी तुझा बळी घेतलाच ना पण मग त्यानी असं का केलंय मला कळलंच नाहीये. पार्सलपण खूप चिडली. कावेरी तर तिच्या बाबाशी भांडून आमच्याकडंच आली राहायला. परत जाणारच नाही म्हणाली. महेशकाका तिला घ्यायला आला तर ती बोलली नाही त्याच्याशी. पार्सल त्याला म्हणाली, ‘सगळं जुनं मातीमोल करतायेत सगळेच. तू वेगळा आहेस असं वाटलं होतं. पण शेवटी मोहानी तुझा बळी घेतलाच ना’ काका एकदम थांबला. बोलला काहीच नाही. कावेरीला म्हणाला, ‘चल’ काका एकदम थांबला. बोलला काहीच नाही. कावेरीला म्हणाला, ‘चल उद्या शाळा आहे’ एकदम स्ट्रिक्‍ट आवाजात. ती जरा घाबरली आणि त्याच्याबरोबर गेली.\nती गेल्यावर वेणूआजी म्हणाली, ‘त्या पोराचा जीव आहे त्या घरात. पण गेल्या वर्षी पावसात भिंत खचली. खालच्यांचा बिट्टू थोडक्‍यात वाचला. पत्त्यांच्या बंगल्यासारखं झालंय घराचं. इकडं सावरलं की तिकडं कोसळतं. खूप पैसे खर्च झालेत त्याचे... आणि असे कमावतोय किती मीच त्याला म्हणाले, ‘चांगली ऑफर देतोय तो बिल्डर तर घेऊन टाक. शपथच घातली त्याला. तेव्हा तयार झाला’ मी शॉकच झाले. आम्हाला व्हिलन वाटत होता तो, पण खरंतर हिरो होता तो.\nवेणूआजीला घरी जाताना कंपनी द्यायला मी गेले. दारातून तिला बाय करून बाहेर येणार तेवढ्यात मला मागच्या साईडला खसखस आवाज आला. तो डेंजर काळा बोका असेल म्हणून मी बघायला गेले तर तो महेशकाका होता. मागच्या आंब्याच्या झाडाजवळची माती तो एका पिशवीत भरून घेत होता... आणि मी कधीकधी रडते तसा रडत होता. एवढ्या मोठ्या माणसाला रडताना मी कधीच पाहिलं नव्हतं. त्याचे बाबा गेले तेव्हापण नव्हता असा रडला. मलापण खूपच रडू यायला लागलं. त्याला कळू नये म्हणून मी पळून आले.\nआज त्यांच्या घराचं भूमि��ूजन झालं. उद्यापासून ते घर पडणार लाँग कट पडला तरी चालेल पण मी मागच्या रस्त्यानी जाणार आहे क्‍लासला, तिकडून नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f523af764ea5fe3bd72a728", "date_download": "2020-10-01T02:05:57Z", "digest": "sha1:AYSR53BJBVFVPWNXXILHK6B2P23YYAYS", "length": 6092, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पहा, ट्रॅक्टरसह रोटरी टिलर कसा हाताळावा. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nपहा, ट्रॅक्टरसह रोटरी टिलर कसा हाताळावा.\nशेतकरी मित्रांनो, शेती कामासाठी ट्रॅक्टरला जोडली जाणारी विविध उपकरणे आहेत. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यातील रोटरी टिलर हे उपकरण योग्य पद्धतीने ट्रॅक्टरला कसे जोडले जाते. त्याची योग्य पद्धतीने हाताळणी कशी केली पाहिजे जेणेकरून दुरुस्तीवरील खर्च कमी होईल हे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा.\nसंदर्भ:- जॉन डियर इंडिया ., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\nपावसाळ्यात घ्या ट्रॅक्टरची काळजी, करू नका 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष\n• सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात रस्ते खराब होत असतात. शेताकडील कच्च्या रस्त्यांची स्थिती सांगायला नको. अशा रस्त्यातून पायी चालणेही अवघड होऊन जात असते. वाहनेही...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nअसा' ट्रॅक्टर सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करा म्हणजे भरपूर नफा होईल\nग्रामीण भागात ट्रॅक्टर सेवा व्यवसाय सुरू करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ग्रामीण भागातील बहुतेक लोक शेतकरी असल्याने त्यांना काम करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nहार्डवेअरयोजना व अनुदानट्रॅक्टरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nकेंद्र सरकार शेती औजारांवर 100% अनुदान देत आहे.\nआधुनिक शेतीसाठी कृषी यंत्रणा असणे फार महत्वाचे आहे. जिथे शेतमजूर कमी आहे, तेथे पिकांच्या उत्पादनात वाढ आहे. परंतु काही शेतकरी चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/07/01/shevgaon-accident-news/", "date_download": "2020-10-01T01:31:04Z", "digest": "sha1:UUUCPVHSBVXRDX5FZMZKILIXPFZAYFRF", "length": 10446, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "शेवगाव तालुक्यात झालेल्या अपघातात एक ठार, ९ जखमी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/शेवगाव तालुक्यात झालेल्या अपघातात एक ठार, ९ जखमी\nशेवगाव तालुक्यात झालेल्या अपघातात एक ठार, ९ जखमी\nशेवगाव :- राज्यमार्गावर सौंदाळा-नागापूर शिवारात रविवार दि. ३० जून रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या दरम्यान ॲपे रिक्षा व इंडिका कार यांची समोरासमोर टक्कर झाली.\nया अपघातात एक ठार, तर नऊ जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय, श्वास हॉस्पिटल व नगर येथे हलविण्यात आले आहे.\nप्रवासी वाहतूक करणारी ॲपे रिक्षा (क्र. एमएच १७ एजे १५४२) व इंडिका (क्र. एमएच ०४ बीवाय ४२६०) या दोन वाहनात भीषण अपघात होऊन नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील दिलीप साहेबराव मिसाळ (वय ५०) हे ठार झाले.\nइंडिका गाडीने चुकीच्या दिशेने येऊन धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले असून इंडिका चालक फरार झाला आहे. ॲपे रिक्षा चालक गणेश दाते, रितेश कांक्रळे, सोपान मसुरे (औरंगाबाद), सविता बिरदवडे, मुलगी सायली बिरदवडे (रा. तरवडी, ता. नेवासा) येथील आहेत.\nअपघातात ठार झालेले दिलीप मिसाळ यांचे चुलते शाहूराव मिसाळ, शामराव काळे (देवगाव), शिवा फुंदे (जालना), छबू काळे (शेवगाव), राजेश लाळगे (निघोज, पारनेर), विलास यादव (भेंडा) यांना उपचारासाठी श्वास हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या स��र्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/10/villages-including-sangamner-city-hotspot-pocket-till-23rd-may/", "date_download": "2020-10-01T01:44:09Z", "digest": "sha1:ZNG2RLMSUKNTQUMBOD3TLCKEEWFXSVGC", "length": 17677, "nlines": 164, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "संगमनेर शहरासह 'ही' गावे 23 मेपर्यंत हॉटस्पॉट पॉकेट - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेक���ंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/संगमनेर शहरासह ‘ही’ गावे 23 मेपर्यंत हॉटस्पॉट पॉकेट\nसंगमनेर शहरासह ‘ही’ गावे 23 मेपर्यंत हॉटस्पॉट पॉकेट\nअहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून संगमनेर शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्‍हणुन व सदरच्‍या क्षेत्राच्‍या मध्‍यबिंदु पासुन जवळपास ०२ कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला असून\nयापूर्वी हॉटस्पॉट पॉकेट म्‍हणून घोषित केलेल्‍या कुरण गाव (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री इत्‍यादी दिनांक १० मे रोजी सकाळी ०६ वाजेपासून ते दि.२३ मे, २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्‍थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.\nयापूर्वी, संगमनेर शहरातील काही भाग आणि कुरण गाव आणि धांदरफळ बु. येथे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. आज पुन्हा संपूर्ण संगमनेर शहर आणि या दोन्ही गावात प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून हॉटस्पॉट पॉकेट जाहीर करण्यात आले आहे.\nयापूर्वी, संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा, रेहमत नगर, जमजम कॉलनी, भारत नगर, अलका नगर, कोल्‍हेवाडी रस्‍ता, वाबळे वस्‍ती, उम्‍मद नगर, एकता नगर, शिंदे नगर, ईस्‍लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी,\nपावबाकी रस्‍ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर तसेच कुरण गाव (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट जाहीर करण्यात आले होते. संगमनेर शहर व परिसरामध्‍ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याकामी या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.\nया आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार,\n1. सार्वजनिक ध्वनिक्षेपक द्वारे या आदेशाची माहिती देण्यात यावी.\n2. कंट्रोल रुम स्‍थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी. सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्‍यात येवून प्रत्‍येक शिफ्टमध्‍ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्‍द करण्‍यात यावेत.\n3. कंट्रोल रुम मध्‍ये रजिस्‍टर ठेवून त्‍यामध्‍ये नोंदी घेण्‍यात याव्‍यात व नागरीकांना आवश्‍यक त्‍या जिवनावश्‍यक वस्‍तु सशुल्‍क पु‍रविण्‍यात याव्‍यात. तसेच प्राप्‍त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्‍यात यावे.\n4. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्‍यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्‍यादी बाबी योग्‍य ते शुल्‍क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्‍यात याव्‍यात. त्‍याकामी जिवनावश्‍यक वस्‍तुंचे व्‍हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्‍यादी बाबींचे सुक्ष्‍म नियोजन करावे.\n5. संगमनेर शहर तसेच कुरण गाव (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, संगमनेर हे सनियंत्रण अधिकारी म्‍हणून कामकाज पाहतील.\n6. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बँक प्रतिनिधी मार्फत उपलब्‍ध करुन द्याव्‍यात.\n7. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्‍ते बंद करुन एकच रस्‍ता बॅरिकेडस द्वारे खुला ठेवावा.\n8. सदर क्षेत्रामध्‍ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत.\n9. वर नमुद प्रतिबंधीत भागामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने येथील नागरीकांच्‍या हालचालींवर निर्बंध आणने आवश्‍यक ठरले आहे. त्‍यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्‍थापनांकडून देण्‍यात आलेल्‍या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्‍यात येत आहे.\n10. वर नमुद क्षेत्रातील इतरत्र कर्तव्‍यार्थ असलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्‍याच्‍या ठिकाणी जाणे आवश्‍यक असल्‍यास, अश्‍या व्‍यक्‍तींची त्‍यांच्‍या कर्तव्‍याच्‍या ठिकाणी वास्‍तव्‍याची सुविधा संबंधीत आस्‍थापनांनी उपलब्‍ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्‍यांच्‍या हालचालींवर निर्बध घालणे शक्‍य होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nकोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संह���ता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/16/good-news-the-state-government-will-recruit-bumpers-in-a-month-and-a-half/", "date_download": "2020-10-01T00:06:05Z", "digest": "sha1:PS2MVE473AWAZC4K3IJ5OJ7QKMSOBDNI", "length": 11648, "nlines": 155, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "खुशखबर ! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्व���कृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\n राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार\n राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार\nअहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- सध्या कोरोनामुळे सगळीकडे संकटाचे वातावरण असले तरी सुशिक्षित बेरोजगारांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशेचा किरण दाखविला आहे. आरोग्य खात्यात आगामी दीड महिन्यात बम्पर भरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nआरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. मेडिकल एज्युकेशनला ११ हजार जागा रिक्त आहेत. महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nया सगळ्या जागा पुढील दीड महिन्यात भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. त्यांचे गुण, अंतर्गत परिक्षा यावरून या जागा भरल्या जाणार आहेत असे ते म्हणाले.\nनर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क हे विचारात घेतले जातील. सध्याची कोरोनाची दुर्दशा पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.\nमुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.\nतसेच १५००० मध्यम बाधित रुग्ण आणि १००० आयसीयु बेडची व्यवस्था करण्य़ात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईची तुलना कोणत्याही शहराशी करू नये.\nकारण मुंबईत मोठमोठ्या झोपडपटट्या आहेत. दाट लोकवस्ती आहे. यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी रुग्ण सापडत आहेत. मुंबईत आठ मोठे अनुभवी अधिकारी काम करत आहेत.\nतसेच काही अधिकारी, संस्था यामध्ये काम करत आहेत. आमदारानाही यामध्ये सहभागी करण्यात येत आहे. पण मुंबई महापालिकेने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरातही भरती करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nअहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा \nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/u19-world-cup-india-vs-zimbabwe-india-beat-zimbabwe-by-10-wickets/articleshow/62567228.cms", "date_download": "2020-10-01T01:54:15Z", "digest": "sha1:T37UEYFJ5FMY6UO4L3AJPETBZPY6YOVF", "length": 13188, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nU-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nन्यूझीलंड येथे सुरू असलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या सामन्यात भारताने झिंबाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला. या विजयाबरोबरच सलग दोन सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला दहा गडी राखून बाद करण्याच्या इंग्लंडच्या विक्रमाशी युवा टीम इंडियाने बरोबरी केली आहे.\nन्यूझीलंड येथे सुरू असलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या सामन्यात भारताने झिंबाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला. या विजय��बरोबरच सलग दोन सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला दहा गडी राखून बाद करण्याच्या इंग्लंडच्या २००८ मधील विक्रमाशी युवा टीम इंडियाने बरोबरी केली आहे.\nआजच्या सामन्यासाठी युवा टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने खास रणनिती आखली होती. द्रविडने या रणनितीनुसार मागच्या दोन्ही सामन्यात ५० धावा ठोकणाऱ्या कर्णधार पृथ्वी शॉला सलामीला उतरविले नाही. त्याऐवजी द्रविडने शुभम गिल आणि हार्विक देसाईला सलामीला पाठविले. द्रविडचा हा निर्णय सार्थ ठरवत शुभम आणि हार्विकने टिच्चून फलंदाजी करत झिंबाब्वेच्या गोलंदाजांना जेरीस आणले. हे दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत बाद झाले नाहीत. शुभमने नाबाद दमदार ९० धावा ठोकल्या तर हार्विकने त्याला सुरेख साथ देत नाबाद ५६ धावा केल्या.\nझिंबाब्वेने टॉस जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेत ४८.१ षटकांमध्ये सर्व बाद १५४ धावा केल्या होत्या. झिंबाब्वेकडून मिल्टन शुम्बाने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर कर्णधार लियाम निकोल्स अवघ्या ३१ धावांवर बाद झाला. टीम इंडियाकडून अनुकूल रॉयने भेदक गोलंदाजी करत झिंबाब्वेचे ४ गडी बाद केले. तर अभिषेक शर्मा आणि अर्शदीपने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. मात्र भारताच्या सलामीच्या जोडीने १५५ धावांचं लक्ष्य अवघ्या २१.४ षटकांत गाठून झिंबाब्वेला आस्मान दाखवलं.\nयुवा भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविलं आहे. या आधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला १०० धावांनी पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात पपुआ न्यू गिनीला १० गडी राखून बाद केलं होतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'दो दिल मिल रहे है'; IPLच्या धमाक्यात सारा तेंडुलकरची प...\nIPL 2020: महेंद्रसिंग धोनीसाठी खूष खबर, पुढच्या सामन्या...\nRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीने मुंबईला नमवल्यावर ग...\nसचिन देखील हैराण झाला; मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्व...\nहॉकी: बेल्जियमने भारताला नमविले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/nashik/", "date_download": "2020-10-01T01:20:59Z", "digest": "sha1:C2KSTBMNE2ODJYZDOLJ45L3OVGF6BCRT", "length": 35901, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी | कंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्ट���रंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nकंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी\nकेंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी लादून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. मोदी सरकार समाज माध्यमाचा मोठय़ा प्रमाणात आधार घेऊन देशभरातील शेतकरी, शेती विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. परंतु, सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर, निर्यातबंदी विरोधात शनिवारपासून शेतकरी समाज माध्यमांवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.\nनाशिक हादरलं | एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या\nनांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे. चव्हाण कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केल्याची घटना रात्री घडली. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे. गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने चव्हाण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सकाळी ही बाब उघड झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी मालेगांव , नांदगाव पोलीस दाखल झाले आहेत.\nनाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ, पवारांकडून चिंता व्यक्त\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरनंतर आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला. शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात आहे. यावर चिंता व्यक्त करत पवार यांनी डॉक्टरांनाही इशारा दिला.\nभाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता येण्याचं लॉलीपॉप दाखवत आहेत - भुजबळ\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे. तसेच फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा राज्यातील सरकार पडणार अशी चर्चा सुरु झाली.\nसामान्यांना २ किमीच्या मर्यादा असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकला, चौकशीचे आदेश\nबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.\nनाशिक महागरपालिकेचे तब्बल ६०-७० कोटी YES बँकेत अडकले; प्रशासनाची पंचायत\nरिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे खातेधारकांना महिन्याभरासाठी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहेत, मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढायची असल्यास रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. केवळ अपवादात्मक परिस्थितीत खातेधारकांना पैसे काढता येणार आहेत.\nकोरोनाची लागण महाराष्ट्रातही, नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण\nभारतात कोरोनाव्हायरसने पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रालाही कोरोनाचा धोका आहे. नवी दिल्ली, तेलंगणा, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये हा संशयित रुग्ण आढळून आला. नाशिकमध्ये एका व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत. त्याला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. आता तिथल्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.\n काहींच्या हट्टामुळे सत्ता गेली, स्थिती पुन्हा येईल; थेट RSS व मोदींना पत्र\nनाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चांगलाच उफाळून आला आहे. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी आपली कारकीर्द संपताना क��ही पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप केले. पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला, अवास्तव मागण्या केल्या, असा गंभीर आरोप उद्धव निमसे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक नेत्यांनी देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना तातडीने बदलावे, अशी मागणी निमसे यांनी केली आहे.\nनाशिक: पेट्रोल फेकून महिलेला ४ जणांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nनिफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल फेकून काही अज्ञात हल्लेखोरांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात व्यस्त पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.\nनाशिक: अडगावकर सराफाच्या दुकानात हजारो गुंतवणूकदारांची धाव; मोठा गोंधळ\nगुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकमध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. नाशिकच्या आडगावकर सराफने ‘सुवर्णसंधी’ या नावाने योजना सुरू केली होती. या योजनेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पैसे गुंतवले. मात्र कालावधी संपून देखील त्यातील पैसे, दागिने पुढील सहा महिने उलटूनही गुंतवणूकदारांना मिळाले नाहीत. तेव्हा आज कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ शॉपमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी मोठा गोंधळ घातला. परतावा आणि मुद्दलही मिळत नसल्यानं गुंतवणूकदार संतप्त झाले.\nपवार पंतप्रधान व्हावेत; २ वर्षांपूर्वी जे बाळा नांदगावकर बोलले ते राऊत आज बोलले\nमहाराष्ट्र हा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. महाविकास आघाडीचा पॅटर्न हा देशातील परिवर्तनाची नांदी आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ खासदार याच विचाराचे निवडून यायला हवेत. आगामी लोकसभा निवडणुकीत २०२४ ला हे परिणाम दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nनाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार\nनाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतू��� बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.\nसाईबाबा जन्मस्थळाचा वाद; शिर्डी आजपासून बंद\nसाईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे राहणार असून, दुकाने, बाजार मात्र बंद राहतील. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.\nनाशिक: महाविकास आघाडीमुळे मनसेचे दिलीप दातीर यांचा पोटनिवडणुकीत पराभव\nनाशिकमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.\nज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला: मंत्री गुलाबराव पाटील\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.\n'ठाकरे' आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते: मंत्री गुलाबराव पाटील\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.\nविखेंची नगरमध्ये ताकद नव्हती; सर्व १२ जागा जिंकू म्हणत ३ जिंकल्या: राम शिंदे\nमहाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.\nमनसे'नंतर वसंत गीते भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत; भुजबळांची भेट घेतली\nभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. ‘छगन भुजबळ यांना सदिच्छा दिल्या आणि त्यांचं स्वागत केलं. त्यांचे आशीर्वाद घेण्याकरीता भेट घेतली,’ अशी प्रतिक्रया वसंत गीते यांनी दिली आहे. तसंच यावेळी वसंत गीते यांनी भुजबळांवर चांगलीच स्तुतीसुमने उधळली.\nयापुढे फक्त मनसे पक्षहित मनसे नाशिकच्या दत्तक पुत्रांसोबत; महापौरपद भाजपाकडे\nविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ऐतिहासिक अशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासाआघाडी अस्तित्वात आली आहे आणि दुसऱ्याबाजूला २५ वर्षांपूर्वीची भाजप-शिवसेनेची युती केंद्रापासून संपुष्टात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करत अप्रत्यक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पसंती दिली होती. मात्र त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता.\nनाशिक: पवारांकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांच्या भेटीगाठी\nराज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. शरद पवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा ते जाणून घेत आहेत. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदे��ातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/ipratropium-p37141526", "date_download": "2020-10-01T01:50:08Z", "digest": "sha1:SPKDG4SLGBX5LK7K4LVX2XQAERFIE4PP", "length": 18262, "nlines": 289, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Ipratropium - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Ipratropium in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 39 डॉक्टर ऑनलाइन हैं \nIpratropium खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें दमा (अस्थमा) सीओपीडी (क्रोनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Ipratropium घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Ipratropiumचा वापर सुरक्षित आहे काय\nIpratropium मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Ipratropium घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Ipratropiumचा वापर सुरक्षित आहे काय\nIpratropium मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. Ipratropium घेतल्यावर तुम्हाला काही अनिष्ट लक्षणे जाणवली, तर त्याला परत घेऊ नका आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम पर्याय देतील.\nIpratropiumचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nIpratropium च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nIpratropiumचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Ipratropium चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nIpratropiumचा हृदयावरील परिणाम काय आहे\nIpratropium घेतल्यावर तुमच्या हृदय वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nIpratropium खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Ipratropium घेऊ नये -\nदिल की धड़कन तेज होना\nIpratropium हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Ipratropium घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nIpratropium घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Ipratropium घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Ipratropium घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Ipratropium दरम्यान अभिक्रिया\nIpratropium आहाराबरोबर घेण्याच्या दुष्परिणामांवर कोणतेही संशोधन उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Ipratropium दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Ipratropium घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Ipratropium घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Ipratropium याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Ipratropium च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Ipratropium चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Ipratropium चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक��टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/bat-vs-cockatoo-wings-and-tail/comparison-61-82-4", "date_download": "2020-10-01T00:16:27Z", "digest": "sha1:SZPTAKGPQNB7DKMWYIDJTTVMHMBXYS4M", "length": 4107, "nlines": 145, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "फलंदाज वि काकाकुवा पंख आणि शेपूट", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nफलंदाज वि काकाकुवा पंख आणि शेपूट\nडोळे आणि इतर इंद्रिये\n1 पंख आणि शेपूट\nसर्व पक्षी ची तुलना\nफलंदाज वि लाभ गरुड\nउडू न शकणारा एक मोठ...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nदुष्ट आपमतलबी स्त्री गरुड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nकाकाकुवा वि उडू न शकणारा एक...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/123.html", "date_download": "2020-10-01T02:20:57Z", "digest": "sha1:P2CEGD4UO3ETAIIZXSIHIWKCMUMZNZBW", "length": 8760, "nlines": 67, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "कोरोनाच्या निर्मूलनासाठी 123 वर्ष जुना महामारी कायदा लागू", "raw_content": "\nकोरोनाच्या निर्मूलनासाठी 123 वर्ष जुना महामारी कायदा लागू\nनवी दिल्ली - जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरस जगात 118 ठिकाणी पसरलेला आहे, त्यामुळे आत्तापर्यत एकूण 4614 जण मरण पावले असून १ लाख २५ हजार लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे. भारतातही कोरोना व्हायरस हळूहळू पाय पसरू लागला आहे.त्यामुळे कोरोनाच्या निर्मूलनासाठी 123 वर्ष जुना महामारी कायदा पुन्हा लागू करण्यात आला आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी घोषित केल्यावर त्यापाठोपाठ केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली भारतातील अनेक राज्यांनी कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित केले. महामारी रोग कायदा 1897च्या अनुसार कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.महामारी रोग कायदा 1897 हा कायदा राज्य व केंद्र सरकारला महामारीचा प्रसा��� रोखायला मदत म्हणून अतिरिक्त कायदारूपी शक्ती प्रदान करतो.\nकेंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व राज्यांनी सदर कायदा लागू करायला सुरूवात केली आहे. आणि हा आदेश पाळण्यात आला नाही तर तुरंगवासाची शिक्षा करण्याचा नियम आहे. हा कायदा काही वर्षांपूर्वी प्लेग रोग पसरु लागला होता त्यावेळी तयार करण्यात आला होता. जेव्हा एखादी महामारी रोखायला सामान्य नियम उपयोगी पडत नाहीत तेव्हा असा नियम अमलात आणण्यात येतो. यापूर्वी 2009 साली जेव्हा स्वाईन फ्लू ची साथ आली होती तेव्हा त्याला महामारी घोषित केले होते.\nमहामारी रोग कायदा 1897 कायद्यान्वये सरकार रेलवे किंवा इतर प्रवासाच्या माध्यमांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करू शकते. त्यातून संशयित आढळल्यास त्यांना सर्वांपासून विभक्त करून हॉस्पिटलला पाठवू शकतात, रोगाचे संक्रमण समाजात आणखी पसरू नये म्हणून कुठल्याही व्यक्तीला अटक करण्याची सवलत हा कायदा देतो.महामारी रोखण्याचे सर्वच उपाय जेव्हा अपुरे पडू लागतात तेव्हा महामारी रोग कायदा 1897 ह्याच कायद्याचे पालन करणे इष्ट ठरते.\nमहामारी रोग कायदा 1897 कायदा लागू झाल्यावर सरकारच्या आदेशांचे कुणी उल्लंघन करत असेल तर त्याला शासन देण्याचीही कायद्यात तरतूद आहे. आणि असे करणे आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेचे महानिर्देशक टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, जगभरातील सगळ्यांच देशांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमण रोखण्यास काही पावले उचलली तर लवकरच जग कोरोनामुक्त होण्यास मदत मिळेल.\nकोरोना व्हायरस या महामारीमुळे ग्रासलेले प्रमुख दहा देश पुढीलप्रमाणे..\nरिपब्लिक ऑफ कोरिया (7983 प्रकरणे)\nकोरोनाच्या जाळ्यात अगदी सामान्य माणूस ते प्रसिद्ध व्यक्ती असे कुणीही अडकू शकते. स्‍पेनचे मंत्री आणि ब्रिटेनचे आरोग्य मंत्री आणि कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची पत्‍नी कोरोना व्हायरसने संक्रमित आहे, याशिवाय ईराणचे सर्वोच्‍च नेता अयातुल्‍ला खामनेई यांचे प्रमुख सल्लागाराचा कोरोनामुळेच मृत्यू झालाय\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/1/14/bhashik-khel-bhag-14-.aspx", "date_download": "2020-10-01T01:44:14Z", "digest": "sha1:WJGF3JLTNIVVP4PTKW5UN6QEEONWSIYB", "length": 3256, "nlines": 49, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "भाषिक खेळ भाग- १४", "raw_content": "\nभाषिक खेळ भाग- १४\nमुलांनी त्यांना माहीत असणारा परिचित शब्द सांगणे. त्या शब्दाशी संबंधित असलेले शब्द इतर मुलांनी सांगायचे. जसे अनेक शब्द सांगितल्यावर त्या शब्दांपासून सोपी वाक्ये तयार करता येतात. विद्यार्थी त्या शब्दाशी संबंधित शब्द आठवण्याचा प्रयत्न करतात. विचार करतात व अनेक शब्द मुले सांगतात व त्या शब्दातील अनेक शब्द किंवा काही शब्द घेऊन छोटी छोटी वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करतात. उदा.,\nरंग, फळे, फुले, प्रसिद्ध शहरे, मसाले पदार्थ, राज्यांची नावे, प्राणी याप्रमाणे आणखी काही शब्द देऊन त्या शब्दांशी संबंधित शब्द मुलांना लिहिण्यास सांगता येतील. असे शब्द लिहून झाल्यानंतर त्यापासून छोटी छोटी वाक्ये तयार करून घेता येतील. या खेळातून मुलांची भाषिक शब्द संपत्ती तर वाढतेच शिवाय ज्ञानरचनावादी कृतींमुळे मुले आनंदाने खेळात रममाण होतात.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-career-special-vivek-velankar-marathi-article-2982", "date_download": "2020-10-01T01:08:17Z", "digest": "sha1:4M76ZLHEZBRDPEG5B4VIS2QSZUCIK44Q", "length": 14329, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Career Special Vivek Velankar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 3 जून 2019\nजगभरात डिझायनिंग या क्षेत्राला प्रचंड मागणी आणि वाव आहे. त्या मानाने भारतात अजून हे क्षेत्र लहान आहे; परंतु गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र भरारी घेऊ लागले आहे.\nडिझायनिंग ही एक कला आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, अशा तरुण-तरुणींना या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. प्रॉडक्‍ट डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग इ. विषयात या शाखेतून स्पेशलायझेशन करता येते.\nया क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं आवश्‍यक असतं. कोणत्याही शाखेतून बारावी नंतर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी राष्ट्रीयस्तराकडे नावाजलेल्या दोन संस्थांची माहिती घेऊयात.\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (अहमदाबाद)\nभारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत १९६१ मध्ये स्थापन झालेली ही संस्था जाग��िक स्तरावर नावाजलेली आहे. या संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर, असे दोन्हीही कोर्सेस चालवले जातात. बारावीनंतर चार वर्षांचा ‘ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन डिझाईन’ नावाचा कोर्स येथे उपलब्ध आहे. या कोर्सच्या प्रवेशासाठी जाहिरात दरवर्षी सप्टेंबरमध्ये भारतातील प्रमुख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होते. यासाठीचे अर्ज संस्थेच्या www.nid.edu या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतात. संपूर्ण भरलेले अर्ज नोव्हेंबरअखेरपर्यंत स्वीकारले जातात. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईमध्ये लेखी परीक्षा होते. यामध्ये डिझाईन ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते.यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात अहमदाबादमध्ये स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखत यांना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची डिझाईनमध्ये करिअर करण्याची क्षमता तपासली जाते. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मेअखेरपर्यंत प्रवेशाची सूचना मिळते. फक्त साठ जागा असणाऱ्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या दोन सेमिस्टरमध्ये फाउंडेशन कोर्स दिला जातो. यामध्ये ज्यांच्यातील डिझाईन कौशल्यक्षमता विकसित केल्या जातात. त्यानंतर तीन प्रकारच्या विशेष शाखांमध्ये म्हणजे इंडस्ट्रियल डिझाईन (प्रॉडक्‍ट डिझाईन, इंटेरिअर डिझाईन) कम्युनिकेशन डिझाईन (ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन, एक्‍झिबिशन) आणि टेक्‍सटाईल डिझाईनिंग त्यांना प्रावीण्य मिळवता येते.\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजी\nभारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था काम करते. शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत संस्था जागतिक स्तरावर नावाजलेली आहे. संस्थेच्या दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, कोलकता येथे शाखा आहेत. बारावीनंतर चार वर्षांचा पदवी कोर्स येथे चालवला जातो. यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यासाठीची जाहिरात डिसेंबरमध्ये विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होते. मुंबई येथे होणाऱ्या प्रवेशपरीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखत व गटचर्चा यांना सामोरे जावे लागते. मे अखेरपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम प्रवेश यादी तयार होते.\nया संस्थेत उपलब्ध असलेले बारावी नंतरचे कोर्सेस खालीलप्रमाणे ः\nबारावीला बसणाऱ्या किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा चार वर��षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत दोन तासांचा जनरल ॲप्टिट्यूड पेपर असतो. ज्यात गणितीय क्षमता, संख्यात्मक क्षमता, कम्युनिकेशन क्षमता, इंग्रजी यांची चाचणी होते. त्याचबरोबर तीन तासांची कलात्मक सृजन क्षमता चाचणी (क्रिएटिव्ह ॲबिलिटी) द्यावी लागते.\nबारावीला बसणाऱ्या किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा चार वर्षांचा ॲपरेल प्रॉडक्‍शनचा अभ्यासक्रम आहे. यालाही दोन तासांचा जनरल ॲप्टिट्यूड पेपर द्यावा लागतो. त्यानंतर तीन तासांची व्यवस्थापकीय क्षमता चाचणी द्यावी लागते. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहेत.\nआयआयटी पवई येथे ४ वर्षांचा बॅचलर ऑफ डिझायनिंग नावाचा कोर्स उपलब्ध आहे. यामध्ये इंडस्ट्रियल डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, इंटरॅक्‍शन डिझायनिक, ॲनिमेशन अँड मोबिलीटी अँड व्हेईकल डिझायनिंग या विषयातील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. यासाठी एक स्वतंत्र सीईटी आयआयटी पवईतर्फे घेतली जाते, ज्यामध्ये visualisation and spatial ability, observatiio and Design ability, Environment and Sepcial awareness, Analytical and Logical reasoning, Language and Creativity, Design thinking and problem solving या सहा विषयांवर आधारीत प्रश्‍न विचारले जातात. या कोर्सच्या अधिक माहितीसाठी www.idc.iitb.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या. डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजीमधील या जगविख्यात संस्थांखेरीज भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक संस्थांमध्ये पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र कोर्सेस उपलब्ध आहेत. नावीन्याची आवड आणि क्रिएटिव्हिटी असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक आश्‍वासक करिअर म्हणून फॅशन डिझायनिंगकडे नक्कीच बघता येईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/10/blog-post_56.html", "date_download": "2020-10-01T00:36:32Z", "digest": "sha1:6JD7NZNTG2VCAKML4ZAPKM7FVRYMMDU4", "length": 8635, "nlines": 65, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "भाजपची जादू कायम - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social भाजपची जादू कायम\nफसलेली नोटबंदी व जीएसटी मुळे सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाला ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत यश मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील 101 ग्रॅपचायतींपैकी 78 ठिकाणी भाजपने यश संपादन केले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी आपआपले गड राखले असले तारी त्यांना मोठे फेबद्दल करण्यात अपयश मिळाले आहे. जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्या पेक्षा एकनाथ खडसे यांचीच जादू चालल्याचेही निकालावरून स्पष्ट झाले आहे.\nविधानसभेच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात रावेर तालुक्यातील ८ आणि बोदवड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले. या सर्व ग्रामपंचायतीत नेहमी प्रमाणे माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात भाजपने मुसंडी मारली असून सर्व ग्रामपंचायतीत सरपंचपदासह बहुमतही मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला व शिवसेनेला एकाही ग्रामपंचायतीत खाते उघडता आलेले नाही. यावेळी सरपंच पदांसाठी सार्वत्रिक मतदान झाले होते, त्यात सर्वाधिक जागा भाजपने जिंकून आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा संभाव्य कौल स्पष्ट केला आहे. मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगरसह रावेर व बोदवड तालुक्यात गेल्या तीन दशकात एकनाथराव खडसे यांचा ग्रामीण मतदारांवर प्रभाव राहिला आहे. यावेळी सुध्दा भाजपने सर्व जागा जिंकून प्रभाव सिध्द केला. याबाबत खडसे म्हणाले की, मुक्ताईनगरसह रावेर व बोदवड हा भाजपचा अभेद्य किल्ला आहे. गेल्या ३० वर्षांत या भागातील मतदार भिजपला कौल देत आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण भागात जास्तीत जास्त निधी देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. सहकार राज्य मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील 6 पैकी 5 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सरपंच निवडून आले आहेत, त्यात धार ग्राम पंचायत व सतत 5 वेळी भाजपचे वरचस्व कायम ठेवले आह. तसेच कल्याने खु ग्रामपंचायत, बोरगाव, खरदे, भामर्डी ग्रामपंचायत शिवसेने कडुन खेचून आणल्या आहेत,असे एकूण 5 ग्रामपंचायत भाजप ने वर्चस्वव सिद्ध केल़े. चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी ९ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. जळगाव तालुक्यात भाजपाला धक्का बसला असून दहा पैकी नऊ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या एरंडोल तालुक्यात शिवसेनेने तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mahaveerarogyasevasanghnipani.com/from-the-managing-trustee/", "date_download": "2020-10-01T01:02:58Z", "digest": "sha1:BTZ6DPRN4I6HVNTRVO6ETO72RUTEN576", "length": 12248, "nlines": 135, "source_domain": "mahaveerarogyasevasanghnipani.com", "title": "From the Managing Trustee – mahaveer arogya seva sangh", "raw_content": "\nसुरुवातीला कट्ट्यावर बसून कट्टा ग्रुप तोही विविध छोट्या-मोठ्या कार्यातून नावरूपास आला. हळूहळू विचारसरणी बदलू लागली. समाजाचे ऋण ज्या समाजात जन्माला आलो आणि समाजाचं हे देणे का फेडावे लागले. कारण आपले संस्कार धर्म इतिहास हेच सांगतो की रुग्णसेवा करावी सर्वसामान्यांचे कल्याण व्हावे तरच आपण माणूस म्हणून श्रेष्ठ ठरतो हीच संकल्पना कट्ट्यावरून पुढे आली, या प्राथमिक संकल्पनेला मिलिंद मेहता यांनी जोर धरला हळूहळू हे सर्व कट्ट्यावरील मित्रांना पटत गेले. सुरुवातीला कोणताही रुग्णसेवेचा अनुभव नसताना मनात एक प्रकारची भीती होती पण वाढती महागाई अज्ञान आणि परिस्थितीशी दोन हात करता करता योग्य उपचाराअभावी निराश झालेले रुग्ण ही मोठी सामाजिक समस्या आहे हे सर्व कट्टा ग्रुपला मनापासून पटले अत्यंत अल्प दरात रुग्णसेवा द्यावी या उद्देशाने दि.7-5-2019 रोजी अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘बीज’ रोवले गेले .डॉ. अशोक भूपाली M D D M (CARD)(संस्थापक. APPLE हॉस्पिटल कोल्हापूर) FACC व डॉ. एम.डी.दीक्षित M.S.,D.N.B.,Ph.D.(CITS) सुप्रसिद्ध हृदय विकारतज्ञ अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला. आज जवळपास 9 महिने पूर्ण होत आहेत जवळपास 30000 रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतला सर्व डॉक्टर, सेवार्थ दवाखान्याचा स्टाफ व विश्वस्तांनी अहोरात्र मेहनत करून हा सेवार्थ दवाखाना या भागात नावलौकिकास आणला आज या सेवार्थ दवाखान्यात 20 रुपयात औषधा सह रुग्णसेवा, 99 रुपयांमध्ये ECG अत्यंत अल्प दरात M.D.PATHOLOGIST डॉक्टर कडून रक्त ,लघवी व इतर तपासण्या होतात. जशी एखादी जीवनदायी नदी वाहत ���सताना काठावरच्या परिसराचं जीवन फुलविते त्याप्रमाणे या दवाखान्याने एक अद्वितीय अशी गरुड भरारी घेतली आहे आमच्या सेवेच्या कार्यात – उपाध्यक्ष सतीश वखारिया यांनी खूप वेळ देऊन अत्यंत ACTIVE अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या उचलल्या आहेत व आपला अमूल्य वेळ ते संस्थेसाठी आजही देत आहेत, तसेच संपदा मेहता निपाणी या रोज न चुकता संस्थेच्या पैशाचे दैनिक व्यवहार सांभाळत आहेत. सर्वच विश्वस्त तन-मन व एकजुटीने कार्य करत आहेत. संस्थेचे संस्थापक व बीज रोवणारे प्रमुख प्रसादभाई दोशी C A दुबईत राहूनही- निपाणी ही आपली कर्मभूमी, जन्मभूमी आहे म्हणून अत्यंत बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करून संस्था वाढीसाठी आपले योगदान देत आहेत. संस्थेचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र वखारिया यांनी ही संस्था मोठी करण्यासाठी व रुग्ण समाधानी राहण्यासाठी खूप कष्ट व मेहनत घेत आहेत रविवारीही हा दवाखाना चालू आहे लवकरच ही संस्था 80G व 12A साठी पात्र ठरेल संस्थेच्या सेवेसाठी पहिल्या वर्धापन दिनादिवशी रुग्णवाहिका सुद्धा सेवेत रुजू होत आहे. अशाप्रकारे 7-5-2019 रोवलेल्या या बीजाच एका वृक्षात रूपांतर होत आहे संस्था सुरू झाल्यापासून आजपर्यंत अनेक ज्ञात,अज्ञात ,दानदाता ,शुभचिंतक यांच्या प्रेमाने व सहकार्याने अनेक रुग्ण सेवा घेऊन समाधानी दिसत आहेत .सर्वांना धन्यवाद…\nलवकरच संस्था स्वतःची नवीन वास्तू घेऊन एक चांगले हॉस्पिटल बनवणार\nविश्वविख्यात डॉ. शरद शहा ,मुंबई GASTROLOGIST(पोट विकार तज्ञ) या संस्थेत ज्यावेळी येऊन भेट दिली त्यावेळी त्यांनी संस्थेची सर्व कार्य पद्धती बघितली व लगेच त्यांनी भरघोस देणगी देऊन संस्थेसाठी कधीही काहीही करण्याची तयारी दर्शवली लवकरच त्यांचा कॅम्प निपाणी भागात आमच्या सेवार्थ दवाखान्यातर्फे घेतला जाणार आहे असे हे सर्वांचे म्हणजे निपाणीचे लाडके जावई डॉ.शरद शहा यांनी संस्थेसाठी जे प्रेम दाखवले त्याबद्दल संस्था कायम त्यांची ऋणी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=235645:2012-07-02-18-27-41&catid=402:2012-01-20-09-49-01&Itemid=406", "date_download": "2020-10-01T02:04:24Z", "digest": "sha1:2Q2OECXGTGJJBDS374R5PWAEPHBPDOLS", "length": 31848, "nlines": 243, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आकलन : १३ अब्ज डॉलर्सचे गणित", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> आकलन >> आकलन : १३ अब्ज डॉलर्सचे गणित\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nआकलन : १३ अब्ज डॉलर्सचे गणित\nप्रशांत दीक्षित - मंगळवार, ३ जुलै २०१२\nआर्थिक टंचाईत सापडलेल्या युरोपला भारताने मदत करायची गरज काय, या प्रश्नाचे उत्तर सत्तेच्या बदलत्या पटात आहे. सत्तेचे केंद्र युरोपाकडून पुन्हा आशियाकडे येत आहे. सत्तेच्या पुनरागमनात अनेक संधी दडलेल्या आहेत.\nआर्थिक संकटात सापडलेल्या युरोपला भारताने नुकतीच १० अब्ज डॉलर्सची मदत दिली. ही बाब अनेकांना आवडलेली नाही. आपले घर व्यवस्थित नसताना, स्वत:च्या कर्माने अडचणीत सापडलेल्या युरोपला भारताने मदत करण्याचे कारण काय,\nअसा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आला. सर्वसामान्य नागरिकाच्या नजरेतून पाहिले तर हा प्रश्न योग्य वाटतो, पण जगातील बदल लक्षात घेतले तर भारत सरकारचा निर्णय योग्य असल्याचे लक्षात येते. जगातील अनेक घटनांशी आपला थेट संबंध नसला तरी अप्रत्यक्ष संबंध असतो आणि कित्येकदा हे अप्रत्यक्ष संबंध अधिक खोल परिणाम करणारे असतात.\nगेल्या १२ वर्षांत जगात महत्त्वाचे बदल होत आहेत. या बदलांकडे चिकित्सक बुद्धीने पाहण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. चालू इतिहासाचा परामर्श घेणारे लेखन मुळात आपल्याकडे फार कमी होते. मागील काळाचे विवेचन आपण चांगले करतो, पण चालू घडामोडींबाबत पुरेसे दक्ष नसतो. बौद्धिक आळसामुळे म्हणा वा अन्य काही कारणांमुळे म्हणा, चालू घडामोडींमागचे बदलते संदर्भ तपासून त्यानुसार त्या घडामोडींचा अन्वयार्थ लावण्याची धडपड आपल्याकडे क्वचितच होते. उलट चालू काळाशी सुसंगत नसलेल्या चौकटीतून घटनांचा अर्थ लावला जातो.\nयुरोपला आशियाच्या आर्थिक मदतीची गरज ��ागावी आणि आशियाने ती पुरवावी या घटनेचा अर्थ लावण्याची धडपड झाली नाही, कारण बौद्धिक क्षेत्रात रूढ असलेल्या कोणत्याही संकल्पनेमध्ये ती घटना बसत नव्हती. युरोपने आशियावर सुमारे दोनशे वर्षे राज्य केले. केवळ राजकीय व्यवस्थाच नव्हे तर सांस्कृतिक मूल्येही आशियामध्ये आणली. या दोनशे वर्षांत संपूर्ण आशियामध्ये खुजेपणाची भावना खोलवर रुजविली. भारतातील अभिजनवर्गावर त्याची अद्याप पकड आहे. तरीही आशियातील देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या साठ वर्षांत युरोपला कर्ज देण्याइतकी क्षमता आशियाई देशांत यावी आणि जगावर सर्व अंगांनी राज्य करणाऱ्या युरोपिय संस्कृतीवर हाती कटोरा घेण्याची पाळी यावी याची कारणे कोणती\n‘सत्ता’ या महत्त्वाच्या शक्तिस्रोताच्या बदलत्या स्वरूपामध्ये याची कारणे दडलेली आहेत. सत्ता या शब्दाला येथे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशी सर्व अंगे आहेत. सत्तेचे केंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत चालले आहे. खरे तर ते ‘पुन्हा’ पूर्वेकडे येत आहे. इ.स. १८०० मध्ये जगातील अध्र्याहून अधिक लोक आशियात राहात होते व अध्र्याहून अधिक उत्पादनही आशियातून होत होते. सत्तेचे केंद्र तेव्हा आशियातच होते. मग औद्योगिक क्रांती झाली आणि इ.स. १९०० मध्ये जगातील उत्पादनांमध्ये आशियाचा वाटा एक पंचमांश इतका घसरला. मात्र आशियाची लोकसंख्या तितकीच राहिली. आशियाच्या गरिबीचे मूळ यामध्ये आहे.औद्योगिक क्रांतीने सत्तेचे केंद्र युरोपात नेले. महायुद्धानंतर ते वॉशिंग्टन व मॉस्कोकडे सरकले. पण तंत्रज्ञान व अर्थकारणाच्या शर्यतीत रशियाला धाप लागताच जगावर फक्त वॉशिंग्टनची सत्ता प्रस्थापित झाली. अमेरिका अतिबलाढय़ बनली. त्या मस्तीत अनेक चुका करून बसली आणि सत्तेचे केंद्र पुन्हा हलले.\nयाच दरम्यान संदेशवहनाची साधने सुलभ झाली. इंटरनेट आले. तंत्रज्ञान कमालीचे स्वस्त झाले. चीन व भारत या दोन्ही देशांकडे स्वस्त मनुष्यबळ होते व तंत्रज्ञान झपाटय़ाने आत्मसात करण्याची बुद्धिमत्ता होती. चीन व भारताला, डेंग व नरसिंह राव असे व्यवहारवादी नेते सुदैवाने याच काळात मिळाले. कल्याणकारी राज्याचे सुखस्वप्न व कामगारांच्या अवास्तव मागण्या यामुळे युरोप-अमेरिकेत उत्पादन करणे महाग ठरू लागले. नव्या तंत्रज्ञानामुळे ते कुठूनही करणे शक्य होऊ लागले. याचा फायदा आशिय���तील देशांना झाला. या तंत्रज्ञानामुळे जगातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक उत्पादन पुन्हा आशियातून लवकर होईल.\nपरकीय चलन नसल्यामुळे सोने गहाण ठेवण्याची वेळ पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कारकीर्दीत आली होती; त्या पाश्र्वभूमीवर राव यांनी सत्ता हाती घेतली. मंदगतीने चालत असूनही भारताकडे आज २८० अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी आहे आणि चीन तर आपल्या कित्येक पट पुढे आहे. दहा अब्ज डॉलर्स युरोपला देणे भारताला फारसे जड नाही आणि चीनने तर ३६ अब्ज डॉलर्स दिले आहेत. सत्तेचा लंबक आता अटलांटिककडून पॅसिफिककडे जसा सरकला तशी जगातील अर्थसत्ता बहुकेंद्रीय झाली. पूर्वी जगाचे आर्थिक निर्णय आठ श्रीमंत राष्ट्रे एकत्र बसून घेत. आता वीस राष्ट्रांना आमंत्रित करावे लागते. आशियाचे त्यातील स्थान महत्त्वाचे आहे.\nअर्थात हे साधले आहे ते तंत्रज्ञानामुळे. तंत्रज्ञानाने सत्तेचे केवळ स्थान नव्हे तर स्वरूपही बदलले. लष्करी ताकद व आर्थिक ताकद हे सत्तेचे दोन प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. लष्करी ताकदीच्या क्षेत्रात अमेरिका निर्विवाद सर्वश्रेष्ठ आहे. चीनचे आव्हान असले तरी पुढील किमान तीस वर्षे अमेरिकेचे स्थान अबाधित राहील. आर्थिक क्षेत्रातील सत्ता आधीच बहुकेंद्री झाली आहे. त्याच वेळी तंत्रज्ञानामुळे सत्तेचा तिसरा स्तंभ निर्माण झाला. संपर्काची स्वस्त साधने हा या स्तंभाचा मुख्य आधार. यामुळे देशाच्या सीमा ओलांडून संपूर्ण जगावर एकाच वेळी अप्रत्यक्ष सत्ता गाजविणारे अनेक प्रवाह उदयाला आले. अन्य देशांमध्ये पैसा फिरविण्यासाठी वा मनुष्यबळ व तंत्रज्ञान नेण्यासाठी २० वर्षांपूर्वी खूप खर्च येत असे. मुंबई, दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क येथे एकाच वेळी व्यवसाय करणे तेव्हा जवळपास अशक्य होते. फक्त सरकार किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना ते परवडत असे. आता कुणाही नागरिकाला अत्यंत कमी पैशात हे काम करता येते. संपर्कसाधने गेल्या काही वर्षांत इतकी स्वस्त झाली आहेत की, तितकी स्वस्ताई समजा मोटारींच्या क्षेत्रात आली असती, तर मोटारीची किंमत अवघी ३०० रुपये झाली असती.\nसंपर्काच्या या स्वस्ताईमुळे सत्तेचे नवीन क्षेत्र खुले झाले आणि त्याने राष्ट्रांच्या सीमा ओलांडल्या. यातून क्योटो, जी-२०, डब्ल्यूटीओ, ऑक्सफॅम अशा जागतिक पातळीवर काम करणाऱ्या चांगल्या संस्था जशा निर्माण झाल्या त्याचप्रमाणे अल कायदा, अमली पदार्थाच्या टोळ्या आणि जगभर वाटेल तसे पैसे फिरविणारे दलाल यांच्याही टोळ्या सक्रिय झाल्या. सत्ता ही राज्यकर्ते व धनिक यांच्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर त्यामध्ये अन्य अनेक लोक सक्रीय होऊ लागले. जगातील सर्वच यंत्रणा या टोळ्यांकडून वापरल्या जाऊ लागल्या. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यासाठी अल कायदाने चार दशलक्ष डॉलर्स खर्च केले असे म्हणतात. यातील साठ टक्के व्यवहार वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्येच असलेल्या विविध बँकांच्या कार्यालयातूनच झाले. पैसा कशासाठी वापरला जात आहे याची बँकांना व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अजिबात कल्पना नव्हती. सत्तेच्या या तिसऱ्या स्तरावर ‘नॉन स्टेट प्लेयर्स’ची गर्दी उसळली आहे. या स्तरावर कोणाचेच नियंत्रण नाही. इंटरनेटवर नियंत्रण आणणे जसे कठीण आहे तसेच हे आहे.\nसत्तेच्या या तिसऱ्या आयामामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी एकाच गोष्टीची नितांत आवश्यकता असते, ती म्हणजे नेटवर्क. हितसंबंधांची गुंफण ही काळाची गरज आहे. वेगवेगळ्या करारांतून ती साधली जाते. युरोपिय राष्ट्रांना मदत करून भारत सध्या नेमके हेच करीत आहे. लष्करी सत्ता, आर्थिक सत्ता यांना नेटवर्किंगची जोड नसेल तर तो देश सत्तेच्या परिघाच्या बाहेर फेकला जाईल. स्वबळावर सामथ्र्यसंपन्न होण्याचे दिवस आता गेले. आता नेटवर्किंगचा जमाना आहे. मग तो व्यक्तिगत व्यवसाय असो वा राष्ट्रीय काम असो. एकाचा जय म्हणजे दुसऱ्याचा पराभव असे सत्तेचे साधेसोपे समीकरण आपल्याला माहीत आहे. सत्तेच्या परिभाषेत याला ‘झीरो सम’ म्हणतात. आता सत्तेचे समीकरण हे नेटवर्किंगमधून येणाऱ्या ‘पॉझिटिव्ह सम’चे असते. म्हणजे त्यामध्ये दोन्ही बाजूंच्या हितसंबंधांची काळजी घेतलेली असते, कारण प्रत्येक देशाचे भवितव्य तंत्रज्ञानामुळे एकमेकांशी जोडले गेले आहे. लष्करी व आर्थिक ताकदीला ‘हार्ड पॉवर’ असे म्हणतात, तर हितसंबंधांची गुंफण ही ‘सॉफ्ट पॉवर’ असते. या दोन्हीचा संगम ‘स्मार्ट पॉवर’मध्ये होतो. सध्या अनेक देश अशा स्मार्ट पॉवरच्या शोधात आहेत.\nजगाच्या सत्तास्पर्धेत आशियाचे पुनरागमन एकटय़ाच्या बळावर होणार नाही. ते युरोप-अमेरिकेच्या सहकार्यानेच होईल. अमेरिका, युरोप, चीन, जपान यांच्या हितसंबंधाशी भारताचे हित निगडित आहे. तेथील तंत्रज्ञान व ��ांडवल यांचा वापर करूनच आपण समृद्धी साधणार आहोत. सत्तेचा हा बदलता पट आणि त्यातील बारकावे समजून घेतले तर युरोपला १० अब्ज डॉलर्सची मदत करण्यामागचा हेतू लक्षात येईल. ‘झीरो सम’च्या मानसिकतेतून पाहिले तर या निर्णयाचा राग येईल, ‘पॉझिटिव्ह सम’ म्हणून पाहिले तर त्यातील शहाणपणा लक्षात येईल.\nआधार : ‘केनेडी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट’चे माजी डीन व हार्वर्ड विश्वविद्यालयातील महनीय प्राध्यापक जोसेफ नाय आणि ब्रिटिश मुत्सद्दी पॅडी अ‍ॅशडाऊन यांचे लिखाण.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : मह���गाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/%C2%A0sakal-saptahik-paryatan-shivprasad-desai-marathi-article-1359", "date_download": "2020-10-01T00:18:44Z", "digest": "sha1:X5UIIFZRP2VQTV5NFVWM3PK3LF7G77AV", "length": 15023, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Shivprasad Desai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nसिंधुदुर्गातील सागराच्या पोटात स्वर्गीय सौंदर्य लपलेले आहे. हे सौंदर्य पर्यटकांसाठी खुले होईल. ‘निवती रॉक’ येथे भारतातील पहिली पर्यटनासाठीची पाणबुडी लवकरच दाखल होणार आहे. अंडरवॉटर टुरिझममधील हा मैलाचा दगड ठरेल. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात खरेतर अकरा वर्षांपूर्वी मालवण, तारकर्ली भागात स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून अंडरवॉटर टुरिझमची सुरवात झाली. सध्या ही इंडस्ट्री वर्षाला सुमारे शंभर कोटींची उलाढाल करीत असून, त्यात वाढ होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या पुढचा टप्पा म्हणून निवती रॉक (ता. वेंगुर्ले) येथे ३० पर्यटकांना वाहून नेता येईल इतक्‍या क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी आणण्याच्या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केल्याने वेंगुर्ले परिसरातील पर्यटनाला मोठी उभारी मिळेल.\nसिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्‍व हे जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मिळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग आहे. तेथे अनोखे जैवविश्‍व आहे. या प्रकल्पासाठी निवडलेला ‘निवती रॉक’ हा पूर्ण किनारपट्टीवर सर्वाधिक आकर्षण ठरेल, असा भाग आहे. वेंगुर्ले आणि निवती येथून या ठिकाणी बोटीतून पोचायला ३० ते ४० मिनिटे लागतात. या ठिकाणी खडकांची तीन ते चार बेटे आहेत. पोर्तुगीजांनी या ठिकाणी जलवाहतुकीच्या सोयीसाठी दीपगृह उभारली होती. याची नोंद जलवाहतुकीच्या जागतिक नकाशात कायम राहील.\nसुनामीमुळे हे दीपगृह उद्‌ध्वस्त झाले होते. त्याचे अवशेष आजही त्या ठिकाणी आहेत. नंतर ब्रिटिशांनी जवळच्या दुसऱ्या खडकाळ बेटावर सध्या कार्यरत असलेले दीपगृह उभारले. याच्या बाजूला आणखी एक खडकाळ गुहांचा भाग आहे. तेथे काही वर्षांपूर्वी ‘स्विफ्ट’ पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करीचा प्रकार उघड झाला होता. हा भाग वरून जितका गूढ आणि सुंदर दिसतो त्यापेक्षा कित्येक पटींनी सुंदर यातील समुद्रविश्‍व आहे.\nयेथील समुद्राच्या पोटातील भाग वेगवेगळ्या आकाराचे खडक, गुहा यांनी भरलेला आहे. सूर्याची किरणे पोचताच तिथपर्यंत असलेले सागरी जैववैविध्य स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी मासे आहेत. यात शार्क, बटरफ्लाय फिश, स्नॅपर्स, बाराकुडा, ग्रुपर आदींचा समावेश आहे. विविध प्रकारची शैवाले, प्रवाळे आहेत. हा भाग सागरी गजबजाटापासून दूर असल्याने येथील समुद्रविश्‍व अत्यंत समृद्ध आहे.\nया प्रकल्पात पर्यटक पारदर्शक पाणबुडीच्या आत असतील व थेट समुद्राच्या विश्‍वात प्रवेश करतील. यामुळे समुद्राचे वास्तविक रूप, सौंदर्य अनुभवता येईल. या जोडीनेच पाणबुडीमधून प्रवासाचा अनुभवसुद्धा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा असणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री दीपक केसरकर आग्रही होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग ॲण्ड ॲक्वेटिक स्पोर्टस (इस्दा) या संस्थेने यासाठीचा अभ्यास केला. या प्रकल्पासाठी साधारण ४९ कोटी इतक्‍या अंदाजित खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. यात मदरशिप, बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी (सबमरीन), पॅसेंजर ट्रान्स्फर बोट आणि धक्का अशा चार गोष्टी केल्या जाणार आहेत. या प्रकल्पातील बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची क्षमता ३० पर्यटक इतकी असेल. याचा आकार पाणबुडीसारखाच असून, ती पारदर्शक असणार आहे. आत बसून बाहेरचे विश्‍व न्याहाळता येईल. पुढील आठ ते नऊ महिन्यांत हा प्रकल्प साकारला जाणार आहे.\nपाणबुडी पर्यटनाची सुरवात वेंगुर्लेतून होणार आहे. येथून पर्यटकांना एक सुसज्ज बोट निवती रॉकच्या दिशेने घेऊन जाईल. हे अंतर ३० ते ४० मिनिटांचे असून, या प्रवासात डॉल्फिन दर्शन, सागरी सफर आणि समुद्रातील अद्‌भुत नजारे अनुभवता येणार आहेत. निवती रॉकजवळ पोचल्यावर तेथे वेटिंग पिरियड असणार आहे. या काळात त्या भागातील दीपगृह व परिसर न्याहाळता येईल. ३० पर्यटक क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी समुद्राच्या खाली असेल. ती साधारण पाणबुडीच्या आकाराची बससारखी असेल. त्याच्या बाजूला मदरशिप असेल. येथून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेण्याबरोबरच चार्जिंग व इतर व्यवस्था पुरवली जाईल. पॅसेंजर ट्रान्स्फर बोट पर्यटकांना या पाणबुडीपर्यंत घ��ऊन येईल. यानंतर पाणबुडी समुद्राच्या पोटातील जैवविविधता दिसेल, अशा पद्धतीने फिरणार आहे. याचवेळी स्कूबा डायव्हिंग करणारे सहकारी माशांना या पाणबुडीच्या परिसरात खाद्य टाकतील. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण मासे पर्यटकांना जवळून न्याहाळता येतील. शिवाय, पाण्याखालील प्रवाळ, शैवाल व इतर वनस्पती जवळून पाहता येणार आहेत. सर्व वयोगटातील पर्यटक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्‍यक ती सगळी काळजी घेतली जाणार आहे.\nप्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च : ४९ कोटी\nबॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची पर्यटक क्षमता : ३०\nप्रकल्पासाठी आवश्‍यक गोष्टी : मदरशिप, पाणबुडी, पॅसेंजर ट्रान्स्फर बोट, धक्का\nप्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा कालावधी : आठ ते नऊ महिने\nवेंगुर्ले ः अशाच पद्धतीची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी दाखल होणार आहे. (सर्व छायाचित्रे संग्रहित)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-ganpati-special-story-mohan-date-marathi-article-3342", "date_download": "2020-10-01T01:56:23Z", "digest": "sha1:G4NSEM7K72R4ILSJ4TJY6NNYTNJGKIBS", "length": 16037, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Ganpati Special Story Mohan Date Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nआधी वंदू तुज मोरया...\nआधी वंदू तुज मोरया...\nसोमवार, 2 सप्टेंबर 2019\nपार्थिव गणेशमूर्तीची स्थापना व पूजन कधी करावे, मूर्ती कशी असावी, तिची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी, नैवेद्य काय असावा, त्याचा शास्त्रोक्त अर्थ आणि श्री गणेशाचे विसर्जन कसे करावे, याविषयी मोहन दाते यांनी दिलेली माहिती...\nभाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी म्हणजेच सोमवार ता. २ सप्टेंबर २०१९ रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना व पूजन केले जाणार आहे. या दिवशी पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी १ वाजून ५० मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोईने कोणत्याही वेळी ''मंगलमूर्ती मोरया...''च्या जयघोषात श्री गणेशाची स्थापना करून पूजन करता येईल. या वर्षी गणेशोत्सव ११ दिवसांचा आहे.\nघरगुती गणेशमूर्ती छोटीच असावी\nघरातील गणेशाची मूर्ती साधारणतः एकवीत उंचीची अशी छोटीच असावी. ती व्यवस्थित आसन���्थ हवी. तिचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीचे पाठीमागचे हात व कान यामध्ये अंतर असेल अशीच मूर्ती आणावी. प्लॅस्टिक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत. मूर्ती शक्‍यतो चिकणमाती, शाडू मातीची असावी. आदल्या दिवशीच सायंकाळी आणून ठेवावी म्हणजे सकाळी पूजन करणे सोईचे होईल. मूर्तीस घरात आणते वेळी मूर्ती घेतलेल्या माणसाच्या पायावर पाणी घालून व मूर्तीसह त्यास आरती ओवाळून घरात घ्यावे. पुढे सजविलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर बाप्पाला बसवावे. मूर्ती ठेवताना मूर्तीचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे असणे योग्य आहे, दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. ते उत्तरेकडेही चालेल. घराच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण किंवा आंब्याच्या डहाळ्या लावाव्या. दारासमोर रांगोळी काढावी. मंगलवाद्य म्हणून सनई, चौघडा, नादस्वरम्‌ यांची सीडी, कॅसेट हळू आवाजात लावावी.\nअशी करा पूजेची तयारी\nआपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करून व नित्य उपासना करून त्याची तयारी म्हणजे फुले, दूर्वा, पंचामृत, नैवेद्य इत्यादी तयारीस लागावे. निरांजनात फुलवाती व तूप घालून ठेवावे. विड्याची पाने, पत्री, हार, मुकुट, फळे काढून ठेवावीत. दूर्वांच्या २१-२१ च्या २-३ तरी जुड्या करून ठेवाव्यात, आणखी काही दूर्वा न मोजता पण निवडून पूजेकरिता वेगळ्या ठेवाव्यात. गंध उगाळून ठेवायचा असल्यास स्वतः उगाळून ठेवावा, अन्यथा चंदन पावडरचाही वापर करता येईल. पंचामृत एकत्र किंवा वेगवेगळे ठेवावे. गूळखोबरे वाटीत ठेवावे. पेढे, बर्फी, मिठाई इ. नैवेद्य खोक्‍यातून न ठेवता वाट्यांतून ठेवावा.\nअशी सुरू करा श्री गणेशाची पूजा\nआचमन - प्राणायाम - मंगलतिलकधारण - देवांना नारळ विडा ठेवणे - देवांना, मोठ्यांना नमस्कार - संकल्प - महागणपती स्मरण - कलश, शंख, घंटा, दीपपूजन - प्राणप्रतिष्ठापनार्थे - ध्यान - आवाहन - आसन - पाद्य - अर्घ्य - आचमनीय - स्नान - पंचामृत (शिंपडणे) - गंधयुक्त स्नान - गंधादि पंचोपचार पूजा - अभिषेक - अत्तर - उष्णोदक - शुद्धोदक - कापसाचे वस्त्र - जानवी (२ नग) गंध - अक्षता, हळद, कुंकू, अष्टगंध, शेंदूर, बुक्का लावणे - अंगपूजा - वेगवेगळी फुले व पत्री अर्पण - धूप - दीप - नैवेद्य - तांबूल (विडा) - दक्षिणा, फळे अर्पण करणे - आरती - कापूर आरती - मंत्रपुष���प - साष्टांग नमस्कार - प्रदक्षिणा - मंत्रपुष्प प्रार्थना - विशेष अर्घ्यदान - संकल्पपूर्ती.\nदूर्वा व लाल फुले श्री गणपतीला का वाहावीत\nदूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात. या दूर्वा नेहमी कोवळ्या अन्‌ लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे, गणपतीचा वर्ण लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते.\nमोद म्हणजे आनंद व ''क'' म्हणजे देणारा. मोदक म्हणजे आनंद देणारा. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे ''ख'' या ब्रह्मरंध्रातील पोकळीसारखा असतो. मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून त्याला ज्ञानमोदक असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे) पण अभ्यास करू लागल्यावर समजते, की ज्ञान हे फारच मोठे आहे (मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे). मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.\nआपल्या कुटुंबात प्रथेप्रमाणे जितके दिवस गणेशोत्सव असेल, तितके दिवस सकाळी पूजा व सायंकाळी आरती करावी. वेगवेगळी श्री गणेश स्तोत्रे आहेत, त्यांचे पठण करावे. म्हणजे, उत्सवाच्या दिवसांत संपूर्ण घर प्रसन्न राहते.\nअसे करा श्री गणेशाचे विसर्जन\nया वर्षी गुरुवार ता. १२ सप्टेंबर २०१९ रोजी गणपतीचे विसर्जन आहे. ''आपौ वै सर्वा दैवतः'' या श्रुतिवाक्‍यात पाण्यामध्ये सर्वदेवत्व सांगितले आहे. सर्व देवता पाण्याच्या आश्रयाने असतात. त्यामुळे नदीकाठच्या मातीपासून आलेली मूर्ती नदी अथवा प्रवाहित पाणी जिथे असेल अशा ठिकाणी विसर्जित करावी. उत्तरपूजेनंतर श्री गणेशमूर्ती हलवून ठेवावी. त्यानंतर विसर्जनाची तयारी करावी. मूर्ती श्रीगणेशाच्या जयघोषात समुद्र, तलाव किंवा विहिरीजवळ न्यावी. विसर्जनाच्या वेळी मूर्ती पाण्यात बुडवून दोन वेळा वर काढावी व तिसऱ्या वेळी ती वर न काढता खालच्या खालीच विसर्जित करावी.\nशब्दांकन : संजय पाठक, सोलापूर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1221/", "date_download": "2020-10-01T02:40:41Z", "digest": "sha1:3BK62I24PJPPMZHJXRBY3Q7Z7XVMCRGN", "length": 11508, "nlines": 83, "source_domain": "aajdinank.com", "title": "महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबादमध्ये कोविड चाचणी केंद्र - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nआरोग्य उस्मानाबाद तंत्रज्ञान दिल्ली देश विदेश\nमहत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबादमध्ये कोविड चाचणी केंद्र\nनवी दिल्ली 10 : महत्त्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये सामाविष्ट असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीतून कोविड चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. नीति आयोगाच्या उच्चअधिकार प्राप्त समूहाच्या 15 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nदेशभरात कोरोनाचा वाढते संक्रमण लक्षात घेता केंद्र सरकारने उच्चस्तरीय समूह 6 (ईजी-6) ची स्थापना केली आहे. नीति आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली हा समूह कार्य करीत आहे. यामध्ये नागरिक समाज संस्था, गैर सरकारी संस्था, उद्योग, विकास आणि जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण संस्थांचा सहभाग आहे. या सर्व संस्थाचा समन्वय साधून अती प्रभावित कोरोना जिल्ह्यांतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.\nयाअंतर्गतच उस्मानाबाद जिल्ह्यात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीमधून एक कोविड चाचणी केंद्र उभारण्यात आले. हे चाचणी केंद्र या महिन्याच्या शेवटीपर्यंत सुरू होणार आहे. याचा लाभ स्थानिक कोरोनाग्रस्त रूग्णांना होणार आहे. सध्या रूग्णांची चाचणी करण्यासाठी लातूर येथे नमुने पाठव��ण्यात येत आहेत. उस्मानाबाद येथे चाचणी केंद्र सुरू झाल्यानंतर दर दिवशी 100 नमुने तपासणी केले जातील.\nमहत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामध्ये सहयोग आणि मार्गदर्शकाची महत्त्वपूर्ण भूमिका सहभागी संस्था निभावत आहेत. यामध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांना वेगळ्या शिबिरांमध्ये ठेवणे, त्यांना नियंत्रित करणे, नियंत्रण कक्ष सांभाळणे, घरी जाऊन अन्नधान्य तसेच शिजवलेले अन्न वितरित करणे, लॉकडाऊच्या काळात बचत गटांकडून मास्क, सॅनिटाइजर बनविण्यासाठी प्रोत्साहन देणे, निर्जंतुकीकरण साहित्य निर्माण करण्याचे काम देण्यात आलेले आहे.\n← निसर्ग चक्रीवादळाने बाधित कुटुंबांना नियमांपेक्षा वाढीव दराने मदत मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nराज्यात ४६ हजार ७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे →\n80% सक्रीय रुग्ण 10 राज्यांमध्ये आहेत, जर येथे विषाणूचा पराभव झाला तर संपूर्ण देश विजयी होईल: पंतप्रधान\n31 मार्चपर्यंत कोणतीही नवी योजना नाही -केंद्रीय अर्थमंत्रालयाचा मोठा निर्णय\nसावधान औरंगाबादकरांनो,आज 132 रुग्णांची वाढ\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/funny-moments-in-akshay-kumar-and-twinkle-khanna-relationship-in-marathi/articleshow/78122234.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T00:32:07Z", "digest": "sha1:3BURDJNTBAG7CKYY6NBW5BEJUPAGKAWK", "length": 21289, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "relationship tips in marathi: अक्षय कुमार व ट्विंकल खन्नाच्या संसारातील 'हे' मजेशीर किस्से तुम्हाला खळखळून हसवतील\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअक्षय कुमार व ट्विंकल खन्नाच्या संसारातील 'हे' मजेशीर किस्से तुम्हाला खळखळून हसवतील\nअक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना एक मोहक जोडपं असण्यासोबतच एकदम फ्रेंडली बॉंडिंग असणारे पती-पत्नी म्हणून देखील ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात असे अनेक किस्से आहेत जे प्रचंड मजेशीर आणि हास्यास्पद आहेत.\nबॉलीवूडमधील सर्वात एव्हरग्रीन कपल्सपैकी एक म्हणजे अक्षय कुमार (akshay kumar) आणि ट्विंकल खन्ना (twinkle khanna) होय. दोघांचा कित्येक वर्षे सुखाने चाललेला संसार पाहता त्यांना बॉलीवूड मधील (bollywood) आदर्श कपल सुद्धा म्हटले जाते. दोघांचे आहेच तितके एकमेकांवर प्रेम की कितीही वाद झाले, गोष्टी टोकाला गेल्या तरी त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही आणि लग्नानंतर सुद्धा आपले प्रेम टिकवून दाखवले. अशा या सुंदर जोडीचे प्रेम टिकण्याचे अजून एक कारण म्हणजे त्यांनी आपली रिलेशनशिप अगदी मनमोकळेपणाने एन्जोय केले.\nते केवळ एक प्रेमी युगुल म्हणून वावरले नाहीत तर त्यांनी स्वत:मध्ये एक मैत्रीचे नाते ठेवले. ज्यात एकमेकांना स्वत:च्या आयुष्यासाठी हवा तितका वेळ होता, स्वातंत्र्य होते आणि विश्वास होता पण अजून एक गोष्ट होती ती म्हणजे धम्माल आणि मजा-मस्ती अक्षयचा स्वभाव तर आपल्याला माहितच आहे. त्याच्यासोबत राहून ट्विंकल सुद्धा त्याच्या सारखीच मनमोकळेपणाने जगू लागली आहेआणि त्यांच्या या प्रेमकथेमध्ये अनेक धम्माल किस्से घडत गेले. आज आपण या लेखातून तेच धम्माल किस्से जाणून घेऊया.\nबर्थ डे ला गिफ्ट म्हणून दिलं पेपरवेट\nप्रत्येक नवरा ज्या प्रमाणे कधी न कधी आपल्या बायकोचा वाढदिवस विसरतो. त्याच प्रमाणे एकदा अक्षय कुमार सुद्धा ट्विंकलचा वाढदिवस विसरला. अशावेळी या खिलाडी कुमारने तिचा राग कमी व्हावा म्हणून आपल्याला बर्थ डे माहित असल्याचं नाटक केलं आणि घरातील एक पेपरवेट गिफ्ट सारखा गुंडाळून तिच्या हाती दिला आणि बर्थ डे गिफ्ट म्हणून तिच्यासमोर सादर केलं. ही गोष्ट कळताच ट्विंकल काही सेकंद चिडली खरी पण अक्षयने दिलेलं चित्र विचित्र गिफ्ट पाहून तिला हसू ही आवरलं नाही.\n(वाचा :- EX सोबत मैत्री ठेवणं आहे का योग्य जर असेल तर मैत्रीचे नियम काय असावेत जर असेल तर मैत्रीचे नियम काय असावेत\nहा किस्सा ट्विंकलच्या बर्थ डे च्या दिवशीचा आहे. तर अक्षयने दिलेले पेपरवेट पाहून ट्विंकल आपल्यावर रागावली नाही म्हणून अक्षय खुश होता. पण काही वेळाने ट्विंकल त्याला म्हणाली की, “हे गिफ्ट मी आता घेते, पण मला या पेपरवेटच्या वजनाएवढा डायमंड हवा.” तिचं ते बोलणं ऐकून काही वेळासाठी अक्षयचे डोळेच पांढरे झाले. त्याचा तो चेहरा पाहून पुन्हा ट्विंकलला हसू अनावर झाले. मात्र काही वर्षांनी अक्षयने खरंच अतिशय महागडी डायमंडची रिंग आणि इयर रिंग्ज तिला गिफ्ट केले. ज्यांची किंमत पेपरवेटच्या वजनाच्या डायमंड पेक्षाही जास्त होती.\n(वाचा :- या ३ वाक्यांची जादू करुन 'हा' हॉलीवूड अभिनता स्त्रियांना ओढायचा प्रेमाच्या जाळ्यात काय होती ती ३ वाक्य काय होती ती ३ वाक्य\nलग्नानंतर काय काय मिळालं नाही त्याची यादी\nअक्षय प्रमाणे ट्विंकल सुद्धा खूप धम्माल स्वभावाची आहे. तिने अशी लिस्ट बनवून ठेवली आहे ज्यात अक्षय कुमारने तिला वचन दिल्या प्रमाणे काही गोष्टी दिलेल्या नाहीत. ही गोष्ट अक्षय कुमारला सुद्धा माहित नव्हती. पण त्यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली तेव्हा एका शो मध्ये ट्विंकलने ही गोष्ट सांगितली आणि अक्षय कुमारचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. जमलेल्या प्रेक्षकांची सुद्धा त्याचे ते हावभाव पाहून हसून हसून पुरेवाट झाली.\n(वाचा :- बॉलीवूडमधील ‘ही’ सावत्रं भाऊ-बहिण जी दाखवून देतात नाती रक्ताने नाही तर प्रेमाने घट्ट बनतात\n“तू घरी ये, मी तुझा जीव घेणार आहे”\nट्विंकल जितकी हसत्या खेळत्या स्वभावाची आहे तितकीच ती रागीट आहे आणि एक नवरा म्हणून तिचा तो राग सर्वाधिक अक्षयलाच भोगावा लागतो. एकदा अक्षय कुमारने एका इव्हेंट मध्ये कपड्याला आग लावून स्टंट केला. याबद्दल त्याने ट्विंकलला काहीही कल्पना दिली नव्हती आणि जेव्हा सोशल मिडीयावर त्याचे फोटो व्हायरल झाले तेव्हा मात्र ट्विंकलला खूप राग आला आणि तिने थेट ट्वीट करून अक्षयची कानउघडणी केली की, “तू घरी ये, मी तुझा जीव घेणार आहे.” तिने तो सार्वजनिकरीत्या जाहीर केलेला राग पाहून अक्षयने सुद्धा रिप्लाय केला की, “ही अशी गोष्ट आहे ज्याला मी सर्वाधिक घाबरतो.” दोघांमध्ये जरी काहीसा तणाव निर्माण झाला असला तरी त्यांचे ते गोड नाते पाहून इतरांचे मस्त मनोरंजन झाले.\n(वाचा :- कुटुंबीयांनी प्रेमविवाहास विरोध केला तर नाराज नका होऊ, ट्राय करा 'या' टिप्स\nपूर्ण घराण्याची हिस्ट्री काढली\nलग्नाआधी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारच्या संपूर्ण घराण्याची हिस्ट्री काढली होती. तिला त्यातून खास त्याच्या घराण्याची मेडिकल हिस्ट्री तपासायची होती. अक्षयला पहिला या गोष्टीचा राग आला. पण त्यामागचे कारण कळताच त्यालाही ते पटले आणि त्यानेही तिला सर्व सहकार्य केले. अक्षयच्या घरात कोणाला अनुवांशिक रोग असले तर तो रोग आपल्या मुलांना होऊ नये वा तसे असल्यास त्यावर आधीच उपचार करावेत अशी ट्विंकलची इच्छा होती. तर मंडळी असे आहे दोघांचे नाते खेळकर आणि एकमेकांची जीवापाड काळजी करणारे\n(वाचा :- चिडलेल्या मातोश्रींकडून ऐकीवात येणारे काही मजेशीर डायलॉग, तुम्हीही अनुभवलं असेलच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nम्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड,...\nप्रेमविवाहानंतर सुखी संसार हवा असल्यास स्वप्नातही करु न...\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर ...\nमुली देतात जोडीदार निवडताना मुलांमधील ‘या’ ५ गुणांना प्...\nEX सोबत मैत्री ठेवणं आहे का योग्य जर असेल तर मैत्रीचे नियम काय असावेत जर असेल तर मैत्रीचे नियम काय असावेत\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nनिरोगी टाळू आणि मजबूत के��ांसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक शॅम्पू\n‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nटाचांच्या भेगांपासून हवी आहे मुक्ती मग घरच्या घरी बनवा हे उपयुक्त जेल\nचेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरुमांपासून सुटका हवी असल्यास तयार करा बीटरूट सीरम\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=103%3A2009-08-05-07-14-08&id=250497%3A2012-09-16-11-04-09&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=15", "date_download": "2020-10-01T01:24:43Z", "digest": "sha1:BIOXV3PPKQP4TQOACX3D3JJSFYI7AOHQ", "length": 9411, "nlines": 14, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ परीक्षेची तयारी", "raw_content": "‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ परीक्षेची तयारी\nसंजय मोरे,सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\n‘आतंकवाद’, ‘दहशतवाद’, ‘अत��रेकी हल्ला’ हे सर्वच शब्द आता सर्वानाच परिचित होऊ लागले आहेत आणि त्याची झळ सर्व जगाला जाणवत आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी जगाच्या पाठीवरील सर्व देशांनी कंबर कसली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारतातही मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न होताना दिसून येतात.\nसाहस, देशसेवा, समाजात प्रतिष्ठा असे आयुष्य वाटय़ाला यावे, असे अनेक तरुणांना वाटत असते. असा युवावर्ग नेहमी नामी संधीच्या शोधात असतो. त्यांना गुप्तहेर खात्यातील तसेच इंटेलिजन्स ब्युरोमधील नोकरीचे आकर्षण वाटत असते असते. मात्र, त्यासाठी अर्ज कधी निघतात, शिक्षण किती असावे लागत, त्यासाठी कोणती परीक्षा असते, वयोमर्यादा किती असते, अनुभवाची गरज आहे का, परीक्षा घेतली जात असेल तर ती केव्हा होते, पोलीस खात्यातून त्याचे अर्ज मिळतात का, प्रथम लेखी परीक्षा होते की शारीरिक क्षमता चाचणी, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना याबद्दल पुरेशी माहिती असतेच, असे नाही.\nपदवी पूर्ण झाल्यानंतर या परीक्षेची माहिती मिळविण्यात बराच कालावधी निघून जातो आणि जेव्हा या परीक्षेची नीट माहिती मिळते तेव्हा परीक्षेसाठी असणारी वयाची पात्रता जवळपास निघून जाण्याची वेळ येऊन ठेपलेली असते. म्हणूनच योग्य माहिती योग्य वेळी मिळवणे फार गरजेचे ठरते. अलीकडेच इंटेलिजन्स ब्युरोमार्फत निघालेल्या ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ पदाची जाहिरात निघाल्याने अनेक तरुणांना आपले स्वप्न साध्य करण्याची संधी मिळणार आहे.\n‘इंटेलिजन्स ब्युरो’तर्फे ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, यासाठी लेखी परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची तसेच वर्णनात्मक अशा दोन्ही पद्धतीची असणार आहे. पहिली प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून दुसरी प्रश्नपुस्तिका ही वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे. दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी एकत्रितपणे एक तास ४० मिनिटे कालावधी देण्यात येणार आहे.\nप्रश्नपुस्तिका १ : पहिली प्रश्नपुस्तिका ही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून यात सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी व गणित या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.\nसामान्य ज्ञान या घटकात शालेय स्तरावरील अभ्यासक्रम म्हणजेच इतिहास, भूगोल, सामान्य विज��ञान, नागरीशास्त्र, अर्थशास्त्र या घटकांवरील प्रश्न विचारले जातात तसेच चालू घडामोडींचा समावेश या घटकात केलेला असतो. चालू घडामोडी या घटकात आर्थिक, भौगोलिक, वैज्ञानिक, राजनैतिक घडामोडींचा समावेश केलेला असतो.\nइंग्रजी या घटकात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, वाक्यातील चूक ओळखणे, चुकीची अथवा योग्य स्पेलिंग ओळखणे, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहिणे, उताऱ्यावरील प्रश्न अशा प्रश्नांचा समावेश असतो.\nगणित या घटकात संख्या व संख्याप्रणाली, सरासरी, लसावि व मसावि, शतमान-शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, आगगाडीवरील प्रश्न, बोट व प्रवाहावरील प्रश्न, अंतर-वेग व वेळ, काळ-काम, त्रिकोणमिती, भूमिती या घटकांवरील प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.\nबुद्धिमापन चाचणी या घटकात संख्यामालिका, वर्णमालिका, समान-संबंध, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, दिशाविषयक प्रश्न, नाते-संबंध, बैठक व रांगेतील प्रश्न, आकृत्यांची संख्या ओळखणे, घन व ठोकळा, कालमापन, घडय़ाळावरील प्रश्न अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.\nप्रश्नपत्रिका दुसरी :- ही प्रश्नपत्रिका वर्णनात्मक पद्धतीची असून ही पूर्णपणे इंग्रजी भाषेवरील लेखनशैली तपासण्यासाठी असते. या घटकात निबंध, पत्र व्यवहार, सारांश लेखन यांसारखे प्रश्न विचारले जातात.\nपरीक्षेचा अभ्यासक्रम अशा प्रकारचा असून व्यवस्थितपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेत नक्कीच यश मिळू शकते. ज्या उमेदवारांची अभ्यासाची तयारी परीक्षेपूर्वी चांगली होते व परीक्षेच्या दिवशी संपूर्ण पेपर नियोजित वेळेत जास्तीत जास्त अचूक सोडवून होतो त्याला या परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे जाते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lyricshungama.com/koliwada-jhingla-lyrics-full-song-koli-dance-song-siddhi-ture/", "date_download": "2020-10-01T00:59:39Z", "digest": "sha1:UOR2W4N2FAY3DXYCLRCQE4DIBL3NKQK7", "length": 3674, "nlines": 74, "source_domain": "lyricshungama.com", "title": "Koliwada Jhingla Lyrics | Full Song| Koli Dance Song | Siddhi Ture - Lyrics Hungama", "raw_content": "\nमाझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||\nमाझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||\nहीच्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||\nह्या ह्या पोराची तरा लय भारी कसा झिंगलाय भर दुपारी\nधड मिशी भी ह्याला फुटना अन छेडतोय गावांश्या पोरी || 2 ||\nसुख्या जवाल्याचा चाकणा लाय चांगला पुरा कोळीवाडा आज झिंगला\nमाझं नावाने बंदले बंगाला पुरा कोळीवाड आज झिंगला\nहीच्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||\nमाझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||\nसोलाव वरिस लागला अन वाजली इश्काची घंटी\nबर्थडे चा दिवशीच मला एवं आय लव्ह यू म्हणला बंटी || 2 ||\nत्याचा कालिज व्हेशीवर टांगला पुरा कोळीवाडा आज झिंगला\nमाझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला\nहीच्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||\nमाझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/hemantmahajan12153/page/2/", "date_download": "2020-10-01T02:21:33Z", "digest": "sha1:UDOK5QJUW74ZNNEA75WMBT3N2F77IJAU", "length": 16082, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) – Page 2 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2020 ] पोकळ तत्वज्ञान\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ October 1, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\nHomeAuthorsब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nArticles by ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nअर्थसंकल्प अंतर्गत सुरक्षेकरता समाधानकारक पण बाह्य सुरक्षेसाठी \nदेशाची अंतर्गत सुरक्षा खर्च गृहमंत्रालयाच्या बजेट मधून केला जातो. बाह्य सुरक्षेचा खर्च डिफेन्स मिनिस्ट्रीच्या बजेट मधून केला जातो. म्हणुन या वर्षी जरी संरक्षण मंत्रालयाचे बजेट फ़ारसे वाढले नसले तरी गृह मंत्रालयाचे बजेट हे पुष्कळ वाढले आहे.याचाच अर्थ अंतर्गत सुरक्षेचे धोके आणि आतल्या शत्रुंचा हिंसाचार वाढत असल्यामुळे सरकारने अंतर्गत सुरक्षावर लक्ष केंद्रित केले आहे. […]\nभारत श्रीलंका मैत्रीसंबंध नव्या उंचीवर\nभारताने ‘शेजारीदेश प्रथम’ हे धोरण अवलंबले आहेत. संस्कृती, इतिहास आणि भाषा तीन मुद्दे भारत आणि श्रीलंकेसाठी समान दुवा आहे. राजपक्षे भेट यशस्वीरित्या संपली असताना, अवघड विषयांपैकी, श्रीलंकेसाठी सार्कची वा��� आणि बिम्सटेकसाठी भारतीय प्राधान्य यामधील संतुलन शोधणे आवश्यक आहे.सध्या भारत शेजारील देशांशी आर्थिक आघाडीवर संबंध वाढविण्यावर भर देत आहे. या मुळे दोन्ही देशातील मैत्रीसंबंध आणखी नव्या उंचीवर जातील, असं मानलं जात आहे. […]\nभारताचा मलेशिया विरुध्द व्यापार युध्दाचा वापर\nभारत खाद्य तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे, तर मलेशिया भारतासाठी खाद्य तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. पण मलेशियाच्या पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारतावर टीका केली होती. प्रत्युत्तर म्हणून भारताने मलेशियाकडून आयात होणारं पाम तेल रोखलं होतं. आयात बंद केल्यामुळे मलेशियाच्या अर्थव्यवस्थेलाही हादरा बसला आहे. […]\nचीनच्या आव्हानांला तोंड देण्यासाठी मेक इन इंडियाला चालना देण्याची गरज\nभारताची शस्त्रसिद्धता किती मागे पडली आहे यावर पूर्वीही अनेकदा लेख लिहिले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण ही गोष्ट चर्चेचा नवा विषय नाही. पारंपरिक युद्ध क्षमता, शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण, रस्ते, रेल्वेमार्ग बांधणे आणि सर्व शस्त्रे – रणगाडे, तोफा आणि इतर शस्त्रास्त्रे यांचे मेक इन इंडिया अंतर्गत आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. […]\nसुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची\nगेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात आणि एकच एक दृष्य, फोटो सतत दाखवली जातात. या प्रकारचे वृत्तांकन थोडक्या शब्दांत न करता सतत तेच ते दाखवून त्यात तेल ओतण्याचे काम का केले जाते.हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे. […]\nऑस्ट्रेलियाशी संबंध मजबुत करण्याची भारतास संधी\nमॉरिसन सरकारच्या नव्या कार्यकाळात भारताशी मैत्रीसंबंध वाढविण्यावर तेथील सरकारचा भर असेल. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये परस्परांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या चतुष्कोनी संवादाबाबतही भारताची भूमिका महत्वाची आहे. […]\nदलाई लामा यांचा उत्तराधिकारी – भारताची भुमिका\n१९३३ मध्ये सध्याचे दलाई लामा म्हणजे ज्ञानाचे सागर असलेले तेन्झिन ग्यात्सो यां���ी नियुक्ती झाली. ते तिबेटचे राष्ट्राध्यक्षही झाले. चीनने कुरापती काढून १९५५पासून तिबेटवर आक्रमण करण्यास आणि हक्क सांगण्यास सुरुवात केली. दलाई लामांनी नियुक्त केलेल्या पंचेन लामांचे पद चीन सरकारने १९९५ साली बरखास्त केले. त्यांच्या जागी त्यावेळी सहा वर्षांच्या बेनकेन एरदिनी या बालकाला बसवले. त्यानंतर चीनने जबरदस्तीने ताबा मिळवलेल्या तिबेटवर कडक निर्बंध लादले. […]\nसिलिगुडी कोरिडॉरला पर्याय : म्यानमार, बांगलादेशचा समुद्र-नदी-रस्ता मार्ग\nईशान्येच्या राज्यांना शेजारी देशांशी जोडल्याशिवाय त्यांचा खर्‍या अर्थाने विकास होणार नाही. संपूर्णत: भूवेष्टित असल्यामुळे बाह्य जगताशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आजूबाजूच्या देशांतूनच जावं लागणार, ही निकड ओळखून सरकारने त्या दिशेने पावलं उचलली. […]\nमुंबईच्या पोलीस दलाचे सक्षमीकरण कसे करावे \nआज मुंबई आणि महाराष्ट्रासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत.पोलीस दलाचे सक्षमीकरण ही काळाची आवश्यकता आहे पोलीस यंत्रणा अजुन सक्षम होण्यासाठी पोलीस प्रशासनात काय सुधारणा करणे अपेक्षित आहे, त्यावर संक्षिप्त विचार या लेखात दिले आहेत. […]\nमाओवाद्यांचे आव्हान : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना\nमाओवाद्यांचे आव्हान : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, भारतीय विचार साधना,पुणे यांनी प्रकाशित केलेले,नक्षली चळवळीचे, इतिहास, आजचे स्वरुप, रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे. […]\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=240442:2012-07-27-14-58-04&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T02:29:35Z", "digest": "sha1:ESWLXYSCDMS3EF7G3HIN2RH6A5SBV3T5", "length": 25051, "nlines": 260, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "माझी आई", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> माझी आई\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रे���लासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशनिवार , २८ जुलै २०१२\nरोहिणी गवाणकर आणि मृणाल गोरे यांचा साठेक वर्षांचा स्नेह. या साठ वर्षांत त्या दोघींमध्ये जे नातं निर्माण झालं होतं ते कोणत्याही पारंपरिक नात्यापलीकडलं होतं.. नुकत्याच निधन झालेल्या आपल्या या सखीच्या आठवणी जागवताहेत रोहिणी गवाणकर तर आईपणाच्या पलीकडे मैत्रिणीचं नातं जपलेल्या मृणाल गोरे यांच्या कन्या अंजली वर्तक सांगताहेत आपली सखी असलेल्या आईविषयी ..\n भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आता तरुणांना उचलायचा होता. त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची स्थापनाही झाली होती आणि सेवा दलाचे कार्यकर्ते एका शिबिरासाठी पुण्यात एकत्र जमले होते.\n‘‘माझ्या बाळंतपणात माझ्याबरोबर राहायचं सोडून आई दिल्लीला गेली. मी तिला म्हटलं की, अगं, माझी ही पहिली वेळ आहे आणि तू इथे हवी आहेस. पण तिने ठरलेली कामं पार पाडली आणि मगच माझ्याकडे आली. तिला वैयक्तिक आयुष्यापेक्षा सामाजिक आयुष्य खूप महत्त्वाचं होतं.’’\nदे वाला सगळीकडे धावून जाणं शक्य होत नाही. म्हणून त्याने आई निर्माण केली, अशा अर्थाचं एक वचन आहे. कोणत्याही सहृदय माणसाच्या हृदयाच्या गाभ्यात आईसाठी वेगळी जागा असते. माझं हृदयही त्याला अपवाद नाही. आज आई मलाच नाही, तर या जगालाही सोडून गेल्यानंतर तिचं महत्त्व जास्त जाणवतंय. याआधी ते जाणवत नव्हतं, असं नाही.\nपण ते मोठेपण अगदी ठसठशीतपणे समोर येतंय. माझ्याच नाही, तर माझ्या मुलांच्या आणि त्यांच्याही मुलांच्या..\nलहानपणी आईने मला कधीच वेगळं वागवलं नाह��. म्हणजे आपली मुलगी आणि इतरांची मुलगी, यात तिने जराही फरक केला नाही. लहानपणी या गोष्टीचा मला खूप राग यायचा. माझ्या आईने माझ्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. माझी बाजू घेऊन बोलायला हवं, मला पाठीशी घालायला हवं, असं लहानपणीच नाही, तर मोठेपणीही कोणत्याही मुलीला वाटत असतं. मलाही तसंच वाटायचं. पण माझ्यासाठी काही वेगळा न्याय तिच्याकडे नव्हताच. म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नाही. पण ते व्यक्त करण्याचे तिचे मार्ग खूप वेगळे होते.\nलहानपणी नेहमी घडणारा एक प्रसंग अजूनही डोळ्यासमोर आहे. माझे बाबा लवकर गेले. त्यामुळे घरी मी आणि आईच. आम्ही टोपीवाला बंगल्यात राहायचो. तिथेच आईच्या जनता दलाचं ऑफिस होतं. आई ग्रामपंचायतीवर निवडून आली, त्या वेळी मी लहान होते. आईच्या मागे बाबुराव सामंतांसारखी भक्कम माणसं खंबीरपणे उभी होती. ही सर्व माणसं आमच्या घरी, कार्यालयात यायची आणि मग आईच्या बैठका चालायच्या. या सगळ्या बैठका मी आईच्या मांडीवर बसून पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. त्यांच्या जोरदार चर्चा चालायच्या आणि माझ्या मनात मात्र एकच विचार असायचा, ‘हिच्या बैठका संपणार कधी आणि माझी आई माझ्या वाटय़ाला येणार कधी’\nपुढे मग मला या गोष्टींची सवय झाली. आईदेखील महापालिका, विधानसभा, लोकसभा अशी एक एक पायऱ्या चढत गेली. रात्री-अपरात्री आमच्या घरावर थाप पडली की, ती मदतीला धावून जात असे. ती वृत्ती कुठे तरी माझ्यातही रुजली. त्या वेळी मी तिच्याबरोबर धावले नसेन कदाचित, पण ती हिंमत मात्र तिने नक्कीच दिली. साधारणपणे माणूस जोपर्यंत पदावर असतो, तोपर्यंत त्याच्या आजूबाजूला माणसांचा घोळका असतो. एकदा तो त्या पदावरून दूर झाला की, त्याच्या बाजूला माणूस सोडा, चिटपाखरूसुद्धा फिरकत नाही. ही जगाची रीत आहे. पण आईच्या बाबतीत ही रीत खोटी ठरली. सक्रिय राजकारणातून ती दूर झाल्यानंतरही तिच्याकडे असलेला माणसांचा राबता कधीच कमी झाला नाही.\nआई मला नेहमी सांगत असे, ‘अंजू, ही माणसं माझी संपत्ती आहेत.’ आपल्या कार्यकर्त्यांचा तिला अभिमान होता. तसाच तिला अभिमान होता स्वत:च्या कामाचा. तिला स्वत:वर विश्वासही तेवढाच होता. त्याबाबतीत ती ठाम असायची. अनेकदा मला तिच्या तब्येतीची काळजी वाटावी, एवढी दगदग ती करायची. मग मी तिला म्हणायचे की, दौरा रद्द कर किंवा कार्यक्रम रद्द कर आणि घरी बस. पण ते तिला पटायचं नाही. तिचं मला नेहमी सांगणं असायचं की, ‘बायो, मी घरी बसले तर संपूर्ण पंचक्रोशीतून माझ्यासाठी येणाऱ्या बायकांचं काय’ ही काळजी तिला\nनेहमी भेडसावायची. बायकांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रसंग ऐकताना तर ती अक्षरश: विव्हळायची. आई वरवर खूप कठोर वाटायची, पण आतमधून फणसाच्या गऱ्यासारखीच होती.\nएक गोष्ट मात्र नक्की की, आम्ही दोघीच एकत्र राहायचो. त्यामुळे जसजशी मी मोठी होत गेले, तसतसं आमचं नातं आई-मुलगी यापेक्षा मैत्रिणीत बदलत गेलं. हा बदल व्हावा, हीसुद्धा तिचीच जादू. पण तरीही तिनं मला चारचौघींसारखीच एक मुलगी म्हणून वाढवलं. मला आठवतं, मी पहिल्या बाळंतपणासाठी म्हणून आईकडे राहायला आले. त्या वेळी तिच्याकडे एक बाई राहत होत्या. आई खासदार होती त्या वेळची गोष्ट. आता बाळंतपणात माझ्याबरोबर राहायचं सोडून आई दिल्लीला गेली. मी तिला म्हटलं की, अगं, माझी पहिली वेळ आहे आणि तू इथे हवी आहेस. पण तिने ठरलेली कामं पार पाडली आणि मगच माझ्याकडे आली. तिला वैयक्तिक आयुष्यापेक्षा सामाजिक आयुष्य खूप महत्त्वाचं होतं. तिथे वावरताना तिचा आवेश रणरागिणीसारखा होता.\nएक आठवण आहे. आई आणीबाणीच्या वेळी तुरुंगात होती. आणीबाणी जाहीर व्हायच्या आधीच नुकतंच माझं लग्न झालं होतं. आमचा प्रेमविवाह होता आणि आईनं त्याला कधीच विरोध केला नाही. ते असो.. पण आमचं लग्न झालं त्यानंतर आई भूमिगत झाली. आणीबाणीला विरोध केल्याबद्दल पुढे तिला अटक झाली आणि ती पुण्याच्या येरवडा जेलमध्ये होती. आमचा दिवाळसण होता आणि आम्ही आईला भेटायला येरवडा जेलमध्ये गेलो. मी माझ्या आईचीच मुलगी, त्यामुळे आमचा दिवाळसण असा जगावेगळा तुरुंगातच साजरा झाला.\nएका आयुष्यात मला तिची केवढाली रूपं पाहायला मिळाली. पाण्याच्या प्रश्नासाठी झगडताना ती पाणीवाली बाई झाली, सामान्यांचे प्रश्न संविधानिक चौकटीत मांडताना ती विधान सभेची सन्माननीय सदस्य बनली, पण माझ्यासाठी ती एक आईच होती.. केवळ माझीच नाही, तर सगळ्यांचीच आई\nशब्दांकन - रोहन टिल्लू\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्य��र्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/ahmednagar-local-news/partition-should-be-resolved/articleshow/72343638.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T00:29:48Z", "digest": "sha1:LCOLZXELFJW5ZMW3EFYRMUYWL33SIV5Z", "length": 10187, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिल्ह्यामध्ये बेरोजगारी, रस्ता, पाणी, उद्योग व्यवसाय, हॉस्पिटल आणि वीज, असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. जिल्ह्यातील अनेक तरूण नोकरी व शिक्षण घेण्यासाठी प��णे, मुंबईला जातात. हे स्थलांतर थांबणे गरजेचे आहे. याशिवाय निळवंडे, साकळाई यासारखे प्रकल्प मार्गी लावावेत. नगर जिल्हा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राज्य सरकारने सहकारी साखर कारखाने यांच्या बाबतीत पण चांगले निर्णय घ्यावेत. नवनवीन उद्योग व्यवसाय निर्माण झाले पाहिजे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. याशिवाय जिल्हा विभाजनाचा प्रश्न सातत्याने समोर येत असतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - अॅड.शिवाजी कराळे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nसूचना फलक लावणे गरजेचे...\nकापडी पिशव्यांचा वापर करावा...\nधार्मिक, ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय क���ा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ramtemple-bhoomi-pujan-what-pandit-ji-demanded-from-pm-modi-in-dakshina/", "date_download": "2020-10-01T01:22:09Z", "digest": "sha1:H2WA55Q3WLK42ANEE3FZNVUSKSWJAKJE", "length": 17821, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "अयोध्या : जाणून घ्या राम मंदिरात भूमिपूजन करणाऱ्या गुरुजींनी PM मोदींकडे 'दक्षिणा' म्हणून काय मागितलं ! | ramtemple bhoomi pujan what pandit ji demanded from pm modi in dakshina | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nअयोध्या : जाणून घ्या राम मंदिरात भूमिपूजन करणाऱ्या गुरुजींनी PM मोदींकडे ‘दक्षिणा’ म्हणून काय मागितलं \nअयोध्या : जाणून घ्या राम मंदिरात भूमिपूजन करणाऱ्या गुरुजींनी PM मोदींकडे ‘दक्षिणा’ म्हणून काय मागितलं \nअयोध्या : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली. त्यांनी हनुमानगढी येथे भगवान बजरंगबली आणि रामलल्ला यांच्या दर्शनानंतर भूमिपूजनाची विधी केली. सीएम योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासमोर पंतप्रधान मोदींसोबत विधी पार पाडणारे गुरुजीही या ऐतिहासिक क्षणाबद्दल खूप आनंदी झाले होते.\nदक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा गुरुजी म्हणाले, कोणत्याही यज्ञात दक्षिणा आवश्यक असते. असे यजमान आम्हाला कुठे मिळतील यज्ञाच्या पत्नीचे नाव दक्षिणा आहे, यज्ञातील पुरुष आणि दक्षिणच्या स्वरूपातील पत्नीच्या संयोगातून एका मुलाचा जन्म होतो, त्याचे नाव आहे फळ.\nगुरुजी पुढे म्हणाले, दक्षिणा तर एवढी दिली गेली की त्यांना कोट्यवधी आशीर्वाद मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात काही अडचणी दूर करण्याचा निश्चय केला आहे. ५ ऑग��्टला सोने सुगंधित झाले तर आणि त्यात आणखी काही जोडले गेले तर भगवान सीता राम यांची कृपा. यापूर्वीही ते म्हणाले होते की, असे यजमान भेटणे हे त्यांचे भाग्य आहे. ते म्हणाले की, कदाचित या कार्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी श्री रामजन्मभूमी मंदिराच्या पायाभरणीसाठी अयोध्येत दाखल झाले. हनुमानगढ़ी येथे पोहोचून त्यांनी प्रथम हनुमानाची पूजा केली आणि त्यानंतर रामजन्मभूमी परिसरात पोहोचून भगवान राम यांना नमन केले.\nमोदींनी पारंपारिक धोती-कुर्ता परिधान केला होता. त्यांना हनुमानगढी मंदिराच्या मुख्य पुजार्‍याने एक भेटवस्तू दिली. मंदिरात थोडा वेळ प्रार्थना केल्यावर मोदी रामजन्मभूमी परिसरात रवाना झाले. रामजन्मभूमीवर पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी भगवान राम यांना नमन केले आणि तेथे पारिजाताचे रोप लावले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली – ‘तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली, हेच गलिच्छ राजकारण’\nCoronavirus : ‘कोरोना’चा कहर, भिगवणमध्ये 2 तर इंदापूरमध्ये 17 नवे पॉझिटिव्ह\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\n30 सप्टेंबर राशीफळ : मिथुन, कन्या आणि मीन राशीसाठी दिवस आहे…\nPune : कोंढव्यात एकाच इमारतीमधील 5 फ्लॅट चोरट्यांनी फोडले\nसमोर आले ‘कोरोना’चे विलक्षण लक्षणं, त्याकडे करू…\nसंजू सॅमसनबाबत शेन वॉर्ननं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…\nछायाचित्र मतदार याद्यांची अंतीम यादी मतदारांच्या अवलोकनार्थ…\nFace Yoga : काय आहे फेस योग जाणून घ्या खास 6 टिप्स आणि 8…\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार…\nIPL 2020 : सलग दुसरा पराभव झाल्यानं भडकला MS धोनी, सांगितलं…\nPune : कॉलेज खरेदी करण्यासाठी 10 कोटीचं कर्ज मिळवून…\nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\n‘डायपर रॅश’ म्हणजे काय \nपोटावरची चरबी कमी करण्यासाठी ‘ही’ फळे आहेत…\nआता स्वत:शी, झाडांशी, पाना-फुलांशी आणि प्राण्यांशीही…\nजास्त प्रमाणात ‘लसूण’ खाण्याच्या आधी जाणून घ्या…\nसोरायसिसवर करा वेळीच उपचार\nWorld Heart Day : छातीत दुखतच नाही, पण ‘हे’…\n‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे…\nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nसर्जरी नंतर रणदीप हुडाची लवकरच वापसी, इन्स्टाग्रामवर शेअर…\n29 सप्टेंबर राशीफळ : कर्क, तुळ आणि मकर राशीसाठी शुभ आहे…\nCoffee Benefits : जाणून घ्या दिवसात कितीवेळा कॉफी पिणे…\nPune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र…\n‘कोरोना’ काळात ‘ही’ 5 योगासनं ठरतील…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nPune : जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीला LCB कडून अटक\nSBI Recruitment 2020 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी,…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी,…\nराज्यात मद्यविक्रीव्दारे मिळणार्‍या महसूलात तब्बल 2500 कोटींची घट\n होय, लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स ‘कव्हर’ \nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरो��ा’ संक्रमित, 86 हजार झाले बरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/rishi-kapoor/", "date_download": "2020-10-01T00:55:56Z", "digest": "sha1:IOIJ3OX5TWWJAM4KLYWT3Q25XGJP6VON", "length": 3832, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "rishi kapoor Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअमुल कंपनीकडून ऋषी कपूर, इरफान खान यांना अनोखी श्रद्धांजली\nऋषी कपूर आणि इरफान खानचा फोटो व्हायरल\nऋषि कपूरसोबत तब्बल 20 अभिनेत्रींचे पर्दापण\nऋषी कपूर यांच्या निधनाने गुणी कलावंत हरपला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख\nचित्रपटसृष्टीतील एक सदाबहार तारा निखळला – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\n‘मेरी उमर के नौजवानो…’ ऋषी कपूर यांची काही एव्हरग्रीन गाणी\n#फोटो गॅलरी : लहानपणी इतके स्मार्ट दिसायचे ‘ऋषी कपूर’\nहिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला वहिला ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे ऋषी कपूर\nनिखळ आनंद देणारं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं -उपमुख्यमंत्री\nरणबीर कपूरने सांगितले, ‘वडिलांच्या मनातले…’\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/police-need-to-be-police-316", "date_download": "2020-10-01T01:54:54Z", "digest": "sha1:3QCBIADYTGHL2KYPHWHTXSBZHOOAP6QY", "length": 10478, "nlines": 137, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ट्रॅफिक पोलिसांची यातायात | Churchgate | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy पराग पाटील | मुंबई लाइव्ह टीम उत्सव\nसुनो मुंबईवालो... यहाँ से दूर दूर तक शहर में जब कोई बच्चा रोता था...\nतब माँ कहती थी... सो जा बेटे... नही तो पुलिस आ जाएगी...\nआणि पोरगं गपगुमान झोपायचं.\nआज मुंबई पोलिसांची ही शान मिट्टी में मिला दी गयी...\nगोव्यात ट्रॅफिक पोलिसांचा दरारा आहे. पर्यटक आणि स्थानिक गोयंकरही त्यांना घाबरतात. तीच गत कर्नाटकात. कुणाचीच सुटका नाही. मदत करतील, पण नियम तोडल्यास माफी नाही. मध्य प्रदेश, गुजरात इथे फिरल्यावरही तेच जाणवतं. सिक्किममधले रस्ते अरुंद आणि उभ्या चढणीचे. गंगटोक शहर पहाडावर आणि वाहनांनी विलक्षण गजबजलेलं. पण तिथले टॅक्सीवाले ट्रॅफिकवाल्यांच्या अस्तित्वाने थरथर कापतात. नो पार्किंग झोनमध्ये क्षणभरही थांबायला तयार नसतात.\nपण महाराष्ट्रात आलं की चित्र बदलतं. रस्त्यावरच्या नियमांची ऐशीतैशी झालेली दिसून येते. आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे हाल तर वाईटच. गाड्या उदंड झाल्यात. दोन्ही बाजूंनी पार्किंग वाढलंय. रस्ते तेवढेच आहेत. त्यात खड्ड्या-बिड्ड्यांचं कवित्वही आता सांगण्यासारखं उरलं नाही. या सगळ्यात मुंबईचा वाहतूक पोलीस शिव्यांचा धनी होता होता आता हल्ल्यांचा बळीही ठरू लागलाय.\nकाही वेळा मीडियात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे काही घटनांमध्ये वाढ होते की काय, असा प्रश्न पडतो. मुंबई पोलिसांवरील हल्ल्यांच्या बातम्या रोज येऊ लागल्यावर या गृहितकावर विश्वास ठेवावासा वाटू लागला.\nट्रॅफिकवाल्यांच्या चिरीमिरीच्या गोष्टींच्या शिळ्या कढीला ऊत आणला गेला. वाढतं शहर मर्यादित पोलिस फोर्स वगैरे सिद्धांतही मांडले गेले. करप्शन तर सर्वत्रच आहे. शहरं तर लोकसंख्या आणि गाड्यांनी सगळीकडेच वाढतायत.\nपण मुंबईतल्या खाकीतल्या माणसाबद्दल जो भीतीयुक्त दरारा वाटायचा तो मात्र संपल्याचं विदारक चित्रं दिसतंय. पोलिसाचं आता फक्त बुजगावणं झालंय का\nमीडियावाले, राजकीय कार्यकर्ते, छपरी पोरं-टोरं, चरसी-दारुड्या कुणीही सिग्नल जम्प करतो, विदाऊट हेल्मेट जातो आणि अडवल्यावर ट्रॅफिकवाल्याला दम देतो. अंगावर गाडी घालतो. अंगावर धावून जातो. मारहाण करतो. या मागची सोश्यो-सायकोलॉजिकल कारणं खूप सारी देता येतील.\nपण तळाशी एकच कारण उडतं...\nआणि मुंबई पोलिसाला त्याची प्रतिष्ठा पुन्हा मिळवायची असेल तर त्याला पुन्हा एकदा पोलिस व्हावं लागेल.\nकायद्याचा तडफदार आणि जिगरबाज रक्षक व्हावं लागेल...\nहे असं बुजगावणं नव्हे \nकर्ज फेडण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल, यूट्युबवर पाहून छापल्या शंभरच्या बनावट नोटा\nकेंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींची कोरोनावर मात\nराज्यात १८ हजार ३१७ नवे रुग्ण, ४३० जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २६५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५६ नवीन कोरोना रुग्ण\nकल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ४८२ रुग्ण\nरिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिकची ३६७५ कोटींची गुंतवणूक\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nविमा घेण्यापूर्वी कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नक्कीच पहा\nपैसे पाठवताना चुकून दुसर्‍याच्या खात्यात गेले, तर काय कराल\nज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडी��र 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2020-10-01T01:06:47Z", "digest": "sha1:A3CASIMGY7T2KGZQSWS4LOVMYOTRT3KH", "length": 7226, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ\nRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nराजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतोः शिवसेना\nEknath Khadse: भाजपने पुन्हा डावलले; खडसे आता काय करणार\n पंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी\nVinod Tawde: खडसेंची नाराजी व भाजपमधील गटबाजीवर विनोद तावडे प्रथमच बोलले\n शिवसेनेनं इतकी वर्ष सत्ता उपभोगून काय केलं\nकंगनानं ड्रग्ज घेतले असल्यास चौकशी व्हावी, भाजप नेत्याची मागणी\nEknath Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर; चंद्रकांत पाटील म्हणाले...\nखडसे म्हणतात, राष्ट्रवादीकडून ऑफर नाही; पण चर्चा काही थांबेना\nउठसूठ फडणवीसांवर आरोप करण्यात अर्थ नाही; पाटलांचा खडसेंना सल्ला\nफडणवीसांनी खडसेंच्या रुपाने ओबीसी नेतृत्वच संपविले: गुलाबराव पाटील\n'फडणवीस हे ड्रायक्लीनर आहेत हे खडसेंचं वाक्य मला पटलं'\nEknath Khadse : काही लोकांच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो उघड केल्यास हादरा बसेल; खडसेंचा इशारा\nEknath Khadse : कन्येची शपथ घेऊन फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती; खडसेंचा गौप्यस्फोट\namruta Fadnavis : एकनाथ खडसेंची टीका; अमृता फडणवीस यांनी दिलं 'हे' प्रत्युत्तर\nDevendra Fadnavis: मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही; फडणवीसांचा खडसेंवर पलटवार\nEknath Khadse: महाराष्ट्रात केलं ते बिहारात करू नका; फडणवीसांवर खडसेंचे हल्ले सुरूच\nEknath Khadse : फडणवीस ड्रायक्लिनर; मला सोडून त्यांनी सर्वांनाच क्लीन चिट दिली; खडसेंचा टोला\nabdul sattar : खडसे हे भाजपचे बाहुबली; त्यांना कट्टापाने मारले: अब्दुल सत्तार\nरावसाहेब ‘शोले’तले उभे नाणे\nEknath Khadse: फडणवीस-अजितदादांच्या चार दिवसांच्या संसारावर खडसेंची फटकेबाजी\nEknath Khadse: फडणवीस रात्री दीड वाजता हॅकरला का भेटले; खडसेंचे अनेक खळबळजनक आरोप\n'मी पुन्हा येईन' हे लोकांना आवडलं का, याचा शोध घेतोय; खडसेंची तुफान टोलेबाजी\nNews in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rc-book-delayed/", "date_download": "2020-10-01T00:19:46Z", "digest": "sha1:PXP4HWOGDWO6QBOXXRDVVPA6QNVHC4PO", "length": 6381, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरसी बुक उशिरानेच!", "raw_content": "\nपुणे – वाहन खरेदीनंतर वाहनमालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळणारे आरसी बुक (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) मालकापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ दिवसेंदिवस “वाढत’ आहे. “हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट’वर असणाऱ्या “यूआयडी’ क्रमांकाअभावी “आरसी बुक’ छपाईला वेळ लागत आहे.\nनवीन वाहन खरेदीनंतर, आरटीओकडे नोंदणी होऊन प्रमाणपत्र देण्यात येते. विशेष म्हणजे हे आरसी बुक पंधरा दिवसांमध्ये वाहन मालकापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. मात्र मागील काही महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानुसार वाहनांना “हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट’ बसविणे बंधनकारक केले आहे. या नंबर प्लेटवर “यूआयडी’ नंबरच्या समावेश करण्यात आला आहे. हा क्रमांक वितरक वाहन प्रणालीमध्ये नमूद करणार आहेत. या क्रमांकाची “नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर’कडून पडताळणी करण्यात आहे. त्यानंतर आरसी बुकसाठी नंबर पाठविण्यात येणार आहेत. पर्यायाने, आरसीबुकची छपाई करताना यंत्रणेमध्ये “यूआयडी’ क्रमांक नमूद करणे आवश्‍यक आहे.\nमात्र, गेल्या काही दिवसांमध्ये वितरकांकडून हा क्रमांक आलेला नाही. त्यामुळे या क्रमांकाअभावी “आरसी बुक’ची छपाई रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंबर प्लेटवरील “यूआयडी’ क्रमांक वाहन प्रणालीत नमूद नसल्याने, आरसी बुकची छपाईसाठी आवश्‍यक असणारी फाईल तयार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओकडून याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आरसी बुकच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना मात्र, आरसी बुक मिळेपर्यंत वाहन कागदपत्रांशिवाय चालविण्याप्रकरणी लागणाऱ्या दंडाचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागणार आहे.\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत��राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/amravati/maharashtra-election-2019-closed-access-polling-stations-6-pm/", "date_download": "2020-10-01T00:24:10Z", "digest": "sha1:76F72IGHQYCBCN6FLNM6VLOQ5I3A3Y5R", "length": 27679, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद - Marathi News | Maharashtra Election 2019 : Closed by access to polling stations at 6 Pm | Latest amravati News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nकोरोनासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दिल्लीतून एकाला अटक\nआजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले ब���े, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासाव�� लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद\nअमरावती, बडनेरा, धामणगाव, अचलपूर, मोर्शी, मेळघाट, दर्यापूर व तिवसा या आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण १०९ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये सील झाले. आता २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. सर्वच मतदारसंघांत सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान मतदान फारच धिम्या गतीने चालले. काही केंद्रावर शुकशुकाट बघावयास मिळाला.\nMaharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद\nठळक मुद्देनिवडणूक विभागाची कार्यवाही : मतदानासाठी रांगेत लागलेल्यांना प्रवेश\nअमरावती : जिल्ह्यात आठ मतदारसंघांसाठी सोमवारी घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सायंकाळी ६ वाजताच मतदान केंद्रांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र, केंद्रावर सायंकाळी ६ वाजता रांगेत लागलेल्या मतदारांना ग्राह्य धरण्यात आले.\nअमरावती, बडनेरा, धामणगाव, अचलपूर, मोर्शी, मेळघाट, दर्यापूर व तिवसा या आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण १०९ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये सील झाले. आता २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. सर्वच मतदारसंघांत सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान मतदान फारच धिम्या गतीने चालले. काही केंद्रावर शुकशुकाट बघावयास मिळाला. मात्र, दुपारी ३ वाजेनंतर मतदान केंद्रांवर मतदानासाठी एकच गर्दी झाली. ही गर्दी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहिली. मात्र, अखेरच्या तासभरात ६ वाजता मतदान केंद्रावर चिक्कार गर्दी झाली. यात दिवसभर मतदान प्रक्रियेत सहभागी असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांचा समावेश होता. काहींनी मतदान करण्यासाठी धावपळ करीत केंद्र गाठले. परंतु, मुस्लिमबहुल भागातील अनेक मतदारांना सायंकाळी ६ वाजेनंतर रांगेत लागता आले नाही. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.\nव्होटर स्लिप मतदारांपर्यंत पोहोचल्याच नाही\nआठही मतदारसंघांत अनेक मतदारांच्या घरांपर्यंत व्होटर स्लिप पोहोचल्याच नाहीत, अशा तक्रारी सोमवारी मतदानासाठी आलेल्या मतदारांनी निवडणूक विभागाकडे नोंदविल्या आहेत. ही जबाबदारी प्रशासनाची होती. लोकसभा निवडणुकीत मतदान केले; मात्र, विधानसभा निवडणूक यादीतून बाद झाल्याचे गाºहाणी मांडण्यात आले. अनेकांना मतदानापासून वंचित राहावे ला���ले.\nकोरोनाने SRPF जवानाचा मृत्यू, 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न\nअमरावतीत ५९ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९१४\nअमरावतीला कोरोनाचा हादरा, एकाच दिवसात आणखी १९ पॉझिटिव्ह\nझाड अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पीडित कुटंबावर शोककळा\nCorona virus : कोरोनाच्या धास्तीने चिकन 10 ₹ किलो, विक्रेत्यांचे डोळे पाणावले\nमोर्शी नगराध्यक्षपदासाठी आजपासून रणधुमाळी\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nदिवाळीत कांदा गाठणार शंभरी\nपरतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर\nबियाण्याच्या दरात वाढ कांदा नुकसान भरून काढणार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nजिल्ह्यातील चार लाख ८५ हजार व्यक्तीचे सर्व्हेक्षण\nपूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर\nबालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/kajol-devendra-fadnaviss-favorite-actress-amrita-fadnavis-revealed-lokmats-awards-ceremony/", "date_download": "2020-10-01T00:31:03Z", "digest": "sha1:ZL7HFDLHJOYKZQUTC6OPFZ5E6T5RQSZM", "length": 30826, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "काजोल आहे देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री, लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांचा खुलासा - Marathi News | Kajol Devendra Fadnavis's favorite actress, Amrita Fadnavis revealed in Lokmat's awards ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरत�� कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आ��े बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nकाजोल आहे देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री, लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांचा खुलासा\nलोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यात बोलताना अमृता फडणवीस यांनी काजोल माझे पती देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला\nकाजोल आहे देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री, लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांचा खुलासा\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री कोण आहे याचा खुलासा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यात बोलताना अमृता फडणवीस यांनी काजोल माझे पती देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला. यावेळी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी अमृता फडणवीस यांनी आशिकी चित्रपटातील 'तुम ही हो' गाणंही गायलं.\nअभिनेत्री काजोलने यावेळी बोलताना आई तनुजाच आपली खरी स्टाईल आयकॉन असल्याचं सांगितलं. यावेळी आपली आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्याबद्दल बोलताना काजोल थोडी भावूक झालेली पहायला मिळाली. 'आईचे चित्रपट मी फारसे पाहिले नाहीत. कारण त्यानेळी हजारो मुलं माझ्या आईला आई बोलत होती आणि ते मला आवडत नसायचे. त्यामुळे मी आईचे चित्रपट पाहिले नाहीत', अशी आठवण काजोलने शेअर केली. आईची स्टाईल इतरांपेक्षा वेगळीच होती, आणि ती माझी आवडती आहे असंही काजोलने सांगितलं. स्टाईल हा शब्द फक्त कपड्यांपुरता मर्यादीत नाही. प्रत्येक गोष्टीत स्टाईल करायला आवडते असं काजोलने सांगितलं.\nलोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्���ाण झाली होती. मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे.\nलोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे.\nमहाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nLMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७\nएखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करणं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे - आलिया भट\nवडिलांचं धोतर नेसणं पाहून मी स्टाईल शिकलो, जॅकी श्रॉफने केला लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात उलगडा\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nमध्य रेल्वेवर आजपासून धावणार ४३१ फेऱ्या\nआजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू\nकोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू : अटी वाढविल्या, तर ब्रजेशसिंह म्हणतात, परिपत्रकाची अडचण नाही\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमान��त जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/boxing/photos/", "date_download": "2020-10-01T00:19:23Z", "digest": "sha1:ZTLTYOWPG2A4K3LB5AI5PMMIROYLCQUU", "length": 24136, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बॉक्सिंग फोटो | Latest boxing Popular & Viral Photos | Picture Gallery of boxing at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nकोरोनासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दिल्लीतून एकाला अटक\nआजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : ��ाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nन्यूड फोटो शेअर करणाऱ्या महिला खेळाडूवर कारवाई; म्हणाली, स्वातंत्र्यावर घाला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n दिग्गज महिला खेळाडूची बाथरूममध्ये प्रसुती, दिला गोंडस बाळाला जन्म\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nOMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMost Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nक्रीडा विश्वात घटस्फोट घेण्यारी अनेक जोडपं आहेत. पण, या घटस्फोटानंतर खेळाडूंना जो मनस्ताप सहन करावा लागत असेल, याची अनेकांना माहिती नाही. पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना चांगलंच महागात पडलेलं पाहायला मिळत आहे. जगातील सर्वोत्तम गोल्फपटू टायगर वूड्ससह द ... Read More\nCorona Virus Lockdown : बॉक्सरपटूनं ऑर्डर केले 50 हजारांचे Pizza\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\ncorona virusboxingLondonकोरोना वायरस बातम्याबॉक्सिंगलंडन\nShocking : 14 व्या वर्षी झाला होता Gang Rape; जगातील सर्वोत्तम खेळाडूला छळणारी आठवण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआई झाल्यानंतरही 'या' महिला खेळाडूंनी मैदान गाजवलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोसोवोच्या या सुंदर बॉक्सरला भारताने नाकारला व्हिसा, जाणून घ्या कारण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुवर्णपदक विजेत्या अमित पंघलची इच्छा पूर्ण करणार धर्मेंद्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगातील टॉप पेड सेलेब्रिटी...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सो���वली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nजिल्ह्यातील चार लाख ८५ हजार व्यक्तीचे सर्व्हेक्षण\nपूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर\nबालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/03/blog-post_20.html", "date_download": "2020-10-01T02:13:13Z", "digest": "sha1:476QWWL6GSADVNXNXCSVORR32AIR465M", "length": 21996, "nlines": 90, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nगेल्या ७० वर्षांच्या इतिहासाची पाने चाळल्यास असे लक्षात येते कि, शेतकर्‍यांची काळजी केवळ एकच राजकिय पक्षाला असते, तो म्हणजे विरोधीपक्ष आताही राज्यात हिच परिस्थिती आहे. गेल्या दहा वर्षात शेतकरी कर्जमाफीसाठी बेंबीच्या देठापासून बोंबलणारा भाजपा आता कर्जमाफीबाबत सोईस्कर भुमिका घेत आहे. तर सलग १० वर्ष सत्तेत राहणार्‍या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता गेल्यानंतर शेतकर्‍यांचा अचानक कळवळा आला आहे. यात हुषार पक्ष म्हणजे शिवसेना, कारण सत्तेत कोणीही असले तरी ते त्यांची राजकिय पोळी शेकण्यात धन्यता मानत आहे. मात्र या विषयामुळे कृषी व उद्योग जगतात धृवीकरण होतांना दिसत आहे. शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमाफी दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोझा पडेल व विकासाची गती मंदावेल, असे उद्योगक्षेत्राचे म्हणणे आहे. तर मोठ मोठ्या उद्योगांनी थकविलेले कर्ज, औद्योगिक सवलती, राईटऑफ (या विषयावर ‘मेनस्ट���रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ’ या लेखात स्वतंत्र लेखन केले आहे http://www.yuvrajpardeshi.com/2016/11/blog-post_23.html), आदींमुळे पडणारा बोझा जास्तीचा असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.\nहे दोन्ही विषय ३६० अशांतून तपासून बघुया....\nतत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने २००८ साली शेतकर्‍यांची ७०,००० कोटी रुपयांची कर्जे माफ करण्याची योजना जाहिर केली. या कर्जमाफीवर भारतातल्या उद्योग जगताने कडाडून टिका केली होती. मात्र त्यानंतर अवघ्या चार वर्षात २०१३ मध्ये उद्योगांची वसूल न होणारी कर्जे बँकांनी माफ केली होती. ती रक्कम १,३०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. यावर कोणीच बोलले नाही. आताही गेल्या आठवड्यात भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमात स्टेट बँकेच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफीला जाहीर विरोध केला. कर्जमाफीमुळे बँका आणि कर्जदार यांच्यातील शिस्त बिघडते असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्याच स्टेट बँकेने काही महिन्यांपुर्वी ६३ धनदांडग्या उद्योगपतींची ७ हजार १६ कोटी रुपयांची कर्जे माफ केली, याचा त्यांना विसर पडलेला दिसत आहे. मुळात हे दोन्ही विषय वेगळे असल्याने दोघांना एकाच चष्म्याने पाहणे योग्य होणार नाही मात्र दोघांच्या प्लस व मायनस बाजू समोर येणे आवश्यक आहे. यासाठी आधी बँक व उद्योग क्षेत्रातील कटू सत्य जाणून घेवूया...\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अडकलेल्या कर्जाचा आकडा (एनपीए) २०१२-१३ मध्ये २.९७ लाख कोटी रुपये होता. हा वर्ष २०१५-१६ मध्ये दुपटीपेक्षाही जास्त वाढून २०१५-१६ मध्ये ६.९५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. बँकांच्या वतीने वाटण्यात आलेल्या एकूण कर्जाच्या आकडेवारीशी तुलना केल्यास हा आकडा ९.३ टक्क्यांच्या बरोबरीत आहे. डिसेंबर २०१६ च्या शेवटपर्यंत हा आकडा वाढून १५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. याचा अर्थ बँकानी उद्योगक्षेत्राला चुकिच्या पध्दतीने व सर्व नियम धाब्यावर बसवून कर्ज वाटप केल्याचे स्पष्ट होते. यावर सातत्याने पांघरुण घालण्यात येते हे देखील कटू सत्य आहे. याचे ताजे उदाहरण द्यायचे म्हटल्यास आज २० मार्च २०१७ रोजी फेडरल बँकेच्या वतीने कोची येथील हॉर्मिस मेमोरियल व्याख्यानामध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सरकारच्य�� वतीने मोठ्या कर्जदारांना सवलत मिळायला हवी, असे मत व्यक्त केले. भांडवलशाही प्रणालीमध्ये सरकारला कधी-कधी मोठ्या कंपन्यांना कर्जातून सोडवण्यासाठी मदत करावी लागत असल्याचे ते म्हणाले. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, ‘भारतात विशेष करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्जाची समस्या सोडवण्यासाठी एक बॅड-बँक’ बनवण्यासंदर्भातल्या पाऊले उचलणे आवश्यक आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक असू शकते. अशी बँक अडकलेल्या कर्जाची जबाबदारी स्वत:वर घेऊन त्यांची वसुली करेल. वसुली झाली नाही तर ही बँक कर्जाला बुडीत खात्यात टाकेल.’‘अडकलेल्या कर्जाची समस्या खूपच किचकट आहे, आणि ही समस्या फक्त भारतातच आहे, असे नाही. खासगी क्षेत्रात दिलेले कर्ज माफ करणे कोणत्याही सरकारसाठी सोपे नसते. विशेष करून अशा कंपन्या मोठ्या असतील तर जास्त अडचणी असतात. सरकारला कर्ज माफ करण्यास बाध्य असायला हवे. यासाठी प्रयत्न करण्याची एक पद्धत म्हणजे बॅड-बँक’ देखील असल्याचे त्यांनी नमुद केले. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की मोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करण्यासाठी अनेक पळवाटा आधीच शोधून ठेवल्या जातात.\nआता वळूया शेतकरी कर्जमाफीवर... सन २००८ मध्ये साठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. पण अशा कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या मात्र थांबल्या नाहीत, असे वास्तववादी कटू सत्य सांगितले जाते. यामुळे संपुर्ण कर्जमाफी हा योग्य पर्याय नसल्याचा दावा सरकारप्रणित अनेक अर्थतज्ञ करत आहेत(सर्वांची माफी मागून) मात्र मला इथे एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. २००८ च्या कर्जमाफी नंतर कॅगने त्याचा आढावा घेतला याचे निष्कर्ष त्यांनी त्यांच्या ऑडिट रिपोर्ट नं. ३ २०१३ मध्ये मांडले आहेत. त्यानुसार केवळ नमुना चाचणी मध्ये असे दिसून आले आहे की १३ टक्के एवढ्या पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवण्यात आले असून ८ टक्के पेक्षा जास्त अपात्र शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्यात आली. याचा अर्थ असा की कर्जमाफीचा फायदा अनेक खर्‍या शेतकर्‍यांपर्यंत पोचलाच नाही. ही रक्कम हजारो कोटींमध्ये आहे. तेंव्हाची कर्जमाफीची अंमलबजावणीच चुकिच्या पध्दतीने झाली होती मग शेतकरी आत्महत्या कशा थांबणार यासाठी सरसकट कर्जमाफी न करता, पात्र शेतकरींना लाभ मिळेल असे धोरण आखले पाहिजे. कर्जमाफी करतांना ‘टेल टू हेड’ हे धोरण अवलंबून मोठी कर्ज माफ न करता अल्पभुधारक, मध्यम भुधारक यांची छोटी-छोटी कर्ज माफ करायला हवीत. याची अंमलबजावणी देखील प्रामाणिकपणे होईल, कारण एकही अल्पभुधारक राजकारणी शोधून सापडणार नाही.(काही अपवाद वगळता)\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nसध्या महाराष्ट्रात १४ लाख शेतकर्‍यांकडे सहकारी संस्थांचे ९ हजार ५०० कोटी रुपये आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे १३ हजार कोटी कर्ज थकीत आहे.या कर्जमाफीसाठी राज्याला २२ हजार ५०० कोटींची गरज आहे. राज्याच्या उत्पन्नाचा विचार करता केंद्र सरकारच्या मदतीशिवाय कर्जमाफी शक्य नाही. ही रक्कम जास्त वाटत असली तरी दर वर्षी उद्योगांना दिल्या जाणार्‍या अनुदानांची रक्कम शेतीला दिल्या जाणार्‍या अनुदानापेक्षा खूप जास्त आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. दुसरीकडे शेतकरी कर्जबाजारी होतो पण शेतीच करतो आणि शेवटी आत्महत्या करतो, पण विजय माल्या प्रमाणे कर्ज बुडवून परदेशी पळून जात नाही, याची जाणीव सरकाने ठेवली पाहिजे.\nशेतीबाबत शासनाचे धोरणच चुकिचे\nशेतकरी सहकारी व सरकारी बँकाकडून कर्ज घेतो. या कर्जाची वसूली करताना केवळ शेतकर्‍याच्या हाती पिकांचा पैसा हाती आल्यावरच वसूलीचे काम करावे. ज्या हंगामात नैसर्गिक आपत्तींमुळे पिके हातची गेल्यामुळे जर शेतकरी कर्जाचा हप्ता भरू शकत नसेल तर त्या हंगामात कर्जावर व्याज लावू नये आणि तेवढ्या हंगामासाठी थकित हप्त्यामुळे कर्जाला थकित मानण्यात येवू नये. असे स्पष्ट नियम रिझर्व बँकेने घालून दिले आहेत. मात्र अनेक बँकांकडून नियम बाह्य पद्धतीने शेतकर्‍याकडून कर्जाची वसूली आणि व्याजाची आकारणी केली जाते. यावर कुठेतरी नियंत्रण आणणे आवश्यक आहे.(केवळ कागदोपत्री नाही)\nया व्यतिरिक्त शेतमालाचा हमी भाव ठरवायची सरकारची पध्दत चुकिची आहे. ती तातडीने बदलणे गरजेची आहे. कारण शासन जेंव्हा हमी भाव जाहीर करते तेंव्हा व्यापारी शेतकर्‍यांची अडवणून करुन त्यापेक्षा कमी भावाने खरेदी करतात व ज्यादा दराने शासनालाच विकतात. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होते. एवढेच नाही तर शेतमालाच्या निर्यातीवर बंधने आहेत. आजही तूर, कांदा, तादूळ निर्यात करण्यावर बंधन आहे. कापसाच्या गाठी किती निर्यात करायच्या हे सरकार ठरवते. केव्हा करायचा तेही सरकारच ठरवि���े. त्यामुळे कापसालाही योग्य भाव मिळू शकत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार\nहा लेख अधिकाधिक शेतकरी व समाजापर्यत पोहोच करा... विलास सनेर\nआपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा... जेणेकरुन लेखकास आपल्य समस्या सातत्याने लिहिण्याची प्रेरणा मिळेल. विलास सनेर जळगाव मो नं 9890512564\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/07/29/", "date_download": "2020-10-01T02:08:07Z", "digest": "sha1:CRPRV4SHZPHGNGVBAXXL5T5A3654P5EA", "length": 14416, "nlines": 151, "source_domain": "belgaumlive.com", "title": "July 29, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nतहसीलदार कार्यालयातील ‘भ्रष्टाचार करणार उघड’\nतहसीलदार कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचार विरुद्ध सामाजिक संस्था आवाज उठवणार आहेत.तहसीलदार कार्यालयातील भूमी आणि कागदपत्र संकलित विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाली आहे. याबाबत जोरदार आवाज उठविण्यासाठी भ्रष्टाचार निर्मुलन सामाजिक संस्था आवाज उठविणार आहे. तहसीलदार कार्यालयात...\n‘साधू गेला बारात अन धर्म रक्षक जोरात’…\nभगवी कफनी,भगवं मुंडासे आणि वाढलेल्या जठा अशा वेशातील साधूला तळीरामाच्या अवस्थेत बघून धर्मरक्षकांचा पारा चढला ही घटना रविवारी दुपारची...बेळगाव स्टँड जवळील एका बार मध्ये साधू सदृश्य व्यक्ती दारू घेताना आढळल्याने तिथे उपस्थित हिंदूवाद्यांनी त्या दारू खरेदी करणाऱ्या व्यक्तीस मारहाण...\nजंगल संपत्ती टिकवा अंजलीताई याचं आवाहन\nग्लोबल वार्मिंगच्या युगात पर्यावरणाला अनन्य साधारण महत्व आहे त्यातच खानापूर तालुका हा जंगल संपत्ती आणि वनराईने नैसर्गिक रित्या समृद्ध आहे. खानापूर तालुक्यालाची ओळख जन संपती मुळे आहे ही संपत्ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे ती टिकवा असे आवाहन खानापूर...\n19 नंबर शाळेचा काही भाग कोसळला\nबेळगाव शहरात एकीकडे प्राथमिक मराठी शाळांत विद्यार्थी संख्या कमी असताना दुसरीकडे शाळा देखील अडगळीत पडल्या आहेत त्याकडे शासनाने दुर्लक्ष केलं आहे. आळवण गल्ली शहापूर येथील 19 नंबर मराठी शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे वारंवार निवेदने देऊन सुद्धा इमारतीकडे अधिकाऱ्यांनी...\nसीमा प्रश्न सोडवा मराठ्यांना आरक्षण द्या:\nमराठा समाजाला आरक्षण ध्या बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाची सोडवणूक तात्काळ करा अश्या मागण्या साठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज (रविवारी) शिनोळी येथे रास्ता रोको करण्यात आला. तब्बल दीड तासाहून अधिक काळ रस्ता रोको करून वाहन अडवण्यात आली होती. बेळगाव कारवार...\nबेळगावातून ‘एअर इंडियाचे विमान घेणार झेप’\nअखेर बेळगावकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून एअर इंडियाचे विमान बेळगाव विमान तळावरून झेप घेणार आहे. एअर इंडियाने 10 आगस्ट पासून एअर बस 319 हे विमान बंगळुरू बेळगाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पाईस जेट ची विमान सेवा मे पासून बंद...\n‘चोरी घरफोडीच्या घटनेत वाढ’\nबेळगाव शहर आणि परीसरात चोरी तसेच घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे डीसीपी म्याडमनी पोलिसांची नुकतीच परेड घेतली आहे. मात्र तरी देखील चोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी भाग्यनगर चौथा क्रॉस येथे गवत काढतो असे सांगून एका वृदेच्या गळ्यातील...\nमहिनाभर काम आणि हजार रुपये दाम\nशासनाच्यावतीने प्रत्येक सरकारी शाळेत माध्यान आहार शिजविण्यासाठी महिलांची नियुक्ती केली आहे. मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या महिलांच्या बाबतीत मात्र प्रशासनाने चेष्टाच केली आहे. महिनाभर काम आणि हजार रुपये दाम अशी त्यांची अवस्था...\nआता मंदिरेही किती सुरक्षित\nमागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. पूर्वी घरफोड्या आणि चेन चोरीच्या घटना उघडकीस येत होत्या आता काही महिन्यांपासून मंदिरेही असुरक्षित झाली आहेत. चोरट्याने आता मंदिरावरही डल्ला मारण्यास सुरुवात केली आहेत. त्यामुळे मंदिरेही किती सुरक्षित राहिली आहेत\nहृदयविकार-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स\nआधुनिक जगामध्ये झपाट्याने वाढणारा हा आजार आहे. डायबेटिसनंतर धोकादायक रोगांमध्ये या विकाराचा ���ंबर लागतो. हृदयालाच रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या कडक व अरुंद होतात. त्यामुळे रक्ताची गाठ बनते व ती रक्तवाहिनीत अडकून रक्तप्रवाह बंद होतो किंवा अत्यंत कमी होतो. त्यामुळे ह्दयस्नायूंना...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/01/16/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2020-10-01T01:35:50Z", "digest": "sha1:PL7VS73YDLL3XGJFZCFHFZCZRKM5UAH7", "length": 5085, "nlines": 90, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "पांथस्थ…!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n“वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची\nत्या सावलीतला मी एक पांथस्थ\nहवी थोडी विश्��ांती नी घोटभर पाणी\nपुढच्या प्रवासास मी आहे सज्ज\nकधी भेटे कोणी ,कधी मी हरवूनी\nमाणसातला मी उरतो इथे फक्त\nवेगळे वेष दिसूनी, वेगळी भाषा बोलूनी\nआठवणींचा पसारा राहतो आहे एक\nकित्येक पावले चालूनी, एकांती स्वतः स भेटूनी\nरात्रितल्या चांदण्या ओळखतात मला फक्त\nथकतात पावले दोन्ही, डोळ्यात आहे पाणी\nमागे वळून पाहताना होतात मग ते व्यक्त\nखचते मन जेव्हा, पावले अबोल राहतात तेव्हा\nपुढच्या वाटेस दोष देत, भांडतात तेव्हा ते शब्द\nतरी चालतं जाताना, नव्या वाटेस भेटताना\nविसरून जाते मन लगेच ते सारे दुःख\nहा प्रवास माझा असा, सांगावा तरी कसा\nवाटा बोलतात आणि मी ऐकतो त्यास फक्त\nजणू चालत राहावे , अनुभव घेत राहावे\nकारण, त्या सावलितला मी एक पांथस्थ\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/delhi-news-central-government-should-provide-funds-to-boost-tourism-demand-of-shrirang-barne-in-lok-sabha-182074/", "date_download": "2020-10-01T00:19:03Z", "digest": "sha1:BTY5ZHHMA2KDAETBNN2SLBJOQQLX5IVD", "length": 7314, "nlines": 75, "source_domain": "mpcnews.in", "title": "Delhi news: पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी - MPCNEWS", "raw_content": "\nDelhi news: पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nDelhi news: पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nमावळ लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक कार्ला लेणी, लोहगड ,तुंग, तिकोना, राजमाची, विसापूर हे किल्ले आहेत. या किल्ल्याची पुरातत्व विभागामार्फत सुधारणा करणे आवश्यक आहे\nएमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने एक योजना तयार करावी. तसेच त्यामध्ये रेल्वे सुविधा, पार्किंग व्यवस्था, मनोरंजनाची साधने आदी सुविधा देण्यात याव्यात जेणेकरून देशविदेशातून पर्यटकांचा ओघ वाढेल आणि त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. युवकांच्या हाताला काम देण्याची सरकारची घोषणा पूर्ण होईल, असे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सांगितले.\nखासदार बारणे म्हणाले, मावळ ही ऐतिहासिक भूमी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक कार्ला लेणी, लोहगड ,तुंग, तिकोना, राजमाची, विसापूर हे किल्ले आहेत. या किल्ल्याची पुरातत्व विभागामार्फत सुधारणा करणे आवश्यक आहे. ही सुधारणा झाल्यानंतर किल्ल्यावरील पर्यंटकामध्येही निश्चित वाढ होईल.\nअनेक भारतीय पर्यटनासाठी विदेशात जातात. आपल्या भारतामध्ये ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. केंद्र सरकारने त्यासाठी आर्थिक साहाय्य देऊन त्या पर्यंटनास्थळांचा विकास करावा. त्यामुळे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच विदेशी पर्यटक देखील भारतात पर्यटनासाठी येतील. स्थानिक लोकांना रोजगार मिळेल युवकांच्या हाताला काम देण्याची सरकारची घोषणा पूर्ण होईल, असेही खासदार बारणे यांनी म्हटले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri news: खड्डे खोदाई, रोपे, मास्क, हातमोजे पालिकेचे\nPune News : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/living-with-coronavirus/", "date_download": "2020-10-01T01:25:46Z", "digest": "sha1:L6UQQRBAJBOW7DY5G7CLUIJI54IMZZY6", "length": 3049, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "living with coronavirus Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: कोरोनासोबत जगावे लागणार; आयुक्त हर्डीकरांचा फेसबुक लाईव्हद्वारे संवाद\nएमपीसी न्यूज - कोरोना विषाणू पूर्णपणे जाणार नाही. अद्यापपर्यंत त्यावर लस मिळाली नाही. तोपर्यंत कोरोना जाणार नाही. त्यामुळे आता आपल्याला कोरोनासमवेत जगावे लागणार आहे, असे पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. शहरातील…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-3-0/", "date_download": "2020-10-01T00:44:17Z", "digest": "sha1:NEELJ4RQS5VSAPZNW2LMFU2YFT55445B", "length": 5671, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown 3.0 Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये 10 ते 17 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा\nएमपीसी न्यूज - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार…\nPune: स्वयंस्पष्ट आदेश मिळेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दुकाने बंदच राहतील- फत्तेचंद रांका\nएमपीसी न्यूज - जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त या तिघांनी काढलेल्या स्वतंत्र आदेशांमध्ये विसंगती असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याची मागणी…\nMumbai: लॉकडाऊन 3.0 मध्ये महाराष्ट्रात कोठे कशाची परवानगी, कशाला मनाई\nएमपीसी न्यूज - कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात रेड, ऑरेंज व ग्रीन झोननुसार तसेच अतिसंक्रमणशील भागात कशाला परवानगी आहे आणि कशाला मनाई आहे, याबाबत शासनाने मार्गदर्शक तत्त्वे…\nPimpri : लॉकडाऊन 3.0 मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 21 भागात कंटेन्मेंट झोन\nएमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. हा कालावधी 4 मे पासून 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 भागात कंटेन्मेंट झोन…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-infiltration-military-algae-maize-gadchiroli-25033?page=1", "date_download": "2020-10-01T01:50:32Z", "digest": "sha1:INMWA2F2OCHNTPWQCZ2QPJHDIG4OMS7W", "length": 17149, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Infiltration of military algae on maize in Gadchiroli | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nगडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nशनिवार, 16 नोव्हेंबर 2019\nगडचिरोली ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या मुलचेरा, चामोर्शी व अहेरी तालुक्‍यात मक्‍यावर प्राथमिक अवस्थेतच लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. दीड हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. केव्हीकेने संभाव्य धोका ओळखत कृषी ॲडव्हायझरी काढत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे.\nगडचिरोली ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या मुलचेरा, चामोर्शी व अहेरी तालुक्‍यात मक्‍यावर प्राथमिक अवस्थेतच लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. दीड हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. केव्हीकेने संभाव्य धोका ओळखत कृषी ॲडव्हायझरी काढत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे.\nगडचिरोली ज���ल्ह्यात धानकाढणीनंतर मका लागवड होते. पशुखाद्याऐवजी मधुमक्‍का विक्रीतून चांगले पैसे मिळत असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मका लागवडीत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्य राहिले आहे. त्यामुळेच एकट्या मुलचेरा तालुक्‍यातच ६५० ते ७०० हेक्‍टर क्षेत्रावर मक्याची लागवड होते. दरम्यान, गुरुवारी केव्हीकेचे तज्ज्ञ पुष्पक बोथीकर; तसेच मुचलेरा तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी मका पिकाची पाहणी केली. कोपरअल्ली चेक येथील शामलदार नगर यांच्या शेतातील पीकपाहणीदरम्यान मका पिकावर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वाढीच्या अवस्थेत होतो.\nदरम्यान, शेतकऱ्यांनी मका पिकाचे सर्व्हेक्षण करून पाच टक्क्यांपेक्षा अधिक झाडे प्रादुर्भावग्रस्त आढळल्यास कीड नियंत्रणाचे उपाय त्वरित करावेत. या अळीची तीस दिवसांत एक पिढी पूर्ण होते. हिवाळ्यात हा कालावधी दोन महिन्यांपर्यंत लांबू शकतो. एका वर्षात अखंड खाद्य मिळाल्यास तीन ते चार पिढ्या विविध वनस्पतींवर पूर्ण होऊ शकतात. एप्रिल ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पतंगांची संख्या अधिक प्रमाणावर दिसून येते. लष्करी अळी पान खाऊन पिकांचे नुकसान करते. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पानाचा हिरवा पापुद्रा खातात, अशी माहिती पुष्पक बोथीकर यांनी दिली. शेतकऱ्यांनी वेळोवेळी पीक निरीक्षण करण्याचा सल्लाही या पार्श्‍वभूमीवर देण्यात आला आहे.\nकामगंध सापळ्यांचा वापर करा\nपतंगावर पाळत ठेवण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कामगंध सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबरच प्राधान्याने पोंगे धारण अवस्थेत लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लष्करी अळीचे जैविक नियंत्रण कसे करावे, याबाबत ही पुष्पक बोथीकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.\nविषय पुढाकार पशुखाद्य वर्षा विकास नगर\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या वेतन आयोगाचा त्यांनी विरोध केला होता.\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर���भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nसाखर कामगारांचा संपाचा इशारा पुणे/कोल्हापूर ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...\nमॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...\nमराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...\nअकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nस���ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/himesh-reshammiya-gets-irritated-on-questions-related-to-ranu-mondal/articleshow/72485852.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T02:49:41Z", "digest": "sha1:WEISPGNHE3XJLE6VHWOW5OCEXRZYRVIG", "length": 14538, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमी राणू मंडलचा मॅनेजर नाही; हिमेश रेशमिया संतापला\nबंगालमधील स्टेशनवर गाणं गाऊन पैसै कमावून उदरनिर्वाह करणारी राणू मंडल रातोरात सोशल मीडिया स्टार झाली. इतकंच काय तर तिचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियानं तिला चित्रपटात गाण्याची संधीही दिली. राणूला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणाऱ्या हिमेश आणि राणूमध्ये मात्र आता सारं काही आलबेल असल्याचं चित्र दिसत नाहीए.\nमुंबई: बंगालमधील स्टेशनवर गाणं गाऊन पैसै कमावून उदरनिर्वाह करणारी राणू मंडल रातोरात सोशल मीडिया स्टार झाली. इतकंच काय तर तिचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियानं तिला चित्रपटात गाण्याची संधीही दिली. राणूला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणाऱ्या हिमेश आणि राणूमध्ये मात्र आता सारं काही आलबेल असल्याचं चित्र दिसत नाहीए.\nमुंबईतील एका कार्यक्रमात हिमेश रेशमिया उपस्थित होता. या कार्यक्रमात काही पत्रकारांनी त्याला राणूबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. हिमेशनं या प्रश्नांची उत्तरं तर दिली नाहीत उलट तो या प्रश्नांमुळे चांगलाच संतापला. 'मी काही राणू मंडलचा मॅनेजर नाही' असं गुश्‍श्‍यात उत्तर देत तो तिथून निघून गेला. हिमेशचं हे उत्तर ऐकून उपस्थितांपैकी अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे हिमेश आणि राणूमध्ये नेमकं काय बिनसलंय हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.\nवाचा: मला स्पर्श का केलास राणू मंडल फॅनवर बरसली\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजातील 'एक प्यार का नगमा' हे गाणं गाऊन राणू मंडल इंटरनेट सेन्सेशन बनली. रानू मंडलचं सर्वच स्तरातून कौतुक होऊ लागलं. खुद्द लतादीदींनीही तिचं कौतुक केलं आणि तिला मोलाचा सल्लाही दिल��. 'माझं नाव आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं होत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजते. पण मला वाटतं की कुणाचं अनुकरण करून मिळालेले यश फार काळ टिकत नाही. किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि मुकेश यांची गाणी गाऊन सध्याचे गायक लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. पण ते कायम राहत नाही,' असं लतादीदी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.\nवाचा: स्टेशन सिंगर राणूनं व्यक्त केली 'ही' इच्छा\nकोण आहे राणू मंडल \nराणू मंडल पश्चिम बंगाल येथे राहते. दररोज ती स्टेशनवर गाणं गाऊन गुजराण करत होती. लता दीदींचं अवघड गाणं सहजतेनं गाणाऱ्या राणूला पाहून एकानं तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि राणू अचानक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. त्यानंतर राणूला अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी विचारण्यात येत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nलता दीदींनी रानू मंडलद्दल केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं...\nम्हणून सारा अली खानने तडकाफडकी मोडलं होतं सुशांतसोबतचं ...\n...म्हणून हेमा मंगेशकर लता मंगेशकर झाल्या\nड्रग्जच्या प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nश्रेया मुलाखत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहिमेश रेशमिया लता मंगेशकर राणू मंडल Ranu Mondal Himesh Reshammiya\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण���याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Stock-market_20.html", "date_download": "2020-10-01T02:36:40Z", "digest": "sha1:5OS2SBPRFHLB26NUKASXDUAZJDKOXQPG", "length": 7761, "nlines": 57, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "निफ्टी ११,००० पार; सेन्सेक्सही तेजीत", "raw_content": "\nनिफ्टी ११,००० पार; सेन्सेक्सही तेजीत\nमुंबई, २० जुलै २०२०: भारतीय बाजाराने आयटी आणि बँकिंग स्टॉक्सच्या आधारे आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक व्यापार केला. निफ्टीने १.११ % किंवा १२०.५० अंकांची वृद्धी घेत ११ हजारांचा पल्ला गाठला. निफ्टी ११,०२२ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.०८% किंवा ३९८.८५ अंकांनी वाढून ३७,४१८.९९ अंकांवर स्थिरावला.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, जवळपास १४८७ शेअर्सनी नफा कमावला. १८१ शेअर्स स्थिर होते तर ११५४ शेअर्सची घसरण झाली. ब्रिटानिया इंडस्ट्रीज (५.१२%), बजाज फायनान्स (४.०८%), एचसीएल टेक्नोलॉजी (४.२१%), बजाज फिनसर्व्ह (४.००%) आणि युपीएल (४.०७%) हे निफ्टीतील टॉप गेनर्समध्ये होते. तर सन फार्मा (३.९०%), सिपला (२.१५%) आणि झी एंटरटेनमेंट (१.७२%), बीपीसीएल (१.६८%) आणि एनटीपीसी (१.२५%) हे निफ��टीतील टॉप लूझर्स ठरले. फार्मा व्यतिरिक्त सर्व सेक्टर्समधील निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपनी अनुक्रमे ०.९२% आणि १.०२% ची वृद्धी दर्शवली.\nफेडरल बँक: फेडरल बँकेचे शेअर्स ३.१७% नी वाढले व त्यांनी ५३.७० रुपयांवर व्यापार केला. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी बँकेतील २२ लाख शेअर्स विकत घेऊन कंपनीतील गुंतवणूक वाढवल्यानंतर हे परिणाम दिसून आले.\nइन्फोसिस लिमिटेड: इन्फोसिस लिमिटेडने कंपनीच्या कामाच्या ठिकाणची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी लॅनक्सेसशी धोरणात्मक संबंध जोडले. परिणामी आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचे शेअर्स ४.४१% नी वाढले व त्यांनी ९४२.९५ रुपयांवर व्यापार केला.\nदेशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये आज वित्तीय आणि एफएमसीजीतील दिग्गजांनी नफ्यात कमाई केली. त्यामुळे बाजारातील भावना सकारात्मक दिसून आल्या, परिणामी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने वृद्धी घेत ७४.९१ रुपये एवढे मूल्य कमावले.\nआजच्या सत्रात सोन्यानी घसरण घेत १८०० डॉलर प्रति औसांवर विक्री केली. जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे सोन्याच्या किंमतीला आधार मिळाला.\nजगभरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने कच्च्या तेलाची मागणी सुधारण्याविषयीची चिंता वाढली. परिणामी तेलाचे दर आजच्या व्यापारी सत्रात घसरले.\nकोरोना विषाणूचे रुग्ण आणि लस येण्याविषयीची अनिश्चितता यामुळे आजच्या व्यापारी सत्रात जागतिक बाजाराने घसरणीचा व्यापार केला. युरोपियन मार्केटनेही घट दर्शवली. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.१८% ने तर एफटीएसई१०० चे शेअर्स ०.७७% नी घसरले. हँगसेंगचे शेअर्स ०.१२% नी घसरले तर नॅसडॅक आणि निक्केई २२५ चे शेअर्स सकारात्मक दिसून आले व त्यांनी अनुक्रमे ०.२८% आणि ०.०९% चा व्यापार केला.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-1556", "date_download": "2020-10-01T01:21:33Z", "digest": "sha1:MNQHWWW5DCKCHIC7EHX2RM4MA2E4MYDZ", "length": 15187, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : १२ ते १८ मे २०१८\nग्रहमान : १२ ते १८ मे २०१८\nशुक्रवार, 11 मे 2018\nमेष : व्यवसाय, नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. काही महत्त्वाची कामे पूर्ण करावीत. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्‍वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल. महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.\nवृषभ : दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. अनपेक्षित फायदा मिळून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी ठराल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीच असेल. आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. तरुणांचे विवाह जमतील.\nमिथुन : चित्त स्थिर नसल्याने तळ्यात मळ्यात राहाल. व्यवसायात योग्य व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्यावा. कर्तव्यपूर्तीला महत्त्व द्यावे. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने करावे. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवाव्यात. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना नवीन वस्तू, दागिने खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. पैशाचे व्यवहार जपून करावेत.\nकर्क : काहीतरी भव्यदिव्य करायची सुप्त इच्छा राहील परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जावे. व्यवसायात धोरणी राहून कामे संपवावीत. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन अनुभव येतील. कामाचा ताण वाढला तरी चिडचिड करू नये. महिलांनी हातून चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तसेच तडजोडीचे धोरण ठेवून इतर व्यक्तींशी वागावे.\nसिंह : \"हाती घ्याल ते तडीस न्याल' व्यवसायात प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशाची आवक वाढेल. तुमचे आखलेले आडाखे अचूक येतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नवीन कामाची संधी मिळेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. खेळाडू, कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात मान मिळेल.\nकन्या : काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी ��ोडावे लागते, याची प्रचिती येईल. व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी लागेल. कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्‍यक ठरेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. महिलांना मनाची एकाग्रता साधता येईल. आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल.\nतूळ : तुम्ही व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहून फायदा मिळेल. महिलांना आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. घरात मनाप्रमाणे कामे होतील. शुभवार्ता कळेल.\nवृश्‍चिक : \"प्रयत्न वाळूचे...' या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात मेहनत व चिकाटीने अशक्‍यप्राय कामे शक्‍य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. नोकरीत कार्यक्षमता वाढवून कामे कराल. बेफिकीर राहून चालणार नाही. महिलांना तात्त्विक वादविवादांना सामोरे जावे लागेल. तरी डोके शांत ठेवावे. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. तरुणांनी अतिसाहस टाळावे.\nधनू : आपली कुवत ओळखून सावधगिरीने व्यवसायात आश्‍वासने देवून आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नये. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीची विश्वासार्हता पडताळून बघावी. घरात अतिविचार न करता कृतीवर भर राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडेल. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.\nमकर : कामात विनाकारण झालेली धावपळ दगदग कमी होईल. कामातील त्रुटी भरून निघतील. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. अनपेक्षित खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. घरात टाळता न येणारे खर्च होतील. पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.\nकुंभ : अतिविचार न करता बेधकड निर्णय घेण्याकडे कल राहील. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी ठोस उपाय कराल. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सह���ाऱ्यांकडून करून घ्यावीत. अचूक पारख करून कामे मिळवाल. कामात सुधारणा होईल. घरात तणावाचे वातावरण कमी होईल. सहजीवनाचा आनंद घेऊ शकाल. महिलांना मनासारखे काम करता येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल.\nमीन : सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव येईल. व्यवसायात कामात प्रगती असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल. पैशाची थोडी चणचण भासेल. मनाला पटेल रुचेल तीच कामे करावीत. नोकरीत नको त्या कामात वेळ जाईल. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग, घरात तुम्ही तुमचे विचार परखडपणे मांडाल. \"शब्द हे शस्त्र आहे' लक्षात ठेवा. मतलबी व्यक्तींपासून चार हात लांब राहावे. आरोग्य सुधारेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-1324", "date_download": "2020-10-01T00:50:35Z", "digest": "sha1:47I5G33HYIAO4CXZLRSZ66EMAMZVQWRR", "length": 19247, "nlines": 157, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nगुरुवार, 22 मार्च 2018\nसंयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेल्या ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१८’ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत भारताची क्रमवारी अधिकच घसरली आहे.\n२०१७ मध्ये भारताची ४ क्रमांकांनी झालेली घसरण यावर्षी ११ क्रमांकांनी झाली असून यंदा १५६ देशांच्या यादीत भारतास १३३ वे स्थान मिळाले आहे.\nमागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही पाकिस्तानचे स्थान भारताच्या तुलनेत पुढे असून यंदा ५ क्रमांकांनी प्रगती करत पाकिस्तानास ७५ वे स्थान मिळाले आहे.\nआनंदी देशांच्या या क्रमवारीत भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका हे वरच्या स्थानावर आहेत.\nसदर अहवालानुसार या क्रमवारीत फिनलॅंडचा प्रथम क्रमांक आहे तर अमेरिकेचे स्थानही यावर्षी खालावले आहे. (१४ वरून १८ वर)\nजनतेच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा, जनतेचा पाठिंबा, व्यवस्थेतील भ्रष्टाचार अशा काही निकषांवर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.\nबारा वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याऱ्या कायद्यास हरियाना विधानसभेने मंजुरी दिली आहे.\nमध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्या नंतर या कायद्यास परवानगी देणारे हरियाना हे भारतातील तिसरे राज्य ठरले आहे.\nगेल्या काही काळात राज्यात अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हरियाना विधानसभेने हा निर्णय घेतला आहे.\n‘इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्स्फर्स’ या संस्थेने जगभरातील देशांकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल मांडला आहे.\nया अहवालानुसार २०१३ ते २०१७ या काळात भारत हा सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणारा देश ठरला असून शस्त्रास्त्रांच्या एकूण जागतिक खरेदीपैकी १२ टक्के खरेदी एकट्या भारताने केली आहे.\nअहवालानुसार २००८ ते २०१२ या कालावधीच्या तुलनेत २०१३ ते २०१७ या कालावधीत भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीत तब्बल २४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.\nया यादीत भारतापाठोपाठ सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात आणि चीन यांचा अनुक्रम असून पाकिस्तान यात ९व्या स्थानावर आहे.\nभारतात आयात होणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्ये ६२ टक्के रशियाकडून, १५ टक्के अमेरिकेकडून तर ११ टक्के इस्राईलकडून घेण्यात आली आहेत.\n‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतास शस्त्रास्त्र निर्मितीत अपेक्षित यश न मिळाल्याने या आयातीत वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.\nशस्त्रास्त्रांच्या निर्यातीत अमेरिका अव्वल असून त्यानंतर अनुक्रमे रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन यांचे स्थान आहे.\nपाकिस्तानला सर्वाधिक शस्त्रास्त्र पुरवठा चीनकडून होत असून पाकिस्तानची ३५ टक्के शत्रास्त्रे चीनकडून आली आहेत.\nटोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने सौरमालेजवळ १५ बाह्यग्रहांचा (exo-palnet) शोध लागल्याचे सांगितले असून त्यापैकी एका ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच द्रवरूपात पाणी असण्याची शक्‍यता वर्तवली आहे.\nहे ग्रह लाल बटू ताऱ्यांच्या समूहाभोवती परिभ्रमण करीत असून K2-155 हा पृथ्वीपासून २०० प्रकाशवर्षे दूर असणारा या समूहातील सर्वांत तेजस्वी तारा आहे.\nK2-155 ताऱ्याभोवती आकाराने आपल्या पृथ्वीहून मोठे असणारे ३ पृथ्वीसदृश ग्रह परिभ्रमण करीत असून त्यापैकी K2-155D हा ग्रह निवासानुकूल अंतरावर आहे.\nनिवासानुकूल अंतर : ताऱ्यापासूनचे असे अंतर जेथे ताऱ्याची उष्णता खूप जास्त किंवा खूप कमी नसेल आणि त्यायोगे ग्रहावरील पाणी द्रव स्वरूपात राहू शकेल. याचमुळे जीवसृष्टी��्या असण्याची शक्‍यता वाढते.\nलाल बटू तारे - कमी वस्तुमान आणि कमी तापमान (<४००० केल्व्हिन) असणारे शीत तारे.\nबाह्य-उपग्रह - एखाद्या ताऱ्याभोवती परिभ्रमण करणारे सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह.\nफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यन्युएल मक्रॉन भारत दौऱ्यावर असताना त्यांच्या व पंतप्रधान मोदींच्या हस्ते उत्तरप्रदेश राज्यातील सर्वांत मोठ्या सौरप्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.\nफ्रान्सच्या एनजी या कंपनीने ५०० कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा प्रकल्प ७५ मेगावॉट क्षमतेचा आहे.\nविंध्य पर्वत रांगांमधील दादर कलन खेड्यातील एका उंच ठिकाणी एकूण ३८० एकरात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.\nप्रकल्पात तयार होणारी वीज मिर्झापूर येथील जीगना या विद्युत प्रकल्पात वीज सोडण्यात येणार असून वर्षाला १५.६ कोटी युनिट्‌स तर महिन्याला १.३० कोटी युनिट्‌स वीजनिर्मिती होणार आहे.\nपॅरिस येथे झालेल्या पर्यावरणीय जाहिरनाम्यानंतर स्वच्छ ऊर्जा निर्मितीची मोहीम राबविण्यासाठी तयार करण्यात आलेय ‘सौर ऊर्जा सहकार्य‘अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.\n‘सौर ऊर्जा सहकार्य‘ची संकल्पना भारताने मांडली असून त्याअंतर्गत देश एकत्र आले यापैकी भारताने २०२२ पर्यंत ऊर्जेच्या शाश्वत स्रोतांमार्फत १७५ गिगावॉटस वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.\n‘उदय’ मध्ये सहभागी झालेल्या सर्व राज्य वीज वितरण कंपन्यांना केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून तातडीने आपली क्षमता सुधारून दिलेल्या मुदतीत योजनेचे लक्ष्य गाठण्याचा इशारा दिला असून अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.\nयोजनेचे लक्ष्य गाठण्याची अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली असतानाही अनेक राज्यांचे पुष्कळ काम नानाविध कारणांनी उर्वरित राहिले आहे.\nरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने अलिकडेच सदर केलेल्या भारतातील वाढत चाललेल्या बुडीत कर्जांसंबंधीच्या परिपत्रकात एकूण ३१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांत राबवल्या जाणाऱ्या ‘उदय’ योजनेचा समावेश असल्याने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.\nग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (REC) आणि ऊर्जा वित्त महामंडळ (PFC) हे राज्य विद्युतवितरण कंपन्यांना कर्जाच्या माध्यमातून पतपुरवठा करणारे मुख्य स्रोत आहेत.\nसदर दोन महामंडळासोबत ऊर्जा मंत्रालयाच्या झालेल्या अहवाल बैठकीत केंद्रीय ऊर्जा र���ज्यमंत्री राज कुमार सिंह यांनी राज्य विद्युतवितरण कंपन्यांनी आपले लक्ष्य न गाठल्यास त्यांना होणारा कर्ज पुरवठा खंडित करण्याचा सल्ला दिला आहेत.\nहा निर्णय प्रत्यक्षात आल्यास त्याची झळ मुख्यतः महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, बिहार, प. बंगाल, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्‍मीर या राज्यांना बसणार आहे.\nअहवाल बैठकीमध्ये पतपुरवठा करणाऱ्या दोन्ही महामंडळांनी प्रथम राज्य विद्युत वितरण कंपन्यांच्या आर्थिक अवस्थेची पाहणी करण्याच्या मुद्द्यावर जोर दिला आहे.\nज्या राज्य विद्युतवितरण कंपन्या सध्या आर्थिक डबघाईला आहेत त्यांचा कर्ज पुरवठा बंद केल्यास त्यांचे काम पूर्णतः थांबण्याची चिन्हे आहेत.\nया परिस्थितीत कर्जपुरवठा बंद करण्याऐवजी कर्ज देताना त्याच्या परताव्याच्या मार्गांची इत्थंभूत माहिती देणे राज्य विद्युतवितरण कंपन्यांसाठी बंधनकारक करावे असे सुचविण्यात आले.\nबांगलादेश श्रीलंका भ्रष्टाचार बलात्कार मध्य प्रदेश राजस्थान घटना चीन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/marathwada/", "date_download": "2020-10-01T02:43:03Z", "digest": "sha1:U3E363ZOYMJWAEVMKW47KKNODGN3K3XX", "length": 37305, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "औरंगाबाद शिवसेनेतील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा सेनेला जय महाराष्ट्र | मनसेत जाहीर प्रवेश | औरंगाबाद शिवसेनेतील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा सेनेला जय महाराष्ट्र | मनसेत जाहीर प्रवेश | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nऔरंगाबाद शिवसेनेती��� मोठ्या पदाधिकाऱ्यांचा सेनेला जय महाराष्ट्र | मनसेत जाहीर प्रवेश\nकोरोनाच्या ब्रेकनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे राज यांनी औरंगाबादेत शिवसेना दे-धक्का दिला आहे. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.\nविद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावताय | मग नेत्यांनाही संसदेत कामकाजासाठी बोलवा - खा. इम्तियाज जलील\nयुजीसी विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात का, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय काल निकाल दिला होता. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारला अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत परीक्षा रद्द करता येणार नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.\nआर्थिक अडचणींमुळे कुटुंबीयांची आणि राज ठाकरेंची माफी मागत शहराध्यक्षाची आत्महत्या\nअखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मनसेच्या किनवट शहराध्यक्ष सुनील ईरावार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मनसेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनील ईरावार हे नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराध्यक्ष आहेत. आर्थिक अडचणींमुळे राहत्या घरात आत्महत्या केल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. राजकारणात जात आणि पैसे दोन्ही गोष्टी लागतात, माझ्याकडे यापैकी काहीच नाही असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.\nशरद पवारांची मोहिते-पाटील पिता-पुत्रांना शह देण्याची रणनीती\nएकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री विजयसिंह व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या पिता-पुत्रांनी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवारांना त्यांचे जाणे जिव्हारी लागले होते. पण आता सत्तेत आल्यानंतर पवारांनी या पिता-पुत्रांना शह देण्याची रणनीती आखली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीसाठी पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.\nडॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू पार्थ पवारांच्या समर्थनार्थ | सध्या ते भाजपमध्ये आहेत\nराष्ट्रवादीचे प्रमुख् शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर जाहीर टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादी विरोधकांनी पार्थ पवार यांची साथ देण्याचे ठरवलेले दिसत आहेत. तसेच पवारांचे शत्रूही पार्थच्या समर्थनार्थ एकवटेलेले पाहायला मिळत आहेत.\nऔरंगाबादमध्ये श्रीरामाच्या फोटोची आरती करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक\nअखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण पार पडला. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते.\nफडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण नवरीच मिळेना - प्रकाश आंबेडकर\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये केली.राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न राज्यात सुरु आहे का असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत, पण त्यांना नवरीच मिळत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.\nपवारांच्या राम जन्मभूमी उद्घाटनासंदर्भातील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे क���, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.\nमला मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही - हर्षवर्धन जाधव\nकन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आणला आहे.\nमोदी व शहांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना गोगलगाय करून टाकलंय\nशेअर बाजारात दररोज फार काही आशादायक घडामोडी घडत नसून बाजार नीचांकी पातळीवर कोसळत असतानाही केंद्र सरकारला त्याची चिंता वाटत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून ती सावरण्यात केंद्राला अपयश येत आहे. हे अपयश लपविण्यासाठी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या फळीकडे लक्ष केंद्रित करून देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.\nअमित ठाकरेंचा औरंगाबाद मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र सैनिकांशी थेट सुसंवाद\nशिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. काल राज ठाकरे यांचा सकाळचा कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळी शिव जयंतीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादमध्ये मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं एकाप्रकारे हे जोरदार शक्तिप्रदर्शन मानले गेले. परंतु, तत्पूर्वी पोलिसांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर काही अटींवर आणि खबरदारी घेण्याचा सूचना देत परवानगी देण्यात आली.\nपक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते, पण मी त्यासाठी पक्षाकडे जाणार नाही: चंद्रकांत खैरे\nलोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत असले तरी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्रनामा न्यूज’ने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.\nशिवजयंती ३६५ दिवस साजरी व्हायला हवी; आपले सर्व सण तिथीनुसारच\nऔरंगाबादमध्ये आज मनसेचा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी, ३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असं म्हटलंय. कोणताही सण तारखेनुसार नसतो. हिंदू संस्कृतीनुसार तिथीनुसार सर्व सण साजरे होत असतात. शिवजयंती हा एक सण आहे. त्यामुळे हा सणही तिथीनुसारच साजरा केला जावा, असं राज ठाकरे म्हणाले.\nऔरंगाबाद: रॅलीला परवानगी नाकारली; पण उद्या शिवजयंती साजरी होणारच: राज ठाकरे\nजगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द महापौरांनीच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची मुदत संपणार आहे.\nकोरोनाच्या नावाने लोकांना का घाबरवत आहात: राज ठाकरे\nजगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द महापौरांनीच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची मुदत संपणार आहे.\nऔरंगाबाद: मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक होण्याची शक्यता\nऔरंगाबादच्या राजकीय वर्तुळातील चर्चेत असणारं आणि दबदबा असणारं नाव म्हणजेच हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्��ता आहे. ऍट्रॉसिटी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. सध्या ते त्यांच्या निवासस्थानी नसल्याचं कळत असून, त्यांचा शोधही घेतला जात आहे.\nऔरंगाबाद महापालिका निवडणुकीपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nभारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं होतं.\nठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही म्हणत सध्या सगळ तेच घेतात: चंद्रकांत पाटील\nनरेंद्र मोदींनी अयोध्येत राममंदिर केले म्हणजे लोक आपल्याला मतदान करतील, अशा भ्रमात राहू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने भाजपने देखील कंबर कसल्याच पाहायला मिळत आहे.\nराममंदिरामुळे लोक मतदान करतील या भ्रमात राहू नकाः चंद्रकांत पाटील\nनरेंद्र मोदींनी अयोध्येत राममंदिर केले म्हणजे लोक आपल्याला मतदान करतील, अशा भ्रमात राहू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने भाजपने देखील कंबर कसल्याच पाहायला मिळत आहे.\nमनसे संभाजीनगरमध्ये करणार 'भगवं शक्तिप्रदर्शन'; स्वतः राज ठाकरे सहभागी होणार\nशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तिथीचा हट्ट सोडा व १९ फेब्रुवारीला शिवजयंती तारीख जाहीर करा असं आवाहन राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शासकीय तार���ेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली होती. तसेच तिथीनूसार देखील शिवसेना शिवजयंती साजरी करणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले होते. मात्र मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी १२ मार्चला तिथीनूसार शिवजयंती साजरी करणार आहे. तसेच राज ठाकरे स्वत: औरंगाबादमध्ये शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधे���कावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/swaranchya-matra-in-marathi-grammar", "date_download": "2020-10-01T02:07:38Z", "digest": "sha1:AL5OXJVMMAIDQCDWEPGGFU2L3ZGA5MBT", "length": 7420, "nlines": 155, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "स्वर आणि स्वरांच्या मात्रा | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nकाना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वार, विसर्ग\n← स्वर म्हणजे काय\nव्यंजन / मुळाक्षर म्हणजे काय\nमराठी व्याकरणामध्ये एकूण बारा मुख्य स्वर असून त्या प्रत्येक स्वराला स्वतःची एक मात्रा असते.\nस्वराची मात्रा जेव्हा एखाद्या व्यंजनाला जोडण्यात येते, तेव्हा त्यापासून एक नवीन अक्षर तयार होते.\nकोणत्याही व्यंजनाची बाराखडी पूर्ण करताना मुख्य स्वरांच्या पुढील मात्रांचा उपयोग केला जातो.\n(एक काना एक मात्रा)\n(एक काना दोन मात्रा)\nइंग्रजी भाषेमधून मराठीमध्ये आलेल्या स्वरांना आपण अतिरिक्त स्वर असे म्हणू शकतो.\nया स्वरांचा उपयोग सामान्यतः इंग्रजी भाषेतील शब्द किंवा त्यांचे उच्चार दर्शविण्यासाठी केला जातो.\nइंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले हे दोन अतिरिक्त स्वर पुढीलप्रमाणे आहेत.\nवर दर्शविलेले बारा मुख्य स्वर आणि इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले दोन अतिरिक्त स्वर जेव्हा एखाद्या व्यंजनाला जोडले जातात, तेव्हा त्यांपासून तयार होणाऱ्या चौदा अक्षरांना चौदाखडी असे म्हणतात.\n← स्वर म्हणजे काय\nव्यंजन / मुळाक्षर म्हणजे काय\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग���रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-01T01:36:45Z", "digest": "sha1:PE6Z4M64UEXPC3WBE5E4OVKYLVT4M2IP", "length": 7910, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "चिंचवडमध्ये सराफी दुकान फोडले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nचिंचवडमध्ये सराफी दुकान फोडले\nin पिंपरी-चिंचवड, पुणे, पुणे शहर\nपिंपरी चिंचवड ः चिंचवड येथे सराफी दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याचा प्रकार आज (सोमवारी), दि. 20 रोजी सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी माहिती दिली. बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा चौकात बालाजी ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून 10 तोळे सोने, 50 किलो चांदी आणि 66 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.\nसका��ी दुकान उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दुकानदाराकडून नेमका आकडा न सांगितल्यामुळे चोरीला गेलेला ऐवज कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.\nनेहरुनगरमध्ये एमएनजीएल गॅस गळती\nदिघीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nमे. स्मार्ट कार्ड सोल्युशनमध्ये भारतीय कामगार सेनेची शाखा\nदिघीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nझाडाची फांदी अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापालिका अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beed/settlement-immersion-seed/", "date_download": "2020-10-01T02:02:17Z", "digest": "sha1:ZPOGLLWSMEYPNTG7F77WML3LLW73ZPFB", "length": 29221, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बीडमध्ये विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त - Marathi News | Settlement for immersion in seed | Latest beed News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nकृषी विधेयकाला एकीकडे स्थगिती तर दुसरीकडे समिती\nरेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू, राज्यांतर्गतच्या रेल्वे धावणार\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nमुंबई व पंजाब चुका टाळून नव्या उत्साहासह परतणार\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'य��' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिल�� मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nAll post in लाइव न्यूज़\nबीडमध्ये विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त\nबीड शहरातील विसर्जन स्थळापासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.\nबीडमध्ये विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त\nठळक मुद्देउत्साहात निघणार श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका : शांतताभंग केल्यास पडणार महागात\nबीड : मागील १० दिवस गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात व सार्वजनिक ठिकाणी विराजमान झाले होते. बाप्पाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी बीड शहरातील विसर्जन स्थळापासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.\nश्री गणेश विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजनपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सर्व नियोजन करण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर सर्व प्रमुख शहरात पथसंचलन करुन पाहणी देखील केली आहे. जिल्ह्यात १४०० च्या जवळपास सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. यापैकी काही जणांचे विसर्जन झाले आहे, बऱ्याच ठिकाणचे विसर्जन हे गुरुवारी होणार आहे.\nबीड शहरात कंकालेश्वर मंदिराच्या जवळील विहिरीत श्री गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. मिरवणुका पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडणार आहेत. कारण कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी प्रशासनाने डीजेवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी वेगळी यंत्रणा पोलिसांकडून उभारण्यात आली असून, त्यासाठी होमगार्ड देखील तैनात असणार आहेत. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच उत्सवामध्ये कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nअसा असेल पोलीस बंदोबस्त\nजिल्हाभरात प्रमुख शहरात आवश्यकतेनूसार फौजफाटा तैनात केला आहे. बीडमध्ये मिरवणूक मार्गावर बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मिरवणुका एका रांगेत पुढे-पुढे जाणार आहेत.\nयावेळी २७ पोलीस निरीक्षक, ८४ सहायक निरीक्षक, फौसदार १२०० पोलीस कर्मचारी ११०० होमगार्ड व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत.\nजिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये बंदोबस्तासाठी ड्रोनचा देखील वापर केला जाणार आहे. त्यामाध्यमातून लाईव्ह पाहणी मिरवणुकीत केली जाणार आहे. तसेच मिरवणुकींचे चित्रिकरण देखील करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळावर पाण्यात बुडून कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी पाच जीवरक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामीण भागात देखील अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तम पोहणाऱ्यांनी पाण्याच्या जवळ थांबून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहान प्रशासनाने केले आहे.\nपाणी पुरवठा कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन, पाणी पुरवठा बंद\nकांद्याची रांगोळी काढून आंदोलन\nधरण \"ओव्हरफ्लो\" झाल्याने परळीकर आनंदले\nजेवणाचे पैसे मागितल्याने हाणामारी, तक्रार करणाऱ्यावर पोलीस ठाण्यातच केला जीवघेणा हल्ला\nमाजलगाव धरणाचे ११ दरवाजे एक मीटरने उघडले\n प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णाचा मृतदेह १० तास पडून\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल\nविद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार \"लालपरी\"\nपाणी पुरवठा कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन, पाणी पुरवठा बंद\nकांद्याची रांगोळी काढून आंदोलन\nधरण \"ओव्हरफ्लो\" झाल्याने परळीकर आनंदले\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/ravi-shankar-prasad/", "date_download": "2020-10-01T01:02:34Z", "digest": "sha1:66WNZBAWI3QOWYVVJF4JVQXC3UROOYMT", "length": 30650, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रविशंकर प्रसाद मराठी बातम्या | Ravi Shankar Prasad, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\n Appleच्या 8 मोबाईल फॅक्ट्रीज चीन सोडून भारतात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरविशंकर प्रसाद म्हणाले, आता भारत जागाचे प्रॉडक्शन हब म्हणून उदयास येत आहे. बदलत्या परिस्थितीचे भारत संधीत रुपांतर करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनविरुद्ध जे धोरण अवलंबले, त्याला अमेरिका, इंग्लंड, जापान आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठमोठ्या देशांच ... Read More\n\"फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरतात\"; भाजपाच्या बड्या मंत्र्याचं झुकरबर्ग यांना पत्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nफेसबुकवर राजकीय पक्षांशी हातमिळवणी केल्याच्या झालेल्या आरोपानंतर हे पत्र अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. ... Read More\nFacebookBJPcongressNarendra ModiRahul GandhiRavi Shankar Prasadफेसबुकभाजपाकाँग्रेसनरेंद्र मोदीराहुल गांधीरविशंकर प्रसाद\n\"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 को���ी रुपयांची मदत\"\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'गेल्या 6 वर्षात मोदी सरकारवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले नाहीत.' ... Read More\nRavi Shankar PrasadcongressBJPRahul GandhiSupreme CourtNarendra Modiरविशंकर प्रसादकाँग्रेसभाजपाराहुल गांधीसर्वोच्च न्यायालयनरेंद्र मोदी\nभारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारताला आपल्या सीमेवर डोळ्यात डोळे घालून बोलणे माहीत आहे आणि भारताला लोकांच्या संरक्षणासाठी डिजिटल स्ट्राइक करणे सुद्धा माहीत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. ... Read More\nRavi Shankar PrasadChinese Appstechnologyरविशंकर प्रसादचिनी ऍपतंत्रज्ञान\nआता भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश, हे 'खास' फोन तयार होतायत भारतात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019 मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत. ... Read More\nMobilesamsungIndiaApple iPhone 8 PlusRavi Shankar Prasadमोबाइलसॅमसंगभारतअ‍ॅपल आयफोन ८ प्लसरविशंकर प्रसाद\nCoronaVirus News : \"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही\"\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCoronaVirus Marathi News and Live Updates: 'जेव्हापासून कोरोनासारखी दुर्देवी परिस्थिती देशावर ओढावली आहे तेव्हापासून राहुल गांधी या लढाईमध्ये देशातील नागरिकांचा संकल्प तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सरळ सरळ खोटं बोलत आहेत आणि चुकीची वक्तव्ये करत आहेत ... Read More\ncorona virusRahul GandhicongressBJPRavi Shankar PrasadNarendra Modiकोरोना वायरस बातम्याराहुल गांधीकाँग्रेसभाजपारविशंकर प्रसादनरेंद्र मोदी\nCoronaVirus News : आरोग्य सेतू अ‍ॅपचा डेटा पूर्णपणे सुरक्षित - रविशंकर प्रसाद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nCoronaVirus News in Marathi and Live Updates : आरोग्य सेतू अ‍ॅप हे भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले. ... Read More\nRavi Shankar Prasadtechnologyरविशंकर प्रसादतंत्रज्ञान\nकोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी देशाने साजरी केली 9 मिनिटांची दिवाळी, पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी रात्री बरोबर 9 वाजता 9 मिनिटांसाठी देशातील जनतेन�� घरातील सर्व लाईट बंद करून दिवे, मेनबत्या आणि टॉर्च लावत कोरोनाच्या लढाईत आम्ही ... Read More\ncorona virusMumbaiIndiaNarendra ModiPresidentprime ministerAmit ShahRajnath SinghRavi Shankar Prasadyogi adityanathVenkaiah NaiduRamnath Kovindकोरोना वायरस बातम्यामुंबईभारतनरेंद्र मोदीराष्ट्राध्यक्षपंतप्रधानअमित शहाराजनाथ सिंहरविशंकर प्रसादयोगी आदित्यनाथव्यंकय्या नायडूरामनाथ कोविंद\nCoronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात खासदार निधीतून २ कोटी ६६ लाखांचा निधी घोषित केला आहे. ... Read More\ncorona virusShiv SenaNCPNitin GadkariRahul GandhiRavi Shankar PrasadSharad Pawarकोरोना वायरस बातम्याशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसनितीन गडकरीराहुल गांधीरविशंकर प्रसादशरद पवार\nसोनिया गांधींनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; रविशंकर प्रसाद यांची टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले. ... Read More\nSonia GandhicongressRavi Shankar PrasadBJPManmohan SinghIndira GandhiRajiv Gandhiसोनिया गांधीकाँग्रेसरविशंकर प्रसादभाजपामनमोहन सिंगइंदिरा गांधीराजीव गांधी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/crowned-eagle-feathers-and-crest/model-86-2", "date_download": "2020-10-01T00:32:56Z", "digest": "sha1:6NVM745QWV4AEE6MXB66Q6NDZRNSOLGA", "length": 3927, "nlines": 128, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "लाभ गरुड पिसे आणि तुरा", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nलाभ गरुड पिसे आणि तुरा\nडोळे आणि इतर इंद्रिये\n1 पिसे आणि तुरा\nगडद तपकिरी, पांढरा, मलई, काळा, गडद तपकिरी, पांढरा, मलई, काळा\nसर्व पक्षी ची तुलना\nफ्लेमिंगो वि करडी पिसे\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nदुष्ट आपमतलबी स्त्री गरुड व...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसुवर्ण गरुड वि फ्लेमिंगो\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/12/10/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3/", "date_download": "2020-10-01T01:00:32Z", "digest": "sha1:EL4FND77F2FA3NVOU7CSIRRHZ5D2DNKW", "length": 11615, "nlines": 112, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मनाचा गोंधळ…!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nकधी शब्द सुचत नाहीत तर कधी स्वतः मनात घोळतात. याच नक्की होते तरी काय हेच कधी समजत नाही. तुम्ही तासन् तास लिहायचं म्हणून बसता आणि एक ओळही लिहून होत नाही आणि कधी कधी स्वतः शब्द मनात कोरले जातात. मला आजही कित्येक कविता लेख लिहिताना याचा अनुभव आल्या शिवाय राहत नाही. कधी कधी तासन् तास बसून लिहिलेल्या ओळी मनास भावत नाहीत आणि कधी कधी सहज सुचलेल्या चारच ओळी मनात घर करतात. असे होत तरी काय की मनातले खेळ समजु शकत नाही. भावना मनातल्या खुप काही बोलतात. तर कधी बोलायचं म्हटल तरी शब्द सुचत नाहीत. कदाचित लिहिण्यासाठी त्या भावना भेटत नाहीत. उरतात कधी नुसते शब्द आणि कधी कधीं नुसत्या ओळी..\nसहज कोऱ्या कागदावर आल्या\nकधी नुसत्या भावना होत्या\nकधी नुसत्या ओळी आल्या\nम्हणजे नक्की म्हणायचं तरी काय मला तेच कधी कळतं नाही. आणि कधी न बोलता ही सर्व काही त्या ओळी बोलून गेल्या. माझ्या मनातल्या खुप काही गोष्टी मी अशाच व्यक्त झालो. कित्येकदा त्या मनास भिडल्या पण कित्येकदा नुसत्या ओळीच राहिल्या. मग लिहावं तरी का आणि कशासाठी हा प्रश्न मनी राहिला. मी समजलो का तुला प्रश्नही कधी मनात आला. आणि कधी न लिहिता ही सर्व काही बोलला. अस लिहिताना का होत मी आज कित्येक वर्ष झाले ब्लॉग मार्फत किंवा कविता , लेख मार्फत लिहिण्याचा व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. पण तो कित्येक मनाला भिडला हा प्रश्न कधी स्वतःला ही मी विचारला नाही. मी फक्त लिहीत राहिलो. व्यक्त होत राहिलो. असं म्हणतात की लेखणी हे समोरच्याला व्यक्त करून सांगण्याच सर्वात सुंदर साधन आहे. पण ही लेखणीही जर व्यर्थ ठरत असेल तर लिहावं तरी का असा प्रश्नही मनात आला.\nकुठे बंदिस्त कवाड या मनाचे\nलेखणी तु व्यक्त केलेस\nकिती तु शब्दांनी खेळ केलेस\nमग कुठे अधुरे राहिले हे शब्द नी समोरचे मन कधी समजुच शकले नाही. आज मागे वळून पाहताना मला कित्येक प्रश्न हेच पडतात. मी का व्यक्त झालो आणि कोणासाठी. माझी लेखणी अधुरीच राहिली त्या मनासाठी जिथे शब्द पोहोचलेच नाहीत. कधी कधी लिहिलेलं सगळं व्यर्थ वाटतं. पण तरीही मनातले ते विचार शांत बसूच देत नाहीत आणि पुन्हा लेखणी हातात येते. होतो विचारांचा नुसता गोंधळ आणि शब्द हे आपोआप कागदावर कोरले जातात. माहीत असतं हे सगळं व्यर्थ आहे पण ते तरी ���िहिले जातात कोणासाठी तर बंद झालेल्या कवाडावर जाऊन निरर्थक पडण्यासाठी. कधी कधी मला वाटतही की ते शब्दही आता माझा तिरस्कार तर करतं नसतील ना की व्यर्थ लिहीत बसलेल्या माझ्या मनातल्या विचाराशी भांडत तर नसतील ना की व्यर्थ लिहीत बसलेल्या माझ्या मनातल्या विचाराशी भांडत तर नसतील ना की लिहितोस तू इतका की समोरच्या मनाला साधं समजूनही सांगता येत नाही. मग आरे बंद कर तो व्यर्थ प्रयत्न तुझ्या लेखणीत तेवढी धमक ही साधी नाही.\nलेखणी तुझी व्यर्थ बडबडत असते\nनसेल त्याला अर्थ काही\nदे फेकून ती कागदांची आठवण\nज्यात जळेल फक्त तुझे मन\nवाटतं तेव्हा द्यावं फेकून ते लिखाण वहीत बंदिस्त केलेलं त्या धगधगत्या आगीच्या ज्वाळांत आणि मनाला सांगावं तुलाही असाच जळाव लागेल. पण तुझ्या ज्वाला दिसतं मात्र नाहीत रे. घुसमट होईल तुझी पण तुझ्या कागदाची किंमत ती काय रे घुसमट होईल तुझी पण तुझ्या कागदाची किंमत ती काय रे मन कोणते ते बंदिस्त कवाडात आपल्याच विश्वात रमलेले येईल का रे तुझ्या मनातल्या ज्वाला शांत करायला मन कोणते ते बंदिस्त कवाडात आपल्याच विश्वात रमलेले येईल का रे तुझ्या मनातल्या ज्वाला शांत करायला नाही ना मग जळत रहा कायमच अगदी शेवटपर्यंत कारण तुला दुसरी चीता च नाही जळायला\nशब्दही साथ सोडतील तुझी\nअशी कशी रे कवाड मनाची\nजळून गेली मनात सारी व्यथा\nअशी कोणती साथ आपल्यांची\nशेवटी एवढंच लिहावस वाटतं\nकिती विचार आणि किती लिहावे\nव्यर्थ सारे वाहून जावे.\nनसेल अंत या लिखाणास कुठे तर\nस्वतःस का मग जाळून घ्यावे\nमनातल्या ऊनपावसांची उत्तम मांडणी\nसुर्यास्त (कथा भाग -१)\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/air/", "date_download": "2020-10-01T00:15:25Z", "digest": "sha1:W3GZJTY4ANPFEIJ6DFSQATTLYYVEPSDG", "length": 3084, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "AIR Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nबुलेट ट्रेननंतर अक्षरशः हवेत चालणारी ‘ही’ ट्रेन भारतात येतेय\n“हवेच्या माध्यमातून करोनाचा होतोय प्रसार …”\nअमेरिकेत हवेतल्या अज्ञात वस्तूबाबतच्या व्हिडिओबद्दल गूढ\nपोलीस ठाणे ते आकाशवाणी रस्त्याचे अर्धवट काम\nहिवाळ्यातही पुण्यातील हवा स्वच्छ\nराफेल विमानांमुळे हवाई हल्ला आणखी प्रभावी झाला असता – बी. एस. धानोआ\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nसोने तस्करी प्रकरणातील आरोपी माफीचा साक्षीदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/balaji-bajirao/", "date_download": "2020-10-01T00:52:43Z", "digest": "sha1:Z6GSPEBIVXS4EFXX7H7VWCYOLQDDASZE", "length": 8029, "nlines": 119, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बाळाजी बाजीराव – profiles", "raw_content": "\nनानासाहेब व बाळाजी बाजीराव या नावांनी प्रसिद्ध\n(१२ डिसेंबर १७२१-२३ जुन १७६१)\nभट घराण्यातील तिसरा पेशवा (कारकीर्द – १७४०-६१). नानासाहेब व बाळाजी बाजीराव या दोन्ही नावांनी प्रसिद्ध असलेला पहिला बाजीराव व काशीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा.\nजन्म मौजे साते (नाणे मावळ-पणे जिल्हा) येथे झाला. बाळाजीने चिमाजी आप्पा आणि अंबाजी पुरंदरे याच्या हाताखाली लहानपणी सातार्‍यात सर्व प्रकारचे शिक्षण घेतले. शाहू महाराजांसोबत तो मिरजेच्या स्वारीत १७३९ मध्ये होता.\nपहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर – छत्रपती शाहुनी त्यास २५ जून १७४० रोजी पेशवाईची वस्त्रे दिली. मराठी राज्याचा कारभार पहावयाचा व राज्याबाहेरील हिंदुस्थानभर मराठी सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे हे पेशव्याचे उद्दिष्ट होते.\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला ...\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:WikitanvirBot", "date_download": "2020-10-01T01:48:24Z", "digest": "sha1:YUY2JXINFRYVJY7ROS6KUG4GYWPT6BPB", "length": 3949, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:WikitanvirBot - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२८ सप्टेंबर २०१० पासूनचा सदस्य\nहे सदस्य खाते म्हणजे Wikitanvir (चर्चा) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणारी संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nLast edited on २३ नोव्हेंबर २०११, at ००:१०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०११ रोजी ००:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85/", "date_download": "2020-10-01T02:15:08Z", "digest": "sha1:IVCVQMVADJICFZATYNL3QUIR2N772YJS", "length": 8268, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भोसरीत सोशल मीडियावरून अश्‍लील व्हिडिओ पाठविल्याने एकावर गुन्हा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nभोसरीत सोशल मीडियावरून अश्‍लील व्हिडिओ पाठविल्याने एकावर गुन्हा\nचिंचवड ः मोबाईलवर अश्‍लील व्हिडिओ पाठवून तसेच वारंवार फोन करून अश्‍लील भाषेत बोलल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला आहे. दिनेश सतीश नावंदर (वय 40, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मोबाइलवरून व्हॉट्सअपव्दारे फिर्यादी महिलेच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लिल व्हिडीओ पाठविला. तसेच वारंवार फोन करून अर्वाच्य भाषा वापरून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. 4 डिसेंबर 2019 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी 18 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nझाडाची फांदी अंगावर पडल्यान�� दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापालिका अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल\nपिस्तूल विक्री करणार्‍याला अटक; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई\nमे. स्मार्ट कार्ड सोल्युशनमध्ये भारतीय कामगार सेनेची शाखा\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वीकारला पदभार\nपिस्तूल विक्री करणार्‍याला अटक; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई\nउरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांना पोलिओचे डोस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/kagu-feathers-and-crest/model-126-2", "date_download": "2020-10-01T00:05:08Z", "digest": "sha1:D2WQBGPX6GGV4PJESRMIVMDJUUP6YLFX", "length": 4048, "nlines": 128, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "करडी पिसे पिसे आणि तुरा", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nकरडी पिसे पिसे आणि तुरा\nडोळे आणि इतर इंद्रिये\n1 पिसे आणि तुरा\nगडद तपकिरी, संत्रा, लाल, राखाडी, पांढरा, राखाडी, पांढरा\nपट्टे किंवा खोबणी अ...\nसर्व पक्षी ची तुलना\nकिंगफिशर वि पट्टे किंवा खोबणी असलेला pard...\nकिंगफिशर वि लांब शेपूट\nकिंगफिशर वि असलेला पोट असणारा Pipit Anthu...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nKookaburra हसणारा वि किंगफिशर\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/06/voting-on-january-9-for-8-gram-panchayats-in-the-district/", "date_download": "2020-10-01T02:31:11Z", "digest": "sha1:5BD7NJ3ZGCI756YLYUQKOQXCOVQ5ERO7", "length": 9674, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nHome/Ahmednagar News/जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान\nजिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान\nअहमदनगर: राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.\nयात नगर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याठिकाणी थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार असल्याने चुरस पहायला मिळणार आहे.\nसंबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल.\nनामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, ���नता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/24/news-2443/", "date_download": "2020-10-01T02:37:24Z", "digest": "sha1:Z22NHAS2Y6HPT2JQWTDEJE766CIUZ7RS", "length": 12363, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nHome/Maharashtra/रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा\nरमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा\nमुंबई, दि. 24: ईद-उल-फितर तथा ‘रमजान ईद’ आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला ‘कोरोना’विरुद्ध लढा सुरु आहे,\nतो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.\n‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून राज्यासह देशात टाळेबंदी सुरु आहे. या टाळेबंदीत पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रो���ा इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले.\nअजूनही ‘कोरोना’चे संकट असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात थांबूनच ‘रमजान ईद’ची नमाज अदा करावी. कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र येऊ नये,\nजाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत. ईदची नमाज अदा केल्यानंतर प्रत्यक्ष गळाभेटी, भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवर नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात.\n‘कोरोना’चे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. सर्वांनी केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून रमजान ईद आनंदाने साजरी करावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.\n‘कोरोना’ची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे, आता हळूहळू टाळेबंदी उठविण्याबाबत सरकार योग्य तो निर्णय लवकरच जाहीर करेल. आता आपल्याला ‘कोरोना’ सोबतच राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित करायची आहे.\nत्यासाठी सरकार योग्य ते नियोजन करत आहे. नागरिकांच्या योग्य सहभागाची आवश्यकता आहे. या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी या कामी सरकार सोबत राहण्याचा संकल्प करुया, ‘कोरोना’ची लढाई जिंकल्यानंतरच मिठी ईद उत्साहाने साजरी करुया, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nअहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा \nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/21/the-ministers-milk-plants-including-thorat-received-rs-150-crore/", "date_download": "2020-10-01T01:05:00Z", "digest": "sha1:H76FBMFXHG5T4Q2VJHD6WJACLTM7OBO4", "length": 11795, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "थोरातांसह मंत्र्यांच्या दूध संस्थांना दीडशे कोटींचा मलिदा मिळाला - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/थोरातांसह मंत्र्यांच्या दूध संस्थांना दीडशे कोटींचा मलिदा मिळाला\nथोरातांसह मंत्र्यांच्या दूध संस्थांना दीडशे कोटींचा मलिदा मिळाला\nअहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- दूध दरासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना करून ६ कोटी लिटर दूध २५ रुपये लिटरने खरेदी केले. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही. उलट सरकारने खर्च केलेल्या दीडशे कोटींचा मलिदा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मंत्र्यांच्या दूध संघांना मिळाला.\nमूठभर लोकांसाठी ही योजना सरकारने केली. शेतकऱ्यांना फायदा होणार नव्हता, तर योजना केली कशाला, असा प्रश्न माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित करतानाच सरकारने दुधाबाबत योग्य निर्णय घेतला नाही, तर कोल्हापुरात मोर्चा काढून तीव्र लढाई सुरू करू आणि सर���ारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा त्यांनी दिला.\nजाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .\nपत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर\nपहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn\nफ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374\nदुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, देशात व राज्यात पडून असलेल्या दूध पावडरीच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, जीएसटी कमी करा या मागण्यांसाठी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.\nप्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष बंगाळे, जिल्हाध्यक्ष रवी मोरे व सुनील लांढे, कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे, स्नेहल फुंदे, रमेश कचरे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोर्चात सहभागी झाले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्ट���ने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/30/crimes-filed-against-bjp-office-bearers/", "date_download": "2020-10-01T00:09:49Z", "digest": "sha1:F5BXJBCJHXIIHVNS5OCYPPBTXOKNX5PT", "length": 9794, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nअहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- गेल्या १ ऑगस्ट रोजी दूध दरवाढ व अनुदान देण्यात यावे तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी पाथर्डी तालुका भाजपच्या वतीने राज्य सरकार विरोधात\nआमदार मोनिका राजळे व भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर महा दूध एल्गार आंदोलन करण्यात आल्याने\nआमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपच्या इतर ३० ते ३५ पदाधिकाऱ्यांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.\nप्रदेश भाजपाच्या वतीने दूध दरवाढ करण्यात यावी यासाठी १ ऑगस्ट २०२० रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन पुकारण्यात आले होते.\nपाथर्डी येथे आमदार मोनिका राजळे व भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.\nकोविड १९ या रोगाच्या विषाणुचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जमावबंदीचा आदेश दिलेला असता��ा आंदेलन केले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/important-decision-was-taken-priests-city-61622", "date_download": "2020-10-01T02:12:15Z", "digest": "sha1:MPUN4PM56GSXWZXUWGGB3MNFBSXISLOG", "length": 10689, "nlines": 188, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "This important decision was taken by the priests of the city | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरच्या पुरोहितांनी घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय\nनगरच्या पुरोहितांनी घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय\nनगरच्या पुरोहितांनी घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय\nगुरुवार, 10 सप्टेंबर 2020\nअंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत. अने���जण आजारी आहेत. यात एक दोन पुरोहितांचा मृत्यूही झाला आहे.\nनगर : येथील अमरधाम मध्ये होणाऱ्या दशक्रिया विधी ता. 14 ते 29 सप्टेंबरपर्यंत पुरोहित मंडळाकडून थांबविण्यात आले आहेत. अमरधाम येथील कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली आहे.\nअंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत. अनेकजण आजारी आहेत. यात एक दोन पुरोहितांचा मृत्यूही झाला आहे. तर काही पुरोहितांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची माहिती लपवत आहेत. तर काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असणार आहे, असे सांगतात, परंतू प्रत्यक्षात ५० ते ७० लोक असतात. अनावश्यक गर्दी केली जाते. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहीतांवर दबाव आणला जातो.\nसध्या दररोज कोरोनाचे जिल्हयात ७५० ते ८०० रुग्ण सापडत आहेत. अंदाजे रोज १८ ते २० लोकांचा कोरोना आजाराने मृत्यू होत आहे. आदी बाबींचा विचार करून नगर जिल्हा पुरोहीत मंडळाने ता. 14 ते 29 पर्यंत कोणतेही धार्मिक विधी अमरधाममध्ये केले जाणार नाही, असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुरोहीत मंडळाचे जिल्हा अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमंदिरे उघडण्यासाठी नाशिकला `भाजप`कडून 165 ठिकाणी घंटानाद\nनाशिक : धार्मिकस्थळे खुली करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्याच्या विविध भागात घंटानाद आंदोलन झाले. नाशिक शहरात पक्षातर्फे 165...\nशनिवार, 29 ऑगस्ट 2020\nखासदार मनोज कोटक यांची अर्थमंत्रालयाला ही सूचना\nमुंबई : घरविक्री किंवा निवासी जमीनजुमल्याची विक्री करून आलेला निधी उद्योगधंद्यात गुंतवला तर त्या रकमेवर लाँगटर्म कॅपिटलगेन टॅक्स (एलटीसीजी) आकारू नये...\nशनिवार, 22 ऑगस्ट 2020\nशिवसेनेतर्फे मुंबईत पुरोहितांना सुरक्षा कवच\nमुंबई : नागरिकांना आर्थिक, वैद्यकीय व प्रत्यक्ष सुरक्षा देणाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून गौरविले जाते, त्यांच्या सर्व गरजा पुरवल्या जातात. मात्र...\nशनिवार, 22 ऑगस्ट 2020\nराज ठाकरे म्हणाले, मंदि���े उघडली तर `कंट्रोल` कोण करणार\nनाशिक : मंदिरे उघडण्यात यावीत हा प्रश्‍न एकट्या त्र्यंबकेश्‍वरचा नाही. सगळ्यांच धार्मिक स्थळांचा आहा. त्यामुळे मंदिरे उघडली व धार्मिक विधी सुरु झाले...\nसोमवार, 17 ऑगस्ट 2020\nवाढीव वीजबिले ऊर्जामंत्र्यांना पाठविणार\nमुंबई : कोकण, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई, महामुंबई अशा राज्याच्या सर्व भागांतून वाढीव वीजबिलांचे 100 नमुने गोळा केले आहेत. या वितरणचा...\nशनिवार, 8 ऑगस्ट 2020\nपुरोहित कोरोना corona नगर धार्मिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/vakya-or-sentence-in-marathi-grammar/vakyache-prakar-arthavarun", "date_download": "2020-10-01T02:53:52Z", "digest": "sha1:36WDZ2FIWYU44LTQXTRZEB6E5D746GOH", "length": 6557, "nlines": 132, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "वाक्याचे प्रकार - अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nअर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार\nमराठी व्याकरणातील अर्थावरून पडणारे वाक्याचे सहा प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.\nज्या वाक्यामध्ये केवळ एखादे विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.\nज्या वाक्यात वाक्याच्या कर्त्याने एखादा प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.\nज्या वाक्यामधून एखाद्या भावनेचा उद्गार व्यक्त होतो, त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.\nज्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होतो, त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.\nज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो, त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात.\nज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो, त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2020-10-01T01:03:48Z", "digest": "sha1:H57VWKEGJOGZQYMHRTLWQM27YCZAQBTY", "length": 11504, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पादचारी पुलाच्या संथ कामासह अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभ��यानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nपादचारी पुलाच्या संथ कामासह अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळात रेल्वे बोर्ड पॅसेंजर अ‍ॅम्युनिटी कमेटीची जंक्शन स्थानकाची पाहणी ः प्रवाशांशी साधला संवाद\nभुसावळ : पादचारी पूलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामास गती द्यावी, ऑक्सिजन प्लॅटची निर्मीती करावी, बॅटरी कारची संख्या वाढवावी, व्हीलचेअरची संख्या वाढवून त्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्याची व्यवस्था करावी तसेच स्वच्छतेवर भर देण्यासह रेल्वे प्रवाशांना सर्वोतोपरी सुविधा पुरवण्याच्या सूचना भारतीय रेल्वे बोर्ड पॅसेंजर अमेनुटी कमिटीतर्फे भुसावळ जंक्शनच्या पाहणीदरम्यान रेल्वे प्रशासनाला करण्यात आल्या. भारतीय रेल्वे बोर्डाचे पॅसेंजर अमेनुटी कमिटीतर्फे भुसावळ विभागातील नाशिक रोड, भुसावळ आणि जळगाव या रेल्वे स्थानकांना भेट देऊन तेथील प्रवासी सुविधांची पाहणी केली. गुरूवारी नाशिकरोड स्थानकाची पाहणी करून शुक्रवारी भुसावळ जंक्शनची पाहणी करण्या�� आली.\nरेल्वेच्या प्रवाशांना मोदी सरकारकडून दिल्या जाणार्‍या सुविधा प्रवाशांपर्यत पोहोचत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी समितीतर्फे विविधि रेल्वे स्थानकांची पाहणी केली जता आहे. भुसावळ रेल्वे स्थानकातील कीचन मधील अस्वच्छता पाहून सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत अस्वच्छतेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. या पथकात कमिटीचे चेअरमन पी.के.कृष्णदास, सदस्य डॉ.राजेंद्र फडके, हिमाली बल, प्रेमाचंद रेड्डी, रवींद्रन, डॉ.अजीतकुमार, परशुराम महंतो आणि विजयालक्ष्मी यांचा समावेश आहे.\nडॉ.फडके यांच्या संकल्पनेचे कौतुक\nशुक्रवारी सकाळी दहा वाजता कमेटी भुसावळ स्थानकावर दाखल झाली. प्लॅटफॉर्म पाचवर जात त्यांनी तेथे लावलेल्या मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ही बेबी डॉल पाहिल्यानंतर डॉ.फडके यांच्या संकल्पनेचे कौतुक करण्यात आले. प्लॅटफॉर्म, प्रवाशांना असलेले पिण्याचे पाणी, गळके नळ आहे का, याची पाहाणी केली. यावेळी मलकापूर येथील वासूदेव राणे यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत एडीआरएम मनोज सिन्हा, वरिष्ठ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. अरूण, स्टेशन मास्तर मनोजकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते.\nकमिटीतील सदस्यांनी प्लॅटफॉर्मवर असलेल्या शेख हुसेन अली (रा. छत्तीसगड), जीयालाल कौल (मध्यप्रदेश) व गीता उपाध्याय (पुणे) यांच्याशी चर्चा करीत त्यांच्याकडून समस्या जाणल्या तसेच प्रवासी सुविधांबाबत काही सूचना करण्याचे सूचवले.\nदोन झेंड्यांची योजना घसरलेल्या गाडीचे लक्षण: शिवसेना\nपेट्रोल, डिझेलच्या किमतीत घसरण\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nपेट्रोल, डिझेलच्या किमतीत घसरण\nभुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=194%3A2009-08-14-02-31-30&id=251543%3A2012-09-21-21-24-09&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=18", "date_download": "2020-10-01T02:00:33Z", "digest": "sha1:C3MSNLADCF7C5ZEKOKIFPXZWL4Z6EL7D", "length": 10056, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "चौघडा वाजतो गं ..", "raw_content": "चौघडा वाजतो गं ..\nरसिका मुळ्ये , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\nनिकिता लोणकरने वयाच्या दहाव्या वर्षी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पूर्णवेळ म्हणजे किमान पाच तास तुळशीबागेच्या गणपतीसमोर सलग चौघडा वाजवला होता. चौघडय़ाबरोबरच गणपती उत्सवामध्येही विविध मंडळांमध्ये निकिता नगाराही वाजवते.नगारा.. हा शब्द ऐकला तरी एखादा दणकट माणूस मोठं वाद्य जोरजोरात वाजवतो आहे असं काहीतरी डोळय़ांसमोर येतं. नगाऱ्याची ओळखही रणवाद्य म्हणूनच आहे. त्यामुळे ते वाजवण्याची धुरा एखाद्या स्त्रीनं उचलणं कल्पनातीत. पण निकिता मात्र आपल्या या सगळय़ा रंजक कल्पनांना फाटा देते. नगारा आणि चौघडा ही पुरुषांची मक्तेदारी समजली जाणारी दोन्ही वाद्यं निकिता वाजवते. पुण्यातील मानाचा चौथ्या तुळशीबाग गणपतीची विसर्जन मिरवणूक गेली काही वर्षे आकर्षणाचा विषय ठरत आहे. यामागे आरास, सजावट याहीपेक्षा एक मोठं कारण आहे, ते म्हणजे विसर्जन मिरवणुकीमध्ये वाजवला जाणारा चौघडा आणि तो वाजवणारी निकिता\nनिकिता लोणकर ही मुलगी गेली काही र्वष आपल्या घरच्यांबरोबर दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये चौघडा वाजवत आहे. निकिताच्या घरात चौघडा आणि नगारावादनाची अनेक वर्षांची परंपरा आहे. लहानपणापासून ऐकूनच निकिता ही वाद्यं शिकली. नुसतंच गंमत म्हणून वाजवण्यापलीकडेही निकिताची आवड काही वेगळी आहे, हे तिचे काका सुरेश लोणकर यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी निकिताला शास्त्रशुद्ध पद्धतीनं ही दोन्ही वाद्यं वाजवण्याचं शिक्षण दिलं. वयाच्या दहाव्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत पूर्णवेळ म्हणजे किमान पाच तास निकितानं तुळशीबागेच्या गणपतीसमोर सलग चौघडा वाजवला. चौघडय़ाबरोबरच गणपती उत्सवामध्येही विविध मंडळांमध्ये निकिता नगाराही वाजवते. मी काही वेगळं करते आहे, याची निकिताला पूर्ण जाणीव आहे. मात्र, त्याबाबत कोणताही अभिनिवेष नाही. आपण केवळ मुलगी आहोत म्हणून काही गोष्टी आपल्याला जमणार नाहीत किंवा काही गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, असा कोणताही समज तिच्या खिजगणतीतही नाही.\nसध्या निकिता अकरावीला आहे. आपल्याप्रमाणेच अनेक मुलींनी ही वाद्यं वाजवून पाहावीत, त्यातून मिळणारा उत्साह आणि आनंद त्यांनी अनुभवून पाहावा यासाठी निकिता प्रयत्न करत असते. निकिता सांगते, ‘या वाद्यांना एक नाद आहे. ती वाजवताना आपल्यातल्या ऊर्जेची आपल्यालाच नव्यानं ओळख होते. मात्र अजूनही खूप मुली ही वाद्यं वाजवत नाहीत.’ आपल्या मैत्रिणींनीही ही वाद्यं शिकावीत यासाठी निकिता त्यांना या वाद्यांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि यासाठी गणेशोत्सव ही तर निकिताला पर्वणीच वाटते. गणेशोत्सवाच्या काळातही आपलं कॉलेज, क्लासेस सांभाळून ती विविध मंडळांमध्ये वादन करत असते. निकिता सांगते, ‘गणेशोत्सवात वादनाची संधी मिळाली, तर मी ती शक्यतो सोडत नाही. या निमित्तानंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. त्यांना या वाद्यांचं महत्त्व, त्याचं वैशिष्टय़ सांगता येतं. एका मुलीला ही वाद्यं वाजवताना पाहिलं, की अनेक मुलींनाही आपोआप या वाद्यांबद्दल आकर्षण निर्माण होतं.’\nढोल पथक हा पुण्याच्या गणेशोत्सवातील अविभाज्य घटक आहे. मात्र, याच ढोलाबरोबर आपली परंपरा जपणारा चौघडा मात्र काळाच्या ओघात थोडा दुर्लक्षित झाला आहे. नगारा आणि चौघडय़ाला मर्यादा आहेत, मात्र तरीही वाद्यांच्या रचनेमध्ये खूप काही करण्यासारखं आहे. या वाद्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्याची निकिताची इच्छा आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीनं वाजवण्यात येणाऱ्या तालांबरोबर, अनेक नवीन ठेके, ताल तयार करण्यासाठी निकिता प्रयत्न करत असते. ‘नगारा काय किंवा चौघडा काय, ही दोन्ही वाद्यं श्रवणीय आहेत आणि त्यांच्या वादनामध्ये अनेक प्रकारचं नावीन्य आणणं शक्य आहे, असं निकिताचं म्हणणं आहे. तिच्या या छंदामध्ये तिच्या घरच्यांचं प्रोत्साहन खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निकिताचे काकाही या वाद्यांच्या प्रसारासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमध्येही निकिता उत्साहानं सहभागी असते. निकिताच्या चौघडा आणि नगारावादनाचाएक व्हिडिओ अल्बम तयार करण्याचा तिच्या काकांचा मानस आहे. जेणेकरून निकिताप्रमाणेच अनेक मुलींनाही या वाद्यांचं आकर्षण वाटावं.\nनिकिताला पुढे सी.ए. करायचं आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत आपला छंद सांभाळूनच. अभ्यासासाठी म्हणून वादन बंद करणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं तिला मंजूरच नाही. ‘मला आवडतं, मी करणार आणि इतरांनाही आवडावं, यासाठी प्रयत्न करणार हे यामागचं निकिताचं खरं तत्त्व आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-1826", "date_download": "2020-10-01T01:00:34Z", "digest": "sha1:E3S5ZT3TURRVILVOH255NXWW6AZFBPWB", "length": 20211, "nlines": 161, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nगुरुवार, 19 जुलै 2018\nबाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना\nबाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना\nगेल्या अनेक वर्षांपासूनच्या पत्रकारांसाठीच्या मासिक निवृत्तिवेतन योजनेच्या मागणीला महाराष्ट्र राज्य शासनाने मंजुरी दिली असून ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ या नावाने ही नवी योजना सुरू होत आहे.\nया योजनेनुसार सलग किमान २० वर्षे पत्रकारितेत काम केलेले आणि वयाची ६० वर्षे पूर्ण असणारे या निवृत्तिवेतनासाठी पात्र ठरणार असून साधारणपणे १० हजार रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.\nनागपूर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकार सन्मान योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याच निधीतून निवृत्तिवेतन देण्यात येणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने DNA तंत्रज्ञानाच्या नियमन विधेयकाला मंजुरी दिली असून हे विधेयक १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सदर केले जाणार आहे.\nया विधेयकातील तरतुदीनुसार DNA बॅंक स्थापन करण्यात येण्यात असून अशा पद्धतीची गुप्त माहिती परवानगीशिवाय प्रसिद्ध करणाऱ्यास रुपये १ लाख दंड आणि ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे.\nयाचप्रमाणे या विधेयकातील तरतुदींनुसार बेपत्ता आणि अनोळखी व्यक्तींच्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.\nयाकरिता राष्ट्रीय माहितीचा साठा करण्यासाठी राष्ट्रीय व प्रादेशिक DNA बॅंकांची स्थापना केली जाणार आहे.\nभारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) अंतराळ प्रवासात अंतराळवीरांची सुरक्षित ने-आण करू शकणाऱ्या ‘क्रू-एस्केप’ प्रणालीची यशस्वी चाचणी केली.\nयानातील बिघाडामुळे होणाऱ्या दुर्घटनेप्रसंगी उपयोगी असणारी ही कॅप्सूल आपल्याबरोबर अंतराळवीरांना अवकाशात नेऊ शकणार आहेत.\nमानवी अवकाश मोहिमेत प्रक्षेपणानंतर यानात काही बिघाड झाल्यास ही यंत्रणा कार्यान्वित होऊन कॅप्सूल अंतराळवीरासह त्यापासून दूर जाऊन अंतराळवीराचे प्राण वाचवू शकेल.\nसुनील मेहता समितीची पंचसूत्री\nसरकारी बॅंकांच्या वाढत्या थकीत कर्जाची (NPA) समस्या सोडविण्यासाठी सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारकडे पंचसूत्री आराखडा सादर केला आहे.\nयाशिवाय हा तिढा सोडविण्यासाठी स्वतंत्र सरकारी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापण्याची सूचनाही या समितीने केली आहे.\nसरकारी बॅंकांमधील वाढत्या थकीत कर्जाची समस्या सोडवण्यासाठी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी पंजाब नॅशनल बॅंकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.\nया समितीत भारतीय स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि बॅंक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक पी. एस. जयकुमार हे सदस्य असून समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे.\nमेहता समितीने थकीत कर्जांची वर्गवारी ५० कोटी रुपयांपर्यंत, ५० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत अशी दोन वर्गांत केली असून दोन्ही वर्गांसाठी वेगळे उपाय सुचविले आहेत.\nथकीत कर्जांचे वेगाने निराकरण करण्यासाठी विविध कर्जदात्या संस्थांमध्ये प्रभावी समन्वय आणि माहितीच्या आदानप्रदानासाठी सुनील मेहता समितीने ‘सशक्त प्रकल्प’ आणि ‘आंतरकर्जदाता सामंजस्य आराखडा’ सादर केला आहे.\nडिसेंबर २०१७ अखेरपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील अनुत्पादित मालमत्ता (NPA) ७.७७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून सर्व बॅंकांची मिळून थकीत कर्जांची रक्कम ८.९९ लाख कोटी रुपये आहे.\nसमितीच्या ठळक शिफारसी :\nअवलोकन समितीच्या मार्गदर्शनाखाली ५० कोटी रुपयांपर्यंतची कर्जे लघु व मध्यम दृष्टीकोनांतर्गत ९० दिवसांत निकालात काढावीत.\nराष्ट्रीय कंपनी लवादाकडे ५० ते ५०० कोटी रुपयांपर्यंतची कर्जे सोपवून त्यांचा १८० दिवसांत निकाल लावावा.\nपाचशे कोटी रुपयांवरील थकीत बाकी असणारी सुमारे २०० खाती असून त्यांच्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन करावी.\nअनुत्पादित मालमत्तेकरिता मालमत्ता व्यवहार मंच स्थापना करावा.\nपर्यायी गुंतवणूक निधी स्थापना करावा.\nशेती : एक उद्योग\nभारतातील शेतकऱ्यांच्या मालाच्या उठावाचे प्रमाण २०१६ पासून वाढत आहे मात्र (OECD आणि ICRIER यांच्या अभ्यासानुसार) मागील दोन दशकांपासून शेती उद्योगातील नफ्यात मात्र वाढ न झाल्याचे दिसून येते.\nअभ्यासात घेण्यात आलेल्या २६ देशांपैकी कृषी उत्पन्नात घट झालेल्या केवळ ३ देशांमध्ये भारताचे स्थान आहे.\nया अभ्यासाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्नधान्याच्या किमतीत घट करण्याच्या धोरणांमुळे ही स्थिती उद्भवली आहे.\nया स्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसंबंधी उद्योजकाची दृष्टी ठेवून धोरणे रचावीत असे सुचविण्यात आले आहे.\nदेशातील सुमारे ६२ टक्के शेतकरी ०.८ हेक्‍टरपेक्षाही लहान जमिनीच्या तुकड्यात शेती करत असून हे असेच चालू राहिल्यास ते सतत दारिद्र्य रेषेखालीच राहतील. (नीती आयोग)\nराज्य आणि केंद्र पातळीच्या धोरणकर्त्यांना एकत्रितपणे समस्या सोडविणे, उपाययोजना आखणे व त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख करणे अशा समोरासमोर चर्चा करण्यासाठी सशक्त यंत्रणेचा अभाव आहे.\nबाजारभावाच्या नियंत्रणासाठी खते, वीज आणि सिंचन यांना अनुदान देताना तात्पुरते भाव नियंत्रणात आले तरी परिणामी (२०१४-१६) कृषी महसुलात ६ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.\n२००० ते २०१६ या काळात काही कृषीमालाचे किमान आधारभूत मूल्य हे आंतरराष्ट्रीय आधारभूत मूल्यापेक्षाही कमी ठेवल्याने कृषी धोरणे अयशस्वी ठरली आहेत.\nभारतीय कृषी बाजारावर परिणाम करणारे मुख्य दोन कायदे : मूलभूत कृषिमाल कायदा (ETA) आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा (APMC act)\nविविध राज्यांतील APMC कायद्याची विविध परिस्थिती आणि अंमलबजावणीच्या भिन्न पद्धती यांमुळे राष्ट्रीय कृषी बाजारात एक अनिश्‍चितता उत्पन्न होत आहे.\nतसेच उपरोक्त दोन्ही कायद्यांतील काही अडथळ्यांमुळे कृषी बाजारातील खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीस खीळ बसत आहे.\nयाशिवाय २००० ते २०१६ या काळात वापरण्यात आलेल्या निर्यातबंदी, निर्यात प्रमाण, निर्यात कर अथवा किमान निर्यात मूल्य अशा प्रकारच्या व्यापार धोरणांमुळे काही महत्त्वाच्या शेतमालाच्या (गहू, बासमतीशिवाय इतर तांदूळ, साखर, दूध) निर्यात व्यापारावर परिणाम होऊन पुढील काळात त्यांच्या उत्पादक किमतीत फारच घट झाली.\nदेशभर कृषी बाजाराच्या सक्षमीकरणासाठी चालू करण्यात आलेले E-NAM, Model Act यांच्यासारख्या उपायांच्या उत्तम अंमलबजावणीसाठी पोषक नियामक व्यवस्था उभी करणे\nकृषी बाजारात शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागास साहाय्य देऊन खासगी क्षेत्रास मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेणे.\nभूजल आणि पाणलोट क्षेत्राच्या विकासावर भर देता येईल अशा धोरणांची आखणी करणे.\nशेतकऱ्यांना पतपुरवठा आणि विशेषतः लांब पल्ल्याची कर्जे सहजी मिळवीत अशी अर्थव्यवस्था उभी करणे.\nसर्व कृषी धोरणे एका छत्राखाली आणण्यासाठी राज्य व केंद्र यांच्या जबाबदाऱ्या आणि भूमिका यांच्यात स्पष्टता तसेच सुसूत्रता आणणे.\nएकसं��� कृषी बाजाराच्या निर्मितीसाठी संस्थात्मक बदलांना प्राधान्य देणे.\nआयात-निर्यातीवरील अनावश्‍यक बंधने दूर करून पुरवठ्यातील स्वच्छतेच्या प्रमाणभूत निकषांकडे लक्ष पुरविणे.\nदुर्लक्षित आणि आत्महत्या प्रवण अशा शेतमजूर वर्गासाठी स्वतंत्र आणि विशेष धोरणे आखणे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-decision-should-be-made-giving-alternative-arrangement-market-committee", "date_download": "2020-10-01T01:02:34Z", "digest": "sha1:M3GJPMNQXDIHQMT3ONAAH7LFGVAT55DF", "length": 22291, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, The decision should be made by giving an alternative arrangement to the Market Committee | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाजार समितीला पर्यायी व्यवस्था देऊन निर्णय घ्यावा\nबाजार समितीला पर्यायी व्यवस्था देऊन निर्णय घ्यावा\nशनिवार, 16 नोव्हेंबर 2019\nपुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या बरखास्त करून ‘ई-नाम’वर व्यवहार करण्यासाठी राज्यांशी बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, बाजार समित्या बरखास्त करून शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी काय व्यवस्था करणार हे स्पष्ट करावे. तसेच बाजार समित्यांमध्ये ‘ई नाम’ सारखी नवीन योजना आणून सुधारणा करणे गरजेचे आहे. मात्र, बाजार समिती बरखास्त करून चालणार नाही. कारण, बाजार समिती बरखास्त करणे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान आहे. ‘ई-नाम’ हवेच आहे. पण बाजार समिती बरखास्त केल्यामुळे धोरणात्मक निर्णय थांबू शकतात.\nपुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या बरखास्त करून ‘ई-नाम’वर व्यवहार करण्यासाठी राज्यांशी बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, बाजार समित्या बरखास्त करून शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी काय व्यवस्था करणार हे स्पष्ट करावे. तसेच बाजार समित्यांमध्ये ‘ई नाम’ सारखी नवीन योजना आणून सुधारणा करणे गरजेचे आहे. मात्र, बाजार समिती बरखास्त करून चालणार नाही. कारण, ��ाजार समिती बरखास्त करणे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान आहे. ‘ई-नाम’ हवेच आहे. पण बाजार समिती बरखास्त केल्यामुळे धोरणात्मक निर्णय थांबू शकतात. बाजार समित्या बरखास्त केल्यानंतर कोणती बाजार व्यवस्था अस्तित्वात येणार या बाबतचे गैरसमज अगोदर दूर करावे. त्यानंतर असा निर्णय घेणे उचित ठरेल, अशा प्रतिक्रिया राज्यातील बाजार समिती सभापतींकडून उमटल्या आहेत.\nसमित्या बरखास्त केल्यानंतर येणाऱ्या अधिकाऱ्याला शेती प्रश्‍न कळणार कसे हा मोठा प्रश्‍न आहे. यामुळे भ्रष्टाचार असलेल्या, खराब कामकाज असणाऱ्या बाजार समित्या बरखास्त करा. पण, सरसकट बरखास्तीचा निर्णय नको.\n- भगवान काटे, संचालक, कोल्हापूर बाजार समिती\nबाजार समित्या बरखास्तीचा निर्णय सरकार घेत असेल तर शेत मालाची विक्री कोठे करायची यासाठी आधी पर्यायी व्यवस्था उभारली पाहिजे. आता शेतकरी माल हक्काच्या बाजार समितीमध्ये विकू शकतात. त्यामुळे सरकारने बाजार व्यवस्था स्पष्ट करावी आणि खुशाल बाजार समित्या बरखास्त कराव्यात.\n- रघुनाथ लेंडे, माजी सभापती,\n‘ई-नाम’साठी बाजार समित्या बरखास्त करण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहीर केले आहे. परंतु, त्यातील सखोल स्पष्टता केली नाही. आम्ही ई-नाम यादृष्टीने पायाभूत सुविधांसाठी कामे हाती घेतली असून ती प्रगतिपथावर आहे. ई-नाम हवेच आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. पण बाजार समिती बरखास्त केल्यामुळे धोरणात्मक निर्णय थांबू शकतात.\n- दिनकर पाटील, सभापती,\nकृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली\nव्यापाऱ्यांनी फसवणूक केल्यास त्यावर कारवाईचे अधिकार बाजार समितीला असतात. मात्र, हेच अधिकार केंद्र शासनाकडे गेल्यास न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आहे. बरखास्तीच्या निर्णयाचा निषेध करतो.\n- शशिकांत दसगुडे, सभापती,\nशिरूर बाजार समिती, शिरूर, जि. पुणे\n‘ई नाम’ सारखी चांगली योजना आणली आहे. मात्र, शेतमालाला फक्त बाजार समितीतच चांगला भाव मिळू शकतो आणि शेतकऱ्यांनी तेथे भांडता येते. शेतकऱ्यांसाठी बाजार समिती बरखास्त करणे मोठे नुकसानकारक ठरेल.\n- प्रशांत गायकवाड, सभापती,\nकृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर जि. नगर\nराज्यातील काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत चांगल्या सुविधा, व्यवहारात पारदर्शकता व आर्थिक सुरक्षा या देण्यात आली आहे. मात्र, दुसरी पर्यायी सक्षम व्यवस्था काय हे स्पष्ट करावे.\n- दिलीप बनकर, सभापती,\nकृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक\nशेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी बाजार समित्यांची स्थापना झाली. काही बाजार समित्यांमध्ये गैरप्रकार होत असतील, हे मान्य केले तरी त्याविरुद्ध योग्य ती कारवाई न करता बाजार समित्या बंद करणे योग्य ठरत नाही.\n- प्रसेनजित पाटील, सभापती,\nकृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव जामोद, जि. बुलडाणा\nशेतकरी खऱ्या अथाने बाजार समितीत प्रतिनिधीत्व करतात. ‘ई-नाम’ सारखा निर्णय अंमलबजावणी करण्याची मानसिकता शेतकऱ्यांत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नाही. अशा परिस्थिीतीत हा निर्णय कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे. समित्या बरखास्त झाल्या. तर नोकरदारांचे राज्य येइल. हे खूप नुकसानकारक होईल.\n- बी. जी. बोराडे, सभापती,\nपेठवडगाव बाजार समिती, जि. कोल्हापूर\nकाही ठरावीक शेतमाल वगळता शेतमालाच्या दरासाठी ‘ई-नाम’चे व्यवहार निश्‍चितच पारदर्शक आणि फायदेशीर ठरत आहेत. पण लगेच थेट बाजार समित्यांच्या बरखास्तीचा निर्णय घेणे, बाजार समित्यांवर अन्यायकारक ठरेल.\n- गिरीश गंगथडे, सभापती,\nसांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला, जि. सोलापूर\nबाजार समित्या बरखास्त करताना राज्यातील ३०० पेक्षा जास्त आणि देशातील लाखो बाजार समित्यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांचा देखील विचार करावा लागणार आहे. त्यांचे समायोजन कोठे करणार बाजार समित्यांकडे असलेल्या संसाधनांचे काय होणार बाजार समित्यांकडे असलेल्या संसाधनांचे काय होणार सध्याच्या आणि उधारीवरील व्यवहाराचे काय सध्याच्या आणि उधारीवरील व्यवहाराचे काय याचाही विचार केला पाहिजे.\n- ॲड. सुधीर कोठारी, सभापती,\nबाजार समिती हिंगणघाट, वर्धा\nपुणे ई-नाम e-nam बाजार समिती agriculture market committee भ्रष्टाचार कोल्हापूर सरकार government उत्पन्न\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या वेतन आयोगाचा त्यांनी विरोध केला होता.\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक ���गदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nकेंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...\nदक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...\nआदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...\nजळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठ�� अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9C/", "date_download": "2020-10-01T00:52:34Z", "digest": "sha1:H5SZPW6FXP52U4CYMSX5A5DD2UHHEWKI", "length": 7885, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मोटारसायकल अपघातात दोन जखमी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nमोटारसायकल अपघातात दोन जखमी\n भुसावळकडून जळगावकडे जाणार्‍या लुनाला समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीने धडक दिल्याने यात लुनाचालकासह दोघे जखमी झाल्याची घटना सोमवार 16 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वरुण हॉटेलसमोर घडली. लुना (क्रमांक- एम.एच.19, एडब्ल्यु- 7740) वरील चालक सुधाकर कोळी हे भुसावळकडून जळगावकडे जात असताना समोरुन येणार्‍या दुचाकी वाहनाने (क्रमांक-एम.एच.19-बी.डब्ल्यु.0657) वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून समोरील लुनास धडक दिल्याने यात लुनाचा चुराडा झाला आहे.\nयावरील दोघा जखमींना खाजगी रुग्णालयात उप��ारार्थ हलविण्यात आले आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात विचारणा केली असता कुणीही फिर्याद दिलेली नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.\nराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भुसावळ संघ प्रथम\nपालिका सफाई कर्मचार्‍यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळेना\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nभुसावळातील दोघा तरुण भाविकांचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू\nपालिका सफाई कर्मचार्‍यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळेना\nकुर्‍हे प्र.न. विकासोवर शेतकरी पॅनलचे वर्चस्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/06/27/", "date_download": "2020-10-01T02:31:09Z", "digest": "sha1:UL3X3TUXCV7MSORRPDY2DYM5WSHWEMFH", "length": 15158, "nlines": 151, "source_domain": "belgaumlive.com", "title": "June 27, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nसार्वजनिक वाचनालयातर्फे महाराष्ट्र शासनास 51 हजाराचा निधी’\nबेळगाव कोरोना विरोधात महाराष्ट्र सरकारने ज्या विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सार्वजनिक वाचनालयातर्फे 51 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. चंदगडचे आमदार श्री राजेश पाटील यांच्याकडे या निधीचा धनादेश वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत यांनी सुपूर्द केला...\nऑक्टोबरपर्यंत तरी शाळांचा विचार नको : सिटीझन्स कौन्सिलची मागणी\nप्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे नूतन शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलावे. त्यानंतर यदाकदाचित जर शाळा सुरू झाल्या तर शाळेत दर आठवड्याला मुलांच्या तपासणीचे शिबिर घ्यावे. शाळेतील मुलांना प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध द्यावे. प्रत्येक शाळांचे निर्जंतुकीकरण सक्तीचे करावे. शाळांमधील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण...\nउद्यापासून दररोज रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू जारी दर रविवारी लॉक डाऊन\nकर्नाटक सरकारने येत्या 5 जुलैपासून साप्ताहिक लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार दर रविवारी संपूर्ण दिवस राज्यभरात लॉक डाऊन जारी असणार आहे. त्याचप्रमाणे उद्या सोमवार दि. 29 जून 2020 पासून दररोज सायंकाळी 8 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5...\nश्रीनगर आणि वडगांव मधील हा परिसर झाला सील डाऊन\nश्रीनगर येथील एका महिलेला \"सारी\"ची (सिव्हीयर अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन) बाधा झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर संबंधित परिसर सील डाऊन करण���यात आला आहे. सारीची बाधा झालेली पी -10626 क्रमांकाची 30 वर्षीय महिला वंटमुरी कॉलनी, श्रीनगर येथील असल्याने सदर वसाहत सील डाऊन करण्यात...\nरेल्वे कुलींच्या मदतीला धावले तिकीट चेकर स्टाफ\nबेळगाव रेल्वे स्थानक टिकीट चेकर स्टाफतर्फे स्थानकावरील परवानाधारक गरीब गरजू कूली -पोर्टरना जीवनावश्यक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले. सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी रेल्वेसेवा अद्यापही पूर्ववत झालेले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गरीब कुली - पोर्टर लोकांची कठीण परिस्थिती...\nरूर्बन योजनेसाठी 1 जुलै रोजी महत्वाची बैठक\nरूर्बन योजना म्हणजे ग्रामीण भागातील विकासाचे पाऊल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने सुरू केली आहे. बेळगाव तालुक्यातील चार गावांचा यामध्ये समावेश आहे. मात्र 2016 पासून या योजनेकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नाही आणि संबंधित गावचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून पावले...\nपोलीस महानिरीक्षकांनी घेतली व्यावसायिक, व्यापारी व दुकानदारांची तातडीची बैठक\nकोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी शुक्रवारी शहरातील व्यावसायिक, व्यापारी व दुकानदारांची तातडीची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या. राज्याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन याबाबत पुन्हा गांभीर्याने...\nचंदगड तालुक्यातील पर्यटन स्थळे अनिश्चित काळासाठी बंद\nबेळगाव तालुक्या जवळील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून संधी धबधब्याकडे पाहिले जाते. मात्र चंदगड तालुक्यात हा धबधबा येत असल्याने हा धबधबा पहायला यायचा असल्यास अनेक अटी घालण्यात आल्या असल्या तरी निश्चित काळासाठी हा धबधबा बंद असणार आहे. त्यामुळे पर्यटकांना नियमांचे...\nपालकमंत्र्यांच्या दौऱ्यात एपीएमसी भेट महत्त्वाचा टप्पा\nजिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या जिल्ह्यात दौर्‍यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे एपीएमसी असणार आहे. सोमवारी रमेश जारकीहोळी हे एपीएमसी येथे भेट देऊन विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहेत. सोमवारी हा दौरा होणार असून सकाळी अकरा वाजता स्मार्ट सिटी योजने अंतर्गत येणाऱ्या...\nचेक डॅम धोक्याची घंटा\nव्हॅक्सिन डेपो परिसरात सध्या असल��ला चेकडॅम धोक्याची घंटा बनला आहे. येथील परिसरातील नागरिक या ठिकाणाहून वारंवार ये-जा करत असतात. या ठिकाणी वर्दळ आहे. जर निकामी झाला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने याकडे लक्ष...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sushant-singh-rajput-talent-manager-uday-gauri-opens-june-13-conference-call-filmmaker-nikkhil/", "date_download": "2020-10-01T01:43:58Z", "digest": "sha1:JEE3VFYMH7WHPD3QEYVERMPSZUJMETWW", "length": 17465, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "SSR Case : आत्महत्येच्या एक दिवस अगोदर सुशांतशी 'या' गोष्टी संदर्भात झाली होती चर्च���, टॅलेंट मॅनेजरचा खुलासा | sushant singh rajput talent manager uday gauri opens june 13 conference call filmmaker nikkhil | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nSSR Case : आत्महत्येच्या एक दिवस अगोदर सुशांतशी ‘या’ गोष्टी संदर्भात झाली होती चर्चा, टॅलेंट मॅनेजरचा खुलासा\nSSR Case : आत्महत्येच्या एक दिवस अगोदर सुशांतशी ‘या’ गोष्टी संदर्भात झाली होती चर्चा, टॅलेंट मॅनेजरचा खुलासा\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबद्दल दररोज नवे खुलासे समोर येत आहे. आत्महत्या करण्याच्या एकदिवस आधी सुशांत टॅलेंट मॅनेजर उदय सिंग गौरीशी फोनवर बोलला होता. एका हिंदी वृत्तवाहीनच्या रिपोर्टनुसार उदय गौरीशी बोलताना सांगितले की त्याने सुशांतशी काही नवीन प्रोजेक्टबाबत चर्चा केली होती.\nनुकतेच उदय गौरीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 13 जून रोजी मी सुशांतशी एका कॉन्फरन्स कॉलद्वारे संभाषण केले होते, त्या कॉन्फरन्स कॉलमध्ये चित्रपट निर्माते रमेश तौराणी आणि निखिल अडवाणी यांचा देखील समावेश होता. आम्ही काही नव्या प्रजेक्ट्ससाठी सशांतला कॉल केला होता. ज्यात सुशांतने इंटरेस्ट दाखवला होता. या व्यतिरिक्त, उदयने हे देखील सांगितले की, सुशांत आमच्या संभाषणादरम्यान पूर्णपणे सामान्य होता आणि स्क्रिफ्टबद्दल उत्साहित होता. त्याच वेळी उदयला जेव्हा सुशांतच्या आत्महत्येबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाले की, एक गोष्ट अशी असू शकते की सुशांत डिप्रेशनमध्ये असावा किंवा फिल्म इंडस्ट्रीमधून त्याला पूर्णपणे वेगळे केले असावे.\nदरम्यान, सुशांत सिंह राजतपूच्या आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीआयकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीकडूनही रियाची चौकशी सुरु आहे. यापूर्वी तिचे कॉल डिटेल्सचीही तपासणी करण्यात आले आहेत. रियाने एक्स मॅनेजर श्रृती मोदीला अनेक फोन केले. श्रृती सुशांतची एक्स मॅनेजर होती.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ��ाज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nतोंडाच्या दुर्गंधामुळं लोक तुमच्यापासून दूर पळतात जाणून घ्या कारणं अन् ‘हे’ 3 सोपे उपाय \nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2955 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\nFact Check : ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यास मोदी…\nCM योगी यांना जीवे मारण्याची धमकी, यूपी 112 च्या व्हॉट्सअप…\nडोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे,…\nगँगस्टरला मुंबईहून UP ला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा…\nHomemade Wax : जर तुम्हाला वॅक्सिंग करायचं असेल तर घरीच बनवा…\n10 वर्षांनंतर बदललं जातंय Wikipedia चं डिझाइन, पहा नवा…\nराममंदिर भूमिपूजनानंतर अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले\nशिरूर : ‘कोरोना’ योध्दांचा प्रमाणपत्र देऊन…\nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली…\n‘या’ पध्दतीनं रताळं खाल्लं तर मधुमेहाचा धोका…\nसंधिवातावर मात करणं सहज शक्य\nकोलेस्ट्रॉल कमी झाल्यास वाढतो हॅमरेजिक स्ट्रोकचा धोका \nपुण्यातील डॉक्टर करणार रक्तदानाबाबत जनजागृती\nएमबीबीएस डॉक्टरांना आयएएस होण्यासाठी ब्रीजकोर्स हवा :…\nलठ्ठपणामुळे होऊ शकतात हे १० गंभीर आजार\nकीटकनाशक औषधांमध्ये असणारी सामुग्री ‘कोरोना’…\nकामात लक्ष लागत नाही तर ‘नो-टेन्शन’, करा…\nCoronavirus : छातीचं दुखणं आणि अस्वस्थपणा केवळ हृदयविकाराचा…\nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न,…\nBigg Boss 14 : मेकर्सनी सादर केला दुसऱ्या कंटेस्टन्टचा…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nड्रग केस : सारावर प्रचंड रागावलाय सैफ अली खान \nGandhi Jayanti 2020 : ‘महात्मा गांधीं’नी देखील…\nPetrol Diesel Price : आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल, जाणून…\nUddhav Thackeray : ‘���ोरोना’विरुद्ध ’ही’ मोहीम…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\n…तर मी त्याचे थोबाड फोडेन : अभिनेत्री उषा नाडकर्णी\nPune : जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीला LCB कडून अटक\nआयुर्वेदासह आधुनिक वैद्यकशास्त्राने एकत्रित संशोधन करावे –…\nE-Challan बाबत केंद्र सरकारनं बदलले नियम रस्त्यावर अडवून तपासू नाही…\nUS Election 2020 : डिबेटमध्ये ‘कोरोना’वर घेरल्याने ट्रम्प यांनी भारतावर केला आकडे लपवण्याचा आरोप\nHealth Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे, जाणून घ्या\nलोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पितृशोक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-success-story-bamboo-craft-sangita-wadekolhapur-25046?page=1", "date_download": "2020-10-01T01:55:11Z", "digest": "sha1:TXKYXPLJ22AP5WHEATB2K3IWZFVH5EUO", "length": 28586, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, success story of Bamboo craft by Sangita Wade,Kolhapur | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबांबू कलाकारीतून तयार केली ओळख\nबांबू कलाकारीतून तयार केली ओळख\nबांबू कलाकारीतून तयार केली ओळख\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी नोकरीच्या मागे न लागता गेल्या बावीस वर्षांपासून बांबूच्या भेटवस्तूनिर्मितीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. बांबू करंडी, पे���र स्टॅंड, ट्रे, फाइल ट्रे, फुलांचा स्टॅण्ड, होडी, आकाश कंदील अशा विविध कलाकृतींना वर्षभर राज्यभरातील व्यापारी तसेच ग्राहकांच्याकडून चांगली मागणी असते.\nकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी नोकरीच्या मागे न लागता गेल्या बावीस वर्षांपासून बांबूच्या भेटवस्तूनिर्मितीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. बांबू करंडी, पेपर स्टॅंड, ट्रे, फाइल ट्रे, फुलांचा स्टॅण्ड, होडी, आकाश कंदील अशा विविध कलाकृतींना वर्षभर राज्यभरातील व्यापारी तसेच ग्राहकांच्याकडून चांगली मागणी असते.\nकोल्हापूर शहरातील फुलेवाडी रिंगरोडजवळील कणेरकरनगर परिसरात सौ. संगीता दिलीप वडे राहातात. कला शाखेच्या पदवीधर असलेल्या संगीताताईंनी शिक्षणानंतर पहिले काही वर्षे खासगी ठिकाणी नोकरी केली. परंतु, येण्या जाण्याचा वेळ आणि मिळणारा पगार याचा मेळ बसत नसल्याने त्यांनी घरगुती स्तरावर व्यवसाय करण्याचे नियोजन केले. पूरक उद्योगाबाबत कुटुंबातील व्यक्तिंशी चर्चा सुरू असताना एका अनपेक्षित घटनेने त्यांच्या कारकिर्दीला दिशा मिळाली.\nया चर्चेदरम्यान संगीताताईंच्या भावाच्या मित्राने त्यांना सहज विचारले, की तुम्ही दोन दिवसांत बांबूच्या शंभर लहान बुट्या तयार करा, या सगळ्या बुट्या मी लगेच खरेदी करीन. संगीताताईंचे पती दिलीप वडे यांचा पारंपरिक बुरुड व्यवसाय असल्याने त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि दोन दिवसांत शंभर बांबू बुट्या तयार केल्या. शंभर बांबू बुट्यांचे त्यांना चार हजार रुपये मिळाले. या आव्हानातूनच बांबू कारागिरी व्यवसाय सुरू झाला.\nआकाश कंदील, रूखवत सेट\nसंगीताताईंचे पती दिलीप वडे यांचा पारंपरिक बुरुड व्यवसाय आहे. ते पूर्वी इचलकरंजी येथे रहात होते, परंतू बांबू उपलब्धता आणि जागेची अडचण असल्यामुळे बांबू विकत आणून साठवणे आणि त्यापासून पारंपरिक वस्तू तयार करणे शक्‍य होत नव्हते. यामुळे वडे कुटुंबीयांनी कोल्हापुरात भाडेतत्त्वावर घर घेऊन बांबू कारागिरी व्यवसायाला सुरवात केली. संगीताताईंनी पारंपरिक बुरूड व्यवसायात स्वतःचे कौशल्य वापरून बांबूपासून छोट्या बुट्या, फुलांच्या करंड्या, सुपली, आकाश कंदील बनविण्यास सुरवात केली. त्यांच्या प्रयत्नांना कोल्हापुरातील स्वयंसिद्धा संस्थेची चांगली साथ मिळाली. कोल्हापूर परिसरातील ग्राहकांच्याकडून कलाकृतीं��ा मागणी वाढू लागली. आकाश कंदील वगळता इतर बहुतांशी वस्तूंना दररोजची मागणी आहे. आकाश कंदील व्यवसाय हा वर्षभरातील त्यांचा मुख्य हंगाम आहे. या काळात त्यांना बोलण्यासदेखील सवड नसते. एका हंगामात साधारणपणे बांबूपासून तयार केलेले दीड हजार आकाश कंदील त्या विकतात. गुढीपाडव्यापासून आकाश कंदीलनिर्मितीस सुरवात होते. हे काम किचकट असल्याने पुढील तीन महिने दररोज आकाश कंदिलनिर्मिती सुरू असते. गणेशोत्सवामध्ये घरगुतीस्तरावर आरास करण्यासाठी बांबूपट्टीची कमान, देऊळ यांसह ग्राहकांच्या मागणीनुसार बांबूची कलाकुसर करून देखावे तयार करून दिले जातात. अनुभवातून मिळालेली कल्पकता त्यांना व्यवसायवाढीसाठी उपयुक्त ठरली.\nसकाळी आठ वाजता घरातील दैनंदिन कामकाज आटपून संगीताताई बांबू कलाकुसरीस सुरवात करतात. बुट्या, कंदील तयार करण्यासाठी कोयत्याने विशेष पद्धतीने बांबू कापावा लागतो. त्याचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे तयार करावे लागतात. अलीकडे संगीताताईंनी यंत्राच्या सहाय्याने बांबूचे तुकडे करून विविध वस्तू बनविण्यास सुरवात केली आहे. दुपारी दोन नंतर सात वाजेपर्यंत संगीताताई विविध वस्तू बनविण्यात मग्न असतात.\nसंगीताताई सुरवातीचे काही दिवस कोल्हापूर शहरातील प्रदर्शने तसेच काही दुकानांच्या माध्यमातून बांबूच्या विविध वस्तूंची विक्री करत होत्या. काही वर्षांमध्ये बांबू वस्तूंची ग्राहकांच्याकडून मागणी वाढू लागली आणि ग्राहक थेट घरी येऊन बांबूच्या विविध वस्तू खरेदी करू लागले. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण राज्यभरातील होलसेल व्यापारी तसेच ग्राहक थेट संपर्क साधून बांबूच्या वस्तू तयार करून घेतात. यामध्ये सूप, फुलांच्या करंड्या, शिपतारे, शिबडी, पेपर स्टॅंड, ट्रे, फाइल ट्रे, फुलांचा स्टॅण्ड, बांबू फुलांचा गुच्छ, आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते. लग्नसराईच्या काळात रूखवतासाठी बांबू पट्यांचे घर, जहाज, बैलगाडी, डिझाईनच्या लहान बुट्या, करंड्या, विविध वस्तूंच्या प्रतिकृतींची मागणी असते. रूखवताचा सेट सरासरी दोन- तीन हजार रुपयांत तयार होतो. संगीताताई आपली कल्पनाशक्ती वापरून फुलदाण्या, लॅंम्प शेड तयार करतात. याला चांगली मागणी आहे.\nसंगीताताईंचे बांबू वस्तूनिर्मितीमधील कौशल्य पाहून शासकीय विभागाबरोबर अनेक संस्था त्यांना कलाकारीचे प्���शिक्षण देण्यासाठी बोलावतात. नाबार्ड, समाजकल्याण विभाग, जिल्हा बॅंकेबरोबरच सामाजिक वनीकरणाच्या वतीने आयोजित बांबूविषयक परिसंवादाला संगीताताईंना आवर्जून प्रशिक्षण देण्यासाठी बोलावले जाते. याचबरोबरीने संगीताताई परराज्यातील प्रदर्शनात देखील सामील होतात.\nकारागिरीने दिली आर्थिक स्थिरता\nसंगीताताईंनी बावीस वर्षांपूर्वी आर्थिकटंचाईच्या काळात कोल्हापूर शहरात भाडेतत्त्वाने घरात राहून बांबू कलाकारी व्यवसायाची सुरवात केली. या अविरत कष्टाचे फळ त्यांना मिळू लागले आहे. बांबू कलाकुसर व्यवसायाच्या जोरावर त्यांनी स्वत:चे घर घेतले. दोन्ही मुलांना त्यांनी उच्चशिक्षण दिले. विशेष म्हणजे बांबू वस्तूंच्या विक्रीतून त्यांना दररोजचा अर्थांजनाचा मार्ग सापडला आहे. बुट्या, शिबडी या वस्तूंची दररोज विक्री होतात. कोल्हापूर परिसरातील व्यापारी दररोज विविध वस्तूंच्या खरेदीसाठी येत असतात. परगावचे व्यापारी तसेच ग्राहकांना ट्रॅव्हल्समधून वस्तू पाठविल्या जातात. दररोज सरासरी एक हजार रुपयांची उलाढाल होते. यातून सरासरी ४० ते ५० टक्यांपर्यंत नफा शिल्लक रहातो. प्रत्येक वस्तूनिर्मितीमध्ये हस्तकौशल्य असते. यामुळे त्यांच्या कल्पनेनुसार डिझाईनमध्ये बदल करतात. डिझाईन बदलल्यास मोबाईलवर ग्राहकाला फोटो पाठवून मागणी नोंदवून घेतली जाते. वर्षाला सरासरी चार लाखांची उलाढाल होते. विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी संगीताताईंना पती व मुलांची चांगली साथ मिळाली आहे. संगीताताईंचा मुलगा विनायक याने मेकॅनिकल शिक्षण घेतले असल्याने त्याने स्वतःच्या कल्पनेतून बांबू तुकडे करण्याच्या कामात सुलभता आणण्यासाठी बांबू कटिंग यंत्र बनविले. याचा चांगला फायदा संगीताताईंना होतो. बांबूच्या विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी त्यांनी कृष्णावि बांबू मॅटिंग सप्लायर्स ही फर्म सुरू केली आहे.\nअलीकडच्या काळात प्लॅस्टिकबंदीमुळे बांबू वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. याचा फायदा संगीताताईंना झाला. कलाकुसरीतून त्यांनी विविध वस्तूंच्या निर्मितीत हातखंडा मिळविला आहे. वीस वर्षांपासून बांबू कारागिरीत काम करत असल्याने त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना वर्षभर राज्यभरातील व्यापारी तसेच ग्राहकांच्याकडून चांगली मागणी असते. अलीकडे समारंभात भेट देण्यासाठ��� ग्राहक बांबू वस्तू, फुले देण्याला प्राधान्य देतात.\nग्राहकांनी मागणी नोंदविल्याबरोबरीने दोन दिवसांत संगीताताई या भेटवस्तू तयार करून देतात. काही ग्राहकांनी फुलदाण्या, लॅंपशेड यांसारख्या वस्तू परदेशी नातेवाइकांना भेट दिल्या आहेत. एका राजकीय नेत्याने संगीताताईंनी बांबूपासून तयार केलेली पाच हजार पक्ष्यांची घरटी स्वत:च्या वाढदिवसाला लोकांना वाटली. विविध माध्यमातून मिळणारा ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद संगीताताईंना नवी दिशा देत आहे.\n- सौ. संगीता वडे,९९२३२६९७८४\nबांबू bamboo व्यवसाय कोल्हापूर प्रदर्शन प्रशिक्षण training वन\nबांबूपासून तयार केलेली शिडाची होडी\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या वेतन आयोगाचा त्यांनी विरोध केला होता.\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nसाखर कामगारांचा संपाचा इशारा पुणे/कोल्हापूर ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...\nमॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...\nमराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...\nअकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nन��गपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/07/blog-post_7.html", "date_download": "2020-10-01T02:50:06Z", "digest": "sha1:GNN4FJCYTDCWJO32XTR3DPQFM52T4KJ5", "length": 18708, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी हक्काची घरे बनवणार: मुनगंटीवार - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी हक्काची घरे बनवणार: मुनगंटीवार\nचंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी हक्काची घरे बनवणार: मुनगंटीवार\nजो स्वतः घाम गाळून दुसऱ्याचा निवारा तयार करून अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करतो. तोच निवाऱ्यापासून वंचित राहू नये, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कामगारांसाठी घराची निर्मिती करण्यात येणार आहे, असा संकल्प राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केला. सोबतच कामगारांना साहित्याचे वाटप काटेकोर करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.\n6 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ द्वारा आयोजित अटल विश्वकर्मा सन्मान योजना अंतर्गत बल्लारपूर येथील बालाजी सभागृहात आयोजित बांधकाम कामगारांचा मेळावा तसेच विविध योजनांच्या माध्यमातून साहित्य वाटपाच्या सोहळ्यात ते बोलत होते.\nकष्टकऱ्यांचा घामाचा पैसा कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता सरकार कटिबद्ध असून नुकतीच केंद्र शासनाने अर्थसंकल्पात श्रमिकांच्या पेन्शनची योजना घोषित केलेली आहे. शासनाच्या माध्यमातून विविध योजना कामगारांसाठी राबवल्या जात असून शैक्षणिक योजनांमध्ये बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये तर इयत्ता 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य, कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता 10 वी किंवा इयत्ता 12 वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10 हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक साहाय्य, कामगारांच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगारांच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रती वर्षी 20 हजार रुपये, सोबतच कामगारांच्या दोन पाल्यांना संगणकाचे ज्ञान मिळवण्यासाठी एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण घेण्यासाठी शुल्क दिल्या जाते.\nआरोग्य योजनांमध्ये स्त्री बांधकाम कामगारास तसेच पुरुष बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन जीवितापर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी 15 हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20 हजार रुपये आर्थिक साहायय, लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपये वैद्यकीय सहाय्य, लाभार्थी कामगार अथवा त्यांच्या पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षांपर्यंत 1 लाख मुदत बंद ठेव, कामगारास 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख एवढे अर्थसहाय्य, सोबतच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आलेली आहे. जिल्ह्याच्या व्यसनमुक्ती अभियानात कामगार बांधवही मागे राहू नये याकरिता व्यसनमुक्ती केंद्रामार्फत उपचाराकरिता सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.\nविशेष आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांचा कामावर असतानाच मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख आर्थिक सहाय्य, कामगाराचा नैस���्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख आर्थिक सहाय्य, घर खरेदी किंवा घरबांधणी करता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6 लक्ष पर्यंत त्यांच्या व्याजाची रक्कम अथवा 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख अनुदान देणे प्रस्तावित आहे.\nसामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्ततेसाठी 30 हजार रुपये, बांधकाम कामगारांसाठी मध्यान्न भोजन योजना राबवणे, कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप, बांधकामासाठी उपयुक्त आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरता प्रतिकुटुंब 5 हजार रुपये अर्थसहाय्य, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख योजना, आयुष्यमान भारत योजना कामगारांना लागू करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिक, निराधार, विधवा व घटस्फोटिता यांच्या मानधनाच्या अर्थसहाय्य यामध्ये वाढ केली आहे. आतापर्यंत 500 दिव्यांगांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे. येत्या काही काळात कामगारांसाठी नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिर राबवण्यात येणार असून केंद्र शासनाच्या संकल्पनेनुसार 2022 पर्यंत सर्वांच्या घरात गॅस व विज पोहोचवली जाणार आहे. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाच्या घरात नळाचे कनेक्शन जोडल्या जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.\nया कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना चेक व साहित्य वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे कामगारांसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची किट कामगारांना प्रदान करण्यात आली. या साहित्य वाटपात कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घ्या, अशी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली.\nयावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सी. श्रीरंगम, चंद्रपूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया, कामगार कार्यालयाची निरीक्षक एस. कुरेशी, पालकमंत्री इंटर्न सागर कुकुडकर, कामगार क���र्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कामगार बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/mseb-bill-vidharbha.html", "date_download": "2020-10-01T01:52:00Z", "digest": "sha1:IO3EM4TRFWQLMT3VQIMZ4RNTNJULN5KM", "length": 16057, "nlines": 112, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ऑगस्ट महिन्यात विदर्भातील वीज ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर mahavitaran ऑगस्ट महिन्यात विदर्भातील वीज ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा\nऑगस्ट महिन्यात विदर्भातील वीज ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा\nचंद्रपूरमधून ५२ कोटी तर\nगडचिरोलीमधून २३ कोटींचा भरणा\nमहावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील घरगुती,वाणिज्यिक आणि औदयोगिक ग्राहकांनी लॉकडाउन नंतर नियमित वीज बिल भरण्यास सुरुवात केली असून ऑगस्ट महिन्यात विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला आहे.यात चंद्रपूर जिल्ह्यातील ४ लाख १९ हजार वीज ग्राहकांनी ५२ कोटी ५१ लाख रुपयांचा तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार वीज ग्राहकांनी २३ कोटी ६३ लाख रुपयांचा भरणा केला. वीज बिल भरणाऱ्यात नागपूर परिमंडलातील ग्राहकांची संख्या सर्वाधिक असून सर्वात कमी ग्राहक अकोला परिमंडलातील आहेत.वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nमार्च महिन्यात लॉकडाउन लागल्यानंतर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडलाचा समावेश असलेल्या नागपूर प्रादेशिक विभागात एप्रिल महिन्यात केवळ ३७ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरले होते.मे महिन्यात ही टक्केवारी ३१ टक्क्यांपर्यंत घसरली आणि जून महिन्यात तर ती २५ टक्क्यापर्यंत खाली आली होती. मात्र त्यानंतर परिस्थिती सुधारली. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांना दिलासा देत ग्राहकांना बिलाचे हप्तेही पाडून दिले होते तसेच लॉकडाउन काळातील वीज बिलांचा एकत्रित भरणा केल्यास अशा ग्राहकांना 2 टक्के सवलत देण्यात आली होती. या काळात महावितरणकडून ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क,ग्राहक मेळावे,वेबिनार,विशेष मदत कक्ष,लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांसाठी माहिती देण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप तसेच ग्राहकांच्या मोबाईलवर एस.एम.एस, बिल तपासण्यासाठी वेब ल���ंक आणि वीज बिलवर बिलाची संपूर्ण माहिती इत्यादी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली.\nसंपूर्ण विदर्भाचा समावेश असलेल्या नागपूर प्रादेशिक विभागात ऑगस्ट महिन्यात ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले. नागपूर परिमंडलातील १६ लाख ग्राहकांनी २४३ कोटी रुपये,चंद्रपूर परिमंडलातील ७ लाख ग्राहकांनी ७५ कोटी रुपये, गोंदिया परिमंडलातील ५ लाख ग्राहकांनी ५३ कोटी रुपये,अमरावती परिमंडलातील १२ लाख ग्राहकांनी ८६ कोटी रुपये तर अकोला परिमंडलातील ११ लाख ग्राहकांनी ६७ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे.\nवीज बिल भरण्यासाठी महावितरण ने ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्याची व हे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे.त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व ॲपवर उपलब्ध आहे.\nक्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी 'ऑनलाईन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी ०.२५ टक्के सूट दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. या सर्व सुविधा लक्षात घेऊन लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर mahavitaran\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nका��्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_59.html", "date_download": "2020-10-01T01:07:38Z", "digest": "sha1:DALQEENFXTCF6FGGY7MTPZODVOUXYUB5", "length": 6143, "nlines": 63, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "निरोगी आयुष्यासाठी गुणकारी आहे मटकी !", "raw_content": "\nनिरोगी आयुष्यासाठी गुणकारी आहे मटकी \nbyMahaupdate.in शनिवार, एप्रिल ०४, २०२०\nआपल्या रोजच्या आहारातील, पचण्यास हलकी असलेल्या मटकीचं उगमस्थान भारतातील असून हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत सापडतं. तर वायव्य भारतात १ हजार २०० मी. उंचीपर्यंत मटकीची लागवड केली जाते.\nआपल्या रोजच्या आहारातील, पचण्यास हलकी असलेल्या मटकीचं उगमस्थान भारतातील असून हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत सापडतं. तर वायव्य भारतात १ हजार २०० मी. उंचीपर्यंत मटकीची लागवड केली जाते. परंतु मटकीचं उत्पादन फक्त भारतातच केलं जात नसून पाकिस्तान, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, अमेरिकन खंडातील काही देशांतही केलं जातं. विग्नार या वंशात मटकीचाही समावेश करण्यात आला आहे.\nयामध्ये आधी फक्त मूग, उडीद, तूर, चवळी यांचा समावेश केला होता. परंतु आता मटकीचाही त्यात समावेश आहे. मटकीची लागवड नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात होते. मटकीचं उत्पादन कोरडय़ा किंवा निमकोरडय़ा जागेत केलं जातं. मटकीचं पीक हे मृद्संधारणासाठी अतिशय उपयुक्त आहे.\nयाची मुळं मादक असतात. सुश्रुत संहितेत मटकीचा उल्लेख वनमुग्द या नावाने केला आहे. मटकीमध्ये जलांश १०.८ टक्के, प्रथिने २३.६ टक्के, स्निग्ध पदार्थ १.१ टक्के, तंतू ४.५ टक्के व इतर काबरेहायड्रेट ५३.५ टक्के आणि खनिजे १०० ग्रॅममध्ये ३.५ ग्रॅम आढळतात. मटकीमध्ये प्रामुख्याने कॅरोटीन, थायामीन, रिबोरफ्लाविन आणि क जीवनसत्त्वे असतात. अशा या मटकीचे गुणधर्म पुढीलप्रमाणे -\nमटकीमध्ये रोगप्रतिकार क्षमता अधिक आहे, त्यामुळे डॉक्टर आजारपणात मटकी खाण्याचा सल्ला देतात.\nड्रग्जचं व्यसन असणा-यांना मटकी अत्यंत गुणकारक आहे. मटकीमुळे व्यसनाधीन लोकांना काहीशा प्रमाणात फरक पडतो.\nमटकी वाजीकर, पित्तविकार रोधक, पाचक व हृदयास बल देणारी आहेत.\nमोड असलेल्या मटकीत ‘क’ जीवनसत्त्व प्रामुख्याने आढळतं. त्याशिवाय मटकी पचनाला सर्वात हलके कडधान्य आहे.\nवजन संतुलित राखण्यासाठीही मटकीचा वापर केला जातो.\nआपल्या वाढत जाणा-या अतिताणावर नियंत्रण ठेवण्यासाठीही मटकीचा वापर केला जातो.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिट���ज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5977", "date_download": "2020-10-01T00:33:04Z", "digest": "sha1:AZFRBVNXTEWHS6Q6IWFIPB24MPIPNM5V", "length": 9159, "nlines": 156, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शहरी बाई : हग्गीस नाही का? Tapori Turaki – ABHIVRUTTA", "raw_content": "\nशहरी बाई : हग्गीस नाही का\nशहरी बाई : हग्गीस नाही का\nएकदा नमूनं आपल्या नवºयाला विचारलं…का हो, जर मी तुम्हाला 3-4 दिवस दिसले नाही, तर तुम्हाला कसं वाटेल\nहेमू मनातल्या मनात जाम खूष झाला…उकळ्या फुटल्या. पट्टक्कन बोलला…मला तर खूप बरं वाटेल आणि मी खूष होईल..\nबायको सोमवारी नाही दिसली…\nशुक्रवारी जेव्हा डोळ्यांची सुज कमी झाली, तेव्हा कुठं थोडी…थोडी… दिसली.\nग्रह कोणता…. तर मंगळ\nपृथ्वीपासून लाखो किलोमीटर लांब.\nकामधंदा काय, तर केव्ळ भारतीय लोकांचं लग्न मोडणं…\nबिंद्या : उंदीर मारायचंय, औषध द्यावा.\nदुकानदार : घरी न्यायचंय का…\nबिंद्या : नाही, उंदीर आणलाय सोबत. इथंच भरवतो त्याला.\nरेल्वेगाडीत गावाकडील बाई बाळाचं लंगोट बदलत असते.\nशहरी बाई : हग्गीस नाही का\nगावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस…\nदिन्या पहिल्यांदाच सासुरवाडीला जातो…स्वागतही मस्त होते.\nदुपारी जेवणात त्याला न आवडणारी मेथीची भाजी असते.\nपहिलाच दिवस…म्हणून बिचारा गुमानं खातो.\nसासूबाई वरून कौतुकानं सांगते, आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही\nरात्री जेवणात पाहतो तर काय, मेथीचं पिठलं. एकदा बायकोकडं पाहत गप्प गिळतो.\nदुसºया दिवशी दुपारी पुन्हा मेथीचं वरण. यावेळी आपल्या सुंदर बायकोकडं पाहून बिचारा संयम बाळगतो.\nसायंकाळी मात्र दिन्या स्वत:च सासूबाईंना सांगतो, आत्याबाई,\nरात्रीचा माझा स्वयंपाक करू नका़ तुमचा तो मेथीचा मळा कुठं आहे तेवढं सांगा़ मीच तिकडून चरून येतो.\nअत्यंत दुर्दैवी घटना, एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे\nसाठे कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून सांत्वन\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nराधा बस कंडक्टरला…Tapori Turaki\n…अर्थातच, पुणेरी बबलीचा पाय घसरतो Tapori Turaki\nछावी समोरच्या दुकानात गेली. Tapori Turaki\nशहरातील निकिताचं लग्न… Tapori Turaki\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/us-slaps-5-bn-fine-curbs-on-facebook-in-privacy-probe/articleshow/70366982.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=facebook240719", "date_download": "2020-10-01T02:52:17Z", "digest": "sha1:ZXJKHZR3C4CPSP3XXSZQN6XYSLEXYQV6", "length": 13746, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफेसबुकला दणका, ३४ हजार कोटींचा दंड\nप्रायव्हसी ब्रीच आणि केंब्रिज अॅनालिटिका स्कँडलच्या सेटलमेंटसाठी फेसबुकला ३४ हजार कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. फेसबुकनेही हा दंड भरण्यास होकार दर्शविला आहे. हा आजवरचा सर्वात मोठा दंड मानला जात आहे.\nनवी दिल्ली: प्रायव्हसी ब्रीच आणि केंब्रिज अॅनालिटिका स्कँडलच्या सेटलमेंटसाठी फेसबुकला ३४ हजार कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. फेसबुकनेही हा दंड भरण्यास होकार दर्शविला आहे. हा आजवरचा सर्वात मोठा दंड मानला जात आहे.\nफेडरल ट्रेड कमिशनने हा निर्णय दिला. कमिशनने फेसबुकवर कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय यूजर्सशी खोटं बोलणं, प्रायव्हसीशी तडजोड करणं आणि सेक्युरिटीसाठी यूजर्सनी दिलेल्या नंबरवर जाहिरात देणे आद�� आरोप फेसबुकवर ठेवण्यात आले होते. फेशियल रिकॉग्निशनबाबतही फेसबुककडून यूजर्सशी खोटं बोलण्यात आलं. विशेष म्हणजे फेशियल रिकॉग्निशन बाय डिफॉल्ट ऑफ नव्हतं, असा आरोपही फेसबुकवर ठेवण्यात आला आहे. या कमिशनने फेसबुकला केवळ दंड ठोठावला नाही तर अनेक गोष्टीही सांगितल्या आहेत.\nत्याचबरोबर फेसबुकला काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नव्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिससाठी प्रायव्हेसी रिव्ह्यू करणे आणि दर तीन महिन्याला सीईओ आणि त्रयस्थ पक्षकाराला या रिव्ह्यूचा एसेसर देणं फेसबुकला बंधनकारक केलं आहे.\nकेंब्रिज अॅनालिटिका या संस्थेने फेसबुकवरील यूजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघड झाला होता. तेव्हा फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने जाहीर माफीही मागितली होती. त्यानंतर काही हॅकर्सने फेसबुकच्या view as सेंटिगचा गैरवापर करून ३ कोटी युजर्सचा डेटा चोरला होता. यातील दीड कोटी युजर्सची नाव, पत्ता अशी प्राथमिक माहिती चोरीला गेली होती. तर १ कोटी चाळीस लाख यूजर्सची फेसबुक प्रोफाइलवरची बरीच गोपनीय माहितीही चोरीला गेली होती.\nया तीन कारणांमुळे दंड आकारला\n>> केंब्रिज अॅनालिटिका डाटा ब्रीच\n>> फेशियल रिकॉग्निशन बाय डिफॉल्ट ऑफ असल्याची खोटी माहिती दिली\n>> सिक्युरिटीसाठी यूजर्सकडून नंबर घेतले आणि त्यावर जाहिराती दिल्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट...\nएच १ २०२० मध्ये पीसी डेस्कटॉपमध्ये एसर नंबर वन वर...\nतुमच्या गुगल अकाउंटमध्ये 'या' सेटिंग सुरू कराच\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/bulbul", "date_download": "2020-10-01T02:48:45Z", "digest": "sha1:D7XXUZUGP42RYHYKADIVF724ZHIJMQJK", "length": 5411, "nlines": 80, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपश्चिम बंगालः ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट\nबुलबुल चक्रीवादळः केंद्राकडून मदत मिळाली नाही; ममतांची टीका\nबुलबुल चक्रीवादळ: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली हवाई पाहणी\nपश्चिम बंगालः बुलबुल चक्रीवादळामुळे ६ जणांचा मृत्यू\nप. बंगलापासून 'बुलबुल' ���ूर; तीव्रता कमीः हवामान विभाग\nबुलबुल चक्रीवादळामुळे ओडिशात वाताहत\nबुलबुल चक्रीवादळात दोन मृत्युमुखी\nबुलबुल चक्रीवादळ: PM मोदी ममतांशी बोलले\nबुलबुल चक्रीवादळ: ओडिशातील भद्रक येथे वादळी वाऱ्यांसह पाऊस\n‘बुलबुल’मुळे १८ लाख लोकांचे स्थलांतर\n'बुलबुल'चे संकट: प. बंगाल, ओडिशात २ बळी\nबुलबुल चक्रीवादळ पश्चिम बंगाल किनारपट्टीवरून लवकर जाणार\nआता ओडिशा, प. बंगालला 'बुलबुल'चा धोका\nआता ओडिशा, प. बंगालला 'बुलबुल'चा धोका\nबुलबूल वादळ ओदिशाऐवजी बांगलादेशकडे जाण्याची शक्यता: हवामान विभाग\nजलीकट्टूप्रमाणेच भारतातील इतर वादग्रस्त खेळ...\nकुमकुमभाग्य मधील मृणाल ठाकूरची सौभाग्यलक्ष्मीत एन्ट्री\nकुमकुम भाग्य: बुलबुलने प्रज्ञासमोरच केली आत्महत्या\nगोष्ट छोटी पण लाख मोलाची \nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-cannot-be-extended-in-pune/", "date_download": "2020-10-01T01:25:12Z", "digest": "sha1:5NBSSLO4S736ECAVH2V6HKPTB45O747R", "length": 3065, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown cannot be extended in Pune Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पुण्यात सध्या लॉकडाऊन वाढविता येणार नाही : महापालिका आयुक्त\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने रुग्णवाढ होत आहे. 31 जुलैपर्यंत कोरोनाचे 40 हजार रुग्ण होणार आहेत. त्या प्रमाणात बेडस, आयसीयू, व्हेंटिलेटर, अशा आरोग्य सोयीसुविधा उभारण्याचा पुणे महापालिका प्रयत्न करीत…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97/", "date_download": "2020-10-01T01:15:58Z", "digest": "sha1:GRYRZISFCYYWBOKVL6MDIKE7M35AAHCI", "length": 7192, "nlines": 90, "source_domain": "worldmarathi.com", "title": "बॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन Archives - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nTag: बॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन\nबॉलिवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन\nबॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे जयपूरमध्ये निधन झाले आहे. किडनीच्या समस्येमुळे त्यांचं निधन झाल्याचं समजतं आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे रजत मुखर्जी हे त्यांच्या गावी जयपूर येथे गेले होते. परंतु, या काळात मूत्रपिंडासंबंधीत तक्रारी जाणवू लागल्यामुळे त्यांना एप्रिलमध्येच रुग्णालयात दाखल करण्यात […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा ��भिनेता येणार तुमच्या भेटीला….\nटिक-टॉकला टक्कर देणार ‘हे’ ॲप\nभाजप उमेदवार ‘भारती घोष’यांच्या गाडीवर दगडफेक\nसिध्दार्थला या विवाहित अभिनेत्रीशी करायच लग्न, तर तिच्या नवऱ्याला बनवायचय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/common-mistakes-avoid-grey-hair/", "date_download": "2020-10-01T01:05:30Z", "digest": "sha1:PCQZEKNACWUOOGPH67N7ZJLDMVLT3JPQ", "length": 16015, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "तुमच्या 'या' सवयींमुळं वेळेआधीच पांढरे होतात केस ! जाणून घ्या | common mistakes avoid grey hair | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nतुमच्या ‘या’ सवयींमुळं वेळेआधीच पांढरे होतात केस \nतुमच्या ‘या’ सवयींमुळं वेळेआधीच पांढरे होतात केस \nपोलिसनामा ऑनलाइन – आजकाल कमी वयातच केस पांढरे होताना दिसत आहेत. अनेक उत्पादनं वापरूनही केसांची ही समस्या दूर होत नाही. याला कारणीभूत तुमच्या सवयीदेखील असतात. या सवयी कोणत्या आहेत याची माहिती घेऊयात.\n1) जास्त चहा-कॉफी पिणं – जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्यानं केसांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. यामुळंच वेळेआधीच केस पांढरे होण्याची शक्यता असते. त्यामुळं कॅफीन असलेले पदार्थ टाळून तुम्ही चहा किंवा कॉफी ऐवजी अँटी ऑक्सिडेंट असलेल्या ग्रीन टीचं सेवन करू शकता.\n2) हिरव्या भाज्या न खाणं – हेल्दी डाएट तुमच्या शरीरासोबतच तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं ठेवतो. म्हणून तुम्हालाही जर मजबूत आणि चांगले केस हवे असतील तर डाएटमध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस आणि फॉलिक अ‍ॅसिड असणाऱ्या फळांचं आणि भाज्यांचं सेवन करा.\n3) योग्य रंगांचा वापर न करणं – जर केस कलर करण्याची इच्छा असेल तर ऑईल बेस्ड हेअर डायचा वापर करावा. तेल असलेल्या डायमुळं केस अधिक चमकदार होतात. यामुळं केसांचं पाढंरं होण्याचं प्रमाणंही कमी होतं. आठवड्यातून एकदा कलर प्रोटेक्टींग शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपाण्याच्या बाटलीपेक्षा देखील स्वस्त असेल Covid-19 ची ‘स्वदेशी’ वॅक्सीन Covaxin ची किंमत, भारत बायोटेकच्या एमडींनी सां��ितली ‘ही’ गोष्ट\nअयोध्येतून नव्या भारताची नवी सुरूवात होतेय : मोहन भागवत\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\n”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट…\nCoronavirus : हिवाळ्यात वायु प्रदुषणामुळं वाढणार…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी निविदा मागवल्या,…\nराऊत-फडणवीस भेटीची उमटले शिवसेनेत पडसाद, भाजपसोबत…\nआता मिठाईच्या दुकानांसाठी आले नवीन नियम, 1 ऑक्टोबरपासून…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\n3 दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला, वर्गमित्रानंही…\nPM-Kisan स्कीम : 6 महिन्यात करावं लागेल ‘हे’ काम…\n#YogaDay 2019 : ‘ध्यान’धारणा केल्याने…\nआरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे उद्या लाक्षणिक उपोषण\nCoronavirus : ‘कोरोना’ विरूध्द लढायचं असेल तर…\nभूक लागल्यावर मूड का बिघडतो \nUS मध्ये पसरतोय नवीन ‘आजार’, ‘या’…\nलघवीच्या रंगावरून समजेल कॅन्सर आहे किंवा नाही \nवजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरातील मसाले उपयुक्त\nपोटाची चरबी कमी करायचीय \n‘स्वाइन फ्लू’ने पूर्व हवेलीत तिघांचा मृत्यू\nरणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nरोगप्रतिकारकशक्ती कमजोर असण्याची ‘ही’ 7 आहेत…\nWorld Heart Day 2020 : सायलेंट हृदय विकाराचा झटका असतो अधिक…\nसुप्रीम कोर्टानं फेटाळली UPSC सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा…\n पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nPune : 21 वर्षीय ‘राजश्री’चा मृत्यू \nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा…\nPune : शहरात घरफोडया करणार्‍या चोरटयांचा ‘हौदोस’ \nMumbai High Court : कंगनाचं ‘मुंबई-महाराष्ट्रा’बद्दलचं…\nनाव ‘सत्यानाशी’ परंतु गुणांची खाण अस्थमा, डायबिटीज, अल्सर, काविळ आणि डोळ्यांसाठी अतिशय लाभदायक\nनिफाड पंचायत समितीमध्ये सेना-भाजपाची शब्द पाळण्यासाठी अनोखी ‘यूती’\n‘कोरोना’ काळात ‘ही’ 5 योगासनं ठरतील ‘रामबाण’, जाणून घ्या कोणते आहेत फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://admissionform.info/StudentRegistration.aspx?_Colcode=104%3E", "date_download": "2020-09-30T23:58:03Z", "digest": "sha1:T5E22L6GUEQ56IAUFGPIBMDJW7OOHMRE", "length": 1537, "nlines": 24, "source_domain": "admissionform.info", "title": "Student Registration - CAP", "raw_content": "\n* आपल्या महाविद्यालयाने माहितीपत्र (prospectus) सोबत दिलेला Registration Number ( स्टीकर वरील ) चा वापर करून अन्य माहिती भरा व पासवर्ड निश्चित करा. * Registration Number - महाविद्यालयाच्या माहितीपत्र (prospectus) सोबत मिळालेला ( स्टीकर वरील ) नंबर. * सहा Character लांबीचा पासवर्ड वापरा.\n1) Registration Number - महाविद्यालयाच्या माहितीपत्र (prospectus) सोबत मिळालेला ( स्टीकर वरील ) नंबर. 2) सहा Character लांबीचा पासवर्ड वापरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/cartoonist-vikas-subnis-passes-away", "date_download": "2020-10-01T00:56:52Z", "digest": "sha1:SQPDBK6PIGYJJ76J4TQKDVGHG3PWISOV", "length": 18967, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘व्यंगचित्र दुनियेतला अमिताभ’ - द वायर मराठी", "raw_content": "\nसबनीसांचं सगळ्यांना कळेल असं सोपं कार्टून असायचं. प्रत्येक व्यक्तीवर, गोष्टीवर छान लेबल लावलेली असायची. स्वच्छ नीटनीटके त्यांचं रेखाटन असायचं. चित्रातली प्रत्येक गोष्ट टापटीप असायची. अगदी त्या चित्रातले त्यांचे लिहिलेले संवादही ते आकर्षक पद्धतीनं चित्रातल्या शैलीप्रमाणेच सुंदर असायचे. त्यांच्या चित्रातला गुंड गुन्हेगार आडव्या रेषांचा टी शर्ट घातलेला जाडजूड मिशांचा गुंड गोड वाटायचा.\nविकास सबनीस यांचे एक व्यंगचित्र.\nही गोष्ट असेल १९९५/९६ची. त्यावेळी नुकतंच जे. जे. पूर्ण करून मी कुलाब्याच्या ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये काम करत होतो. तो काळ होता व्यंगचित्रकारांचा. बाळासाहेब ठाकरे, आर. के . लक्ष्मण आणि विकास सबनीस यांचा. मी काम करत असलेल्या ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये त्यावेळी विकास सबनीस यांची कार्टून छापली जात होती. त्यांचं रोज एक पॉकेट कार्टून आणि आठवड्यातून दोन तीन मोठी पोलिटिकल कार्टून प्रसिद्ध होत. मी आर्ट डिपार्टमेंट काम करत होतो. त्याच काळात मी सुद्धा व्यंगचित्र करत होतो. कारण आर. के . लक्ष्मण यांचा माझ्यावर मोठा पगडा होता. माझी चित्र बाहेरच्या साप्ताहिकात मासिकात टोपण नावाने प्रसिद्ध होत होती. त्यावेळी तुम्ही एका ठिकाणी पूर्णवेळ काम करत असताना दुसरीकडे तुम्हाला काम करता येत नसे. त्यामुळे तीन-चार ठिकाणी वेगवेगळी नाव वापरून मी गुप्तपणे बाहेर वावरत होतो. माझी व्यंगचित्रांची खाज भागवत होतो. इथेच या ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये माझी ओळख सबनिसांशी झाली. ती पण अचानक झाली.\nसबनील ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये कधी यायचे त्याचा मला कधी पत्ता लागत नसे. आजसारखी मेलवर नाहीतर व्हॉट्सअपवर चित्र पाठवली जात नव्हती. हातांनी काढलेली चित्र त्या त्या पेपरात प्रत्यक्ष जाऊन द्यावी लागत. पेपरचा पूर्णवेळ व्यंगचित्रकार फार कमी ठिकाणी असत. तर मला कधी ते सबनीस दिसत नसायचे. त्यांची चित्र रोज दिसत. मी बाहेर चित्र करतो हे इथं काही जणांना कळलं होत. आणि ही गोष्ट ‘फ्री प्रेस’च्या संपादकांकडे म्हणजे जनार्दन ठाकूर यांच्याकडे गेली होती. त्यांनी एकदा बोलावून माजी काही व्यंगचित्र पाहून पुढे ती ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये छापायला सुरुवात केली. आणि ही चित्र पाहून एकदा विकास सबनीस यांनी मला ठाकूर यांच्या केबिनमध्ये बोलून माझे कौतुक केलं. साक्षात सबनीस यांनी कौतुक केल्यांनी मी एकदम हवेत गेलो होतो. माझ्यासाठी तो मोठा सुखद धक्का होता. ही होती सबनीस यांची माझी पहिली भेट. पुढे मग त्यांची चित्र मी काळजीपूर्वक पाहायला लागलो.\nबाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सबनीस\nतीसेक वर्षांपूर्वीचा ���ो व्यंगचित्रकारांचा सुवर्णकाळ असावा. प्रत्येक दैनिकात कुणी ना कुणी व्यंगचित्रकार गाजत होता. ‘फ्री प्रेस’नंतर सबनीस मला वाटत ‘मिड डे’मध्ये गेले असावेत. त्यांची कार्टून मराठी, इंग्रजीत गाजत होती. कितीतरी महत्त्वाच्या मराठी दैनिकात ते ठाण मांडून होते. अगदी अलीकडच्या ‘महानगर’ दैनिकात ते दिसत होते. पूर्वी त्यांचं एक कार्टून वेगवेगळ्या भाषेत फिरत होत. ते गाजत होत कारण त्यांचं जबरदस्त काम. त्यांची स्वतःची सुंदर सोपी शैली होती. सगळ्यांना कळेल असं त्यांचं सोपं कार्टून असायचं. प्रत्येक व्यक्तीवर, गोष्टीवर छान लेबल लावलेली असायची. स्वच्छ नीटनीटके त्यांचं रेखाटन असायचं. चित्रातली प्रत्येक गोष्ट टापटीप असायची. अगदी त्या चित्रातले त्यांचे लिहिलेले संवादही ते आकर्षक पद्धतीनं चित्रातल्या शैलीप्रमाणेच सुंदर असायचे. त्यांच्या चित्रातला गुंड गुन्हेगार आडव्या रेषांचा टी शर्ट घातलेला जाडजूड मिशांचा गुंड गोड वाटायचा मला. सुंदर काम असायचं त्यांचं. आणि यामुळेच त्यांची व्यंगचित्र सगळ्यांना आवडायची. ती चित्र लोकांना आपली वाटायची.\nअसं म्हटलं जात की व्यंगचित्रकार हा समाजाचा वाहक-ड्रॉयव्हर असतो. समाजाची मतं, विचार, त्यांचा आतला आवाज तो कागदावर रेखाटत असतो. बातमी मागची बातमी तो दाखवत वाचकांना दाखवत असतो. यासाठी त्याच वाचन निरीक्षण उत्तम असावं लागत. रोजचा रेखाटण्याचा सराव कायम ठेवावा लागतो. तेव्हा कुठे तुमची स्वतःची एक वेगळी शैली विकसित होते. सबनीस या सगळ्यात पार बुडून गेलेले होते.\nराज ठाकरे आणि विकास सबनीस.\nसबनीस शरीराने चांगलेच उंच होते. ती उंची त्यांनी व्यंगचित्रातही गाठली होती. कुणीतरी एकदा त्यांच्याबद्दल त्यावेळी लिहिलं होत, की विकास सबनीस हे व्यंगचित्र दुनियेतले अमिताभ आहेत. आणि ते खरं होत. ते अमिताभच होते. खूप साप्ताहिक, मासिकात दैनिकात, इंग्रजी दैनिकात वगैरे धुमाकूळ घालत होते. जिकडे तिकडे सब कुछ सबनीस होते. इतकं काम हे कसं करतात या बद्दल नवल वाटायचं.\nव्यंगचित्रकारासारखे परिस्थितीचे भान सामान्य माणसाला नसते त्यामुळे बऱ्याचदा व्यंगचित्रकाराच्या सृजनशीलतेवर मर्यादा येतात. एखादा संदेश त्याला पोहोचवायचा असतो तो नीट पोहचेल याची खात्री नसते. तरीही त्याला समाजाचा आरसा दाखवावा लागतो. इथे सबनीस कामी येत असतं. समाजातल्या छोट्या-छोट्या घटना ते व्यंगचित्रात उत्तम रेखाटत. रस्त्यावरचे खड्डे असोत. गर्दीचा रेल्वे प्रवास असो. पावसाळ्यामुळे पाणी भरलेलं असो. सबनीसांचा शिरस्राण चिलखत घातलेला सामान्य माणूस बऱ्याचदा त्यांच्या चित्रात दिसायचा. सबनीस यांची या सामान्य घटनांवर बारीक नजर असे. वाचकांशी ते थेट संवाद साधत. सामान्य वाचकाला आकर्षून घेण्याची ताकद म्हणूनच सबनीसांच्या रेषेत होती.\nचारएक महिन्यापूर्वी सबनीसांचा व्यंगचित्रकलेत ५० वर्ष कामगिरी केल्यामुळे सत्कार करण्यात आला होता. इतकी मोठी कामगिरी करणारे भारतात सबनीस एकमेव असावेत. व्यंगचित्राच्या माध्यमातून कोरडे ओढण्याचे काम जरी व्यंगचित्रकाराचे असले तरीही त्याला सामाजिक भान जपावे लागते. आपल्या ५० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत सबनीस कधीच वादात सापडले नाहीत. तसं मी कधी ऐकले नाही. व्यंगचित्र हे दुधारी शस्र असते. सबनीस यांनी कधी तेढ निर्माण केला नाही. त्यांच्या सुंदर रेषांनी कधी खळबळ माजवली नाही अलीकडच्या वादग्रस्त सोशल मीडियात सबनीस कधी अडकले नाहीत. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जपताना स्वनियंत्रण जपणे व्यंगचित्रकारासाठी महत्त्वाचे असते.\nवयाच्या ६९व्या वर्षी सबनीसांचे जाणे धक्कादायक आहे. ते आजारी असल्याचं ऐकलं होतं. पण ते अचानक कार्टूनची चौकट मोडून जातील असं कधी वाटलं नव्हतं. त्यांच्या जाण्याने राजकीय व्यंगचित्रकलेच मोठं नुकसान झालंय. मुळात मराठीत व्यंगचित्रकार कमी आहेत. ही कला संपून जातेय की काय असं वाटू लागलंय. म्हणूनच सबनीसांसारख्या मोठ्या कलाकाराचं निघून जाणं महाराष्ट्राला, व्यंगचित्रकलेला मोठा धक्का आहे. हे नुकसान कधीही भरून न येण्यासारखं आहे.\n‘प्रहार’ दैनिकात असताना पाच-सहा वर्षांपूर्वी सबनीसांच्या ‘व्यंगनगरी’ या पुस्तकावर लिहिण्याच्या संधी मला मिळाली होती. सबनीसांचं हे एकमेव पुस्तक असावं. त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यांची हजारो व्यंगचित्र आहेत. बरीच पुस्तक तयार होतील आणि नवीन व्यंगचित्रकारांना ती मोठी मार्गदर्शक ठरतील. असो विकासजी तुम्हाला ब्रश खाली ठेऊन अखेरचा सलाम …\nप्रदीप म्हापसेकर, हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत.\n‘भारतविरोधी घोषणा दिल्याने पाकिस्तानात जा म्हणालो’\nन्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी गदर चळवळ\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/remove-the-stopper/articleshow/71471334.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T02:43:43Z", "digest": "sha1:GKIOD3ZTGGR3QMZZPRAKV2LFVXOXYOYT", "length": 8950, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडोंबिवली : पूर्वेकडे ताई पिंगळे चौकात हल्ली दररोज संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. सिग्नल व्यवस्था व वाहतूक पोलिसांची कमतरता जाणवते. प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपदपथाची दुरवस्था महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरहदारी आणि पार्किंग Others\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमुंबईहाथरस प्���करण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/pulwama-attack/articleshow/68140172.cms", "date_download": "2020-10-01T01:04:31Z", "digest": "sha1:KJQWPEFYV5S4KZP4NDMVCSVUIC2F6UGB", "length": 14138, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Dhavte Jag News : सोक्षमोक्ष लावा \nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर पाकिस्तानबद्दलचा संताप आणखी वाढला आहे. याचे पडसाद क्रीडाक्षेत्रावरही उमटले आहेत. पाकिस्तानशी कोणत्याही स्तरावर आपण खेळता कामा नये, अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.\nपुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर पाकिस्तानबद्दलचा संताप आणखी वाढला आहे. याचे पडसाद क्रीडाक्षेत्रावरही उमटले आहेत. पाकिस्तानशी कोणत्याही स्तरावर आपण खेळता कामा नये, अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे. यातही सर्वाधिक चर्चा आहे ती क्रिकेटमध्ये ��पण त्यांच्याशी खेळता कामा नये, या मुद्द्याची. तसेही आपण द्विराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानशी खेळत नाही. आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकपमध्येही आपण खेळू नये, अशी लोकभावना आहे. त्यावर सुनील गावस्कर यांनी वेगळे मत मांडताना आपण जर खेळलो नाही तर त्यात पाकिस्तानचा फायदाच आहे, असे मत व्यक्त केले आहे. ते तांत्रिकदृष्ट्या योग्यही आहे.\nजर वर्ल्डकपमध्ये आपण खेळणार नसलो, तर त्याचे परिणाम आपल्याला सहन करावे लागणार आहेत, पाकिस्तानला नाही. त्यापेक्षा पाकिस्तानला नमवून त्यांची पात्रता दाखवून देण्याचा मार्ग योग्य आहे का, याचा विचार व्हावा. नेमबाजी वर्ल्डकपसाठी आपण पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा न दिल्यामुळे आपल्याला भविष्यातील क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदावर पाणी सोडावे लागू शकते. कारण अशा स्पर्धांत सहभागी सर्व देशांच्या खेळाडूंना भारतातील प्रवेशाची हमी आपल्याला द्यावी लागेल. पाकिस्तानच्या बाबतीत जर ती शक्य नसेल, तर आपल्याला स्पर्धेचे यजमानपद मिळणार नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे म्हणणे आहे. या स्पर्धांचा जरी आपण त्याग केला, तरी इतर देशांत जाऊन आपल्याला पाकिस्तानच्या खेळाडूंविरुद्ध खेळावे लागेलच. हॉकी, कुस्ती, बॉक्सिंग, कबड्डी या खेळात आपल्याला पाकिस्तानी खेळाडूंशी आमनासामना होईल. तेव्हा आपण नेमके काय करणार आहोत, हे एकदा ठरले पाहिजे. यासाठी केंद्र सरकार, भारतीय ऑलिम्पिक संघटना व विविध राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी मिळून निश्चित असे धोरण आखले पाहिजे. भारतात आपण स्पर्धा घेणार असू तर त्या खेळाडूंना प्रवेशाची हमी देणे, ज्या जागतिक स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा सहभाग आहे, तिथे खेळायचे अथवा नाही, अशा स्पर्धा टाळून पाकिस्तानची कोंडी होते आहे की आपल्याच खेळाडूंचे नुकसान याचा विचार करणे, कोणकोणत्या स्तरावर आपण पाकिस्तानची कोंडी करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष एकदा लागावा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमधला दुवा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहॉकी वर्ल्ड��प बॉक्सिंग पुलवामा कुस्ती कबड्डी Pulwama terror attack pulwama Attack\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2020-10-01T01:43:41Z", "digest": "sha1:5W2KCNZL4CG23EMKHCSVCXC7YODNZZH6", "length": 10645, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शरच्चंद्र चटोपाध्याय - विकिपीडिया", "raw_content": "\n(शरत चंद्र चट्टोपाध्याय या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेख��चा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१ शरच्चंद्र चट्टोपाध्याय हे वैकल्पिकरित्या शब्दात लिहिलेले शब्द आहेत - सैराटचंद्र चटर्जी (१ September सप्टेंबर १767676 - १ January जानेवारी १ 38 3838) हे बंगाली कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. बंगाली भाषेतील तो सर्वात लोकप्रिय कादंबरीकार आहे. [१] त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये देवदास, श्रीकांतो, चोरित्रोहिन, गृहहाहा इत्यादींचा समावेश आहे. त्यांची बहुतेक कामे बंगालमध्ये प्रचलित असलेल्या ग्रामीण लोकांच्या जीवनशैली, शोकांतिका आणि संघर्षाविषयी आणि समकालीन सामाजिक पद्धतींविषयी आहेत. तो कायमच लोकप्रिय, भाषांतरित, रुपांतर आणि वाgiमय भारतीय लेखक राहिला आहे\nशरच्चंद्र चट्टोपाध्याय हे वैकल्पिकरित्या शब्दात लिहिलेले शब्द आहेत - सैराटचंद्र चटर्जी (१ September सप्टेंबर १767676 - १ January जानेवारी १ 38 3838) हे बंगाली कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. बंगाली भाषेतील तो सर्वात लोकप्रिय कादंबरीकार आहे. [१] त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये देवदास, श्रीकांतो, चोरित्रोहिन, गृहहाहा इत्यादींचा समावेश आहे. त्यांची बहुतेक कामे बंगालमध्ये प्रचलित असलेल्या ग्रामीण लोकांच्या जीवनशैली, शोकांतिका आणि संघर्षाविषयी आणि समकालीन सामाजिक पद्धतींविषयी आहेत. तो कायमच लोकप्रिय, भाषांतरित, रुपांतर आणि वाgiमय भारतीय लेखक राहिला आहे[संपादन]\nबडदिदी, १९१३ (या कादंबरीवर बड़ी दीदी नावाचा हिंदी चित्रपट आहे.)\nविराजबहू, १९१४ (या कादंबरीवर त्याच नावाचा हिंदी चित्रपट आहे.)\nपरिणीता, १९१४ (या कादंबरीवर आधारित याच नावाचे दोन हिंदी चित्रपट आहेत.)\nदेवदास, १९१७ (या कादंबरीवरून हिंदीमध्ये दोन वेळा ’देवदास’ नावाचे चित्रपट निघाले.)\nश्रीकांत भाग १, १९१७\nश्रीकान्त भाग २, १९१८\nरामेर सुमती (या कादंबरीचे ’अतूट’ नावाचे मराठी नाट्यरूपांतर श्रीधर शनवारे यांनी केले आहे).\nस्वदेश ओ साहित्य, १९३२\nसाहित्ये आर्ट ओ दुर्णीति\nशरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या जीवनावर मराठी लेखिका सुमती क्षेत्रमाडेयांनी ’जीवनस्वप्न’ नावाची कादंबरी लिहिली आहे.\nइ.स. १८७६ मधील जन्म\nइ.स. १९३८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची क���ंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २०२० रोजी १९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-2/", "date_download": "2020-10-01T01:57:51Z", "digest": "sha1:24IEDNMJABWKSRZQCEW2WZDQ2WZM77LH", "length": 12881, "nlines": 141, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळला बोगस मतदान | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसंदर्भात शुक्रवार 3 रोजी भुसावळ विभागातील तीन केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यांमध्ये भुसावळ शहरातील बोगस मतदान तालुक्यात तीन मतदान के्ंरदावर 2 हजार 396 मतदारांपैकी 2 हजार 396 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने 62.18 टक्के मतदान झाले. यामध्ये द.शि. विद्यालयातील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. यासंदर्भात मात्र तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी मात्र आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करुन या केंद्राची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांवर होती.\nयाबाबत त्यांच्याकडून माझ्याकडे अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीच्या नावावर मतदान झाल्याचे उघडकीस आल्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असून येथील अधिकार्‍यांनी ओळखपत्राची पाहणी न करताच मतदारांना आत सोडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बोगस मतदानासंदर्भात प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.\nतिन्ही केंद्रांवरील मतदानाची आकडेवारी\nडि.एस. हायस्कूल मधील मतदान केंद्रावर 1 हजार 735 तर वरणगाव येथील मतदान केंद्रावर 661 मतदार होते. यामध्ये मतदान केंद्र 64 वरणगाव येथे 661 मतदारांपैकी 113 स्त्रीया व 315 पुरुष अशा एकूण 428 (64.75) टक्के मतदान झाले. केंद्र क्रमांक 65 द.शि. विद्यालयात 882 पैकी 186 स्त्री व 371 असे 557 (63.15) टक्के, केंद्र क्रमांक 66 मध्ये 853 पैकी 152 स्त्रीया तर 353 पुरुष असे 505 जणांनी (59.20) टक्के मतदान केले.\nपदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसंदर्भात तालुक्यात भुसावळ शहरातील द.शि. विद्यालयात दोन तर वरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत एक मतदान केंद्र होते. नाशिक पदवीधर मतदार संघातील यादी भाग क्रमांक 126 अनुक्रमांक 5 मधील मतदार आशिष कैलास अग्रवाल हे द.शि. विद्यालयातील केंद्रावर मतदान करण्यास गेले असता अग्रवाल यांच्या नावे कुणी दुसर्‍याच व्यक्तीने मतदान केल्याचे आढळून आले. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांना लागलीच विचारणा केली असता त्यांनी अग्रवाल यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु काही वेळानंतर त्यांनी सावरासारव करत अग्रवाल यांना पुन्हा बोलावून त्यांच्याच नावे अधिकचे मतदान करावयाचे लावले. यातून केंद्रावरील अधिकार्‍यांनी या बोगस मतदानाची जबाबदारी घेण्याचे टाळले असल्याचे दिसून येते. मात्र आशिष अग्रवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना निवेदन दिले असून या प्रकराची सखोल चौकशी करुन बोगस मतदान करणार्‍या व्यक्तीचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.\n62 टक्��े मतदानाची नोंद\nडि.एस. हायस्कूलमध्ये 2 तर वरणगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत एक अशी तीन मतदान ेकेंद्र होती. शुक्रवार 3 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. याची एकूण सरासरी लक्षात घेता 2 हजार 396 पैकी 1 हजार 490 म्हणजेच 62.18 टक्के मतदान झाले. सकाळी 6 वाजेपासून या केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसिलदार मिनाक्षी राठोड या मतदान के्ंरदांच्या प्रमुख होत्या. पोलीस निरीक्षक एकनाथ पाडले यांनी देखील सुरक्षेची पाहणी केली.\nसेंट्रल रेल्वे मजदूर युनियनतर्फे डीआरएम कार्यालयावर मोर्चा\nनिरोगी जीवनासाठी लसीकरण महत्वाचे\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nभुसावळातील दोघा तरुण भाविकांचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू\nनिरोगी जीवनासाठी लसीकरण महत्वाचे\nनिरोगी जीवनासाठी लसीकरण महत्वाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/i-will-not-contest-the-lok-sabha-election-eknath-khadse/", "date_download": "2020-10-01T01:44:26Z", "digest": "sha1:3OEOLNJPSF7Z7IAPMA6M4TRSYZOWAIEC", "length": 11335, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही- एकनाथ खडसे - News Live Marathi", "raw_content": "\nमी लोकसभा निवडणूक लढवणार नाही- एकनाथ खडसे\nNewslive मराठी- मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.\nमला शनीची साडेसाती लागली आहे आणि शनी नेमका कोण आहे हे पण मला माहिती आहे, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अजून काही ठरवलं नाही, ज्या व्यक्तीने ४० वर्षे भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न केला. अस असताना त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.\nदरम्यान, लोकसभेत भाजपला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येतील याकडे आमचे सध्या लक्ष आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करेल. विधानसभा जवळ आल्यावर त्या लढवायच्या की नाही हा विचार त्यावेळी घेईन असेही ते म्हणाले.\nTagged एकनाथ खडसे, लोकसभा\nराज्य सरकारची नियमावली जाहीर; ई-पास रद्द, हॉटेल सुरू, शाळा बंदच\nराज्य सरकारकडून अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. येत्या 1 सप्टेंब���पासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र शाळा-कॉलेज हे अद्याप बंद राहणार आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली आहे. तसेच […]\nनागपुरातील मोसंबी बागांवर फळगळतीचे मोठे संकट\nशेतकऱ्यांवर अनेक प्रकारची संकटे येत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ पडत असतो. आता नागपूर विभागातील मोसंबी उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड मध्ये अज्ञात रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठं नुकसान झाला असून आधीच कोरोना मुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी आणखी हवालदिल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून […]\nमंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का – राधाकृष्ण विखे पाटील\nNewslive मराठी- राज्याचे मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येवून […]\n…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली\n‘कथ्थक’ डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\n��ुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nआर्चीच्या कागरचा टीझर रिलीज पहा व्हिडिओ-\nसाधना विद्यालयात वॉटर बेल या उपक्रमाचा शुभारंभ\nपंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणारा ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256581:2012-10-19-18-36-33&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T01:55:46Z", "digest": "sha1:CEABRCDBIP6IMK44573RGGOTHTSJD2AV", "length": 35499, "nlines": 261, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लढा समाजव्यवस्थेशी : कच्छ संस्कृतीचा समृद्ध वारसा! - प्रीती सोनी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> लढा समाजव्यवस्थेशी : कच्छ संस्कृतीचा समृद्ध वारसा\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nलढा समाजव्यवस्थेशी : कच्छ संस्कृतीचा समृद्ध वारसा\nवंदना अत्रे ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nस्थानिक भाषा, कला आणि कलाकार पुढील पिढीला माहीत व्हावेत. आपल्या संस्कृतीचं रेडियोच्या माध्यमातून संवर्धन व्हावं यासाठी १४ वर्षे लढा देणारी गुजरातच्या कच्छ मधील प्रीती सोनी. सातवीनंतर शाळा सोडायला लागूनही अथक प्रयत्नाने स्वत:ला ‘सुशिक्षित’ करणारी, पत्रकार होऊन स्थानिक महिलांना त्यांच्या अधिकारांसंबंधी जागरूक करणारी. महिला विकास संघटनेची कार्यकारी संचालिका असणाऱ्या प्रीतीचा हा लढा.\nएख��द्या व्यवस्थेशी टक्कर देण्यासाठी उभं राहण्याचं बळ माणसांना नेमके कशामधून मिळत असतं हातात नसलेल्या पदवीच्या कागदामधून हातात नसलेल्या पदवीच्या कागदामधून की गाठीशी असलेल्या भरभक्कम पुंजीमधून की गाठीशी असलेल्या भरभक्कम पुंजीमधून आणि अशी हिंमत देणारी कोणतीच गोष्ट पाठीशी नसेल तर माणसं प्रचलित व्यवस्थेच्या डोळ्याला डोळा भिडवून तिला प्रश्न विचारण्याची हिंमत करीतच नाहीत का आणि अशी हिंमत देणारी कोणतीच गोष्ट पाठीशी नसेल तर माणसं प्रचलित व्यवस्थेच्या डोळ्याला डोळा भिडवून तिला प्रश्न विचारण्याची हिंमत करीतच नाहीत का प्रीती सोनीला भेटल्यावर या सर्व गैरसमजांची जळमटे एकदम निघून गेली.\nप्रीती भेटली दोनेक वर्षांपूर्वी भूजमध्ये. ‘कच्छ महिला विकास संघटन’ नावाचे कच्छमधील महिलांचे एक सशक्त जाळे विणणाऱ्या सुषमा अय्यंगारला भेटण्यासाठी गेल्यावर तिने आवर्जून तिच्या ज्या सहकाऱ्यांची भेट घ्यायला सांगितली त्यात प्राधान्याने नाव होते प्रीतीचे किरकोळ शरीरयष्टी, अगदी साधी सुती साडी अंगावर आणि चेहेऱ्यावरचे भाव बोलण्याची फारशी इच्छा न दर्शवणारे किरकोळ शरीरयष्टी, अगदी साधी सुती साडी अंगावर आणि चेहेऱ्यावरचे भाव बोलण्याची फारशी इच्छा न दर्शवणारे पण तरीही, सुषमाशी गप्पा झाल्यावर प्रीतीच्या समोर जाऊन बसलेच. तिच्याशी बोलण्यासाठी. प्रीती तासभर बोलत होती. कच्छमधील महिलांच्या कष्टांविषयी, त्या भूमीतील संगीताच्या समृद्ध परंपरेविषयी आणि थोडय़ा संकोचाने, स्वत:विषयी पण तरीही, सुषमाशी गप्पा झाल्यावर प्रीतीच्या समोर जाऊन बसलेच. तिच्याशी बोलण्यासाठी. प्रीती तासभर बोलत होती. कच्छमधील महिलांच्या कष्टांविषयी, त्या भूमीतील संगीताच्या समृद्ध परंपरेविषयी आणि थोडय़ा संकोचाने, स्वत:विषयी आमचा संवाद संपवून उठताना वाटत होते, या तरुणीशी गप्पा केल्या नसत्या तर एका सुंदर अनुभवाला मुकले असते\nव्यवस्थेशी लढणे हे प्रीतीच्या आयुष्याचे उद्दिष्ट कधीच नव्हते, पण परिस्थितीमुळे तिला ते करावे लागले. कच्छमधील हजारो कुटुंबांप्रमाणे तिच्याही कुटुंबाला दारिद्रय़ाचा शाप मिळाला होता. वडील-भाऊ घरात सोन्याचे कारागिरी काम करीत आणि प्रीती शाळेत शिकत असताना एका औषधविक्री करणाऱ्या दुकानात काम करीत होती. शाळेत जेमतेम माध्यमिक शिक्षणापर्यंत गाडी गेली, पण सह��वी-सातवीत प्रगती पुस्तकावर नापास झाल्याची मोठी लाल रेघ उमटली आणि प्रीतीची शाळा बंद झाली. स्वेच्छेने नाही, तर कुटुंबाच्या दबावाने. तिचे शिक्षण तसेही घरात आणि आसपास राहणाऱ्या त्यांच्या समाजातील लोकांना मंजूर नव्हते, पण आता मात्र ते अधिकृतपणे बंद झाले. आसपासच्या इतर मुलींप्रमाणे प्रीतीने धुण्याभांडय़ाची कामे धरली आणि लग्न होईपर्यंत घराच्या चुलीला आधार देण्याचे ‘कर्तव्य’ ती निभावू लागली. घराने सुटकेचा नि:श्वास सोडला; अखेर शिक्षणाचे भूत प्रीतीच्या मानगुटीवरून उतरले म्हणून पण प्रीतीला हे मंजूर नव्हते.\nसुषमाने त्या वेळी कच्छमधील महिला संघटन बांधण्याचे काम सुरू केले होते आणि तिच्या दुसऱ्या सहकारी स्त्रीचे छोटे मूल सांभाळायला एखादी मुलगी हवी होती. प्रीतीने ती संधी घेत धुणं-भांडी करायची कामं सोडली आणि ते काम स्वीकारले. अर्थातच कुटुंबाच्या मनाविरुद्ध. घरात एव्हाना तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला होता. सुषमासारख्या केस कापलेल्या (छोटे केस असलेल्या) बायकांबरोबर काम करणे हे केवळ प्रीतीच्या घरालाच नाही तर समाजालाही मंजूर नव्हते. सुषमा ही सीमेपलीकडे असणाऱ्या पाकिस्तानची हेर असणार किंवा वेष पालटून आलेल्या सीआयडी ऑफिसर असणार नाहीतर नक्कीच स्मगलर असणार, असा समज पाकिस्तानच्या सीमेच्या आसपास असलेल्या गावांमध्ये दृढ होता. अंगाखांद्यावर सौभाग्याचे एकही चिन्ह नसलेल्या या बायका मुळात बायका नाहीतच अशी प्रीतीच्या कुटुंबासह तिच्या समाजाचीही खात्री होती. त्यामुळे या कामाला तिच्या घरातून प्रचंड विरोध झाला, पण प्रीतीसाठी मात्र तो सुटकेचा मार्ग होता. लहान वयात लग्न, मग मुलंबाळं आणि त्यानंतर घरात येईल ते छोटे-मोठे सोन्याचे काम करीत आयुष्य घालवण्याचे तिच्या नक्कीच मनात नव्हते.\nमुलं सांभाळण्यासाठी पश्चिम भागात ज्या खारेगावमध्ये प्रीती राहात होती त्या गावात शासकीय योजनेखाली तलाव बांधण्याचे काम सुरू होते. सुषमाच्या पुढाकाराने तिथे झाडाखाली किशोरवयीन मुलींसाठी अनौपचारिक शिक्षण सुरू होते. प्रीतीने त्यासाठी आपले नाव नोंदवले. बघता-बघता या वर्गाला केवळ मुलीच नाही तर महिलाही येऊ लागल्या आणि शिकता-शिकता प्रीती त्यांना शिकवू लागली. आता घराकडून आणि समाजाकडून ती जवळजवळ बहिष्कृतच झाली होती. त्यामुळे दिवसा मोठय़ा बायकांना शिकवायचे आणि रात्री स्वत:चे शिक्षण पुढे चालू ठेवायचे असा तिचा दिनक्रम होता. शिकवायला आणि लिहायला आपल्याला खूप मनापासून आवडते हे या काळात प्रीतीला उमगत गेले आणि मग तिने कच्छ महिला संघटनेच्या ‘उजास’ या न्यूज लेटरची जबाबदारी स्वीकारली. संघटनेमध्ये येणाऱ्या महिलांकडून लेख लिहून घेणे, ते वाचून दुरुस्त करणे, हे करताना तिने तिच्या आणि आसपासच्या गावात महिला बातमीदार आणि लिहिणाऱ्यांची एक दमदार टीमच उभी केली. आपले प्रश्न म्हणणे, मनातील आकांक्षा, संघटनेतील अनुभव हे सारे मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या ‘उजास’चे काम करणे म्हणजे प्रीतीसाठी एक ‘जुनून था’ याच कामासाठी ती स्क्रीन प्रिंटिंग शिकली आणि मग कच्छ महिला विकास संघटनेची छपाईची सर्व कामे प्रीतीकडे येऊ लागली. बायकांचे आरोग्य, साक्षरता यांवर केवळ बायकांपुरते लिहून चालणार नाही तर सर्वापुढे हे प्रश्न जायला हवेत म्हणून ती मुख्य माध्यमासाठी (main stream media) लिहू लागली.\nमहिलांना साक्षर, शहाणे करण्यासाठी माध्यमाचा किती प्रभावी आणि उत्तम वापर होऊ शकतो याचे भान आलेल्या प्रीतीने जी झेप घेतली आहे ती चकित करणारी आहे. आपल्या नावापुढे पदवीचे शेपूट लागावे यासाठी बाईने शिकू नये तर आपले प्रश्न सोडवण्याच्या- मांडण्याच्या प्रयत्नांना एक भाग म्हणून प्रत्येक बाईने शिकायला हवे असे तिचे म्हणणे होते आणि यासाठी आकाशवाणीसारखे माध्यम खूप उपयोगी ठरेल असे तिला वाटत होतं. रोजचा पेपर बायकांच्या हातात पडतोच नाही, पण भरतकाम करता-करता बाई रेडिओ ऐकू शकते. रेडिओ ऐकण्याची सवय बायकांना लावण्यासाठी आधी त्यांचे शिक्षण स्वत: घ्यायला हवे असे म्हणत तिने ध्वनिमुद्रण शिकून घेतले आणि त्याचबरोबर महिलांचे अधिकार, शिक्षण, आरोग्य यांविषयी छोटी नाटके लिहिली. पण सरकारी आकाशवाणी लोकांना हवे ते येतेच असे नाही आणि त्यांच्या भाषेतही देत नाही. हे तिला जाणवत होते. ७२ टक्के आपल्या भागातील रेडिओ ऐकतात, पण जे ऐकवले जाते तेच त्यांना ऐकावे लागते यावर उपाय म्हणून तिने आधी प्रायोजित कार्यक्रम केले आणि मग ‘कम्युनिटी रेडिओ’साठी प्रयत्न सुरू केले.\n१९९८ साली अहमदाबादमधील दृष्टी मीडिया कलेक्टिव्ह या संस्थेच्या सहकार्याने कच्छ महिला विकास संघटनतर्फे कम्युनिटी रेडिओचा प्रयोग दोन गावांमध्ये सुरू झाला, पण या रेडिओसाठी विनामूल्य एअरवेज द्यायला शासनाची कोणतीही तजवीज नव्हती. प्रीतीने त्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि त्यासाठी तब्बल चौदा वर्षे लढा दिला. देशभरातील कम्युनिटी रेडिओसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘कम्युनिटी रेडिओ फोरम’ या छत्राखाली एकत्र आणण्यात पुढाकार घेणारी प्रीती या फोरमच्या संस्थापकांपैकी एक आहे. २००० साली सुरू झालेल्या या प्रयत्नांना अखेर २००८ साली यश येऊन शासनाने ही मागणी धोरणात्मक पातळीवर मान्य केली. १४ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आता जून २०१२ मध्ये प्रीतीच्या आणि तिच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ‘रेडिओ उजास’चे उद्घाटन कच्छमधील भीमसर गावात झाले. लोकांचा, लोकांसाठी, लोकांनी चालवलेल्या या रेडिओचा लाभ वीस हजारांहून अधिक लोकांना होणार आहे. स्थानिक भाषा, संस्कृती कला आणि कलाकार या सगळ्यांचा पुढील पिढय़ांसाठी सांभाळ करण्यासाठीही या रेडिओचा उपयोग होणार आहे.\nदृष्टीच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर रेडिओ चालवताना प्रीतीला कच्छमधील समृद्ध अशा संगीत परंपरेची अशी ओळख झाली की, त्यातून एका नव्या उपक्रमाला जन्म मिळाला. कच्छमध्ये जे अनेक समुदाय आहेत त्या प्रत्येकाचे आपले एक संगीत आहे. त्यात शृंगार आहे, तसे अध्यात्त्मही आहे. लैला-मजनूप्रमाणे सुहिनी-मेहार, ससई-पुनो यांच्या अमर प्रेमकहाण्या आहेत. भजन, लोकगीते, रास, मर्सिथा असे अनेक संगीत प्रकार आणि सुरंगो, जोडिया पाव, मोर्ली अशी तऱ्हेतऱ्हेची वाद्य हे सगळे स्थानिक संस्कृतीचे वैशिष्टय़पूर्ण संचित जेव्हा समोर आले तेव्हा तिला प्रकर्षांने वाटले, पुढील पिढय़ांसाठी हे सांभाळून ठेवले पाहिजे. भूजमधील विनाशकारी भूकंपानंतर विविध समुदायांबरोबर त्यांच्या रोजगारासाठी काम झाले होते. अपवाद फक्त या संगीतकार-गायकांचा. मग या कलाकारांना संघटित करण्याचे काम तिने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू केले. आज कच्छ साधक संघ ही तीनशेपेक्षा अधिक संगीतकारांची संघटना या भागातील संगीत टिकवण्यासाठी, जगातील रसिकांपुढे नेण्यासाठी अनेक पातळीवर काम करते आहे. यामध्ये प्रीतीचा वाटा फार मोलाचा आहे.\nप्रीती सध्या कच्छ महिला विकास संघटनेची कार्यकारी संचालिका आहे. हे संघटन आज अक्षरश: महिला रोजगारापासून पाणी प्रश्नापर्यंत आणि महिलांवरील अन्यायापासून महिला पंचायत सदस्यांच्या सक्षमीकरणापर्यंत अनेक पातळ्यांवर काम करते आहे आणि २० वर्षांपूर्वी आपल्या छोटय़ा गावात धुण्या-भांडय़ाची कामे करणारी प्रीती या संघटनेचे नेतृत्व करते आहे. या प्रवासात तिला एक समंजस साथीदार मिळाला, पण माहेरच्या माणसांना आणि तिच्या समाजाला तिच्या कामाचे महत्त्व कच्छमधील भूकंपानंतर विशेषत्वाने समजले.\nया सगळ्या गदारोळात प्रीतीला विसावा कुठे मिळतो त्या दिवशी आमच्या गप्पा झाल्यावर संध्याकाळी ती मला भीमसर तलावाच्या काठावर घेऊन गेली. मावळतीचे सूर्यकिरण तलावाच्या पाण्यावर चमकत असताना तलावाच्या काठावर उभारलेल्या छोटय़ा स्टेजवर अनेक प्रकारच्या वाद्यांची आणि कलाकारांची लगबग सुरू होती. समोरच एक किल्ल्यासारखी मोठी भिंत आणि त्याला जोडून अ‍ॅम्फी थिएटरसारख्या पायऱ्या होत्या. सूर्य मावळता-मावळता तिथे जलसा सुरू झाला. ‘संगीत रेहाण’ नावाचा त्या दिवशी आमच्या गप्पा झाल्यावर संध्याकाळी ती मला भीमसर तलावाच्या काठावर घेऊन गेली. मावळतीचे सूर्यकिरण तलावाच्या पाण्यावर चमकत असताना तलावाच्या काठावर उभारलेल्या छोटय़ा स्टेजवर अनेक प्रकारच्या वाद्यांची आणि कलाकारांची लगबग सुरू होती. समोरच एक किल्ल्यासारखी मोठी भिंत आणि त्याला जोडून अ‍ॅम्फी थिएटरसारख्या पायऱ्या होत्या. सूर्य मावळता-मावळता तिथे जलसा सुरू झाला. ‘संगीत रेहाण’ नावाचा गावातील स्त्री-पुरुष तळ्याकाठी भरणाऱ्या या जलशाला येऊन निवांत झाले होते आणि आपल्या छोटय़ा मुलीला मांडीवर खेळविणारी प्रीती समाधानाने त्या सगळ्या वातावरणाकडे बघत होती.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n��आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=362%3Atrek-&id=251119%3A2012-09-20-17-24-19&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=365", "date_download": "2020-10-01T01:04:23Z", "digest": "sha1:27T4VFH53GDDYG634XICX64RQ3QKKW3F", "length": 9358, "nlines": 13, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "थेऊरचा चिंतामणी", "raw_content": "\nअभिजित बेल्हेकर - शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२\nमंदिर परिसरातीलच एका ओवरीत, त्या चिंतामणीच्या सान्निध्यात त्यांचा तो अखेरच्या काळातील मुक्काम होता. एकीकडे अनेक वैद्यांचे उपचार सुरू होते, तर दुसरीकडे अभिषेकाची ती अखंड संततधारही चालू होती. गजाननाचा धावा करत अनुष्ठान जप तपास बसलेल्या ब्राह्मणांचा मंत्रोच्चार टिपेच्या स्वरात पोहोचला होता. एवढय़ात.. अभिषेकाची ती धार तुटली आणि तिकडे तो गजाननाचा धावाही मराठेशाहीचा शूर-कर्तबगार पेशवा अगदी अकाली त्या चिंतामणीच्या पायी चिरनिद्राधीन झाला.\nश्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनकार्यातील हा अखेरचा प्रसंग ज्याने आमच्या कर्तबगार, शूर मराठेशाहीला काहीसे भावुक केले आणि अष्टविनायकातील थेऊरलाही एक नवी ऐतिहासिक ओळख बहाल केली.\nपुण्याहून थेऊर बावीस किलोमीटर. गावापर्यंत पुण्याची शहर बससेवा सतत धावते. निवांत स्थळ, धार्मिक वलय आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमीने थेऊरला पर्यटक, भाविकांची सतत वर्दळ असते. तीन बाजूने वेढा पडलेल्या मुळा-मुठेच्या कवेत हे छोटेसे गाव वसलेले आहे.\nगावात आपण येतो तेच चिंतामणीच्या दारात. कधीकाळी हरिपंत फडक्यांनी बांधलेला फरसबंदी मार्गच आजही आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन येतो. मंदिराभोवती तट आहे. या तटातील उत्तराभिमुखी दरवाजातून मंदिर आवारात आपला प्रवेश होतो. चिरेबंदी बांधणीतले मंदिर, पुढय़ात लाकडी, कौलारू सभामंडप आणि मंदिराभोवती तटाला लागून ओवऱ्या अशी या मंदिराची रचना. पैकी मूळ मंदिर मोरया गोसावी यांच्या कुळातील चिंतामणी महाराज देव यांनी चाळीस हजार रुपये खर्चून बांधले. पुढचा लाकडी सभामंडप माधवराव पेशव्यांनी उभारला.\nमंदिराच्या दारातच एक भलीमोठी घंटा टांगलेली आहे. चिमाजीअप्पांनी वसई विजयोत्सवाची प्रतीके म्हणून लुटून आणलेल्या पोर्तुगिजांच्या घंटांपैकी ही एक. या घंटेवर काही इंग्रजी अक्षरेही दिसतात, पण त्याचा अर्थ लागत नाही. हौसेने ही घंटा वाजवायची आणि सभामंडपात शिरायचे.\nपेशव्यांनी बांधलेला हा कौलारू-लाकडी सभामंडप आजही सुस्थितीत आहे. या मंडपाच्या मधोमध कारंज्याचा एक हौद आहे. हे कारंजे सध्या बंद आहे. ते सुरू करता आले तर त्याच्या शब्दातील सौंदर्य खऱ्याअर्थाने उमलून येईल.\nसभामंडपात आल्याबरोबर समोर गाभाऱ्यातील पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची आसनस्थ चिंतामणीची प्रसन्न मूर्ती दर्शन देते. शेंदूरभारल्या मूर्तीच्या भाळी असलेले ते जास्वंदीचे फूल आणि दूर्वाची जुडी त्याच्या सौंदर्यात भर घालत असते. त्याचे ते क्षणभराचे दर्शनही मन प्रसन्न करून जाते.\nचिंतामणीचे हे प्रसन्न दर्शन घेऊन भोवताली फिरू लागलो, की तिथल्याच एका ओवरीत ठेवलेली माधवराव पेशव्यांची प्रतिमा थेऊरभोवती घडलेल्या त्या इतिहासात घेऊन जाते. थोरले माधवराव पेशवे यांची थेऊरच्या चिंतामणीवर मोठी भक्ती होती. ते इथे वारंवार दर्शनास येत. यातूनच चिंतामणीचा नित्य सहवास घडावा म्हणून त्यांनी थेऊर गावात स्वत:साठी एक टोलेजंग वाडा बांधून घेतला. तट, बुरूज, महादरवाजा, नगारखाना असलेला हा वाडा अद्याप थेऊर गावात पाहता येतो. येथील यशवंत साखर कारखान्यातर्फे याची निगा राखली जाते. वाडय़ाच्या आतील वास्तू ढासळल्या असल्��ा तरी तेथील जोत्यावरून त्या वेळेच्या बांधकामाची कल्पना येते. आपल्या अखेरच्या आजारपणातही माधवराव पेशव्यांनी चिंतामणीवरची ही श्रद्धा न सोडता स्वत:ला त्याच्याच हवाली केले. अखेर त्याचाच धावा करत १८ नोव्हेंबर १७७२ रोजी त्यांनी आपला प्राण इथे चिंतामणीच्या दारी सोडला. सारी मराठेशाही दु:खात बुडाली. इथे मुळा-मुठा नदीच्या काठावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी रमाबाईदेखील सती गेल्या. मुळा-मुठेच्या काठावरचे हे वृंदावन रमा-माधवरावांच्या या हृद्य आठवणी आजही कवटाळून आहे. दरवर्षी कार्तिक वद्य अष्टमीला इथे माधवराव-रमाबाईंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो.\nथेऊरला यावे. इथल्या चिंतामणीचे प्रसन्न दर्शन घ्यावे. बरोबरीने हा इतिहास पाहावा. जमले तर जुन्या थेऊरमधील लक्ष्मी आणि महादेवाची प्राचीन मंदिरे पाहावीत. इथला साखर कारखाना बघावा. इथले गोड पेरू खावेत आणि आपल्या मुशाफिरीच्या आठवणीत आणखी एक स्थळ जोडावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/warning-action-against-trash-cans/articleshow/71998647.cms", "date_download": "2020-10-01T02:09:55Z", "digest": "sha1:RWVLVCEROJJ34T3HYN77J5LJVXQGU2FX", "length": 11820, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांमधून शहराच्या हद्दीत घनकचरा आणि हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ टाकत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला आळा घालण्याकरिता महापालिकेमार्फत फिरती पथक तैनात करण्यात आली असून, पालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.\nमहापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या गावांमधून त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्पन्न होणारा घनकचरा, हॉटेल वेस्ट महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये टाकण्यात येत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेमार्फत फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकामार्फत महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये बाहेरुन येणारा कचरा टाकणाऱ्या व्यावसायिक व ��ागरिकांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या कार्यक्षेत्रामध्ये बाहेरुन येणारा कचरा टाकल्याने आढळून आल्यास नागरिकांनी छायाचित्रासहित माहिती महापालिकेला द्यावी. कचरा टाकण्याऱ्याचे छायाचित्र ९९२२५०१८७२ क्रमांकावर व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून पाठविण्याचे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nसुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचव...\nSaurabh Rao: करोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणू...\n'तीन महिलांची चौकशी करून ड्रग्जचा प्रश्न सुटणार नाही'...\n; प्रशासनाने दिले 'हे' ...\nआई-वडिलांना शांती लाभली असेल... पौर्णिमा कोठारींची भावना महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, ��ाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-journalist-raises-awareness-about-masks-and-compare-donkey-video-viral-324495", "date_download": "2020-10-01T02:40:57Z", "digest": "sha1:PL35M3PBYO6IIAHUCOUEFBGPYGDVRUU5", "length": 13742, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : ...म्हणून पत्रकारानं घेतली गाढवाची मुलाखत | eSakal", "raw_content": "\nVideo : ...म्हणून पत्रकारानं घेतली गाढवाची मुलाखत\nजगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेकजण वापरताना दिसत नाही.\nपाटना (बिहार): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेकजण वापरताना दिसत नाही. मास्कचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आता एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nVideo : कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा...\nया व्हिडिओमध्ये एका पत्रकाराने गाढवाची मुलाखत घेतली आहे. विनामास्क आणि सॅनिटाइझ न करता रस्त्यावर बसलेल्या गाढवाची मुलाखत घेत असताना त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनाही हा पत्रकार प्रश्न विचारत आहे. या मुलाखतीमधून मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याबाबत जनजागृती केली जात असल्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. मास्क न वापरणाऱयांची तुलना गाढवासोबत करून नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम पत्रकाराने केले आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून कौतुक करताना दिसत आहेत.\nगाढवाची मुलाखत घेणाऱ्या या पत्रकाराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाँद नवाबची आठवण होते. मास्क न घालणाऱ्यांची गाढवासोबत तुलना करून एकप्रकारे खिल्ली उडवली असली तरीही मा���्क किती अत्यावश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न अनोख्या पद्धतीने केला आहे.\nआईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू...\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआमिर खानने शेअर केला व्हिडिओ, 'पाणी फाऊंडेशन'मुळे साता-यातील गावात नापीक जमिनीचं झालं जंगलात रुपांतर\nमुंबई- बॉलीवूड अभिनेता आमिर खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान त्याच्या 'पाणी ...\nVideo: 'योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते'\nनवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मला माहिती आहे की, त्यांच्या...\nVideo: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर आठवले म्हणाले…\nनवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित युवतीवर झालेल्या अत्याचाराचा व हत्येच्या अमानुष घटनेचा मी निषेध करत असून, हे अमानवीय कृत्य करणाऱ्या...\nVideo: प्रपोज राहिलं बाजूला; तोंडावरच बसली लाथ\nलंडन : प्रेमासाठी काय पण, असे बोलले जाते. शिवाय, रोमॅंटिक क्षण कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्या लढवतात. असाच एक क्षण...\nVideo: खेळाडूच्या दोरीवरील आगळ्या वेगळ्या उड्या पाहाच\nनवी दिल्लीः अनेकजण दोरीवर उड्या मारत असतात. पण, एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने दोरीवर वेगळ्या पद्धतीने उड्या मारल्या असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला...\nसुशांतचा अंतिम संस्कारादरम्यानचा 'तो' व्हिडिओ पाहून चाहत्यावर भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली 'आत्ताच्या आत्ता डिलीट करा'\nमुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिने उलटून गेले. या तीन महिन्यात त्याच्या मृत्युशी संबंधित अनेक गोष्टींवर तपास सुरु आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-one-crore-deal-break-jail-344307", "date_download": "2020-10-01T00:38:13Z", "digest": "sha1:BNKVNLKDIH6XBWMONFI3ARXHL6FKGEZP", "length": 18001, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "सिनेस्‍टाईल...जेल तोडण्यासाठी एक कोटीची डील; ठरल्‍याप्रमाणे झालेही पण | eSakal", "raw_content": "\nसिनेस्‍टाईल...जेल तोडण्यासाठी एक कोटीची डील; ठरल्‍याप्रमाणे झालेही पण\nनऊ महिने होऊनही जामीन मिळत नाही, म्हणून मगरेच्या मार्गदर्शनात जेलची सुरक्षा व्यवस्था भेदून पळून जाण्याच्या प्लॅनवर कामाला सुरवात झाली. अशातच सुशील मगरेचा साथीदार आणि पुणे दरेाड्यातील संशयित अमित ऊर्फ नितेश सुदर्शन चौधरी हा जामिनावर बाहेर पडल्यावर त्याने मगरेला जेलच्या भिंतीवरुन मागेल ते, पुरवल्याने कैद्यांवर त्याची छाप पडली होती.\nजळगाव : जिल्‍हा कारागृहाच्या बॅरेकमध्ये असताना बडतर्फ पोलिस कर्मचारी सुशील अशोक मगरे याने आपल्याकडे एक कोटी रुपयांचे सोने आहे. ते मोडून प्रत्येकाच्या वाट्याला १० लाख रुपये येतील, असे आमिष दाखविल्यानंतर जेल तोडून पळून जाण्याच्या ‘प्लॅन’वर काम सुरू झाले. अखेर २५ जुलैला आतील दोघे कैदी व बाहेरील टोळक्यांच्या मदतीने जेल तोडून तिघे फुर्रर्र झाल्याचे अटकेतील संशयितांनी तपासात सांगितले.\nसुशील अशोक मगरे ज्या बॅरेक मध्ये होता, त्याच बॅरेकमध्ये आठ दिवसांपूर्वीच सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील हे दोघेही आलेले होते. नवख्या गुन्हेगारांना कारागृहातूनच गुन्हेगारी विश्वाचे ज्ञान मिळते.. जेलची पदवी घेउन बाहेर पडल्यावर हे गुन्हेगार अधिकच कठोर होतात, हा आजवरचा अनुभव आहे.\nबॅरेकमध्ये असलेल्या ४० इतर कैद्यांना सोडून सागर व गौरव यांना सुशील मगरेचे आकर्षण होतेच. नऊ महिने सुशील मगरे या गुन्हेगारीतील कुलगुरू ठरलेल्या अट्टल गुन्हेगाराचे पोलिसी मार्गदर्शन बॅरेक मधील संशयितांना आणि जेलच्या इतर गुन्हेगारांना मिळत होते.\nअसा सुरु झाला प्लॅन\nनऊ महिने होऊनही जामीन मिळत नाही, म्हणून मगरेच्या मार्गदर्शनात जेलची सुरक्षा व्यवस्था भेदून पळून जाण्याच्या प्लॅनवर कामाला सुरवात झाली. अशातच सुशील मगरेचा साथीदार आणि पुणे दरेाड्यातील संशयित अमित ऊर्फ नितेश सुदर्शन चौधरी हा जामिनावर बाहेर पडल्यावर त्याने मगरेला जेलच्या भिंतीवरुन मागेल ते, पुरवल्याने कैद्यांवर त्याची छाप पडली होती. त्याचाच फायदा घेत पैसा आणि गुन्हेगारी विश्वात स्थापित करण्याचा प्लॅन या नवख्या गुन्हेगारांच्या भेज्यात उतरवण्यात मगरे यशस्वी ठरला.\nएक कोटीचे नुसते सोनेच\nअटकेतील सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील, जगदीश पाटील यांनी पोलिस केाठडीत वेगळीच माहिती उघड केली. मगरेच्या सांगण्यानुसार त्याने पुणे दरोड्यातील खरा मुद्देमाल पोलिसांना दिलाच नाही.. जो जप्त झाला तो सर्व नकली होता. ‘असली माल तो, अपने पास है..’ एक कोटी रुपयांचे सेाने आपल्याकडे आहे. जेलमधून बाहेर निघण्याचा प्लॅन सक्सेस झालाच तर.. आपसात ते सोनं आपण वाटून घेऊ. प्रत्येकाच्या वाटेला १० लाखांचा माल येईल, असे आमिष त्याने दाखवल्याचे अटकेतील संशयित आता सांगताय.\nगुन्हेगारीचा मास्तर मगरे याने गाडून ठेवलेल्या एक कोटीच्या सोन्याचे जाळे टाकले. त्यात अडकल्यावर प्रत्येकाच्या वाट्याला १० लाख आल्यावर मस्त मुंबईत हवा तो धंदा सेटल करुन मिळेल.. अन्‌ मुंबईच्या भाईगिरीत जम बसला तर..’ असे स्वप्नरंजन हे संशयित रंगवू लागले होते. अखेरीस त्यांना अटक झाली व स्वप्नंभग झाला. जेल तेाडून पळाल्यापासून दोन-दोन दिवस खायला काही नव्हते.. उपाशीच भटकत होतो असेही एकाने सांगितले.\nजगदीश पाटील, नंतर सागर, नागेश पिंगळे, अमित चौधरी आणि गौरव यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांची जिल्‍हा कारागृहात रवानगी झाली. ‘साहेब, आम्हाला येथूनच नाशिक किंवा इतर कारागृहात पाठवून द्या’ अशी विनंती या टोळीने केली आहे.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलासादायक जळगाव जिल्ह्यात ९१४ जण झाले कोरोनामुक्त‍\nजळगाव ः गेल्या चार महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे जळगाव जिल्ह्यात संक्रमण प्रचंड वाढले होते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दिलासादायक...\nऑडिओ क्लिप व्हायरलनंतर भाजपात खळबळ, चंद्रकांतदादानी खडसेंशी ऑनलाइन साधला संवाद\nजळगाव : नाराज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. त्यात मंगळवारी रात्री खडसेंची...\n विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी\nचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व व्यवहार बंद होते. मात्र, त्या काळातही महावितरणने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा...\nजळगावात ‘एसीबी’ची कारवाई; एक हजारांची लाच घेताना तलाठीला रंगेहाथ पकडले\nजळ���ाव ः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत एकीकडे कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी रात्रींचा दिवस करून विविध उपाय करीत आहे, दुसरीकडे मात्र त्यांच्या...\nप्रश्नसंच उपलब्ध करून द्या; कोणी केली पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे मागणी\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापूर्वी त्यांना प्रश्नसंच उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी...\nराजकीय इच्छाशक्तीचा अभावामूळे केळीच्या नंदनवनात निर्यातवाढ खुंटली\nरावेर : आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून ७० हजार टन केळी निर्यात होते आणि तेथून मुंबईपर्यंत केळी कंटेनरची वाहतूकही रेल्वेने केली जाते. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bedana-exports-will-be-registered-online-333962", "date_download": "2020-10-01T00:46:49Z", "digest": "sha1:ILHUG43EZPP6XEJCLYK7JA673PXT52ML", "length": 17300, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "संकटातील शेतकऱ्यांना संधी; बेदाणा निर्यातीची होणार ऑनलाईन नोंदणी | eSakal", "raw_content": "\nसंकटातील शेतकऱ्यांना संधी; बेदाणा निर्यातीची होणार ऑनलाईन नोंदणी\nकेंद्र सरकारच्या क्‍लस्टरमध्ये सांगली, नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाचा समावेश आहे. द्राक्षाच्या धर्तीवर यंदा सांगली जिल्ह्याचा बेदाणा क्‍लस्टर म्हणून ओळख निर्माण होणार आहे.\nसांगली : केंद्र सरकारच्या क्‍लस्टरमध्ये सांगली, नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाचा समावेश आहे. द्राक्षाच्या धर्तीवर यंदा सांगली जिल्ह्याचा बेदाणा क्‍लस्टर म्हणून ओळख निर्माण होणार आहे. केंद्र सरकारचे धोरणांतर्गत ऍपेडा आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे ( मांजरी) यांच्या पुढाकारांचे येत्या हंगामापासून बेदाणा निर्यातीसाठी ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.\nद्राक्ष बागांच्या निर्यात नोंदणीच्या वेळीच त्याच सॉप्टवेअरमध्ये शेतकरी आता बेदाण्याची नोंदणी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कोरोना संकटात बाजारपेठेच्या शोधात अ���लेल्या शेतकऱ्यांना एक संधी यामुळे निर्माण होणार आहे.\nसांगली जिल्ह्यात आणि कर्नाटकातील विजापूरपर्यंत पसरलेले प्रचंड द्राक्षबागेचे क्षेत्र विस्तारलेय. द्राक्ष विक्रीला पर्याय म्हणून बेदाणा तयार केला जातो. सन 1980 च्या दशकात भारतात बेदाणा आयात होत असे. सद्यस्थितीत बेदाणा इंडस्ट्री म्हणून मोठी बनतेय. हा आता वर्षभर चालणारा उद्योग झाला आहे. सन 2017 मध्ये वर्षी सांगलीच्या बेदाण्याला जी. आय. मानांकन मिळाले आहे. बेदाणा निर्यातीही होते. यामुळे आणखी मोठी संधी निर्माण होण्याची संधी आहे. द्राक्षा विक्रीऐवजी पर्याय म्हणून बेदाणा निर्मिती सुरू झाली. वर्षाला दीड-दोन लाख टनांहून अधिक उत्पादन आणि 60-70 हजार टन निर्यात असे ठोबळमानाने चित्र आहे.\nसन 2020 च्या द्राक्ष हंगाम सांगतेवर कोरोनाचे संकट ओढवल्याने अनेक उत्पादकांना प्रति किला उत्पादन खर्च 20-22 रुपये नव्हे तर त्यांची विक्री केवळ 5-7 रुपये किलोने करावी लागली. द्राक्ष उद्योगावर संकटाची मालिका गेल्या वर्षी यामुळे अधिक गडद झाली. लॉकडाऊनने केवळ मार्केटींगचीच नव्हे तर निर्यातीच्या द्राक्षापासूनही बेदाण्याचाच पर्याय नाविलाज म्हणून निवडावा लागला. हे ताजे उदाहरण असल्यामुळे यापुढे बेदाण्याची अधिकाधिक बाजारपेठेचा देशांतर्गत विचार करतानाच निर्यातीवरही भर द्यावाच लागणार आहे.\nऑनलाईन नोंदणी आणि निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारपेठेतील बेदण्याच्या दरात वाढीला स्थिती पोषक होण्यास मदत होणार आहे. हा निर्णय केवळ सांगली नव्हे तर नाशिकसह, सोलापूर, अहमदनगर, जालना जिल्ह्यात द्राक्षाचा विस्तार सुरु आहे. त्यांनाही याचा फायद्या होईल. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण, सर्व पोषणमूल्ये असलेला बेदाणा तयार व्हायला हवा. आपल्या शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आहे. आज जागतिक बाजारपेठ वाढते आहे. त्या बाजारपेठेत आपला बेदाणा जाण्यासाठी संशोधन व्हायला हवे, उत्पादनापासून मार्केटिंग पर्यंत बदल व्हायला हवेत. खर्च कमी करण्यासाठी एखादी अधिकृत संस्था व्हायला हवी आहे.\n- बेदाण्यात अमेरिका, टर्कीची छाप\n- बेदाणा सल्फर न वापरता सुर्यप्रकाशात वाळवला जातो\n- युरोपमध्ये अमेरिका, नंतर टर्कीचा बेदाणा प्राधान्य\n- तेथे बेदाण्याच्या रंगाऐवजी पोषणमूल्यांवर भर\n- उलट भारतीय बाजारात रंगाला महत्त्व\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आण��� विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबनावट नोटरी करुन मत्सबिज केंद्र बळकविण्याचा प्रयत्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\nनाशिक : बनावट नोटरी करुन मत्सबिज केंद्र बळकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार जमीर...\nएमएचटी-सीईटी परीक्षेला उद्यापासून सुरुवात; ४ लाख ५१ हजार ९०६ विद्यार्थी प्रविष्ठ\nनाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी.एस्सी (कृषी) अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक एमएचटी-सीईटी परीक्षेला उद्या (ता. १) पासुन सुरुवात...\nआईवरून शिवीगाळ केल्याने तरुणाने केला खून; १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा\nनाशिक : आईवरुन शिवीगाळ केल्याच्या रागातून पोटात चाकू खुपसून खून केला. या प्रकरणी १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा झाली. काय घडले तेव्हा वाचा.....\nमहापालिकेला हवे अतिरिक्त तीनशे दशलक्ष घनफुट पाणी\nनाशिक : गंगापूर धरण समूहासह दारणा व मुकणे धरणे फुल्ल झाल्याने तसेच गेल्या वर्षी दोनशे दशलक्ष घनफुट अतिरिक्त पाणी वापरण्यात आल्याने यासर्व बाबींचा...\nराजकीय इच्छाशक्तीचा अभावामूळे केळीच्या नंदनवनात निर्यातवाढ खुंटली\nरावेर : आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून ७० हजार टन केळी निर्यात होते आणि तेथून मुंबईपर्यंत केळी कंटेनरची वाहतूकही रेल्वेने केली जाते. या...\nमहापालिका हद्दीबाहेर विकासाची नवीन संधी उपलब्ध होणार - राधाकृष्ण गमे\nनाशिक : राज्य शासनाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिका हद्दीपासून दोन किलोमीटर अंतरावर योजना राबविल्यास जादा एफएसआय देऊ केला आहे. त्यावर कुठलाही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/google-dog-searched-burglary-suspect-nashik-marathi-news-345130", "date_download": "2020-10-01T01:56:46Z", "digest": "sha1:RCKWJRRF4NJP5BS2ZZ2UIEU4IFUXWGWL", "length": 15941, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "शाब्बास 'गुगल'! 'तो' ठरतोय गुन���हेगारांचा कर्दनकाळ; कामगिरीचं होतयं कौतुक | eSakal", "raw_content": "\n 'तो' ठरतोय गुन्हेगारांचा कर्दनकाळ; कामगिरीचं होतयं कौतुक\n अहो पण हा गुगल म्‍हणजे लोकप्रिय सर्ज इंजिन नव्‍हे, तर पोलिसांच्‍या पथकातील श्‍वान आहे. यापूर्वीही त्याने अनेक गुन्‍हे उघडकीस आणण्यात मदत केली आहे. जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत.\nनाशिक : शाब्बास गुगल अहो पण हा गुगल म्‍हणजे लोकप्रिय सर्ज इंजिन नव्‍हे, तर पोलिसांच्‍या पथकातील श्‍वान आहे. यापूर्वीही त्याने अनेक गुन्‍हे उघडकीस आणण्यात मदत केली आहे. जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत.\nतो ठरतोय गुन्हेगारांचा कर्दनकाळ\nबनावट चावीचा वापर करून घरातून ९० हजारांची चोरी झाल्‍याचा गुन्‍हा गेल्या शुक्रवारी (ता.४) घडला होता. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर आठवडाभरात या घटनेतील संशयित गुगलच्‍या सहाय्याने पोलिसांनी ताब्‍यात घेतला. खोडेनगर येथील बापू नाना कॉलनीतील किनारा अपार्टमेंटमधील फ्लॅटमधून शुक्रवारी बनावट चावीचा वापर करत चोरट्यांनी घरातून ८० हजारांची रोकड व दहा ग्रॅम सोन्‍याची पोत असा एकूण ९० हजारांचा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी अन्‍सारी इसमोहम्‍मद अजमुल्‍ला यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्‍हे शाखेतील श्‍वान (गुगल) ला पाचारण केले. संशयिताचा येण्या-जाण्याच्‍या मार्गाचा माग गुगलने यशस्‍वरीत्‍या काढला. यातून हा गुन्‍हा उघडकीस आला असून, घटनेतील संशयित मुजफर अमिन शेख यास अटक केली. त्‍याच्‍याकडून चोरीस गेलेला ६४ हजारांचा माल हस्‍तगत केला. या कामगिरीबद्दल मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी गुगलचे अभिनंदन केले. गुन्ह्याची उकल करण्याकरिता वरिष्ठ निरीक्षक ए. आर. जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली श्‍वान पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी. बी. मोरे, श्‍वान हस्‍तक गणेश कोंडे, अरुण चव्‍हाण यांनी प्रयत्न केले.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी\nनाशिक पोलिसांची मानही उंचावली\nगुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. विशेष म्हणजे गुन्हे शोधण्यात नाशिकच्या श्वानांनी अव्वल स्थानह�� पटकावलेले आहे. यामुळे नाशिक पोलिसांची मानही उंचावली आहे. अगदी स्त्रीभ्रूण हत्येपासून ते खुनाच्या आरोपी, अनेक महत्वांच्या गुन्ह्यात श्वानांची भूमिका अग्रस्थानी राहिलेली आहे. श्वानांचे काम सध्या वेगवान सुरू असल्याने समाधान आहे.\nहेही वाचा > संतापजनक कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ\nसंपादन - ज्योती देवरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोना फायटर ग्रुपच्या माध्यमातून दिले ऑनलाइन शिक्षण\nसोलापूर ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी-अ (ता. माळशिरस) येथील शिक्षिका स्मिता कापसे-देशमुख यांनी ज्या...\nगॅजेट्स : इंटरनेट ब्राऊझिंगही आता अस्सल भारतीय\nआत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय डेटा सुरक्षेसाठी केंद्र सरकारने नुकतेच अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली. त्यानंतर तत्सम ॲप्सला देशी...\nभाषा मनाला इतरांशी जोडण्याचे काम करते ; उध्दव महाजन बिस्मिल\nसोलापूरः कुठली ही भाषा असू दे, ती मनाला जोडण्याचे काम करते. दोन मने सांधण्याचे काम भाषा करते. भाषा ही कुणा एका धर्म, समुदाय, प्रांत यांची विरासत नसते...\nवेदनेच्या काळोखात इतरांसाठी जगण्याचा न्याय ठरला भारी ; डॉ. निर्मलकुमार तापडिया यांचा लढा\nसोलापूरः मी दवाखान्यात जेव्हा कोरोनाने ऍडमिट झालो तेव्हा या स्थितीत माझ्याजवळ काय आहे याचा विचार केला. तेव्हा आठवले की मी फक्त कोरोना रुग्णांना...\nगुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या 'गुगल'चा वाढदिवस; कामगिरीचे सर्वत्र कौतुक\nनाशिक : हॅप्पी बर्थडे गुगल अहो पण हा गुगल म्‍हणजे इंटरनेटवरील लोकप्रिय सर्च इंजन नव्‍हे, तर पोलिसांच्‍या पथकातील एक श्‍वान आहे....\nपावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती भरा ऑनलाइन\nसोलापूर ः जिल्ह्यात मागील आठवड्यात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/recipe/", "date_download": "2020-10-01T02:02:01Z", "digest": "sha1:3CAXAS4YGYP5BMZGOWXVK5JE6GETQR62", "length": 9821, "nlines": 128, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "पौष्टिक आणि शाकाहारी खजूर केक | पौष्टिक आणि शाकाहारी खजूर केक | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nपौष्टिक आणि शाकाहारी खजूर केक\nटेक अ बाईट किचन - उपवासाची इडली / Farali Idli\nटेक अ बाईट किचन - आता करा टमटम फुगलेली उपवासाची पोळी / उपवास पोळी\nस्वादिष्ट रेसिपी इन मराठी - शेंगदाणा चटणी\nस्वादिष्ट रेसिपी इन मराठी - चटपटीत गाजर कोशिंबीर\nस्वादिष्ट रेसिपी इन मराठी - उपवासाचे कच्च्या केळाची भजी\nस्वादिष्ट रेसिपी इन मराठी - रवा वडा रेसिपी\nस्वादिष्ट रेसिपी इन मराठी - मोड आलेल्या मटकीची उसळ / भाजी\nस्वादिष्ट रेसिपी इन मराठी - तांदळाचे घावणे\nस्वादिष्ट रेसिपी इन मराठी - पिझ्झा रेसिपी\nस्वादिष्ट रेसिपी इन मराठी - बनाना मिल्क शेक\nसुप्रिया'ज किचन - पौष्टिक पंचखाद्य खिरापत लाडू\nसुप्रिया'ज किचन - गव्हाच्या पिठाच्या कणकेचे मोदक, गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक\nटेक अ बाईट किचन - प्रोटीन मोदक/ नाचणी चे मोदक, गणपती विशेष - ४\nटेक अ बाईट किचन - अवघ्या ५ मिनटात बनवा झटपट दाळव्याचे मोदक, गणपती विशेष - ३\nश्रावगी'ज किचन - गौरी गणपती प्रसाद, खिरापत आणि पंचखाद्य\nश्रावगी'ज किचन - खुसखुशीत करंजी\nश्रावगी'ज किचन - तळलेले मोदक\nसुप्रिया'ज किचन - गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक\nटेक अ बाईट किचन - खीरकदम/रसकदम मोदक गणपती विशेष - २\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रु���्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/literature/books/articleshow/53879615.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T02:28:34Z", "digest": "sha1:4BAJMELXARFTIJVT6LML6JSJDPMOIPYS", "length": 18362, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोणत्याही देशातील वित्तीय (फायनान्शियल) व विशेषकरून बँकिंग व्यवस्थेतील प्रगतीचा आणि विश्लेषणात्मक स्वरूपाचा अभ्यास हा जागतिक पैसाविषयक (मॉनेटरी) आणि वित्तीय व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच करता येईल, हे जागतिकीकरणाच्या आर्थिक प्रगतीमधलं महत्त्वाचं सूत्र आहे.\nकोणत्याही देशातील वित्तीय (फायनान्शियल) व विशेषकरून बँकिंग व्यवस्थेतील प्रगतीचा आणि विश्लेषणात्मक स्वरूपाचा अभ्यास हा जागतिक पैसाविषयक (मॉनेटरी) आणि वित्तीय व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच करता येईल, हे जागतिकीकरणाच्या आर्थिक प्रगतीमधलं महत्त्वाचं सूत्र आहे. नेमक्या याच सूत्राची चौकट आखून भारतीय वित्तीय (जास्त जोर बँकिंग क्षेत्रावर) व्यवस्थेतील वैशिष्ट्यांची आणि त्यातील बदलांची मीमांसा डॉ. एच. वाय. कुलकर्णी यांनी जागतिक पैसाविषयक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केली आली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘इंडियन फायनान्शियल सिस्टम इन द वर्ल्ड मॉनेटरी ऑर्डर’ या विस्तृत ग्रंथातून लेखक यांनी संशोधनात्मक मीमांसा केली आहे. जागतिक पैसाविषयक व्यवस्थेतील भारतीय वित्तीय व्यवस्थेचे या ग्रंथातून दर्शन घडते.\nया पुस्तकाची सर्वात महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे या विषयाला लाभलेली ‘जागतिक पैसाविषयक व्यवस्थे’ची भक्कम पार्श्वभूमी. ही पार्श्वभूमी आपल्यासमोर उलगडत जाते ती आर्थिक ऐतिहासिक महत्त्वाच्या संदर्भांतून. उदाहरणार्थ सुवर्ण मानक (गोल्ड स्टँडर्ड) व्यवस्थेचा उदय आणि पाडाव, ब्रेटन वुडस व्यवस्था, जागतिक महायुद्धानंतरचं राजकीय, आर्थिक, व्यापारी दृष्टिकोनातून व व्यवहारातून झालेलं एककीकरण, आंतरराष्ट्रीय पैसाविषयक व्यवस्थेचा १९४७ ते २०१० कालावधीतील विकास, याच व्यवस्थेतील समस्या सुधारणांचा प्रस्ताव आणि त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) पुनर्संघटनेसंबंधीचा प्रस्ताव यासारख्या विषयांचा विस्तृत पट लेखकानं आर्थिक इतिहासाची संकलनपद्धती वापरून आपल्यासमोर ठेवला आहे.\nपुस्तकाच्या पहिल्या भागाच्या निष्कर्षात लेखकाचं विश्लेषणात्मक मत मांडलं गेलंय. प्रस्तुत भाग ‘विस्तृत माहिती’ या प्रकारात मोडतो. मात्र त्या संदर्भातील बहुतांश आधार हा ऐतिहासिकदृष्ट्या आधी व्यक्त झालेली मतमतांतरे हाच आहे. या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात भारतीय वित्तव्यवस्थेचा इतिहास आपल्यासमोर उलगडत जातो. हा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक दीर्घ स्वरूपाचा आहे. भारतीय वित्तीय व्यवस्थेचा विचार करताना लेखकानं झुकतं माप बँकिंग क्षेत्राला दिलं आहे. उदाहरणार्थ भारतीय चलन व्यवस्थेबरोबर एतद्देशीय बँकिंग, आधुनिक बँकिंगचा विकास, भारतातलं बँकिंगचं भवितव्य यासारखे विषय लेखकाने विस्तृतरीत्या चचिले आहेत. मात्र यानंतर पुस्तकात विकसित होणाऱ्या गोष्टींचा अनुक्रम व त्या संबंधातील लेखकाची तार्किक चौकट समजावून घेताना आपला गोंधळ होऊ शकतो. उदाहरणार्थ १७५० ते १९५० या कालावधीत विकसित झालेला कर्जासंबंधीच्या विकासाचा विचार, भारतातील इंपिरियल बँक, रिझर्व्ह बँक, पैसाविषयक बाजारातील रिझर्व्ह बँकेची भूमिका, स्टेट बँक, व्यापारी बँकांचं यशापयश यासारखे विषय या विविध प्रकरणांमध्ये काही एक अन्योन्य संबंध दर्शवीत नाहीत.\nपुस्तकाच्या उर्वरित भागात भारतातील आर्थिक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी बँकांच्या प्रगतीचा आलेख, भारतातील भांडवली बाजार, बँकेतर आर्थिक कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, अल्प बचत, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड यासारखे विषय आपल्यासमोर येतात. लेखकानं पुस्तकात भारतातील किंमतवृद्धी आणि सरकारच्या वित्तीय धोरणावर भाष्य केले आहे. हा विषय पुस्तकाच्या संदर्भ चौकटीत योग्यही आहे. मात्र हा विषय मांडण्यापूर्वी थोडीशी संदर्भ पार्श्वभूमी देता आली असती. सारासार विचार करता पुस्तकाचं उपयुक्ततामूल्य मोठं आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासकापासून ते अर्थतज्ज्ञांपर्यंत पुस्तकातील ऐतिहासिक विवेचन आणि व्यापक माहिती विविध आर्थिक सिद्धांतांच्या विकासाकरता अत्यंत महत्त्वाची आहे. पुस्तकात वापरलेली इंग्रजी भाषा सोपी आणि समर्पक आहे. मात्र संदर्भसूची आंतरराष्ट्रीय मानांकनात बसणारी नाही. जागतिक पैसाविषयक व्यवस्था आणि भारतीय वित्तीय व्यवस्था यांना जोडणाऱ्या समायिक दुव्याविषयी एखादं छोटं प्रकरण असणं गरजेचं होतं. ते तसं जोडलं गेलं असतं, तर पुस्तकाचं मूल्य द्विगुणित झालं असतं. हे काही मुद्दे असले, तरीही लेखकाचा हा प्रयत्न दखल घेण्याजोगाच आहे आणि म्हणूनच पुस्तकाला प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यां​ची प्रस्तावना प्राप्त झाली आहे.\nइंडियन फायनान्शियल सिस्टम इन द वर्ल्ड मॉनेटरी ऑर्डर, लेखक व प्रकाशकः डॉ. एच. वाय. कुळकर्णी, पानेः ३६३, किंमतः ६००रु.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nजिनपिंग यांचे राजकीय अंतरंग...\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया न��रात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/rjd-raised-questions-on-sushil-modi-for-watching-super-30/articleshow/70277531.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T01:39:07Z", "digest": "sha1:3OZ5EWY4TJHPEEWZTKCK57Z3ICZY56GY", "length": 13582, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिहार पूर: सिनेमा पाहणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड\nपुरामुळे राज्य संकटात असताना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी मात्र 'सुपर ३०' सिनेमा पाहत होते, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आ��े. सुशील मोदी सिनेमा पाहात असतानाचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.\nपुरामुळे राज्य संकटात असताना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी मात्र 'सुपर ३०' सिनेमा पाहत होते\nविरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे\nबिहारमध्ये आतापर्यंत पुरामुळे ६० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत\n'सुपर ३०' हा सिनेमा बिहार सरकारने टॅक्स फ्री केल्यानंतर अभिनेता ऋतिक रोशनने घेतली सुशील मोदी यांची भेट\nव्हायरल झालेल्या या भेटीच्या छायाचित्रांनंतर सुशील मोदी ट्रोल\nपुरामुळे राज्य संकटात असताना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी मात्र 'सुपर ३०' सिनेमा पाहत होते, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुशील मोदी सिनेमा पाहात असतानाचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.\nबिहारमध्ये आतापर्यंत पुरामुळे ६० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अशावेळी सिनेमा पाहण्यात दंग असलेल्या उपमुख्यमंत्र्यांवर राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने टीका केली आहे. 'सुपर ३०' हा सिनेमा बिहार सरकारने टॅक्स फ्री केल्यानंतर अभिनेता ऋतिक रोशनने राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची भेट घेतली. या भेटीची काही छायाचित्रे ऋतिकने सोशल मिडीयावर पोस्ट केली. यानंतर सोशल मीडियावरह सुशील मोदी ट्रोल झाले.\nराष्ट्रीय जनता दलाच्या ट्विटर हँडलवर लिहिलं होतं की, 'नि:शब्द बिहारचं संपूर्ण मंत्रिमंडळ बुधवारी रात्री सुशील मोदींच्या नेतृत्वाखाली मल्टीप्लेक्समध्ये फ्री जेवणासह सिनेमाचा आनंद घेत होते. मंत्र्यांच्ं यावर म्हणणं होतं की - पूर आला तर खाणं-पिणं, सिनेमा पाहणं सोडून द्यायचं का बिहारचं संपूर्ण मंत्रिमंडळ बुधवारी रात्री सुशील मोदींच्या नेतृत्वाखाली मल्टीप्लेक्समध्ये फ्री जेवणासह सिनेमाचा आनंद घेत होते. मंत्र्यांच्ं यावर म्हणणं होतं की - पूर आला तर खाणं-पिणं, सिनेमा पाहणं सोडून द्यायचं का\nराज्यातल्या १२ जिल्ह्यात पुरामुळे परिस्थिती बिघडली आहे. २४ लाख लोकांना पूराचा फटका बसला आहे. या १२ जिल्ह्यांसह आणी ६०० गावांमध्ये बिहारच्या अनेक नद्यांचं पाणी पसरलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्य��साठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nमायावतींच्या भावावर कारवाई, ४०० कोटींचा प्लॉट जप्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-leader-of-opposition-deepali-pradip-dhumal/", "date_download": "2020-10-01T00:31:27Z", "digest": "sha1:QS7J3LVAHKYD27WJG4ZKNLDDRJNPP2PC", "length": 3111, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pmc Leader of Opposition Deepali Pradip Dhumal Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : वारजे-माळवाडीत अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू; दररोज 200 टेस्ट होणार\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वारजे - माळवाडी परिसरात आजपासून अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी दररोज 200 टेस्ट होणार आहेत. पुणे महापालिका वारजे -कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.telsatech.org/page/how-to-transfer-emails-between-two-gmail-accounts/", "date_download": "2020-10-01T02:46:28Z", "digest": "sha1:SQOYVWGGRU7ZV5UXPXOZM6UHARPQQLYC", "length": 12953, "nlines": 35, "source_domain": "mr.telsatech.org", "title": "दोन Gmail खात्यांमधील ईमेल कसे हस्तांतरित करावे 2020", "raw_content": "\nदोन Gmail खात्यांमधील ईमेल कसे हस्तांतरित करावे\nवर पोस्ट केले १९-०४-२०२०\nएकाधिक जीमेल ईमेल दुसर्‍या जीमेल खात्यात हलवणे हे जीमेल मध्ये निर्मित एक डेड-सिंपल वैशिष्ट्य असावे, परंतु तसे नाही. सुदैवाने तरीही, आपण अद्याप या पृष्ठावरील टिपांचा वापर करून मोठ्या प्रमाणात खात्यांमधील Gmail संदेश हस्तांतरित करू शकता.\nनिश्चितच, आपण ईमेल किंवा दोन दुसर्‍या खात्यात अग्रेषित करू शकता परंतु आपण एकाच वेळी मोठ्या संख्येने ईमेल हलवू इच्छित असल्यास अग्रेषित करणे हा एक उत्तम पर्याय नाही. आपल्याला जीमेल-टू-जी-जी-मेल हस्तांतरण साधन आवश्यक आहे जेणेकरून एका खात्यामधील ईमेल अवघ्या काही मिनिटांच्या अवस्थेत दुसर्‍या खात्यात हलविले जातील.\nकदाचित आपणास नुकतेच एक नवीन-नवीन Gmail खाते मिळाले असेल आणि आपण ते आपले प्राथमिक खाते म्हणून वापरू इच्छित असाल आणि आपल्या इतर सर्व खात्यांना विसराल किंवा कदाचित आपण आपल्या Gmail ईमेलचा संग्रह एका वेगळ्या खात्यावर अधिक संचयनासह करू इच्छित असाल.\nकारण काहीही असो, खात्यांमधील जीमेल ईमेल हस्तांतरित करण्याचे सर्वोत्तम पर्याय खाली वर्णन केलेले आहेत. आपल्याला याहू, आउटलुक, जीमेल, इ. दरम्यान ईमेल हस्तांतरित करण्याची आवश्यकता असल्यास, दुवा तपासा.\nGmail सह Gmail ईमेल हस्तांतरित करा\nजीमेलकडे मेल आणि संपर्क आयात करण्याचे एक साधन आहे जे आपण ते करण्यासाठी वापरू शकता. कसे ते येथे आहे:\nस्त्रोत जीमेल खात्यातून (ज्यास ईमेल आपण हस्तांतरित करू इच्छित आहात असे एक), पर्याय मेनूमधून सेटिंग्ज उघडा आणि नंतर फॉरवर्डिंग व पीओपी / आयएमएपी वर जा. सर्व मेलसाठी पीओपी सक्षम करा पुढील बबल निवडा (आधीपासून झालेली मेल देखील डाउनलोड केलेले).\nखाली स्क्रोल करा आणि बदल जतन करा निवडा.साइन ऑफ करा आणि पुन्हा लॉग इन करा, परंतु यावेळी दुसर्‍या जीमेल खात्यात (दुसर्‍या खात्यातून ईमेल प्राप्त होईल अशा). सेटिंग्ज> खाती आणि आयात जा. मेल आणि संपर्क आयात करा निवडा. दुवा.\nआपल्या इतर जीमेल खात्याचा ईमेल पत्ता टाइप करा, आणि नंतर सुरू ठेवा निवडा. चरण 1 स्क्रीनवर पुन्हा सुरू ठेवा निवडा. आपल्या अन्य जीमेल खात्यात लॉग इन करा. संकेत दिल्यास परवानगी द्या निवडून इतर खात्यात प्रवेश करण्याची जीमेल परवानगी द्या. विंडो बंद करा जी बंद करा म्हणतात प्रमाणीकरण यशस्वी. निवडा आयात प्रारंभ करा. Gmail च्या सेटिंग्ज पृष्ठावर परत येण्यासाठी ओके निवडा.\nआता जीमेल तुमची सर्व ईमेल जीमेल खात्यांमध्ये बदलत आहे, तुम्हाला थांबावं लागेल. आपण खाती आणि आयात स्क्रीनवरून प्रक्रियेचे परीक्षण करू शकता.\nही पद्धत आपल्याला दुसर्‍या खात्यातून देखील मेल पाठवू देते. आयात संपल्यानंतर वरील स्क्रीनवर परत या आणि त्या जीमेल पत्त्यावर सर्व आउटगोइंग मेल डीफॉल्ट बनविण्यासाठी मेक डीफॉल्ट निवडा (आपण तरीही त्यास व्यक्तिचलितपणे निवडून वापरू शकता).\nGmail ईमेल हस्तांतरित करण्यासाठी आपला डेस्कटॉप ईमेल क्लायंट वापरा\nआपल्या संगणकावरील ईमेल प्रोग्रामशी आपले Gmail खाते कनेक्ट केलेले असल्यास, आपले काही किंवा सर्व ईमेल इतर खात्यात हस्तांतरित करणे अगदी सोपे आहे.\nमायक्रोसॉफ्ट आउटलुकसह जीमेल खात्यांमधील ईमेल कसे हस्तांतरित करायचे याचे उदाहरण पाहू. बरेच अन्य ईमेल क्लायंट अगदी समान का���्य करतील.\nप्रथम, आम्ही आउटलुकमध्ये दोन जीमेल खाती जोडण्यास सुरुवात करू:\nफाईल> माहिती> खाते सेटिंग्ज> खाते सेटिंग्ज वर जा. ईमेल टॅबमधून नवीन निवडा.\nआपल्या जीमेल ईमेल पत्त्यांपैकी एक टाइप करा आणि साइन इन करण्यासाठी आणि प्रोग्रामवर आपले ईमेल डाउनलोड करण्यासाठीच्या सूचनांचे अनुसरण करा.\nएकदा आपले खाते जोडले गेले की, इतर जीमेल खाते जोडण्यासाठी पुन्हा पहिल्या तीन चरणांची पुनरावृत्ती करा. शेवटी, खाते सेटिंग्ज स्क्रीन बंद करा जेणेकरून आपण आउटलुकमधील ईमेलच्या यादीवर परत याल. दोन्ही खात्यांमधून सर्व ईमेल द्या. आउटलुक मध्ये पूर्णपणे डाउनलोड.\nआता प्रत्यक्षात जीमेल ईमेल मोठ्या प्रमाणात हलविण्याची वेळ आली आहे:\nआपण हलवित असलेल्या ईमेल असलेल्या खात्यामधून, संदेश असलेले फोल्डर उघडा.आपण अन्य जीमेल खात्यात जायचे आहे असे ईमेल निवडा. आपण Ctrl की सह एकाधिक निवडून किंवा त्या सर्वांना Ctrl + A ने पकडून असे करू शकता.\nटीपः आपण प्रत्येक फोल्डरमधून सर्व काही एकाच वेळी हलवू इच्छिता आपल्या जीमेल खात्यात पीएसटी फाइल (आउटलुक डेटा फाइल) विलीन कशी करावी हे जाणून घेण्यासाठी येथे पीएसटी निर्यात निर्देशांचे अनुसरण करा.\nइतर जीमेल खात्यातील एका फोल्डरमध्ये हायलाइट केलेले ईमेल क्लिक आणि ड्रॅग करा. चुकीच्या फोल्डरमध्ये गेल्यास ईमेल नंतर पुन्हा हलवू शकता, परंतु आत्ताच योग्य निवडण्यासाठी प्रयत्न करा (नंतर पुन्हा त्यास हस्तांतरित करणे त्रासदायक प्रक्रिया असेल).\nटीप: आपण प्राधान्य दिल्यास, \"जुने ईमेल\" किंवा \"एक्सवायझेड खात्यावरील ईमेल\" शीर्षक असलेले गंतव्य खात्यात एक नवीन फोल्डर तयार करा जेणेकरून इतर संदेशांमधून ते वेगळे करणे सोपे होईल.\nआपल्या Gmail खात्यासह आउटलुक स्थानिक संदेश समक्रमित करेपर्यंत प्रतीक्षा करा. ते लवकरच आपल्या ऑनलाइन खात्यात दिसून येतील आणि अशा प्रकारे आपला फोन, टॅब्लेट, वेब ब्राउझर किंवा आपण जिथे जिथे प्रवेश कराल तेथून दृश्यमान असतील.\nआपल्याला स्वारस्य असल्यास, आपण Gmail वरून आपली सर्व ईमेल खाती देखील तपासू शकता. आपणास जीमेल इंटरफेस आवडत असेल तर तो आदर्श आहे परंतु आपण भिन्न ईमेल सेवांकडील आपल्या अन्य खाती ठेवू इच्छित आहात.\n6 आजारी असताना मदत करणारी 6 सर्वोत्कृष्ट अलेक्सा कौशल्येविंडोजमधील माझे अलीकडील दस्तऐवज कसे साफ करावे किंवा हटवायचे���िंडोज किंवा मॅक प्रतीकांमध्ये प्रतिमा रूपांतरित करण्यासाठी मार्गदर्शकAndroid वर हटविलेले मजकूर संदेश पुनर्प्राप्त कसे करावेक्रोममधील फ्लॅश प्लेयर 2020 मध्ये संपला आहे: फ्लॅश फाइल्स कसे प्ले करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/technology/", "date_download": "2020-10-01T00:09:21Z", "digest": "sha1:XVTMOIMXP3Y4SQGB4MV773KUXDIUX4N5", "length": 32829, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "WhatsApp | येत आहेत हे टॉप नवे ५ फीचर्स | WhatsApp | येत आहेत हे टॉप नवे ५ फीचर्स | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nWhatsApp | येत आहेत हे टॉप नवे ५ फीचर्स\nWhatsApp Chatting App जगात सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. कंपनी WhatsApp Chatting App मध्ये लागोपाठ नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहे. कंपनीने ऍनीमिटेड स्टिकर्स, क्यूआर कोड्स, वेबसाठी डार्क मोड यासारखे अनेक फीचर्स नुकतेच आणले आहेत. आता आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार आहेत.\nSamsung Galaxy F41 ते iPhone 12 पर्यंत | सुपर दमदार स्मार्टफोन\nफेस्टिव सीजन लवकरच येणार आहे. मोबाइल मेकर कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहेत. सॅमसंगपासून अॅपल आणि वनप्लस यासारख्या दिग्गज कंपन्या लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. हे सर्व फोन तगड्या फीचर्स सोबत येणार आहेत.\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nव्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचा देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. लवकरच युजर्सना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे. यामुळे मेसेज एका टाईम लिमिटच्या आतमध्ये ऑटो डिलीट होतील. युजर्संना ���ेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्टसोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.\nआम्ही पुन्हा येणार | Paytm मध्ये तुमचा पैसा सुरक्षित | Paytm ची माहिती\nसर्वात लोकप्रिय पेमेंट ऍप असलेलं Paytm रहस्यमयरीत्या गुगल प्ले स्टोअरवरून गायब झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवर सर्च केल्यानंतर पेटीएम ऍप सापडत नाहीये. One97 Communications Limited कंपनीच्या मालकीची इतर ऍप गुगल प्ले स्टोअरवर सापडत आहेत. पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर ऍप्स अद्याप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Paytm ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.\nPaytm App गुगल-प्ले स्टोअरवरून गायब | ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे उल्लंघन\nसर्वात लोकप्रिय पेमेंट ऍप असलेलं Paytm रहस्यमयरीत्या गुगल प्ले स्टोअरवरून गायब झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवर सर्च केल्यानंतर पेटीएम ऍप सापडत नाहीये. One97 Communications Limited कंपनीच्या मालकीची इतर ऍप गुगल प्ले स्टोअरवर सापडत आहेत. पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर ऍप्स अद्याप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Paytm ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.\nDRDO | पुढचं लक्ष्य लेझर वेपन | मिसाइलशिवाय फायटर जेट नष्ट करणार तंत्रज्ञान\nहायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केल्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता एनर्जी वेपनच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. डीआरडीओ एनर्जी वेपनच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची योजना बनवत आहे. डायरेक्टेड एनर्जी वेपनमध्ये लेझर किरण आणि उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींचा समावेश होतो. हे भविष्यातील युद्ध लढण्याचे तंत्रज्ञान आहे.\nWhatsApp Time | तुमचं चॅटिंग कोणीच वाचू शकणार नाही | भन्नाट सेटिंग फीचर्स\nव्हाट्सअँप आज प्रत्येक सामान्य माणूस ते श्रीमंतांपासून सर्वाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तुमच्या व्हाटसअँप’मध्ये अनेक ओळखीची लोकं, मित्रमंडळी, नातेवाईक ते घरातील माणसं असे सर्वच संपर्कात असतात. मात्र यातील सर्वांशीच तम्ही तुमच्या खाजगी गोष्टी शेअर करू इच्छिता असं नाही. त्यामुळे अनेकांना आपण काही गोष्टींपासून थोडं लांबच ठेवणं पसंत करतो. त्यासाठीच व्हाट्सअँप’मध्ये काही भन्नाट फीचर्स आहेत जे अनेकांना आजह��� माहित नाहीत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हॅक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हे अकाऊंट मोदींच्या पर्सनल वेबसाईटशी संलग्न आहे. याबाबत कंपनीला कल्पना आली असून अकाऊंट सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने कंपनीने पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे. मोदींच्या ट्विटर अकाऊंटला 2.5 मिलियन्स पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.\nPUBG सह इतर ११८ ऍप्सवर बंदी | भारत सरकारचा निर्णय\nदेशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे.\nVIDEO - उडणारी कार | जपानी कंपनीकडून पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण\nलहानपणी कॉर्टुन बघताना तुम्ही उडणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील आणि 21 व्या शतकात त्या फ्लायिंग कार्स सत्यात अवतरणार आहेत. जपानी कंपनी स्कायड्राईव्ह फ्लॉयिंग कार (SkyDrive Flying Car) बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करत असून ते आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचले आहे. या फ्लॉयिंग कार्सची चाचणी करण्यात आली आहे. या कारमध्ये फक्त एका व्यक्तीला बसवून जमिनीपासून काही फूटांवर हवेत ही कार उडवण्यात आली. सुमारे 4 मिनिटे या कारची टेस्टिंग करण्यात आली. कंपनीची ही प्रगती बघता येत्या 3-4 वर्षात फ्लॉयिंग कार बाजारात उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती कंपनीच्या सीईओंनी दिली आहे.\nRail Yatri वेबसाइटवरुन डेटा लीक | सात लाख पॅसेंजरचा डेटा लीक\nरेल्वेच्या माहितीसाठी आणि तिकिटाच्या बुकींगसाठी भारतात अनेक वेबसाइट वापरल्या जातात. अनेक थर्ड पार्टी वेबसाइट आहेत ज्यावरुन तिकिट बुकिंग करण्यासाठी वापरल्या जातात. यामधील एक रेल यात्री ही वेबसाइट आहे. रिपोर्ट्सनुसार रेल यात्री या वेबसाइटवरुन तब्बल सात लाख पॅसेंजरचा डेटा लीक झाला आहे. सेफ्टी डिटेक्टिव्स या सायबर सिक्योरिटी फर्मने डेटा लीकबद्दल माहिती काढली. रिसर्चर्स म्हणाले की १० ऑगस्ट रोजी अनसिक्योर्ड सर्वरबद्दल माहिती मिळाली. त्यामध्ये ४३ GB डेटा होता.\nअनेक देशांमध्ये Gmail डाउन | ई-मेल सेंड होत नसल्याने युजर्स त्रस्त\nगुगलच्या ‘जीमेल’चं (Gmail) सर्व्हर डाउन झालं आहे. परिणामी भारतासह अनेक देशांमध्ये युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सना ई-मेल पाठवता येत नाहीयेत. तर, काही युजर्सनी अटॅचमेंट फेल होण्याची तक्रार सोशल मीडियावर केली आहे.\n जिओ पुढील वर्षी लाँच करणार 5G नेटवर्क\nसंपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावेळी रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.\nफेसबुकनंतर गुगल Jio App Platform मध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी काल मोठी आनंदाची बातमी दिली. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी आज ही मोठी घोषणा केली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल.\nभारताचं आत्मनिर्भर सोशल मीडिया ऍप; उपराष्ट्रपतींच्या हस्ते लॉन्चिंग\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती देत त्यावर चर्चा केली. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात पोहचले होते.\nBREAKING NEWS - गुगलकडून चिनी Apps केवळ तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक\nभारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.\nटिकटॉक स्टार्सना बेरोजगारीची जाणीव होणार, टिकटॉक सह अनेक चायनीज अँप्स भारतात बॅन\nभारतीय तरुणाई त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ निरनिरळ्या अँप’मध्ये वाया घालवत असल्याचं समोर आलं आहे. देशात एक आधुनिक बेरोजगारीचा प्रकार तोंडवर काढत असल्याचं अनेकांनी म्हटलं आ��े. केवळ नकोत्या फिल्मी चमकोगिरीसाठी तरुण-तरुणी त्यांच्या आयुष्यातील अमूल्य वेळ TikTok सारख्या अँप’वर वाया घालवत असून त्याचे भविष्यात अनेक तोटे समोर येण्याची शक्यता आहे.\nटिकटॉकसह ५९ चिनी Apps'वर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय\nपूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.\nअवकाश संशोधन, विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करणार - इस्रो\nदेशातील अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे खासगी कंपनीला इस्रोच्या पायाभूत सुविधा मर्यादित प्रमाणात वापरण्याची मुभा मिळणार आहे.\nमोबाइल क्रमांक हे १० अंकीच असतील, ११ अंकी होणार ही अफवा - TRAI\nत्यामुळे जर दहा अंकी मोबाइल क्रमांक असेल तर एक हजार कोटी वेगवेगळे क्रमांक तयार होऊ शकतात. त्यामुळे एक हजार कोटी ग्राहकांना मोबाइल क्रमांक देता येईल. यासाठी मोबाइल क्रमांक हा १० अंकी असतो. २००३ पर्यंत नऊ अंकी मोबाइल क्रमांक होते. लोकसंख्या वाढल्यानंतर ते दहा अंकी करण्यात आले. देशात अधिक मोबाइल क्रमांक उपलब्ध करण्यासाठी १० ऐवजी ११ अंकी क्रमांक होणार आहे. १० वरून ११ अंकी क्रमांक झाला तर देशात मोबाइलची संख्या वाढेल, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत ट्रायने स्पष्टीकरण दिले आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला ��दत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhagyalikhitastro.com/vastutreatment/", "date_download": "2020-10-01T01:09:17Z", "digest": "sha1:3EIVS6QODOLP6NUQWDYLTNYBSGZBZNQ4", "length": 8634, "nlines": 47, "source_domain": "bhagyalikhitastro.com", "title": "Vastu – Best Astrologer Pune, Mumbai", "raw_content": "\n\" वास्तुट्रीटमेंट \" म्हणजे नक्की काय \nवास्तुशास्त्र हे स्पंदनांवर आधारित शास्त्र आहे. या विश्वात सर्वत्र पॉझिटिव्ह व निगेटिव्ह स्पंदने अस्तित्वात आहेत. हि स्पंदने आपण स्वतः पाहू शकलो नाही तरी, त्यांचे अस्तित्व आपण अनभवू शकतो. वास्तुट्रीटमेंट मध्ये आम्ही पॉझिटिव्ह व निगेटिव्ह याच दोन स्पंदनांचाच विचार केला आहे. आपल्या वास्तूमधील स्पंदने जेवढी पॉझिटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये वाढ होताना दिसून येते व हि स्पंदने जेवढी निगेटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये घट किंवा नुकसान होताना दिसून येते. या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह स्पंदनांना अनुसरूनच आपल्या जीवनात घटना घडत असलेले आपल्या अनुभवास येते.\n\" वास्तुट्रीटमेंट\" द्वारे आपल्या वास्तूमधील निगेटिव्ह स्पंदनांना दूर करून पॉझिटिव्ह स्पंदने वाढवली जातात. व ती कायम टिकवून ठेवण्यासाठी वास्तूत असलेले दोषांवर विनाखर्चाचे उपाय देखील सुचवले जातात. \" वास्तुट्रीटमेंट\" द्वारे नेमके हेच केले जाते.\n\" वास्तुट्रीटमेंट \" कोणासाठी गरजेची आहे \nघरात मोठे आर्थिक नुकसान होऊन पैशाची आवक घटली आहे का किंवा कर्ज वाढले आहे का \nघरातील मुलांचे विवाह ठरत नाहीत का विवाह ठरून / होऊन तुटत आहेत का \nघरातील व्यक्ती वाईट संगतीत किंवा प्रेम प्रकरणात अडकल्या आहेत का \nघरात सततचे आजारपण / दवाखाना किंवा आकस्मित मृत्यू घडत आहेत का \nघरात सतत कोर्टकेस / पोलीसकेस किंवा परस्परात वादविवाद - भांडणे होत आहेत का \nघरातील व्यक्तींना सतत तणाव /अपयशाचा / अपमानाचा सामना करावा लागत आहे का \nतुम्ही एखाद्या वास्तूमध्ये ११ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ रहात आहेत का \nआपली वास्तू स्मशान भूमी किंवा कोणत्याही अनिष्ठ जागेच्या जवळ आहे का \nआपली वास्तू विकली किंवा भाड्याने जात नाही का \nजर वरील प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आजच आपणास \" वास्तुट्रीटमेंट \" करून घेणे गरजेचे आहे.\n\" वास्तुट्रीटमेंट \" सोबत आपणास काय मिळेल \nएकदा आम्ही तुमची \" वास्तुट्रीटमेंट \" करून दिली कि तुम्हाला देखील हि वास्तूट्रीटमेंट कशी करायची हे शिकवले जाईल. ज्या मुळे तुम्ही तुमच्या वास्तूस भविष्यात स्वतः \" वास्तुट्रीटमेंट \" देऊ शकता. या मुळे तुमचा भविष्यात होणार \" वा���्तुट्रीटमेंट \" वरील खर्च वाचण्यास मोठी मदत होईल .\nघरात सुख शांती टिकवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या जातील. घरात असलेले वास्तू दोषांवर विनाखर्चाचे उपाय देखील सुचवले जातील. तसेच जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढण्यासाठी व इच्छा शक्ती च्या माध्यमातून जातकाला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला निर्णयक्षम बनवण्यासाठी काही सोपे विनाखर्चाचे उपासना / उपाय किंवा टेक्निक शिकवले जातील. ज्या मुळे जातकाचे व त्याच्या कुटुंबाची मानसिक स्थैर्य व इच्छा शक्ती वाढून संपूर्ण कुटुंब निर्णयक्षम बनून त्यांच्या जीवनातील वर दिलेल्या समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल .\n\"वास्तुट्रीटमेंट\" साधारण किती वर्षांनी करावी \nकोणत्याही ज्ञात व अज्ञात वास्तू दोषावर साधारणपणे प्रत्येक ५ , ७ किंवा ११ वर्षांनी तुम्ही \" वास्तुट्रीटमेंट \" करून घेणे गरजेचे आहे. नवीन वास्तू घेतली असल्यास त्या वास्तू मध्ये सुद्धा आपण \" वास्तुट्रीटमेंट \" करून घेऊ शकता.\nआपल्या वास्तू मध्ये आपण \" वास्तुट्रीटमेंट \" करून घेतल्यास आपल्या प्रगती मध्ये निश्चित वाढ होईल यात तिळमात्र शंका नाही.\nखालील मालमत्तांसाठी आम्ही जागेवर येऊन \" वास्तुट्रीटमेंट \" करून देतो.\n* \" वास्तुट्रीटमेंट \" साठी येणारा खर्च किती असेल \nदहा वर्षातून एकदाच रुपये 5000 /- ( रुपये पाच हजार फक्त )\n* \" वास्तुविक्रीसाठी \" साठी येणारा खर्च किती असेल \nरुपये ७००० फक्त /- ( रुपये सात हजार फक्त )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/ajay-devgn-cant-wait-to-start-working-on-singham-3/videoshow/61107267.cms", "date_download": "2020-10-01T02:38:54Z", "digest": "sha1:2J5KDUWP3AO24DNA6WOJTEID4SQDTQ2Z", "length": 9309, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअज देवगन सिंघम ३ मध्ये काम करण्यासाठी उत्सुक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'...\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला...\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2020-10-01T02:17:17Z", "digest": "sha1:LOW4A7DAEKTNZMRTPTFEML5GCRTQWB6P", "length": 9296, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जनता दल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतातील एक राजकीय पक्ष\nजनता दल हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.\nभारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. (बाकीचे पक्ष - कॉंग्रेस, हिंदुमहासभा, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग.) पुढे या पक्षाचे अनेक तुकडे झाले. जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला.\n११ ऑक्टोबर १९८८ रोजी जनता पक्ष, जनमोर्चा आणि लोकदल हे पक्ष एकत्र करून विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जनता दलाची स्थापना केली. या पक्षात उत्तर प्रदेशचे चंद्रशेखर, हरियाणाचे देवीलाल आदी तत्कालीन बडे नेतेही सामील झाले. सन १९८९च्या निवडणुकांत या पक्षाला लोकसभेत १४२ जागा मिळाल्या, आणि त्यांच्या पक्षाचे सरकार बनले, पण ११ महिन्यांत संपुष्टात आले. पुढे पंतप्रधान कोण होणार या मुद्द्यावर हा पक्ष फुटला.\nसन १९९० : चंद्रशेखर, देवीलाल आणि मुलायम सिंह यादव जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी 'समाजवादी पक्ष' नावाचा एक वेगळाच राजकीय पक्ष काढला.\nसन १९९२ : समाजवादी पक्षातून मुलायम सिंह बाहेर पडले आणि त्यांनी एकट्याच्या जिवावर 'समाजवादी जनता पक्ष' नावाची पार्टी काढली.\nसन १९९२ : (मुख्य) जनता दलातून अजित सिंह बाहेर पडले आणि त्यांनी 'लोकदल' पक्षाची स्थापना केली.\nसन १९९४ : नीतीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी मिळून 'राष्ट्रीय लोकदला'ची स्थापना केली. या राजकीय पक्षाचे नाव पुढे बदलले आणि 'समता पार्टी' झाले.\nसन १९९६ : चंद्रशेखरांच्या 'समाजवादी पक्षा'तून देवीलाल बाहेर पडले आणि त्यांनी 'हरियाणा लोकदल (राष्ट्रीय)' नावाचा पक्ष स्थापन केला.\nसन १९९७ : चारा घोटाळ्यानंतर लालूप्रसाद यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरले आणि त्यांनी रातोरात 'राष्ट्रीय जनता दल' नावाचा नवा राजकीय पक्ष काढून, आपली पत्नी राबडीदेवी हिला बिहारचे मुख्यमंत्री केले.\nसन १९९७ : ओरिसाच्या नवीन पटनाईक यांनी जनता पक्षातून फारकत घेतली आणि 'बिजू जनता दल' नावाचा पक्ष स्थापन केला, आणि ओरिसात सत्ता काबीज केली.\nसन १९९९ : शरद यादव यांनी जनता दलाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी 'जनता दल युनायटेड' नावाचा राजकीय पक्ष स्थापला. नीतीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस त्यांना मिळाले\nसन १९९९ : कर्नाटकातले प्रभावशाली नेता रामकृष्ण हेगडे यांनी 'लोकशक्ति पार्टी' बनवली. पुढे हा पक्ष 'जनता दल युनायटेड'मध्ये समाविष्ट झाला.\nसन १९९९ : एकेकाळी पंतप्रधान असलेले एचडी देवेगौडा यांनी जनता पक्षातून बाहेर पडून 'जनता दल (सेक्युलर)' नावाचा पक्ष बनवला आणि सत्ता मिळवली.\nसन २००० : 'जनता दल युनायटेड'मधून अलग झालेले रामविलास पासवान यांनी 'लोक जनशक्ति पार्टी'ची स्थापना केली.\nसन २०१७ : नीतीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी सख्य केल्यानंतर शरद यादव आणि ते यांचा 'जनता दल युनायटेड' फुटण्याच्या मार्गावर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १०:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Crw", "date_download": "2020-10-01T00:21:16Z", "digest": "sha1:4WNAZGSBT6G2VQLXALSUD6FM3VBFUR6M", "length": 4898, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Crw - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\n{{crw|WIN}} → वेस्ट इंडीज\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Crw/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २००९ रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/pilot-sights-drone-near-airport-2121", "date_download": "2020-10-01T00:28:36Z", "digest": "sha1:FA65UA6YCHCODZMT2X5I6E4KE4GKVOKM", "length": 5770, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "वैमानिकाला दिसला ड्रोन | Pali Hill | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy सचिन गाड | मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nमुंबई - विमानतळाजवळ पुन्हा एकदा ड्रोन दिसलाय. हा ड्रोन फक्त दिसलाच नाही तर विमानाच्या जवळ आल्याची माहिती एका वैमानिकानं दिलीय.\nमंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटच्या वैमानिकाला हा ड्रोन आढळला. आशिष रंजन यांना विमान लँड करताना कुर्लाच्या दिशेला निळ्या आणि गुलाबी रंगाचा ड्रोन दिसला. हा ड्रोन विमानाच्या १०० फूट जवळ होता, असा दावा आशिष यांनी केलाय. त्यांच्या या दाव्याला गंभीरतेनं घेण्यात आलंय. याप्रकरणी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय.\nराज्यात १८ हजार ३१७ नवे रुग्ण, ४३० जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २६५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५६ नवीन कोरोना रुग्ण\nकल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ४८२ रुग्ण\nराज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ, ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार, राज्यांतर्गत रेल्वे सुरू\nठाण्यातल्या 'या' भागामध्ये १ ऑक्टोबरला पाणी पुरवठा खंडित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4-6-%E0%A4%A4%E0%A4%B0-1-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82....%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4,-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-/2yA-pN.html", "date_download": "2020-10-01T01:24:57Z", "digest": "sha1:YKISHANOMJS6DLMBGIXMA37T34MQ2WVR", "length": 4605, "nlines": 57, "source_domain": "rajsatya.page", "title": "सातारा जिल्ह्यात कोरोना बाधीत 6 तर 1 चा मृत्यू....कोरोना अनुमानित, विलगीकरण कक्षात एकूण आत्तापर्यंत 241 उपचार - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसातारा जिल्ह्यात कोरोना बाधीत 6 तर 1 चा मृत्यू....कोरोना अनुमानित, विलगीकरण कक्षात एकूण आत्तापर्यंत 241 उपचार\nसातारा जिल्ह्यात कोरोना बाधीत 6 तर 1 चा मृत्यू....कोरोना अनुमानित, विलगीकरण कक्षात एकूण आत्तापर्यंत 241 उपचार\nकराड - सातारा जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित अहवाल 6 संख्या झाली आहे.तर एकाचा मृत्यू झाल्याचा 7 एप्रिल रोजी 5 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारी नमूद करण्यात आले आहे. सातारा जिल्हा प्रशासन वायरस प्रतिबंधासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. आत्तापर्यंत कोरोना अनुमानित, विलगीकरण कक्षात दाखल झालेल्यांची संख्या अशी.. जिल्हा शासकीय रुग्णालय- 128, कृष्णा हॉस्पीटल, कराड- 109, खाजगी हॉस्पीटल - 4 एकूण दाखल - 241 अशी आहे.\nदिनांक 7.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी*\nजिल्हा शासकीय रुग्णालय- 128\nकृष्णा हॉस्पीटल, कराड- 109\nखाजगी हॉस्पीटल - 4\nएकूण दाखल - 241\nकोरोना नमुने घेतलेले- 245\nकोरोना बाधित अहवाल -6\nकोरोना अबाधित अहवाल -196\nअहवाल प्रलंबित - 39\nआलेली प्रवाशी संख्या (दिनांक 5.4.2020) - 682\nहोम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 682\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 519\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – 163\nसंस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 86\nआज दाखल - 13\nयापैकी डिस्जार्ज केलेले- 42\nयापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 20.\nअद्याप दाखल - 44\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f031def865489adce3b28aa", "date_download": "2020-10-01T02:10:59Z", "digest": "sha1:U5V7NOIDTJN5OIT5E47XT4WPUDVWFF4E", "length": 6341, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सोयाबीन पिकातील तण नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसोयाबीन पिकातील तण नियंत्रण\nपीक वाढीच्या अवस्थेत वेळीच तण नियंत्रित केले नाही तर तन अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाश आणि जागा यांच्याशी पिकासोबत स्पर्धा करते आणि त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येतो. यासाठी सोयाबीन पीक १५ ते २० दिवसांचे असताना खुरपणी करावी अथवा पिकात गोल आणि रुंद पानांच्या तणांसाठी ईमाझेथापीर + ईमाझेमॅक्स घटक असेलेले ओडिसी तणनाशक @ ४० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी साठी वापरावे. तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत ओलावा असावा तसेच इतर आंतरपीक नसावे हि काळजी घ्यावी.\nहि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा\nतण विषयकसोयाबीनआजचा सल्लाकृषी ज्ञान\nकांदातण विषयकअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकांदा पिकातील तण नियंत्रण\nमहाराष्ट्रात खरिफ तसेच रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते यामध्ये कांदा पेरणी करून अथवा पुनर्लागवड करून केला जातो. पिकात तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे,...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nकांदातण विषयकअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकांदा पिकातील तण नियंत्रण\nकांदा पिकाच्या चांगल्या व निरोगी वाढीसाठी पीक तणमुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी लागवड झाल्यावर १५-२० दिवसांनी तण नियंत्रणासाठी, तणनाशक ऑक्सीफ्लोरफेन २३.५% ई.सी.@ १०-१५...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपहा, गाजर गवताचे नियंत्रण कसे करावे....\nआपल्याकडे गाजर गवत इतके फोफावत आहे. त्यामुळे त्याचा झटपट नायनाट होणार नाही परंतु गाजर गवताचे नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टींचा अवलंब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/foreign/virologist-dr-li-meng-yan-claims-coronavirus-lab-cover-up-made-her-flee-china/10519/", "date_download": "2020-10-01T02:12:40Z", "digest": "sha1:S6M67K2VEGDUGLRCE5SQZVUNSPEDU5OC", "length": 13009, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या लॅब मध्ये झाली; चीनच्या महिला शास्त्रज्ञाकडे पुरावे - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nकोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या लॅब मध्ये झाली; चीनच्या महिला शास्त्रज्ञाकडे पुरावे\nजगभरात थैमान पसरविणाऱ्या कोरोना विषाणूची उत्पत��ती वुहानच्या लॅब मध्येच झाली असल्याचा दावा चीनच्या एका महिला शास्त्रज्ञाने केला आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.\nचीनमधील या व्हायरोलॉजिस्ट महिला शास्त्रज्ञाचं नाव डॉ. ली मेंग असं आहे. कोरोना विषाणू हा मानवनिर्मित असल्याचा खळबळजन दावा केला आहे. तसेच आपल्याकडे याबाबतचे सबळ पुरावे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चिनी सरकारच्या धमकीनंतर त्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.\nव्हायरोलॉजिस्ट डॉ. ली मेंग म्हणाल्या की, “जगभरात विळखा घालणाऱ्या या कोरोना महामारीची निर्मिती वुहानमधील लॅबमध्ये झाली आहे. हा विषाणू मानवनिर्मित आहे. याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. लवकरच मी ते जगासमोर आणणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.\nTagged कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या लॅब मध्ये झाली\nनेतान्याहू यांच्या पत्नीला 15 हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला \nइस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या पत्नी सारा नेतान्याहू यांना न्यायालयाने दणका दिला आहे. जेरूसलेम येथील न्यायालयाने सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून 15 हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधानांच्य कुटुंबीयांचा सहभाग असलेल्या या हायप्रोफाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा खटला देशभर गाजला होता. सारा नेतान्याहू यांनी कबुली दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना हा दंड ठोठावला आहे.\nअन्यथा इरान शेवटचा क्रांती वर्धापन साजरा करेल; इस्राईलचा इशारा\nयेरुशलेम इस्राईलचे पंतप्रधान बेंजमीन नेतन्याहू यांनी इरानच्या धमकीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने इस्राईलवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. तसेच इराण सध्या क्रांती दिनाचा वर्धापण दिवस साजरा करून हा वर्धापण सोहळा त्यांच्यासाठी शेवटचा ठरेल असंही नेतन्याहू यांनी म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, इस्राईल कोणत्याही हल्ल्यासाठी सज्ज आहे. मी इरान सरकारच्या […]\nकॉंग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी सुप्रिया सुळेंनी दिली ही प्रतिक्रीया \nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र याबाबत पहिली प��रतिक्रीया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. ‘राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या […]\nहिमोग्लोबिन वाढवायचे मग ‘या’ गोष्टींचा आहारात करा सामावेश\nजिओने आणलाय ‘हा’ जबरदस्त प्लॅन\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\n‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परिक्षा नको’\nत्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पवारांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन\nकोर्टाचा निर्णय मान्य…पण आमच्या जीवाच काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/sustainable-urban-development/articleshow/71417165.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T02:53:28Z", "digest": "sha1:N2QLY6EDFHLIDDYYFLFZXQI45SWLYC3S", "length": 28736, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘यूनायटेड नेशन्स डेव��हलपमेंट प्रोग्रॅम’ने (UNDP) अधोरेखित केलेल्या शाश्वत विकासाच्या १७ मुद्द्यांपैकी ‘शाश्वत शहरे’ हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो. यात शहरांचा आर्थिक विकास होत असताना शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याकडे लक्ष देणे, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, रस्ते सुरक्षा आणि झोपडपट्ट्या निर्मूलन करणे, पर्यावरण, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा यांचे जतन करणे यांचा समावेश आहे.\n‘यूनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ने (UNDP) अधोरेखित केलेल्या शाश्वत विकासाच्या १७ मुद्द्यांपैकी ‘शाश्वत शहरे’ हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो. यात शहरांचा आर्थिक विकास होत असताना शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याकडे लक्ष देणे, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, रस्ते सुरक्षा आणि झोपडपट्ट्या निर्मूलन करणे, पर्यावरण, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा यांचे जतन करणे यांचा समावेश आहे. यामुळे साहजिकच शहराचा विकास शाश्वत असावा अशी इच्छा असेल, तर शहराचा विकास आराखडा तसा बनविला पाहिजे. मागील पाच वर्षांत महाराष्ट्रातील महत्त्वांच्या शहरांचा (मुंबई, नागपूर, पुणे, नशिक, औरंगाबाद) विचार केला, तर या सर्व शहरांचे विकास आराखडे काही ना काही कारणाने गाजत राहिले. मुंबई-पुण्यात ‘वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकामुळे’ (एफएसआय) तर नाशिकमधे ‘रहिवासी’ क्षेत्राच्या वादामुळे हे आराखडे चर्चेत राहिले. औरंगाबाद आराखडा तर अनेक वर्षे प्रलंबित म्हणून चर्चेत राहिला. या शहरांचे विकास आराखडे कसे आहेत, मान्यताप्राप्त विकास आराखड्याप्रमाणे या शहरांनी किती विकास केला आणि हा विकास शाश्वत आहे का राज्य शासनाची भूमिका शाश्वत विकासाच्या बाबतीत काय होती आणि त्याचा काय परिणाम शहारांवर झाला याचा आढावा घेऊ.\nविकास करताना पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. अर्थातच विकासाची व्याख्या पुरेशी व्यापक असेल, तर दोन्हीचा समतोल राखणे सोपे जाते. गेल्या पाच वर्षांतील विकास पाहता पुण्यातील टेकडी फोडून रस्ता बनविण्याचा प्रस्ताव, मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतील पेटलेला वाद, खारफुटीच्या जंगलाची हानी, मुंबईचा समुद्रकिनारी रस्ता (कोस्टल रोड), तर नाशिकमधील विकास आराखड्यात ओतलेला ‘पिवळा’ रंग अर्थात बांधकामाच्या नावाखाली शेते कमी करून वाढविलेले रहि��ासी क्षेत्र हे सर्व प्रकल्प विकास नाहीत तर भकास भविष्याची सुरुवात आहेत. निसर्गाची हानी करून कधीही विकास साध्य होत नाही. हा सर्व आटापिटा रस्ते अथवा बांधकामे यासाठी चालू आहे. या सर्व शहरांच्या आराखड्यात मुळातच हरित पट्टे अथवा हरित क्षेत्रे कमी असताना, अस्तित्वातील हरित क्षेत्र संवर्धन करणे आवश्यक आहे. ही महानगरपालिकांची जबाबदारी आहे आणि त्याचे उल्लंघन होत असल्यास नगरविकास खात्याने शहरांची योग्य ती कानउघडणी करणे आवश्यक होते. याशिवाय नव्याने निर्माण झालेल्या पुणे आणि नाशिक विकास प्राधिकरणासमोर रस्ते आणि बांधकामे यांचा पुरवठा करतानाच नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी आहे. मग प्रश्न असा येतो की, हे भव्य रस्ते प्रकल्प झाले नाहीत तर वाहतुकीचे काय याला उत्तरही शाश्वत विकासाच्या मुद्द्यांमधे दिले आहे- ते म्हणजे ‘सक्षम सार्वजनिक वाहतूक’\nमोठ्या शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक यांची सांगड घालण्यासाठी पुणे, नागपूर आणि मुंबई येथे मेट्रोची कामे गेल्या पाच वर्षांत वेगाने होत असल्याचे चित्र आहे. परंतु या तिन्ही शहरांत मेट्रो करताना, त्याच जोडीने बस सेवा सक्षम करण्याचे शहराचे प्रयत्न दुबळे पडले आहेत. पुण्यात एकीकडे पीएमपीएमएलची दुरवस्था आणि त्याच जोडीने बीआरटी मार्गाची महानगरपालिकेकडून हेळसांड होत असल्याने एकंदर सार्वजनिक वाहतूक सक्षम होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. अर्थातच विकास आराखड्यात बीआरटी मार्ग अधोरेखित केले आहेत; परंतु ते सक्षम केले नाहीत तर मेट्रो होऊन देखील एकंदर वाहतुकीचे चित्र बदलणार नाही. अफाट रस्ता रुंदी आणि बेसुमार उड्डणपूल यांचे उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड रुंद रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे ‘विकास’ अशी व्याख्या या शहराने केली असली तरीही ८-१० लेनचे रस्ते असलेल्या गुरुग्रामची दररोजची वाहतूक कोंडी पाहता, पिंपरी चिंचवडमधील रस्तेदेखील लवकरच वाहनांनी व्यापले जातील यात शंका नाही. येथील मोटारगाड्यांसाठी रुंद पण पदपथ नसलेले रस्ते म्हणजे विकास नसून अशाश्वततेचे उदाहरण आहे.\nमुंबई मधे थोडे वेगळे चित्र आहे. मेट्रोचे प्रवासी वाढावेत म्हणून मुंबई महानगर विकास प्राधिकरण ‘वाहतूक कोंडी शुल्क’ लागू करण्याच्या विचारात आहे. बेस्टचे बस भाडे कपात करण्याचा निर्णय देखील चांगला असून यासर्वांचा शहराच्या विकासावर नक्कीच चांगला परिणाम होईल. नागपूरमधे देखील मेट्रोचे काम पूर्ण झाल्याचे संकेत असले तरीही या मेट्रोच्या खांबाच्या खालच्या मजल्यावर रुंद रस्ते बांधून शहराने आपल्याच मेट्रोला जातिवंत शत्रू निर्माण केला आहे. स्वत:चे वाहन वापरायची प्रशस्त सोय असताना मेट्रोने कोण जाईल का यामुळे मेट्रो बांधून ‘विकास’ झालेल्या ‘नागपूर’ मधे खरा विकास काँक्रिटच्या जंगलाचा झाला आहे, शहराचा नाही यामुळे मेट्रो बांधून ‘विकास’ झालेल्या ‘नागपूर’ मधे खरा विकास काँक्रिटच्या जंगलाचा झाला आहे, शहराचा नाही हे करताना देखील बससेवा सक्षम व्हावी यासाठी शहराचे प्रयत्न अत्यंत तोकडे पडले आहेत. चालू बस सेवा अत्यंत मर्यादित असल्याने मेट्रोच्या छत्राखाली चालवून वाहतुकीचा सर्वांगीण विकास करणे शक्य असताना देखील यासाठी पुरेसे प्रयत्न केले गेले नाहीत. नाशिकमधे अनेक वर्षे प्रलंबित असलेला बससेवेचा प्रश्न सुटत आहे आणि शहरासाठी सार्वजनिक बससेवेचा शुभारंभ लवकरच होऊ शकतो.\nऔरंगाबादमधे देखील सार्वजनिक बस सेवा आणण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. अर्थातच नागपूर, नाशिक आणि औरंगबाद शहरांत होणाऱ्या या घडामोडीत राज्य सरकारचा वाटा असणे आवश्यक आहे. अन्यथा शहराचा अर्थसंकल्प छोटा असल्याने भविष्यात, या बससेवेसाठी पुरेशी आर्थिक गुंतवणूक शहर करू शकेल का हा प्रश्न आहे. दक्षिणेकडील -कर्नाटक, तमिळनाडू राज्यांत शहरातील बससेवेसाठी राज्यशासन अर्थपुरवठा करते. आतापर्यंत महाराष्ट्रात असे प्रयत्न केले गेले नसले, तरीही येणारे सरकार असे प्रयत्न करणार का हा कळीचा मुद्दा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली तरीही नागरिकांना खाजगी वाहने वापरण्यापासून परावृत्त करण्याचे अवघड काम आव्हान शहरांना पेलावयाचे आहे. म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कडू औषध घ्यावेच लागेल. हे कडू औषध म्हणजे पार्किंग शुल्क, वाहतूक कोंडी शुल्क यासारखे प्रकल्प राबविणे. गेल्या पाच वर्षात या पाचही शहरात पार्किंग धोरण अस्तित्वात आले. यातील जमेची बाजू म्हणजे या सर्व शहरांच्या पार्किंग धोरणासाठी राज्य शासन प्रयत्नशील होते. परंतु स्थानिक पातळीवरील विरोध लक्षात घेता याची अंमलबजावणी करण्याचे धाडस कोणीही करू शकले नाही. यातही आता राज्यशासनाने लक्ष घालायची गरज आहे. रस्ते सुरक्षा हा देखील महत्वाचा घटक असला तरी यावर राज्य अथवा शहर - कुठल्याही पातळीवर ठोस उपाययोजना झाल्याचे दिसले नाही. सुधारित मोटरवाहन कायदा देखील राज्यपातळीवर केवळ चर्चिला जात आहे.\nशहर विकासाच्या व्याख्येत सामाजिक विकासही तितकाच महत्वाचा असतो. सर्व शहरे गरिबी आणि झोपडपट्टी निर्मुलन यांस प्राधान्य देत असल्याचे गेल्या पाच वर्षांतील चित्र आहे. अनेक पुनर्वसन प्रकल्प सर्व शहरांनी आपापल्या परीने केले. परंतु आजही परवडणारी घरे शहराच्या मध्यवर्ती भागात पुरविण्यात शहरे कमी पडत आहेत. यासाठी नव्याने येणारे राज्यशासन काही करेल का याची उत्सुकता आहे. कुठल्याही शहराचा विकास करण्यासाठी शहर अनेक अहवाल बनविते; परंतु यातील सर्वांत महत्त्वपूर्ण अहवाल म्हणजे ‘विकास आराखडा’. विकास आराखड्यात प्रस्तावित रहिवासी क्षेत्र, रस्ते, सार्वजनिक जागा यांचा प्रामुख्याने समावेश असतो. याचसोबत विकास नियंत्रण नियमावली हा बांधकामासंबंधित महत्त्वाचा दस्तावेज असतो. राज्य शासनाने या विकास नियंत्रण नियमवलींचे सुसुत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु एकंदरित पाहता ते फक्त सर्व नियमावलींचे एकत्रीकरण झाले आहे. याशिवाय राज्यसरकारने शाश्वत विकासासाठी ग्रीन बिल्डींग धोरण आणि नागरी वाहतूक धोरणाचे मसुदे जारी केले परंतु दीर्घ कालावधीनंतर देखील ही धोरणे अंतिम होऊ शकली नाहीत. पार्यावरणाचा विचार करणारे प्लास्टिक विरोधी चळवळ देखील काही कालावधीनंतर थंडावली. हे सर्व करताना टाऊन प्लॅनिंग स्कीम्सच्या आणि लोकल एरिया प्लॅन द्वारे रस्ते, घरे आणि अ‍ॅमिनीटी स्पेसेस यांची आखणी करणे आवश्यक आहे.\nएकंदरित काय, की गेल्या पाच वर्षात राज्यसरकारचा कल शाश्वत विकासाकडे दिसला परंतु काही ठोस उपाययोजना अथवा शहरांवर कडक निर्बंध लादण्याची उदाहरणे आढळली नाहीत. आपल्या तंदुरुस्त भविष्यासाठी आपण निवडून देऊ इच्छिणारा पक्ष शाश्वत उपाययोजना करणार आहे का हे तपासून मत देण्याची गरज आहे. अन्यथा प्रदुषित शहरे, नद्या, तापमानवाढ, वाहतुक कोंडी आणि ताण, महागलेली घरे, अशा संकटांना तोंड द्यायची तयारी नागरिकांनी ठेवावी.\n(लेखिका अर्बन प्लानर असून ‘शाश्वत शहरे आणि वाहतूक’ या क्षेत्रात भारतातील विविध शहरांना मार्गदर्शन करतात)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलां��ध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nनवे कायदे शेतकरी विरोधीच...\nहमी भाव आणि विश्वासार्हता...\nगांधींच्या नजरेतून इतिहास महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशाश्वत नागरी विकास यूनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम कोस्टल रोड united nations development program sustainable urban development coastal road\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\n'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-2173", "date_download": "2020-10-01T01:27:23Z", "digest": "sha1:JYEAC4AQNOCIXANJWTPDYSMDTAJGZRXJ", "length": 20569, "nlines": 164, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nसोमवार, 29 ऑक्टोबर 2018\nपर्यटन मंत्रालयाने ‘स्वदेश दर्शन’ योजने अंतर्गत छत्तीसगड राज्यातील १३ स्थळांना समाविष्ट करणाऱ्या भारतातील पहिल्या ‘आदिवासी परिक्रमा’ प्रकल्पाची सुरुवात केली आहे.\nया दुर्गम प्रदेशातील पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा या परिक्रमा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.\nआदिवासी परिक्रमेत समाविष्ट असणारी ठिकाणे : तीर्थगड, जगदलपूर, चित्रकूट, कमलेशपूर, महेशपूर, नाथिया नवागाव, कोंडगाव, गंगरेल, सरोदा दादर, जशपुर, कुनुकुरी, कुरदार, मैन्पात.\nछत्तीसगडशिवाय नागालॅंड व तेलंगणा या राज्यातील आदिवासी परिक्रमांनाही मंजुरी मिळाली असून, एकूण ४ परिक्रमांसाठी तब्बल ३८१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.\nदेशात विविध विषायाधारित पर्यटन परिक्रमा सुरू करण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारने ९ मार्च २०१५ रोजी ‘स्वदेश दर्शन’ ही योजना सुरू करण्यात आली होती व त्याद्वारे १३ परिक्रमा प्रकल्प प्रस्तावित आहेत.\nतमिळनाडू राज्यातील चेन्नई येथे भारतीय तटरक्षक दलाने संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘ICGS विजय’ या जहाजाचे अनावरण केले.\nभारतीय तटरक्षक दलाद्वारे संचलित असणारे ९८ मीटर श्रेणीतील हे दुसरे टेहेळणी जहाज (ऑफशोअर पेट्रोल व्हेसल) असून त्याची बांधणी लार्सन ॲण्ड टुब्रो कंपनीने कुट्टपल्ली शिपयार्ड येथे केली आहे.\nसदर जहाज १ ट्‌वीन इंजिन हेलिकॉप्टर आणि ४ हाय स्पीड बोट्‌स वाहून नेण्यास सक्षम असून आधुनिक दिशादर्शक यंत्रणा, संचार उपकरणे, सेन्सर्स आणि ३० व १२.७ मिमीच्या बंदुकांनी सज्ज असणार आहे.\nसद्यःस्थितीत या जहाजावर १२ अधिकारी व ९१ सैनिक तैनात करण्यात येणार असून जहाज ओडिशा राज्याच्या पराद्वीप बंदरात ठेवण्यात येणार आहे.\nया जहाजाचा वापर शोध व बचाव कार्याबरोबर तेलगळतीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठीदेखील करण्यात येणार आहे.\nन्यायालयातील कामकाजाचे थेट प्���क्षेपण\nन्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा अनोखा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.\nघटनात्मक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीचे सामान्य जनतेस थेट प्रक्षेपण व्हावे अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.\nसरन्यायाधीश दीपक मिश्र, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एम खानविलकर यांच्या खंडपीठाने या याचिकेवर हा निर्णय दिला आहे.\nथेट प्रक्षेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारात पारदर्शकता येणार असून सद्यःस्थितीत हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.\nयापूर्वी सुनावणी दरम्यान सर्व खटल्यांचे थेट प्रक्षेपण करण्याच्या मागणीस केंद्र सरकारने पूर्ण विरोध दर्शविला होता.\nसर्वोच्च न्यायालयातील सर्वच खटल्यांचे प्रक्षेपण करण्याऐवजी केवळ राज्यघटनांशी संबंधित खटल्यांचेच प्रक्षेपण व्हावे अशी मागणी केंद्र सरकारने केली होती.\nभारताच्या सीमेवर आभासी कुंपण\nसीमेवरून होणारी दहशवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराने सीमेच्या काही अतिसंवेदनशील भागात अदृश्‍य असे आभासी कुंपण (व्हर्च्युअल फेन्स) उभारले आहे.\nअत्याधुनिक टेहेळणी यंत्रणा प्रकारात मोडणारी ही प्रणाली भारताने प्रथमच जम्मू परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेच्या भागात उभारली आहे.\nया प्रणालीचे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बोर्डर मॅनेजमेंट सिस्टिम (CIBMS) असे नामकरण करण्यात आले असून त्याद्वारे जमीन, पाणी आणि हवा अशा तिन्ही माध्यमांमध्ये एक इलेक्‍ट्रॉनिक अडथळा निर्माण केला जातो.\nप्रत्यक्ष टेहेळणी शक्‍य नसणाऱ्या सीमेच्या भागात ही प्रणाली चालू करण्यात आली असून, यात काही भूभाग आणि काही नदी क्षेत्राचाही समावेश आहे.\nजमीन व नदीकाठच्या भागात थर्मल इमेजर, इन्फ्रारेड व लेझर डिटेक्‍टर, नदीच्या पाण्यात रडार व सोनार, हवाई क्षेत्रात एअरोटेस्ट तंत्रज्ञान; तर भूयारांच्या भागात भूमिगत सेन्सर्सचा वापर करून संपूर्ण प्रणाली तयार करण्यात आली आहे.\nनोबेल पुरस्कार - वैद्यकशास्त्र\nया वर्षीचा शरीरविज्ञान व वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. ॲलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होन्जो यांना संयुक्तरीत्या मिळाला आहे.\nॲलिसन व होन्जो यांनी आपल्या संशोधनातून कर्करोगाच���या रुग्णांसाठी त्यांच्या शरीरातील पेशींची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त अशी उपचार पद्धती विकसित केली आहे.\nॲलिसन हे टेक्‍सास विद्यापीठात प्राध्यापक, तर होन्जो हे क्‍योटो विद्यापीठातील प्राध्यापक असून होन्जो यांना आशियातील सन्माननीय असा टॅंग पुरस्कार २०१४ मध्ये प्रदान करण्यात आला होता.\nआंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या (ISA) पहिल्या महासभेचे यजमानपद भारताकडे असून नवी दिल्ली येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती.\nसौर सहकार्याशी संबंधित व्यापार आणि तांत्रिक वस्तूंचे प्रदर्शनही दिल्लीतील नोईडा येथे पार पडले.\nया संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे केंद्रीय नवीकरण आणि अक्षय्य ऊर्जा विभागाने केले आहे.\nगेल्या दहा वर्षांत भारतातील मद्यप्राशनाचे दरडोई प्रमाण दुपटीने वाढले आहे. प्रत्यक्ष राजधानीत रस्त्यावर राहणाऱ्या दर तीन बालकांमागे एक बालक व्यसनाधीन होत आहे.\nभारतापुढील या दीर्घकालीन समस्येची व्यापकता मद्यप्राशनाच्या वयोमर्यादेत घट करण्याची मागणी करणाऱ्या दिल्ली राज्यापासून ते अल्कोहोलमुक्त मद्य बनवू पाहणाऱ्या गुजरात राज्यापर्यंत आहे.\nअशातच मद्यचोरीचा आळ उंदरांवर टाकणाऱ्या बिहारसारखी भ्रष्टाचारी व्यवस्था या समस्येला द्विगुणित करीत आहेत.\nमद्य हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने प्रत्येक राज्य याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते; त्यामुळे भारतात विविध राज्यांत मद्यप्राशनाची किमान वयोमर्यादा वेगवेगळी दिसून येते.\nदिल्लीतील असणारी किमान वयोमर्यादा (२५ वर्षे)\nही भेदभावकारक असून यामुळे दिल्लीतील तरुण वर्ग हा मद्यप्राशनासाठी शेजारील (उत्तर प्रदेश, राजस्थान)\n१८ ते २१ किमान वयोमर्यादा असणाऱ्या राज्यात\nपळवाट काढत असल्याची सबब देत दिल्लीतील\nवयोमर्यादेच्या नियमात बदल करावा यासाठी कुश\nकालरा या वकिलांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.\nनऊ ऑक्‍टोबर रोजी उच्च न्यायालयात या जनहित याचिकेला दिल्ली राज्यसरकारने कडाडून विरोध केला असून\nयावरील अंतिम सुनावणी २२ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) यावर्षीच्या ‘अल्कोहोल आणि आरोग्य वैश्विक स्थिती’ अहवालानुसार भारतातील मद्यपानाचे प्रमाण २००५ -१६ या कालावधीत झपाट्याने वाढले असून दरडोई मद्यप्राशनाचे प्रमाण २.४ लिटर्सव���ून ५.७ लिटर्सवर पोहोचले आहे.\nजागतिक पातळीवर शारीरिक व्याधींनी मृत पावणाऱ्या रुग्णांमध्ये पाच टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णांच्या व्याधींचे कारण हे अल्कोहोल असते.\nमद्यप्राशनाच्या या समस्येला सामाजिक अडथळ्यांपासून व्यवस्थेतील भ्रष्टाचारापर्यंत अनेक कंगोरे असून त्याच्या निवारणासाठी मुळावर घाव घालण्याची गरज आहे.\nस्कॉटलंडसारख्या देशाने काही मद्यावरील बंदिसोबत जनजागृती आणि समुपदेशनवर भर देऊन दशकभरात किशोरवयीन मद्यपींचे प्रमाण झपाट्याने कमी केले.\nएम्स (AIIMS)च्या अभ्यासानुसार आज दिल्लीत व्यसनाधीन मुलांपैकी जवळपास ५० टक्के मुलांना समुपदेशन, तर अनेकांना केवळ मानसिक आधाराची गरज आहे. शासनाकडून या गोष्टीवर भर दिल्यास ही समस्या आटोक्‍यात येणे अवघड नाही.\nपर्यटन tourism मंत्रालय छत्तीसगड भारत व्यवसाय रोजगार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathiinternational-ingenious-cattle-conference-pune-maharashtra-25106?page=1", "date_download": "2020-10-01T01:37:14Z", "digest": "sha1:E577LKBMUBKYJEP7GUMJTOTDDE3JQOJE", "length": 17587, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,International ingenious cattle conference in Pune, Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यामध्ये जागतिक देशी गोवंश परिषद\nपुण्यामध्ये जागतिक देशी गोवंश परिषद\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nपुणे ः विविध राज्यांतील पशुपालक देशी गोवंश संवर्धनाकडे वळले आहेत. केवळ दूध उत्पादनावर न थांबता जातीवंत दुधाळ गोवंश आपल्या गोठ्यात तयार करत आहेत. याचबरोबर देशी गाईचे दूध, तूप तसेच गोमूत्र आणि शेणाचा देखील विविध उत्पादनांच्यामध्ये वापर वाढला आहे. परदेशातील पशुतज्ज्ञ देखील भारतीय गोवंशाचा अभ्यास करत आहेत.\nपुणे ः विविध राज्यांतील पशुपालक देशी गोवंश संवर्धनाकडे वळले आहेत. केवळ दूध उत्पादनावर न थांबता जातीवंत दुधाळ गोवंश आपल्या गोठ्यात तयार करत आहेत. याचबरोबर देशी गाईचे दूध, तूप तसेच ग���मूत्र आणि शेणाचा देखील विविध उत्पादनांच्यामध्ये वापर वाढला आहे. परदेशातील पशुतज्ज्ञ देखील भारतीय गोवंशाचा अभ्यास करत आहेत. लक्षात घेऊन जातीवंत देशी गोवंश संगोपन, संवर्धन आणि प्रसारासाठी कामधेनू सेवा प्रतिष्ठान या संस्थेने पुणे शहरातील बालेवाडी येथे २९,३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी जागतिक देशी गोवंश परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी यांनी दिली.\nयाबाबत माहिती देताना रत्नपारखी म्हणाले की, परिषदेमध्ये भारतीय गोवंशाबाबत सविस्तर चर्चा आणि देश-विदेशातील पशूतज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर आहेत. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथारिया यांच्या हस्ते परिषदेचे उद्धाटन होत आहे. परिषदेमध्ये देशी गोवंश सुधारणा, जातीवंत वळूच्या रेतमात्रांची निर्मिती आणि उत्पादनाचे तंत्र, परदेशातील वंश सुधारणेतील संशोधन याबाबत भारतातील तसेच अमेरिका, ब्राझील,स्वीडन आणि कॅनडामधील पशूतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबरीने गोशाळेचे नियोजन, गाईंचे आरोग्य, आहार व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योगाची उभारणी, मानवी आरोग्यायाबाबतही विविध क्षेत्रातील तज्ज्ञ माहिती देणार आहेत.\nपशूसंवर्धन विभागाचे आयुक्त, कृषी आयुक्त देखील विभागाचे उपक्रम आणि धोरणांबाबत माहिती देणार आहेत. परिषदेमध्ये बाएफ, माफसू, गोविज्ञान संस्था, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभागातील तज्ज्ञदेखील विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.\nपरिषदेच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाबाबत माहिती देताना कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे म्हणाले की, बालेवाडी येथील ग्यानबा सोपानराव मोझे कॉलेजसमोरील मैदानात परिषद तसेच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील तीस जातीवंत देशी गोवंश पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबरीने दूध, तूप, गोमूत्र अर्क, शेणापासून विविध उत्पादनांची निर्मिती, प्रक्रिया यंत्रे, जैविक खते, पशू उपचारासाठी औषधी याबाबत माहिती पशुपालकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जातीवंत गोवंश सांभाळणारे पशूपालक देखील या परिषदेमध्ये आपले अनुभव मांडणार आहेत. या परिषदेसाठी बालेवाडी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले आहे.\nः विजय ठुबे, ९९२२९६९९३���\nपुणे गोवंश दूध भारत प्रदर्शन विजय भटकर स्वीडन आरोग्य कृषी आयुक्त उपक्रम माफसू कृषी विभाग जैविक खते\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या वेतन आयोगाचा त्यांनी विरोध केला होता.\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nऔरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nसोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...\nनगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...\nपावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...\nपरभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...\nसोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम ः यावर्षी सातत्याने...\nवऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...\nपुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...\nसांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...\nकेळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्���यत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251476:2012-09-21-20-22-02&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2020-10-01T01:46:49Z", "digest": "sha1:2UY3N7UDMP54NUKJ7DEL65VJXJI2JMIT", "length": 30605, "nlines": 248, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सहकारी गृहनिर्माण संस्था आणि माहितीचा अधिकार", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> सहकारी गृहनिर्माण संस्था आणि माहितीचा अधिकार\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसहकारी गृहनिर्माण संस्था आणि माहितीचा अधिकार\nडॉ. एम. डी. पाटील , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\nभाडेकरूच्या (बिल्डरच्या) सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू का करू नये, याविषयी विश्लेषण करणारा लेख..\nआजघडीला फक्त म्हाडाच्या जागेवर असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू आहे, कारण त्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून जमिनीच्या रूपाने भरपूर आ��्थिक मदत मिळालेली असते. (माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू होण्यासाठी असलेल्या अनेक अटींपैकी ही एक अट आहे.) परंतु भाडेकरूच्या (बिल्डरच्या) सहकारी गृहनिर्माण संस्थांना मात्र माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू नाही.\nकाही महिन्यांपूर्वी एका दैनिकात बातमी वाचली की, सहकारी संस्थांतील गैरव्यवहार व अप्रामाणिक कृत्ये बघून २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयातील जे. पी. देवधर व ए. बी. चौधरी यांच्या खंडपीठाने केंद्रीय विधी मंत्रालयाला- सर्व सहकारी संस्थांना माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू करावा- अशी शिफारस केली आहे.\nकेरळ उच्च न्यायालयानेदेखील ३ एप्रिल २००९ रोजी सहकारी संस्था या पब्लिक अ‍ॅथॉरिटी आहेत म्हणून त्या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या कक्षेत येतात, असा निकाल दिला आहे. (http:www.rtindia.org/forum/20283) याच अनुषंगाने येथे वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले, वेगवेगळ्या माहिती अधिकाऱ्यांनी दिलेले निकाल सांगितले तर ते नक्कीच अनाठायी ठरणार नाही.\n(१) महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी यांनी बार कौन्सिलला जरी शासनाकडून आर्थिक मदत मिळत नसली तरी ती शासनाच्या कायद्यानुसार स्थापन झालेली आहे, म्हणून ती पब्लिक ऑथॉरिटी ठरते. त्यामुळे बार कौन्सिलला माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू होतो, असा निकाल दिला आहे. सुरेश जोशी यांच्या वरील निर्णयाला त्या वेळच्या केंद्रीय माहिती आयुक्तांनी, राज्य माहिती अधिकारी तिवारी यांच्या उपस्थितीत दुजोरादेखील दिलेला आहे.\nअसे जर असेल तर महाराष्ट्र शासनाच्या कायद्याप्रमाणे नोंदणी झालेल्या, महाराष्ट्र शासनाच्या कायद्याप्रमाणे काम करणाऱ्या व उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक व सहकार आयुक्त अशा शासनाने नेमलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या भाडेकरूंच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना (Tenant Co-partnership Housing Societies ) माहिती अधिकाराचा कायदा का लागू नसावा\nमहत्त्वाचे म्हणजे बार कौन्सिलला शासनाकडून आर्थिक मदत अजिबातच मिळत नाही; परंतु भाडेकरूंच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना मात्र प्राप्तिकरात काही प्रमाणात सूट मिळते. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत अजिबातच मिळत नसतानादेखील बार कौन्सिलला माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू असेल तर त्याच न्यायाने प्राप्तिकरात काही प्रमाणात सूट मिळणाऱ्या भाडेकरूंच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहिती अधिकाराचा कायदा का लागू करू नये\n(२) पुण्याचे माहिती आयुक्त कुवळेकर यांनीदेखील शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नसलेल्या शाळादेखील माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.\nजर माहिती अधिकाराचा कायदा अनुदान न मिळणाऱ्या शाळांना लागू होत असेल तर प्राप्तिकरात काही प्रमाणात का होईना, पण सवलतीच्या रूपाने शासनाकडून आर्थिक फायदा मिळणाऱ्या भाडेकरूंच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहिती अधिकाराचा कायदा का लागू करू नये\n(३) माहिती उप आयुक्त सुरेशकुमार यांनी कांदिवली (पू.) मुंबई येथील ठाकूर कॉम्प्लेक्समधील रिव्हर व्ह्य़ू सोसायटी विरुद्ध मेहता या केसमध्ये- सोसायटीला जरी शासनाकडून प्रत्यक्ष स्वरूपात मदत मिळत नसली तरी अप्रत्यक्ष स्वरूपात प्राप्तिकरात काही प्रमाणात सूट मिळते. त्यामुळे सोसायटी ही पब्लिक अ‍ॅथॉरिटी ठरते. त्यामुळे सोसायटीला माहिती अधिकाराचा कायदा लागू होतो. त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकतेच्या दृष्टीने सोसायटीवर ती माहिती देणे बंधनकारक आहे , असा निकाल दिला आहे.\nसुरेशकुमार यांनी हा निर्णय केंद्रीय माहिती अधिकाराचा कायदा पारित होण्यापूर्वी म्हणजे २००५ पूर्वी दिलेला आहे. हे जरी खरे असले तरी सुरेशकुमार यांनी केलेली पब्लिक अ‍ॅथॉरिटीची व्याख्या कशी बदलणार (माहिती अधिकाराच्या कायद्यामुळेच- आदर्शसारखा मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकला आहे.)\nयेथे हेदेखील सांगणे सयुक्तिक ठरेल की, शासन एका बाजूला भाडेकरूच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पब्लिक अ‍ॅथॉरिटीत समावेश होत नाही म्हणते व दुसरीकडे तेच शासन समिती सदस्यावर/ सोसायटीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यापूर्वी फक्त शासकीय नोकरांसाठी लागू असलेल्या कलमाखाली (म.स.सं. अधिनियम १९६० मधील १६४ या) मा. उपनिबंधकांकडून परवानगी घेणे बंधनकारक करते. यातून सामान्य माणसाने काय बोध घ्यावा शासनाचे कुठले विधान खरे समजावे शासनाचे कुठले विधान खरे समजावे शासनाने मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार १० मार्च १९९५ रोजी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, बऱ्याच सहकारी गृहनिर्माण संस्थांविरुद्ध सभासदांनी शासनाकडे अशा तक्रारी केल्या आहेत की, संस्थेकडे सभासदाने त्याच्या स्वत:सं��ंधीच्या कागदपत्रांची मागणी करूनदेखील संस्था ती कागदपत्रे उपलब्ध करून देत नाहीत व म.स.सं अधिनियम १९६० यातील कलम ३२ व म.स.सं. नियम १९६१ मधील नियम ३० कडे बोट दाखवून सभासदांशी संबंधित असली तरी इतरकागदपत्रे पाहाण्यास अथवा त्याच्या प्रती देण्यास नकार देतात, अशा तक्रारी वारंवार येत आहेत. म्हणून शासन लोकहिताच्या दृष्टीने खालीलप्रमाणे निर्देश देत आहे.\nम.स.सं. अधिनियम १९६० मधील कलम ३२ व म.स.सं. नियम १९६१ मधील नियम ३० प्रमाणे देय असलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त संस्थेच्या सभासदाने त्याचे संस्थेशी निगडित आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कागदपत्रांच्या तपासणीची/प्रतींची लेखी मागणी केल्यास कोणत्याही परिस्थितीत अनुक्रमे ७ व ३० दिवसांच्या आत देण्यात यावेत-\nशासनाने आदेशाच्या सुरुवातीला दिलेली वरील आदेश काढण्यामागील कारणमीमांसा पुरेशी बोलकी किंवा स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे त्यावर वेगळ्या टिप्पणीची गरज नाही; परंतु शासनाने असा आदेश जारी केला असला तरी समिती सदस्याचे गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार किंवा अफरातफर किंवा उपविधी व अधिनियमांचे उल्लंघन इ. उघड करणाऱ्या कागदपत्रांच्या प्रती द्यायला सचिवाकडून सपशेल नकार देण्यात येतो, कारण समिती सदस्यांना माहीत असते की, आपण हे किंवा उपनिबंधकांनी दिलेले आदेश पाळले नाहीत म्हणून आपल्यावर एखाद्या सभासदाने केस केली, तरी आपण ती केस सोसायटीच्या म्हणजेच सभासदांच्या पैशाने लढू शकतो.\nया आदेशातील कागदपत्रांव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत व त्याचे संस्थेची निगडित हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत; परंतु संस्था पहिल्या दोन शब्दांकडे सपशेल दुर्लक्ष करून तिसऱ्या शब्दाचा आसरा घेते. महत्त्वाचे म्हणजे या आदेशात माहिती अधिकाराच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे दंडाची तरतूद नाही. त्यामुळे तर हा आदेश अगदीच निष्प्रभ ठरतो व या आदेशाला बहुतांश संस्था दादच देत नाहीत. संस्थेने त्याचे (म्हणजे मागणी करणाऱ्या सभासदाचे) संस्थेशी निगडित या शब्दांचा आधार घेतला, तरी संस्था हे विसरते की, संस्थेत येणारा व संस्था खर्च करत असलेला प्रत्येक रुपया हा कोणा एकाचा नसून सर्व सभासदांचा (शेअर होल्डर्सचा) असतो. म्हणजेच संस्थेचा प्रत्येक आर्थिक व्यवहार हा आपोआपच प्रत्येक सभासदाचा (त्याचा) संस्थेशी असलेला आर्थिक व्यवहार ठरतो. तेव्��ा खरे म्हणजे सभासदाने मागितलेल्या कुठल्याही आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्राची तपासणी व प्रति संस्थेने त्या सभासदाला वरील आदेशाप्रमाणे द्यायलाच हवी; परंतु केवळ स्वत:च्या खिशातील नव्हे तर संस्थेचा पैसा वापरता येतो म्हणून समिती सदस्य या आदेशातील त्याचे (म्हणजे मागणी करणाऱ्या सभासदाचे) संस्थेशी निगडित या शब्दांचा आधार घेऊन वेगवेगळ्या स्तरांपर्यंत अपील करून आपला कार्यकाल व पैसे कमवणे सुखेनैव चालू ठेवतात.\nवास्तविक व्यवहारातील पारदर्शकता हाच सहकार क्षेत्राचा पाठीचा कणा आहे, हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की, जर समिती सदस्यांनी काही आर्थिक गैरव्यवहार किंवा उपविधी/अधिनियम यांचे उल्लंघन केले नसेल तर त्यांना सभासदाने मागितलेल्या कुठल्याही कागदपत्राच्या प्रती देताना भीती वाटायला नको.\nवर दिलेले वेगवेगळ्या माहिती आयुक्तांनी दिलेल्या निकालाचा विचार करता शासनाने भाडेकरूच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना (Tenant Co-partnership Housing Societies) माहिती अधिकाराचा कायदा लागू करण्यास कुठलीही हरकत नसावी.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधया���्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/03/news-r-vikhe-patil-303/", "date_download": "2020-10-01T02:20:13Z", "digest": "sha1:H4VBXUONHZ6HHVX3I2THCCGWS5Z7H3IH", "length": 10552, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय ? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nHome/Maharashtra/पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय \nपावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय \nअहमदनगर :- राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला सुरु होणार आहे. मात्र हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे.\nविधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे.\nआता विखे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कार्यालयाच्या कामाच्या जबाबदारीतून रिक्त होण्याच���या दिल्या सूचना दिल्या आहेत.\nपुत्र सुजय विखे यांना लोकसभेचे तिकीट न दिल्यानंतर झालेल्या वादानंतर काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.\nलोकसभा निवडणुकीपासून विखे आणि कॉंग्रेस पक्षामध्ये काहीशी फुट पडली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळविला होता.\nदरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते.\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/18/do-you-want-to-look-handsome-make-this-home-remedy/", "date_download": "2020-10-01T00:23:15Z", "digest": "sha1:QDWPKCLEP62YDTOKEE5SY6ZXI5BBSD7N", "length": 11103, "nlines": 158, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुलांनो, तुम्हाला हॅण्डसम दिसायचय? करा 'हे' घरगुती उपाय - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Lifestyle/मुलांनो, तुम्हाला हॅण्डसम दिसायचय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमुलांनो, तुम्हाला हॅण्डसम दिसायचय करा ‘हे’ घरगुती उपाय\nअहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- मुलींप्रमाणेच मुलांमध्येही सुंदर दिसण्यासाठी धडपड सुरु असते. मुलेही अनेकविध प्रकार किंवा इतर संसाधने वापरून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात.\nआज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच हॅण्डसम दिसाल.\nपुदिना चेहऱ्यासाठी चांगला आहे. पुदिना आणून तो सुकवून त्याची पूड करुन घ्या. ज्यावेळी तुम्हाला फेसपॅक तयार करायचा असेल त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये थोडी हळद आणि लिंबू पिळा. हा पॅक त्वचेला लावल्याने तुम्हाला तुमची त्वचा एकदम मुलायम झाल्यासारखी वाटेल.\nबेसनात दूध, हळद, मध घालून हे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावा. ५ मिनिटांनंतर हे मिश्रण लावून मसाज करा. १५ ते २० मिनिटांनंतर सुकल्यानंतर हे मिश्रण धुवून टाका.\nअर्धा चमचा संत्र्याचा रस, त्यात ४ ते ४ थेंब लिंबाचा रस थोडी मुलतानी माती, अर्धा चमचा चंदन पावडर आणि थोडे गुलाबजल मिसळून थोडया वेळ फ्रिजमधे ठेवावे आणि नंतर चेह-याला लावा, १५ ते २० मिनीटांनी पाण्याने चेहरे स्वच्छ धुवावा.\nमसूर डाळीला टोमॅटोचा ��स आणि कोरफडीसोबत एकत्र करून एक घट्ट पेस्ट तयार करा. तयार पॅक चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर हे थंड पाण्याने धुवून टाका. बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून दोन वेळा लावा.\nहे चार घरगुती उपाय करून पहा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवण्यास नक्कीच मदत होईल.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nप्रशासनाच्या पाठबळाने वाळू उपसा जोरात\n पांढऱ्या सोन्याला सुगीचे दिवस येणार\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/24/facial-five-hundred-and-cutting-beard-two-hundred-fund-of-salon-professionals-to-improve-the-economic-cycle/", "date_download": "2020-10-01T02:36:00Z", "digest": "sha1:N3F4KWNINNP3BK6OYOSKCOXJ24OFSPNH", "length": 10422, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "फेशिअल पाचशे तर कटिंग दाढी पावणेदोनशे ; अर्थचक्र सुधारण्यासाठी सलून व्यासायिकांचा फंडा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nHome/Ahmednagar City/फेशिअल पाचशे तर कटिंग दाढी पावणेदोनशे ; अर्थचक्र सुधारण्यासाठी सलून व्यासायिकांचा फंडा\nफेशिअल पाचशे तर कटिंग दाढी पावणेदोनशे ; अर्थचक्र सुधारण्यासाठी सलून व्यासायिकांचा फंडा\nअहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परंतु त्यानंतर अनेक व्यवसाय ठप्प झाले. यात सलून व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाल्याने आर्थिक चक्र बिघडले. आता लॉक डाऊन शिथिल केले असले तरी सलून व्यावसायिकांना पररावानागी देण्यात आलेली नाही.\nत्यामुळे आता रुतलेल्या अर्थचक्रातून बाहेर पडण्यासाठी सलून व्यावसायिकांनी दरवाढ करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. नव्या दरानुसार फेशियलसाठी आता पाचशे तर कटिंग 100 आणि दाढीसाठी 60 रुपये मोजावे लागणार आहे.\nवाढती महागाई आणि कुटुंबाची गुजराण करताना सलून व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सलून असोशिएशनची बैठक झाली. त्यात दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.\nत्यानुसार, कटिंग साधी-१०० रु., फॅशनेबल-१५० रु., कटलाईन-८० रु., मसाज -१५० रु., हेअर कलर-१०० रु., दाढी साधी-६० रु. , दाढी ट्रिमिंग -१०० रु. , साधे ब्लीच-५०० रु., फेस मसाज-१२० रु. , फेशिअल-५०० रु. असे दर स्वीकारण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकि���ग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/15/actress-gauhar-khan-in-love-again-boyfriend-after-so-many-years/", "date_download": "2020-10-01T00:02:01Z", "digest": "sha1:WRBANX3LD4GIXELUGDBFGAH4DHL3JRHN", "length": 10220, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अभिनेत्री गौहर खान पुन्हा प्रेमात, तिच्यापेक्षा `इतक्या` वर्षांनी लहान बॉयफ्रेंड - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Entertainment/अभिनेत्री गौहर खान पुन्हा प्रेमात, तिच्यापेक्षा `इतक्या` वर्षांनी लहान बॉयफ्रेंड\nअभिनेत्री गौहर खान पुन्हा प्रेमात, तिच्यापेक्षा `इतक्या` वर्षांनी लहान बॉयफ्रेंड\nअहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- बिग बॉस या रियालिटी टीव्ही शोमध्ये झळकलेली एक अभिनेत्री सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. यापूर्वी बिग बॉसमधला सहस्पर्धक कुशाल टंडन याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यांचं नातं खूप दिवस टिकले नाही.\nत्यानंतर आता तिच्याहून 12 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाला डेट करत असल्याने चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती अभिनेत्री गौहर खान आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार गौहर खान सध्या एका संगीतकाराच्या मुलाला डेट करत आहे. या संगीतकाराचं नाव इस्माईल दरबार असून त्यांच्या मुलाचं नाव जैद असं आहे.\nजैद आणि गौहर हे एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियातून ती नेहमी पोस्ट टाकत असते.\nत्यामुळे तिच्या आणि जैद सोबतच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. जैद हा अभिनेता, डान्सर आणि कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतो. तो सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गौहरसोबत सेल्फीही शेअर केला होता.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/sitemap", "date_download": "2020-10-01T01:47:57Z", "digest": "sha1:M4VQYG34G7DDPIRHJZ2Z6JKWZFAPM5MK", "length": 4568, "nlines": 119, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "सूची | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nवाक्याचे प्रकार - अर्थावरून\nवाक्याचे प्रकार - स्वरूपावरून\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_(%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80)", "date_download": "2020-10-01T02:32:29Z", "digest": "sha1:UCDZOB4XZ7JR7MU2DRKAGMKF553QAGA7", "length": 9486, "nlines": 81, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)\n४ सत्ता आणि हिंसा\n५ माकप आणि राष्ट्रवादी संघटना\n६ माकप आणि मुस्लिम लीग\n७ कम्युनिस्ट पक्ष आणि सत्तांतरे\n८ कार्ल मार्क्स, अध्यात्म, स्टॅलिन, माओ आणि पॉट पॉल\n९ भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट\n१९६5 साली वैचारिक मतभेदांमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली, त्या वर्षी भा.क.प. आणि भा.क.प.(मार्क्सवादी) अशी दोन अधिवेशने भरली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) वेगळा झाला. ह्या विभाजनाचा १९६२ च्या भारत चीन युद्धाशी संबंध आहे असा एक गैरसमज आहे.\nसीताराम येचुरी (विद्यमान मुख्य सचिव)\nप्रकाश कारत (माजी मुख्य सचिव)\nया पक्षाचा केरळ व पश्चिम बंगाल या राज्यांत प्रभाव असून हा पक्ष भारत सरकारमध्ये, कॉंग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात संयुक्त पुरोगामी आघाडीचा सदस्य होता.\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) या नावाने भारतात ओळखला जाणारा हा पक्ष हिंसेचे समर्थन करणारा पक्ष आहे, असे आरोप त्यांच्यावर सतत होत असतात.\n१९८० च���या दशकात माकपची कामगार संघटना ‘सीटू’ आणि कॉंग्रेसच्या ‘इंटक’ या संस्थांच्या केरळमधील कार्यकर्त्यांमध्ये तेथील वेलदोड्याच्या बागांमधील रोजगाराच्या मुद्यावरून नेहमीच मारामार्‍या होत. असे म्हणतात की, माकपसाठी हत्या ही नवीन गोष्ट नाही. माकपने ८० च्या दशकात १३ कॉंग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली होती. सन १९८२ मध्ये एकाला गोळी घालून ठार केले, दुसर्‍याला बेदम मारहाण करून ठार मारून टाकले आणि तिसर्‍याला कापून काढले. यानंतर तर सारे कॉंग्रेसी पळून गेले होते आणि नंतर ते माकपच्या परवानगीनेच परतू शकले.\nसत्ता आणि हिंसासंपादन करा\nमाकप आणि राष्ट्रवादी संघटनासंपादन करा\nमाकप आणि मुस्लिम लीगसंपादन करा\nकम्युनिस्ट पक्ष आणि सत्तांतरेसंपादन करा\nकार्ल मार्क्स, अध्यात्म, स्टॅलिन, माओ आणि पॉट पॉलसंपादन करा\nभारतीय मार्क्सवादी कम्युनिस्टसंपादन करा\nकेरळच्या कोझीकोड येथील स्थानिक न्यायालयाने बंडखोर मार्क्सवादी नेते टीपी चंद्रशेखरन यांच्या हत्येची सुनावणी करताना ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे (३ फेब्रुवारी २०१५). यांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन नेते, कन्नूर जिल्ह्यातील पन्नूरचे समिती सदस्य पी.के. कुंजुनंदन, स्थानिक समितीचे सचिव के.सी. रामचंद्रन आणि शाखा सचिव टी. मनोज यांचा समावेश आहे.\n४ मे २०१२ रोजी रिव्होल्युशनरी मार्क्सवादी पार्टीचे नेते टी.पी. चंद्रशेखरन यांची केलेली क्रूर हत्या म्हणजे ‘सुनियोजित राजकीय हत्या’ असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. ’टी.पी. चंद्रशेखरन यांच्या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढत होती. केवळ हिंसेवरच विश्‍वास असलेले मार्क्सवादी ही बाब पचवू शकले नाहीत’ असे न्यायाधीश म्हणाले..\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/minister-prajakta-tanpure-story-47553", "date_download": "2020-10-01T02:45:34Z", "digest": "sha1:DVIK7WOJNNERUJYC4LPQEKCLWSICFPAE", "length": 12019, "nlines": 189, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "minister prajakta tanpure story | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्राजक्त तनपुरेंवर 'मामांची कृपा'\nप्राजक्त तनपुरेंवर 'मामांची कृपा'\nप्राजक्त तनपुरेंवर 'मामांची कृपा'\nसोमवार, 30 डिसेंबर 2019\nआमदार प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा बाबुरावदादा तनपुरे हे दहा वर्षे आमदार राहिले. परंतु त्यांना मंत्रीपदी संधी मिळाली नव्हती. तसेच वडील प्रसाद तनपुरे हे एकदा खासदार आणि 25 वर्षे आमदार होते. त्यांनाही मंत्रीपदापर्यंत जाता आले नाही.\nनगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे आज मंत्री झाले. प्राजक्त यांचे हे मंत्रीपद 'मामांची कृपा' मानली जात आहे.\nनगर जिल्ह्यातून मंत्री कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर आज आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव पुढे आले. पहिल्यांदाच आमदार होऊनही मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने तनपुरे कुटुंबियांत आज जल्लोष साजरा झाला. आमदार तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे व नगराध्यक्षा उषा तनपुरे यांचे पूत्र होत. प्रसाद तनपुरे 25 वर्षे आमदार होते. नंतर पाच वर्षे खासदार होते. परंतु या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. ते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा तनपुरे त्यांच्यासोबत आले.\nआमदार प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा बाबुरावदादा तनपुरे हे दहा वर्षे आमदार राहिले. परंतु त्यांना मंत्रीपदी संधी मिळाली नव्हती. तसेच वडील प्रसाद तनपुरे हे एकदा खासदार आणि 25 वर्षे आमदार होते. त्यांनाही मंत्रीपदापर्यंत जाता आले नाही. परंतु वर्षानुवर्ष आमदारकी घरात असतानाही मंत्री होता न आल्याचे शल्य तनपुरे कुटुंबियांना होते. ते स्वप्न आज पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी पूर्ण केले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उषा तनपुरे या भगिणी आहेत. त्यामुळे भाचे आमदार प्���ाजक्तसाठी मामांनी उमेदवारी देणे साहजिकच होते. त्यामुळे पहिल्यांदाच निवडून येवूनही थेट मंत्री होण्याचे भाग्य आमदार तनपुरे यांना लाभले. याशिवाय तरुण व संयमी म्हणून आमदार तनपुरे यांची ओळख आहे. अभ्यास करूनच प्रश्न मांडून त्यावर उत्तर शोधण्याचे कसब त्यांच्यात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहिन्याला चार कोटींचा हप्तावसुली आणि त्याचे वाटप असे : पोलिस कर्मचाऱ्याचे ते पत्र व्हायरल\nपुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या एका पोलिस काॅन्स्टेबलच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. यात अनेक खळबळजनक बाबींचा दावा करण्यात आला आहे....\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nभाजप नेते कल्याणराव काळे शरद पवारांच्या ताफ्यात\nपंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता. २९) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. शरद पवारांचा दौरा पूर्णतः खासगी असला...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदारांचा कृषी मंत्र्यांना बांधावरून फोन..\nपरभणी ः माझ्या परभणी मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाशी सामना करत आहेत. यंदा चांगली...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील\nराहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार\nजामखेड : जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्ययमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह तिघा नगरसेवकांनी भाजपला व माजी मंत्री राम शिंदे यांना जय...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nआमदार खासदार नगर indian national congress जयंत पाटील jayant patil शरद पवार वर्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/shiv-sena-votes-in-favour-of-introduction-of-citizenship-amendment-bill/articleshow/72441226.cms", "date_download": "2020-10-01T01:57:03Z", "digest": "sha1:EY3KYY5OBE6JVUZHCHUXDW5GMVICUD3V", "length": 14553, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागरिकत्व दुरुस्���ी विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेचं मतदान\nकेंद्र सरकारने लोकसभेत आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेने मतदान केलं आहे. या विधेयकातील काही तरतूदींना शिवसेनेचा आक्षेप असतानाही विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेने मतदान केलं असून प्रत्यक्ष विधेयकाला मंजुरी देताना शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nनवी दिल्ली: केंद्र सरकारने लोकसभेत आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेने मतदान केलं आहे. या विधेयकातील काही तरतूदींना शिवसेनेचा आक्षेप असतानाही विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेने मतदान केलं असून प्रत्यक्ष विधेयकाला मंजुरी देताना शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nभाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सोडचिठ्ठी देत केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदाच एनडीएच्या बाजूने मतदान केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत हे विधेयक मांडल. शहा यांनी विधेयक मांडतानाच विरोधाकांनी एकच गदारोळ केला. त्यामुळे संसदेचं वातावरण तापलं होतं. त्यापूर्वी हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी मतदान घेण्यात आलं. त्याला २९३ खासदारांनी पाठिंबा दिला. तर विधेयक मांडण्याच्या विरोधात ८२ मतं पडली. सध्या लोकसभेत या विधेयकावर चर्चा सुरू असून सत्ताधाऱ्यांकडून विधेयकाचं महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nशिवसेनेचा भाजपला पहिला झटका; नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास विरोध करणार\nहे विधेयक अल्पसंख्याकविरोधी नसल्याचा दावा करतानाच काँग्रेसमुळेच हे विधेयक मांडण्याची वेळ आल्याचं शहा यांनी सांगितलं. काँग्रेसने धर्माच्या आधारे देशाचं विभाजन केलं. काँग्रेसने धर्माच्या आधारे देशात फूट पाडली नसती तर आज हे विधेयक आणण्याची गरजच पडली नसती, असा दावा त्यांनी केला.\nनागरिकत्व विधेयकात नेमके काय आहे\nनागरिकत्व संशोधन विधेयकाअंतर्गत १९५५ च्या नागरिकत्वाच्या कायद्यात बदल करण्याचे प्रस्तावित आहे. या अंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ईसाई शरणार्थींना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. एक वर्ष ते ६ वर्षे जे शरणार्थी भारतात राहतात त्यांना नागरिकत्��� देण्याचे प्रस्तावित आहे. सध्या भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात ११ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nपाच वर्षे तुम्हाला आमचं ऐकावंच लागेलः अमित शहा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2010/09/01/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T01:43:33Z", "digest": "sha1:6LAPNSYZNSXHTM7KZQPRN5HKZGPESSTG", "length": 14741, "nlines": 113, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "सुनंदा पुष्कर आणि कळसूबाई शिखर… – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nसुनंदा पुष्कर आणि कळसूबाई शिखर…\nकळसूबाई शिखर आणि सुनंदा पुष्कर यांच्यात तसं काहीच नातं नाहीय… असण्याचं कारणही नाही… नाही म्हणायला, सुनंदा पुष्कर जेव्हा भावी पतीसोबत म्हणजे शशी तरूर यांच्याबरोबर शिर्डी आणि शनी शिंगणापूरला आल्या होत्या तेव्हा त्यांना याच जिल्ह्यात असलेल्या कळसूबाई शिखराची माहिती कुणीतरी दिली असण्याची शक्यता आहे… तेवढाच काय तो संबंध फार तर बादरायण म्हणा हवं तर..\nस्टार माझासाठी पुण्यातल्या प्रतिष्ठित जर्नालिझम इन्स्टिट्यूटमध्ये कॅम्पस् सिलेक्शनसाठीची लेखी परीक्षा पार पडली… या परीक्षेत शंभरावर विद्यार्थ्यांनी भाग घेतला… त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे, या प्रश्नाला काही मोजक्याच विद्यार्थ्यांनी कळसूबाई शिखर असं उत्तर देत ते अहमदनगर जिल्ह्यात असल्याचं लिहिलं… तर बहुतेक सर्वांनी कळसूबाई असं सर्वात उंच शिखराचं नाव सांगतानाच कुणाला ते सातारा जिल्ह्यात असल्याचं वाटलं तर कुणाला ते नाशिकमध्ये… कळसूबाईला रत्नागिरी आणि रायगडात नेऊन ठेवणारेही अनेकजण होते… ज्यांना ते नेमकं कोणत्या जिल्ह्यात आहे, याविषयी प्रश्न पडला त्यांनी नगर आणि नाशिकच्या सीमेवर असं उत्तर देऊन वेळ मारून नेली… पण त्याचवेळी या सर्वांनी मात्र कोची आयपीएलमध्ये वादग्रस्त ठरलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मैत्रिणीचं – आता बायकोचं नाव मात्र बिनचूक लिहिलं… तसं पाहिलं तर सुनंदा पुष्करचा महाराष्ट्राशी काहीच सं���ंध नाही… कारण त्या लेखी परीक्षेत विचारलेल्या इतर प्रश्नांमध्ये दोनेक वगळता इतर सर्व महाराष्ट्राशी, त्यातल्य़ा त्यात पुण्या-मुंबईशीच संबंधित होते… पण महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देताना अडखळणाऱ्या या विद्यार्थ्यांपर्यंत सुनंदा पुष्करचं नाव मात्र पोहोचलंय… तिचा इतिहास आणि कर्तृत्वही माहिती आहे..\nदुसरं म्हणजे गूगलवर सुनंदा पुष्कर असं इंग्रजीतून सर्च केलं तर 1,460,000 results (0.20 seconds) शून्य पॉईन्ट वीस सेकंदात तब्बल चौदा लाख साठ हजार दुवे तुमच्यासमोर येतात. हेच तुम्ही गूगल इमेजमध्ये सर्च केलं तर 24,900 results (0.35 seconds) तुम्हाला फक्त अर्ध्या सेकंदात मिळतात. तर तुम्ही गूगलवर देवनागरीतून म्हणजे मराठीतून टाईप कराल तर फक्त 2,610 results (0.30 seconds) अर्ध्या सेकंदात दोन-अडीच हजार फोटो मिळतात… आणि वेब असा ऑप्शन दिलात तर 48,600 results (0.19 seconds) हा आकडा तुमच्या समोर येतो… आता तुम्ही गूगलला कळसूबाई शिखर असं मराठीतून विचारलं, 2,670 results (0.23 seconds) तर तुमच्या समोर तीन हजारपेक्षा कमीच दुवे येतील… आणि गूगल इमेजेस मध्ये अवघे पावणेतीनशे… पुन्हा सगळे फोटो कळसूबाई शिखराचे असतील, याची गॅरन्टी नाही.. KALSUBAI PEAK असं इंग्रजीतून विचाराल तर गूगल तुमच्यासमोर 2150 इमेजेस ठेवेल… आणि गूगल वेबवर हा आकडा जातो 3450 वर…\nथोडक्यात काय तर महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर गूगलच्या आणि पत्रकारितेत येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मात्र खूप तळाशी आहे…… कारण आपण शाळेपासूनच्या पुस्तकांमध्ये जरी शिकलो तरी कळसूबाई शिखर कुठे आहे… हेच आपल्याला माहिती नाही.. शिवाय आपलंच तर कळसूबाई शिखर त्याचा ठावठिकाणा गूगलमध्ये कशाला शोधायला हवा… मग माझ्या महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर, सह्याद्रीचं सर्वात उंच टोक कुठे असेल तर माझ्याच जिल्ह्यात नाही तर मला माहिती नसलेल्या अशा कोणत्यातरी जिल्ह्यात… म्हणजे कधी ते साताऱ्यात जातं तर कधी रायगडात तर कधी रत्नागिरीत… कळसूबाई नाशकात असेल कदाचित असंही अनेकांना वाटतं… किंवा अनेकांना ते भंडारदऱ्याच्या जवळिकीमुळे थेट भंडारा जिल्ह्यातही असल्याचा साक्षात्कार होतो.\nया सर्वांचा सुनंदा पुष्करशी संबंध काय तर तसा काहीच नाही, पण गूगल जसं सुनंदा पुष्कर यांच्याशी जवळीक साधून आहे, तुम्ही मराठी किंवा इग्रजीतून विचारलं तरी तुमच्या समोर ढिगभर दुवे आणून टाकतो, तसंच आमच्या आजच्या पत्रकारिता शिकणाऱ्या मुलांचं आहे.. पत्रकारितेचे हे विद्यार्थी हल्ली गूगलच्या सर्वाधिक सानिध्यात असतात. त्यामुळेच गूगलप्रमाणेच त्यांनाही कळसूबाई म्हटलं की हाताच्या बोटांवर मोजावे इतकेच दुवे सापडतात.\nनवीन तंत्रज्ञानाशी नाळ जोडणाऱ्या आणि गूगलच्या कायम संपर्कात असलेल्या या विद्यार्थ्यांना तरी का दोष द्यायचा… कारण त्यांच्यासमोर जे दिसतंय तेच त्यांच्या मनातही ठसत असणार…\nPublished by मेघराज पाटील\nशिकायचं असेल तर इंग्रजीतूनच शिका…\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dietwardha.com/academics", "date_download": "2020-10-01T02:44:03Z", "digest": "sha1:FCGOT7PJO3YVAQ6RPTVMGOMUVBUY7MAC", "length": 3214, "nlines": 35, "source_domain": "www.dietwardha.com", "title": "विषय सहाय्यक | DIET WARDHA", "raw_content": "\nसंपर्क व मदत केंद्र\n​प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षक शिक्षण सक्षमीकरण करण्याकरिता जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण शैक्षणिक विकास संस्था वर्धा येथे विषयवार विभाग तयार करण्यात आलेले आहे. या विभागाच्या माध्यमातून संबंधित विषयांमध्ये जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे कार्य पार पाडले जात आहे.\nमानव - मानव, पर्यावरण - मानव यांच्या सह्संबंधाचे विश्लेषण करून परस्पर विकासासाठी संश्लेषण करण्याची क्षमता व या संबंधावर परिणाम करणाऱ्या कारकांचा अभ्यास करून समायोचित हिताचा निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.\n​२१ व्या शतकातील जीवन कौशल्ये आणि आव्हाने लक्षात घेऊन वर्गातील अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी यांना सक्षम करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/urjecha-ekach-strot-fakta-anuurja-ka/", "date_download": "2020-10-01T02:28:25Z", "digest": "sha1:XTA2SJQAQ6R3HGTT3G5OPCCOT6FEBKI7", "length": 26815, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "उर्जेचा एकच स्त्रोत, फक्त्त अणुउर्जा का? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2020 ] पोकळ तत्वज्ञान\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ October 1, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\nHomeअर्थ-वाणिज्यउर्जेचा एकच स्त्रोत, फक्त्त अणुउर्जा का\nउर्जेचा एकच स्त्रोत, फक्त्त अणुउर्जा का\nJune 8, 2013 जगदीश अनंत पटवर्धन अर्थ-वाणिज्य, उद्योग / व्यापार, कृषी-शेती, पर्यावरण\nदेशातील विविध विकास कामांसाठी लागणारी उर्जा, वाढत्या लोकसंख्येची उर्जेची मागणी आणि अपुरा पुरवठा यात अन्य उर्जेचे स्त्रोतही कमी पडतात. ते मिळविण्यासाठी त्याला पर्याय शोधले जातात. त्यातील एक प्रर्याय अणुउर्जा उर्जेचा प्रश्न सोडविण्याच्या नादात स्थानिकांचे दैनंदिन जीवन भकास आणि उजाड होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. अणुऊर्जानिर्मिती प्रक्रियेत हवा, पाणी, आणि पर्यावरण प्रदूषणासकट काही वेळा वैचारिक प्रदूषण होऊन स्थानिकांस व पोटापाण्याच्या व्यवसायास बाधा पोहोचार नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. जपानसारखी परिस्थिती निमार्ण झाल्यास त्याला कसे तोंड देणार उर्जेचा प्रश्न सोडविण्याच्या नादात स्थानिकांचे दैनंदिन जीवन भकास आणि उजाड होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. अणुऊर्जानिर्मिती प्रक्रियेत हवा, पाणी, आणि पर्यावरण प्रदूषणासकट काही वेळा वैचारिक प्रदूषण होऊन स्थानिकांस व पोटापाण्याच्या व्यवसायास बाधा पोहोचार नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. जपानसारखी परिस्थिती निमार्ण झाल्यास त्याला कसे तोंड देणार ह्यासाठी प्रकल्पा नजीकच्या नागरिकांचे जीवन सुरक्षित असणे गरजेचे आहे. भारतातील काही अणुउर्जा प्रकल्प बऱ्याच राज्यात अर्धवट अवस्थेत आहेत ते पूर्ण होण्यात काही अडचणी आहेत त्यात स्थानिक नागरिकांचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, पर्यावरण आणि वैचारिक प्रदूषण अश्या नानाविध कारणांनी प्रकल्पास विरोध आणि उशीर होत आहे. यावर तोडगा म्हणून सन्माननीय शास्त्रज्ञ डॉ.काडोडकर, डॉ.कलाम, त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री, स्थानिक नागरिक व स्थानिकांनी नेमलेले शास्त्रज्ञ आणि जाणकार यांची एकत्रित बैठक घेऊन तांत्रिक मुद्यांवर सविस्तर चर्चेद्वारे प्रश्न/उत्तरे झाली तर कदाचित यातून दोन्ही बाजूंचे समज-गैरसमज दूर होण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे भ्रष्टाचार न होतं विस्थापितांच्या जमिनी गेल्या आहे अश्यांना चांगला मोबदला, एका व्यक्तीला प्रकल्पात ��ोकरी अशी सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. भविष्यात युनियन कार्बाईडसारखे होणार नाही याची शाश्वती सरकारने दिली तर समस्या सुटण्यास थोडीफार मदत होईल असे वाटते. असो.\nभारताच्या शेजारील देशात आज सर्वांगीण विकासाची काय अवस्था आहे ते आपण बघतो आहोत. विशेषता पाकिस्तानात निर्माण होणारी अण्वस्त्रे शेजारी आणि प्रगत राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठीच आहेत असा विचार आहे. परंतू असे देश अणूउर्जेचे रुपांतर विजनिर्मितीत करून स्वत:चि उन्नती करतांना दिसत नाहीत. बऱ्याच विकसनशील देशांची हीच मानसिकता आहे.\nअणुवीजनिर्मितीचे प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान भारतात येणे आणि त्यावर आपल्या शास्त्रज्ञांना काम करण्यास मिळणे ही जमेची बाजू झाली. सरकारला वाटते अणुउर्जतून भरपूर वीज निर्मिती होऊन देशाची विजेची गरज भागेल आणि ती सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या जनतेस परवडणारी असेल. मग देशातून त्याला विरोध का होत आहे याची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे.\nया विषया संदर्भात दिनांक ३ मे २०१३च्या दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री प्रभाकर देवधर, बांद्र यांचा ‘अणुउर्जा प्रकल्पांना माझ्या विरोधाची महत्वाची कारणे” संबंधित पत्र वाचण्यात आले त्यांचे विचार विषयाला धरून उत्तम, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण आहेत धन्यवाद आणि अभिनंदन..\nरशियामध्ये २७ वर्षापूर्वी काय झाले चेर्नोबिलमध्ये ग्राफाईट रोड्सनी पेट घेतला, स्फोट झाला आणि अणुभट्टीचे छत उडून हिरोशिमा बॉम्बच्या स्पोटाच्या किरणोत्सर्गच्या तुलनेत ३०० ते ४०० पट अधिक किरणोत्सार वातावरणात पसरला. चेर्नोबिलच्या किरणोत्साराचे परिणाम काय झाले चेर्नोबिलमध्ये ग्राफाईट रोड्सनी पेट घेतला, स्फोट झाला आणि अणुभट्टीचे छत उडून हिरोशिमा बॉम्बच्या स्पोटाच्या किरणोत्सर्गच्या तुलनेत ३०० ते ४०० पट अधिक किरणोत्सार वातावरणात पसरला. चेर्नोबिलच्या किरणोत्साराचे परिणाम काय झाले २७ वर्षानंतर आजही चार हजार चौरस कि.मी. टापूत (म्हणजे उदा. रत्नागिरी जिल्ह्याचे जवळपास अर्धे क्षेत्रफळ) मानवी वस्तीला परवानगी नाही. आजही १,००,००० चौ.कि.मी. प्रदेश (म्हणजे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत एकत्रीतीयांश भाग) शेती करण्यास अयोग्य आहे. फुकुशिमा भोवतालचा ‘एक्सक्लूजन’ टापू एक हजार चौ.कि.मी.चा आहे. चेर्नोबिलच्या अपघातग्रस्त अणुभट्टीपेक्षा प्��स्तावित जैतापूर प्रकल्प दसपट मोठा आहे एवढे जरी कळले तरी त्याचे गांभीर्य लक्षात येईल. लोकांचे जीव आणि पर्यावरणाची हानी याविषयी पुरेशी जागरूकता नसल्यामुळे देशात अणुऊर्जा सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. ज्यांनी तारापूरमधील अणुऊर्जाबाधित लोकांचे दुःख पाहिले आहे ते म्हणतात फक्त एक पिढीच नव्हे तर पुढच्या पिढ्याही कॅन्सर, किडनी, वंधत्व, व्यंग अशा अनेक रोगांनी बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे म्हणणे आहे की पैशाने हे नुकसान कधीच भरून येऊ शकत नाही.\nजागतिक अणुऊर्जा आयोगाने जगातील सर्व अणुविभागांच्या संगनमताने या अपघाताची तीव्रता कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला. चेर्नोबिल नंतर पश्चिम युरोपातील अनेक देशांनी अणुऊर्जेवर बंदी घातली परिणामी अमेरिका आणि कॅनडा मध्ये नवीन प्रकल्पांना मागणीच बंद झाली.\nअश्याही परिस्थितीत फ़्रान्स, जपान, अमेरिकेसारख्या काही देशांनी असलेले अणुप्रकल्प चालू ठेवले; शिवाय फ्रान्स, फिनलंड, जपान यांनी तर नवीन अणुभट्ट्याही बांधल्या. त्यांनी असा दावा केला की व्हायचे ते नुकसान झाले पण यापुढे भविष्यात असे अपघात टाळले जातील. अणुभट्ट्या पुरेशा मजबूत असून त्या दहशतवादी हल्ले, सुनामी, भूकंप या सर्वांना तोंड देऊ शकतील. परंतू ११ मार्चच्या भूकंपाने हे सर्व दावे निकालात काढले आहेत.\nवापरलेल्या इंधनाच्या पुनर्प्रकियेचा प्रश्न कठीण आहे. एनपीसीआयएल, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जीकडे वापरलेल्या इंधनाच्या पुनर्प्रक्रीयेचा निश्चित आराखडा नाही. पुनर्प्रक्रिया कोठे केली जाणार हे निश्चित नाही. सध्याच्या कल्पक्कम, तारापूर आणि ट्राँबे येथील प्रकल्पांमध्ये ही पुनप्र्रक्रिया करता येणार नाही. प्रत्येक १००० मेगावॅटचा अणुप्रकल्प २० ते ३० टनापेक्षा जास्त अणुकचरा दरवर्षी निर्माण करतो. या कचऱ्यात प्लुटोनियम आणि टेक्निटियम सारखे घातक पदार्थ असतात आणि त्याचा बरीच वर्षे किरणोत्सर्गी राहतो. या कचऱ्याला साठवण्याची कुठलीही सुरक्षित पद्धत उपलब्ध नाही. सर्वसाधारणपणे तो अणुप्रकल्पाजवळच कुठेतरी तात्पुरत्या जागी साठवला जातो. प्रत्येक ठिकाणी हा कचरा गळत आहे, जमिनीतून भूजलामध्ये मिसळत आहे, नदीच्या पाण्यात आणि समुद्रात जाऊन मिसळत आहे आणि त्याद्वारे शेवटी प्राणी, वनस्पती, मानवापर्यंत जात आहे. याचे परिणाम आ���ल्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहेत\nजगातील काही प्रगत देशांनी आपल्या अणुवीज कार्यक्रमात अमुलाग्र बदल करत काही कठोर निर्णय घेतले आहेत ते पुढील प्रमाणे :\n१) अमेरिकेत १९७९ नंतर आजपर्यंत एकाही नवीन अणुवीज प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही.\n२) जपानमधील दुर्घटनेने नंतर अणुवीज प्रकल्पांच्या धोक्यांची गांभीर्याने नोंद घेत २० ते २५ टक्के अणुवीज वापरणाऱ्या जर्मनीने अणुविजेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.\n३) ३५ टक्के अणुविजेवर अवलंबून असणाऱ्या जपानमध्ये फुकुशिमानंतर उर्वरित ५० प्रकल्पांपकी फक्त दोन प्रकल्प आज चालू आहेत. विजेचा तुटवडा निर्माण होऊनही जपानी जनता अणुप्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या पूर्ण विरोधी आहे.\n४) ७० टक्के अणुविजेवर अवलंबून असणाऱ्या फ्रान्समध्येही २०२५ पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय झाला आहे. पेनली येथील अरेवाचा ईपीआर प्रकल्प फ्रान्सने रद्द केला आहे. आज जगातील अणुवीज निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांमध्ये तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या, घातकतेच्या निकषांवर आणि जनमताला स्वीकारून अणुविजेपासून कायमचे अलिप्त राहण्याकडे आपली वाटचाल सुरू केली आहे हा समंजसपणा स्वागतार्ह आहे असे वाटते.\nजपान सारख्या देशाला वाईट अनुभवातून धडा मिळाला आहे. जे तंत्रज्ञान भविष्यातील मानवी पिढ्यांचा विनाश करणारे आहे ते विकासाचा मार्ग कसे असू शकते खऱ्या अर्थाने सुरक्षित, विज्ञान-तंत्रज्ञानात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून देशाच्या ऊर्जा प्रश्नावर आणि भविष्यातील गरजांवर उपाय आहेत. उर्जानिमितीत कार्यक्षमता वाढवणे आणि पुनर्निमाण होऊ शकणाऱ्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर कारणे. अनावश्यक ऊर्जा वापर टाळणे या मार्गांनी ऊर्जेची गरजच ३०-४०% इतक्या प्रमाणात कमी होऊ शकते. यातून सर्व देशातील ऊर्जेची ३०% असलेली कमतरता फक्त भरूनच निघणार नाही, तर भविष्यात काही वर्षे नवीन वीजनिर्मितीचे प्रकल्पही बांधावे लागणार नाहीत. आपल्या भविष्यातील विजेच्या गरजा पुन्हा उत्पादित करण्याजोग्या आहेत त्या विविध ऊर्जा स्त्रोतांपासून पूर्ण होऊ शकतील. या विषयातील तज्ञांच्या मते पवन ऊर्जा ५०,००० मेगावॅट, लघू जल विद्युत २०,००० मेगावॅट, बायोमास ऊर्जा २५,००० मेगावॅट आणि कमीत कमी ६०,००० मेगावॅट सौर ऊर्जे पासून मिळू शकते. याशिवाय अणुऊर्जेची किंमत जिथे वाढतच चालली आहे, पर्यायी ऊर्जा स्त्रोतांची किंमत कमी होत आहे. पवन ऊर्जा आजही पारंपारिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे आणि २०१५-२० पर्यंत सौर ऊर्जाही त्यापेक्षा स्वस्त होईल हा अंदाज आहे. आज जरी बांधकाम चालू केले तरी अणुप्रकल्प उभा व्हायला कमीत कमी १० वर्षे लागतात. तोपर्यंत तो परवडणारा राहणारच नाही असा काही विश्लेषकांचा अंदाज आहे. सरकारही मानते की अशा स्त्रोतांची क्षमता आहे पण घोडं कुठे पेंड खात खऱ्या अर्थाने सुरक्षित, विज्ञान-तंत्रज्ञानात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून देशाच्या ऊर्जा प्रश्नावर आणि भविष्यातील गरजांवर उपाय आहेत. उर्जानिमितीत कार्यक्षमता वाढवणे आणि पुनर्निमाण होऊ शकणाऱ्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर कारणे. अनावश्यक ऊर्जा वापर टाळणे या मार्गांनी ऊर्जेची गरजच ३०-४०% इतक्या प्रमाणात कमी होऊ शकते. यातून सर्व देशातील ऊर्जेची ३०% असलेली कमतरता फक्त भरूनच निघणार नाही, तर भविष्यात काही वर्षे नवीन वीजनिर्मितीचे प्रकल्पही बांधावे लागणार नाहीत. आपल्या भविष्यातील विजेच्या गरजा पुन्हा उत्पादित करण्याजोग्या आहेत त्या विविध ऊर्जा स्त्रोतांपासून पूर्ण होऊ शकतील. या विषयातील तज्ञांच्या मते पवन ऊर्जा ५०,००० मेगावॅट, लघू जल विद्युत २०,००० मेगावॅट, बायोमास ऊर्जा २५,००० मेगावॅट आणि कमीत कमी ६०,००० मेगावॅट सौर ऊर्जे पासून मिळू शकते. याशिवाय अणुऊर्जेची किंमत जिथे वाढतच चालली आहे, पर्यायी ऊर्जा स्त्रोतांची किंमत कमी होत आहे. पवन ऊर्जा आजही पारंपारिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे आणि २०१५-२० पर्यंत सौर ऊर्जाही त्यापेक्षा स्वस्त होईल हा अंदाज आहे. आज जरी बांधकाम चालू केले तरी अणुप्रकल्प उभा व्हायला कमीत कमी १० वर्षे लागतात. तोपर्यंत तो परवडणारा राहणारच नाही असा काही विश्लेषकांचा अंदाज आहे. सरकारही मानते की अशा स्त्रोतांची क्षमता आहे पण घोडं कुठे पेंड खात\nAbout जगदीश अनंत पटवर्धन\t227 Articles\nएम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविना���कांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-economy-kaustubh-kelkar-marathi-article-2519", "date_download": "2020-10-01T00:08:12Z", "digest": "sha1:JLG4NWLPDLFVAIGZWCD22FGPICY3SEWN", "length": 28162, "nlines": 145, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Economy Kaustubh Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\n... हा तर मतसंकल्प\n... हा तर मतसंकल्प\nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nहंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेब्रुवारी रोजी विद्यमान मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. वास्तविक सरकारने लेखानुदान सादर करणे अपेक्षित होते आणि तसा संकेत आहे. परंतु लेखानुदानाच्या नावाखाली जवळपास पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात आला. यामध्ये मध्यमवर्ग, लहान शेतकरी, असंघटित वर्गातील कामगार, सैन्यातील अधिकारी, जवान, यांच्यावर विविध सवलती, आश्‍वासने यांची अक्षरशः खैरात करण्यात आली आहे. हे सर्व पाहता या अर्थसंकल्पाला मतसंकल्प असे संबोधल्यास वावगे ठरणार नाही. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पराभव पत्करावा लागल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली असून या अर्थसंकल्पात करसवलत, किसान सन्मान निधी अशा अनेक योजनांद्वारे जवळ येऊन ठेपलेल्या निवडणुकांत मतांचे पीक घेण्याचा हा प्रयत्न आहे. या लेखात पुढे अर्थसंकल्पातील ठळक बाबी, मुद्दे, सवलती यांचा ऊहापोह केला आहे.\nमध्यमवर्गाने २०१४ मध्ये भरभरून मते देऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवले, एकहाती सत्ता दिली. परंतु, गेल्या ५ वर्षांत या वर्गाच्या हातामध्ये काहीच पडेल नाही. याउलट विविध कर, इंधनाच्या चढ्या किमती, नोटाबंदी यामुळे मध्यमवर्ग त्रस्त झाला होता आणि आपण डावलले गेलो आहेत अशी भावना स्पष्टपणे दिसत होती. ही नाराजी दूर करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल, अशी घोषणा करून मध्यमवर्गीयांना सुखद धक्का देण्यात आला. नियमितपणे आणि प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना गोयल यांनी धन्यवाद दिले. करपात्र उत्पन्नाच्या स्तरामध्ये कोणताही बदल केला नाही. यामुळे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना आत्ताच्या दरानेच कर भरावा लागेल, परंतु जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारला सत्ता दिली, तर जुलै महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात करपात्र उत्पन्नाच्या स्तरामध्ये बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल असे गोयल यांनी नमूद केले.\nमोदी सरकारने शेतकरी वर्गाच्या नाराजीचा चांगलाच फटका खाल्ला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशा केवळ घोषणांनी कुणाचे पोट भरले नाही. ही नाराजी दूर करण्याचा या अर्थसंकल्पात प्रयत्न केला आहे. यामध्ये ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना’ याद्वारे २ हेक्‍टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे वार्षिक अनुदान तीन हप्त्यांमध्ये मिळणार आहे. यातील पहिला २ हजार रुपयाचा हप्ता आगामी निवडणुकीपूर्वी मिळेल. याचा देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल. यासाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये कर्जावरील व्याजामध्ये सवलत आणि खत खरेदीसाठी वाढीव अनुदान असे जाहीर करण्यात आले आहे.\nपंधरा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत महिन्याला ३ हजार रुपये निवृत्तिवेतन देण्याचे जाहीर करण्यात आले असून, यातून सुमारे ११ कोटी कामगारांना याचा लाभ घेता येईल. यामध्ये हातगाडी ओढणारे मजूर, फेरीवाले, रिक्षाचालक इत्यादींचा अंतर्भाव होतो. यांच्या उतारवयातील हे सामाजिक संरक्षण ठरेल.\nपायाभूत क्षेत्राचा निरंतर विकास\nपायाभूत सुविधा क्षेत्र हे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारे क्षेत्र असून या क्षेत्राच्या विकासावर सरकारचा नेहमीच भर राहिला आहे. प्रति दिन २७ किमीचे रस्ते बांधले जाणे हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. याचे महत्त्व लक्षात घेता, महामार्ग विकासाकरता ८३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १९ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वोत्तर भागाच्या विकासाकरता ५८ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. देशातील ज्या घरांमध्ये अद्यापही वीज पोचलेली नाही त्याकरता सौभाग्य योजनेअंतर्गत मार्च महिन्यापर्यंत सुमारे २.५ कोटी घरांना वीजजोड देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेसाठी १६ हजार ३२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रेल्वे क्षेत्रावरील भर पाहता, याला ‘नॉनस्टॉप रेल्वे’ असेच म्हणावे लागेल. यामध्ये रेल्वे डब्याच्या निर्यातीसाठी ६ हजार कोटी रुपये, पुढील दोन वर्षांत १५ हजार रेल्वे डबे निर्मितीचे लक्ष्य, रेल्वेवरील एकूण भांडवली खर्च एक लाख ५८ हजार कोटी अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांमधील एक प्रमुख घटक म्हणजे विमानतळ; सरकारने मुंबई आणि दिल्ली येथे नवीन विमानतळ उभारणीवर विशेष आणि तातडीने भर दिला पाहिजे. कारण येथील विमानतळाची क्षमता कधीच संपली आहे. गृहनिर्माण क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. यामध्ये विकसक कंपन्यांच्या करसवलतींमध्ये वाढ, तसेच विक्री न झालेल्या घरांवरील कर दोन वर्षांसाठी माफ, दुसऱ्या घराच्या भाड्यावरील कर माफ अशा अनेक तरतुदींचा समावेश आहे.\nपढेगा इंडिया तो बढेगा इंडिया\nया अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी ९३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही गेल्या अर्थसंकल्पापेक्षा १० टक्के जास्त आहे. यामध्ये आयआयटीसाठी सुमारे ६२०० कोटी, उच्च शिक्षणासाठी ३७ हजार कोटी, तर राष्ट्रीय शिक्षण अभियानासाठी ३८ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरता राइज (रिव्हायटलायझिंग इंफ्रास्ट्रक्‍चर अँड सिस्टिम्स इन एज्युकेशन) प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे गोयल यांनी जाहीर केले. यामध्ये सुमारे १ लाख कोटी रुपये गुंतवण्यात येणार आहेत.\nआरोग्य क्षेत्रासाठी ६१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत १६ टक्के वाढ आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान योजनेसाठी ६ हजार ४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, तर राष्ट्रीय एड्‌स आणि एसटीडी नियंत्रण प्रकल्पांसाठीच्या तरतुदीमध्ये ५७५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आ��े. तसेच ‘एम्स’साठी (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) ३ हजार ६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.\nसंरक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष\nसंरक्षणासाठी ३.०५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पात संरक्षणावरील तरतूद २.८५ लाख कोटी रुपये होती. ‘वन रॅंक वन पेंशन’ ही सैन्यातील अधिकारी आणि सैनिक यांची जिव्हाळ्याची योजना आता सुरळीत झाली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ३५ हजार कोटी रुपये वाटण्यात आले आहेत असे, पियुष गोयल यांनी जाहीर केले.\nपीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना २०३० पर्यंत १० प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये आगामी ८ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था १० लाख कोटींची करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.\nया खैरातीच्या अर्थसंकल्पात विविध घटकांसाठी तरतुदी करण्यात आल्या असल्या, तरी उद्योग क्षेत्रासाठी भरीव असे काहीही देण्यात आलेले नाही. उद्योग क्षेत्रासाठी ज्या काही घोषणा करण्यात आल्या त्या पूर्वीच्याच आहेत अशी उद्योगक्षेत्राची भावना आहे. सामान्य जनतेच्या खिशात करसवलतींद्वारे पैसे टाकल्याने एकंदर बाजारपेठेला उठाव मिळेल आणि यातून मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे, परंतु यासाठी कमीत कमी ६ महिने तरी वाट पाहावी लागेल.\nपीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना नमूद केले, की २०१४ ते २०१९ या काळात चलनवाढीचा दर ४.६ टक्के राहिला असून या अगोदरच्या सरकारच्या काळात हा दर १०.१ टक्के होता. गोयल यांनी हे विशेष भर देऊन सांगितले. डिसेंबर २०१८ मध्ये चलनवाढीचा दर २.८ टक्के या नीचांकी पातळीवर आला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विद्यमान सरकारची ही विशेष जमेची बाजू आहे. यातून महागाईचे कंबरडे मोडले आहे, असेही त्यांनी सांगितले. परंतु महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतमालाचे दर कमी ठेवल्याने ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचेसुद्धा कंबरडे मोडले आणि यातून ग्रामीण क्षेत्रावर मोठा आघात झाला. तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनाद्वारे २ हेक्‍टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे वार्षिक अनुदान तीन हप्त्यांमध्ये मिळणार आहे, म्हणजे महिन्याला केवळ ५०० रुपये. आज युरियाचे ५० किलोचे एक पोते सुमारे ३०० रुपयांना मिळते, यातून हे अनुदान किती तुटपुंजे आहे हे लक्षात येते.\nवर नमूद केलेल्या शेतकरी आणि मध्यमवर्ग या दोन घटकांना दिलेल्या सवलतींसाठी सुमारे ९० हजार कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी कोठून उभारणार हा प्रश्‍न आहे. सरकारने वित्तीय तूट ३.१ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु तुटीने ३.४ टक्‍क्‍यांची पातळी ओलांडली, ही चिंतेची बाब आहे. जीएसटीमधून मिळणारा महसूल वाढत असला, तरी तो अपेक्षेएवढा नाही, हे लक्षात घेता या सवलतींच्या खैरातीसाठी पैशाचा अन्य स्रोत असणे अत्यावश्‍यक आहे. एक पर्यायी उत्पन्नाचा स्रोत म्हणजे निर्गुंतवणूक होय. सरकारने निर्गुंतवणुकीतून या आर्थिक वर्षात सुमारे ८० हजार कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु प्रत्यक्षात आत्तापर्यंत केवळ १५ हजार कोटी रुपये मिळाले. सरकारने आज निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, पुढचे पुढे बघू अशी भूमिका घेतल्याचे दिसते. राजकारणाच्या रणधुमाळीत अर्थकारणाचा विसर होणे, हे धोकादायक आहे. घोडामैदान लांब नाही, आता जनताच काय ते ठरवेल.\nकरदात्यांसाठी तरतुदी ठळक स्वरूपात\nपाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना शून्य कर, परंतु कर विवरणपत्र सादर करणे आवश्‍यक.\nपगारदार वर्गासाठी असलेल्या प्रमाणित वजावटीमध्ये वाढ. पूर्वी ही मर्यादा ४० हजार रुपये होती, आता ती ५० हजार रुपये.\nवार्षिक साडेसहा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीने, ८० सी कलमाखाली दीड लाख रुपये गुंतवणूक केल्यास कोणताही कर नाही.\nग्रॅच्युइटीच्या करमुक्त मर्यादेमध्ये भरीव वाढ. ही मर्यादा १० लाख रुपयांवरून आता २० लाख रुपये.\nबॅंक, पोस्टामधील मिळणाऱ्या करमुक्त व्याजाची मर्यादा १० हजार रुपयांवरून आता ४० हजार रुपये.\nआयकरावरील परतावा २४ तासामध्ये देण्याचा प्रयत्न.\nघरभाड्यातून मिळणाऱ्या उद्‌गम करकपात (टीडीएस) करण्याची मर्यादा एक लाख ८० हजारावरून दोन लाख ४० हजार रुपये.\nया कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत\nअन्नधान्याबाबत देशाला स्वयंपूर्ण करणार आणि अतिरिक्त धान्याची निर्यात करणार.\nदेश प्रदूषणमुक्त करण्यासाठी विजेवर चालणारी वाहने आणि अक्षय ऊर्जेवर भर.\nअवकाश कार्यक्रमावर भर. २०२२ पर्यंत आपला अंतराळवीर अवकाशात पाठवणार.\nसागरमाला प्रकल्पातून समुद्रातील पाण्याचा उपयोग करणार.\nमोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामीण भ��गाचे औद्योगिकीकरण.\nकिमान सरकार आणि कमाल कारभारद्वारे नोकरशाही गतिमान आणि लोकाभिमुख करणार.\nराहणीमान सुखकर करण्यासाठी सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांची निर्मिती करणार.\nसरकारचा कारभार डिजिटल आणि जबाबदार करणार.\nस्वच्छ नद्या आणि नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी.\nआयुष्यमान भारत योजनेतून निरोगी भारताची उभारणी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-digitally-%C2%A0sateesh-paknikar-marathi-article-2072", "date_download": "2020-10-01T01:39:39Z", "digest": "sha1:ACG6WRZLYFVBER56YR4HWDZ2ANVVCKFH", "length": 22023, "nlines": 133, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Digitally Sateesh Paknikar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nसोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.\nआज आपण कोणतेही साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक उघडले, की त्यात एखादा खाद्यपदार्थ बनवण्याच्या कृतीचा लेख असतोच असतो. टेलिव्हिजनवरील काही वाहिन्याही असे कार्यक्रम सतत दाखवत असतातच. जिभेला पाणी आणणाऱ्या पाककृती सादर करताना त्या खाद्यपदार्थांचे उत्तम चित्रण केलेले आपल्याला पाहायला मिळते. यात भर म्हणून, की काय वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सामोऱ्या येणाऱ्या जाहिरातींमधूनही पदार्थांची उत्तमोत्तम प्रकाशचित्रे आपल्याला सतत सामोरी येत असतात. याच बरोबरीने पाकक्रियेला समर्पित अशी विविध पुस्तकेही सतत प्रकाशित होत असतात. तंत्रज्ञानामुळे आज असे सर्व चित्रण स्मार्टफोनच्या माध्यमातूनही कोणत्याही क्षणी, एका क्‍लिकच्या आधारे आपल्याला उपलब्ध होते. थोडक्‍यात, पूर्वी कधी नव्हते इतके महत्त्व आज दृश्‍यमाध्यमाला आलेले असताना त्यात ‘फोटोग्राफी’ कशी राहील \nअसे म्हटले जाते, की ‘Food is not just eating energy, it‘s an experience.’ आपल्याला जर असा ‘अनुभव’ पदार्थाचा फोटो बघताना आला, त्या पदार्थाच्या वासाची व चवीची अनुभूती आली आणि तो पटकन उचलून तोंडात टाकावा असे वाटू लागले, तर तो फोटोग्राफ यशस्वी झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. असे एखादे प्रकाशचित्र टिपण्यामागे त्या प्रकाशचित्रकाराची मेहनत तर असतेच, पण त्याच्या बरोबरीने कला दिग्दर��शक व फूडचा रचनाकार (स्टाइलिस्ट) यांचा एकत्रित प्रयत्न असतो. ज्यायोगे अशा चमचमीत पदार्थांची देखणी प्रकाशचित्रे प्रेक्षकांना बघावयास मिळतात. इतर कुठल्याही प्रकाशचित्रण शैलीप्रमाणेच खाद्यपदार्थ प्रकाशचित्रणातही जबरदस्त आकर्षक रंग, पोत आणि आकार यांचे सुरेख मिश्रण आढळते. पण येथेही आपले प्रकाशचित्र उत्कृष्ट होण्यासाठी आपल्याला काही नियमांचे अनुसरण करणे गरजेचे असते. काय आहेत हे नियम\nचांगल्या लेन्ससह असलेला कॅमेरा व प्रकाशाचा उत्तम स्रोत\nइतर शैलीप्रमाणेच खाद्यपदार्थ प्रकाशचित्रणातही चांगला कॅमेरा व प्रकाश हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. तुम्ही उपलब्ध प्रकाशात फोटो टिपताय का फ्लॅश वापरून हे महत्वाचे नसून त्या प्रकाशाची गुणवत्ता काय आहे हे येथे महत्वाचे ठरते. खाद्यपदार्थ प्रकाशचित्रणात अन्नाचा अचूक रंग दिसणे महत्वाचे असल्याने प्रकाशाचा स्रोत महत्त्वाचा ठरतो. जर प्रकाशाच्या स्त्रोतातच रंग असेल तर तो रंग मूळ पदार्थाच्या रंगाचा बेरंग करू शकतो. फूड फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम प्रकारचा प्रकाश म्हणजे कोणताही स्रोत वापरून पण ‘सॉफ्ट’(सौम्य केलेला अथवा फैलावलेला) प्रकाश.\nप्रकाशचित्रातील पडणाऱ्या सावल्यांवर आपले नियंत्रण असले पाहिजे. आपण जर तीव्र प्रकाशाचा स्रोत वापरला तर सावल्याही तीव्र पडतील. कधी कधी पदार्थाच्या आकाराला उठाव आणण्यासाठी असा प्रकाश वापरणे योग्य ठरते. पण जर आपण ‘सॉफ्ट’ लाइट वापरला, तर पदार्थांच्या एकमेकांवर पडणाऱ्या सावल्या त्याने सौम्य केल्या जातात व छाया-प्रकाशाचा एक वेगळाच खेळ आपण अनुभवतो. त्यामुळे सावल्यांवर लक्ष देणे गरजेचे असते.\nप्रेक्षकांचे लक्ष पदार्थावर केंद्रित व्हावे यासाठी योग्य पार्श्वभूमीची निवड महत्त्वाची ठरते. आपण ज्या पदार्थाचे प्रकाशचित्र घेत आहोत त्याला योग्य होईल अशा रंगाची व पोताची पार्श्वभूमी निवडणे गरजेचे असते. अति भडक रंग अथवा ज्यात जरुरीपेक्षा जास्त पोत अथवा चमक आहे अशी पार्श्वभूमी प्रकाशचित्रास मारक ठरते. लाकडी पृष्ठभाग, कापडी बोर्ड, उत्कृष्ट दर्जाच्या किचन टाइल्स अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ कोणत्याही प्रकारचे अन्न सहज उठून दिसू शकते. अर्थात पदार्थ ज्या ‘डिश’ मध्ये ठेवला आहे त्याचा रंग व पोतही तितकाच महत्त्वाचा असतो. वेगवेगळे रंगीत कागद अथवा कपडे ह��� पण एक चांगली पार्श्वभूमी असू शकते. टर्किश टॉवेल्स, जाळीदार टेबल क्‍लॉथ्स, फुलांचे फिकट प्रिंट असलेले टेबल क्‍लॉथ्स, टेबल मॅट्‌स अगदी गालिचेही चांगली पार्श्वभूमी म्हणून वापरता येतात. या बरोबरीनेच चमचे, डाव, सुऱ्या यासारख्या वस्तू पार्श्वभूमीमध्ये वापरून आपण फोटोची खोली वाढवू शकतो.\nफूड फोटोग्राफीमध्ये एक उत्तम गोष्ट ही आहे, की तेथे आपल्याला रंगसंगतीत प्रयोग करण्याची संधी मिळते. आपण केलेल्या रचनांवर रंगांचा मोठा प्रभाव असतो आणि त्याचा परिणाम प्रेक्षकाच्या भावविश्वावर होत असतो. त्यामुळे आपल्या प्रकाशचित्रात रंगसंगतीची एक सुसंवादी रचना झालेली असणे महत्वाचे असते. आपण पार्श्वभूमी व पदार्थ यांच्या दरम्यान असलेली रंगसंगतीची तीव्रता किंवा सौम्यता वापरत परिणाम घडवणारे प्रकाशचित्र टिपण्याकडे लक्ष देणे आवश्‍यक असते.\nआपण कोणत्या दृश्‍यकोनातून प्रकाशचित्र घेत आहोत हाही फार महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. साधारणपणे एकदम वरून, आपण जेवण्याच्या टेबलवर बसलेले असताना आपल्याला पदार्थ ज्या कोनात दिसतात त्या कोनातून (कर्णरेषेतून) किंवा आपल्या नजरेच्या रेषेतून टिपलेली प्रकाशचित्रे बघणाऱ्यावर चांगला परिणाम करतात. पदार्थाची त्रिमिती दिसण्यासाठी कर्णरेषेत टिपलेली प्रकाशचित्रे उपयुक्त ठरतात. जर आपण कोणत्या कोनातून चित्र घ्यावे याबद्दल मनात अनिश्‍चितता असेल तर वेगवेगळे कोन वापरून प्रकाशचित्रे घ्यावी व त्यातून सर्वोत्तम निवडावे. भिन्न दृश्‍यकोन वापरून टिपलेल्या प्रकाशचित्रात किती विविधता येऊ शकते हे अनुभवून आपण आश्‍चर्यचकित होऊ शकतो.\nज्या पदार्थांचा फोटो आपण काढत आहोत त्याची उत्तम व सुंदर रचना करणे महत्वाचे असते. अशा कामासाठी अनुभवी अशा फूड स्टाइलिस्टची मदत घेणेही उपयुक्त असते. त्याने आपल्या कामाचा वेग वाढू शकतो. फळे आणि भाजीपाल्यांचा उत्तम वापर करून प्रकाशचित्रात मजा आणता येते. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आकार कापून आपण त्याचा वापर प्लेट सजवण्यास करू शकतो. सजवताना प्लेट किंवा पार्श्वभूमीच्या काठावर कोणतेही अन्न किंवा सॉस वगैरे सांडलेले नाही याची खात्री करून घेण्याची दक्षता घ्यावी.\nआपण टिपत असलेले प्रकाशचित्र पाहणाऱ्याला आकर्षक वाटण्यासाठी त्या चित्रात पदार्थांशिवाय पण त्याला सुसंगत अशा इतर गोष्टी वापर���न आपण डिशची सजावट करू शकतो. मसाल्याचे पदार्थ, पदार्थात वापरलेले मुख्य घटक, कलात्मक वस्तू , पोत असलेली कपडे, फळे, सुका मेवा, विविधरंगी फुले अशाप्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या उपयोगाला येतात.\nकधी कधी रचना करताना आपण अनेक वस्तू अथवा गोष्टी प्रकाशचित्रात ठेवत जातो. त्यांची खूप गर्दी झाल्यानेही प्रकाशचित्राची\nमजा निघून जाऊ शकते. म्हणून शक्‍यतो\nरचना साधी पण आकर्षक असायला हवी. प्रत्येक प्रकाशचित्रात रिकाम्या ठेवलेल्या जागेलाही महत्त्व असते. त्याचा आवर्जून विचार करायला हवा.\nप्रकाशचित्राची इतर सर्व तयारी झाली, योग्य प्रकाशयोजना झाली, की शटरचे बटण दाबण्यापूर्वी आपण शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे योग्य असे एक्‍स्पोजर निवडणे. त्याला फूड फोटोग्राफीमध्ये फार महत्त्व आहे. बऱ्याच वेळी प्रकाशचित्रातील ‘हायलाईट्‌स’ जास्त एक्‍स्पोज झाल्याने चित्रातील रंगावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. हायलाईट्‌स व सावल्या (शॅडोज्‌) दोन्हीही व्यवस्थित चित्रित होणे गरजेचे आहे. एक्‍सपोजरची पातळी अशी ठेवावी की जेणेकरून आपण हायलाईट्‌स मधील बारकावे व तपशीलही प्रकाशचित्रात नोंदवू शकू.\nएकदा का आपले प्रकाशचित्र कॅमेऱ्यात बंदिस्त झाले की, झाले सर्व काही असे म्हणून सोडून देऊ नका. आपण टिपलेल्या प्रकाशचित्रांवर सॉफ्टवेअरच्या साहाय्याने संस्करण करणे गरजेचे असते. प्रकाशचित्रातील रंगाची संपृक्तता, रंगछटा, विरोधाभास, सुस्पष्टता वाढावी यासाठी फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर आपल्याला मदतीला असते. आपल्या मनातील चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी हे करणे फक्त गरजेचे नसून आवश्‍यकही आहे. इतकी सगळी काळजी घेतली, की खात्रीशीर रीतीने तुमचे प्रकाशचित्र प्रेक्षकांची नजर नुसती खिळवूनच ठेवेल असे नाही तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहणार नाही. म्हणतात ना Nothing brings people together like good food.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-4057", "date_download": "2020-10-01T01:15:03Z", "digest": "sha1:ZTEW753KOVT4IOXNVGNT43YDHFITARPN", "length": 14321, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 27 एप्रिल 2020\nफुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ, मात्र कोरोना विषाणू महामारीमुळे हा सुंदर खेळ ठप्प झालेला आहे. युरोपातील फुटबॉलचे अर्थकारणही कोलमडले आहे. युरोपातील फुटबॉल मोसम पूर्ण होणार, की नाही याचीही शाश्वती नाही. स्पेनने एक पाऊल पुढे टाकत, ला-लिगा मोसम अर्ध्यावरच रोखण्याची तयारी केली आहे. जगात कोरोना विषाणूने सर्वाधिक हाहाकार माजविलेल्या देशांपैकी स्पेन एक आहे. तेथे २०१९-२० मोसमातील बाकी सामने होतील, की नाही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळेच स्पर्धा रद्द करावी लागल्यास, प्रत्येकी २७ सामने खेळलेल्या संघांतून सध्याचे पहिले चार संघ चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय स्पेन फुटबॉल महासंघाने घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची वाढ पाहता, स्पेनमध्ये मे महिनाअखेरपर्यंत परिस्थिती नियंत्रणाखाली येण्याची शक्यता नाही. यावर्षीची युरो करंडक फुटबॉल स्पर्धा यापूर्वीच एका वर्षाने लांबणीवर टाकली आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी जून-जुलैमध्ये होईल. युरोपातील १२ देशांतील शहरांत स्पर्धा खेळली जाणार आहे. मात्र, युरोपातील सर्वच देशांत कोरोना विषाणूचा कहर आहे. जर्मनीतील बुंदेस्लिगा, इंग्लंडमधील प्रीमियर लीग, इटलीतील सेरी-ए, फ्रान्समधील लीग-१ आदी प्रमुख स्पर्धा वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही. काही देश बंद दरवाजाआड स्टेडियमवर सामने घेण्याचा युक्तिवाद करत आहेत, पण प्रत्यक्ष फुटबॉल मैदानावर सोशल डिस्टन्सिंग साधण्याबाबत चुप्पी साधली जाते. फुटबॉल हा एकमेकांशी संपर्क येणारा खेळ आहे, त्यामुळे बंद दरवाजाआड खेळण्याचे नियोजन अनाकलनीय. युरोपातील फुटबॉल क्षेत्र कोरोना विषाणूमुळे पूर्णतः डबघाईस आलेले आहे. फुटबॉल मोसम अर्ध्यावर रोखण्यावाचून अन्य पर्यायच नाही. स्पेनने तयारी दर्शविली आहे, आता बाकी युरोपियन देशांतील फुटबॉल महासंघांना त्या दृष्टीने नियोजन करावे लागेल. कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविल्याचा दावा चीनने केला आहे, तरीही तेथे अजून फुटबॉल पूर्ववत झालेले नाही.\nभारतातही फुटबॉलमधील मोसम अकाली ठरला आहे. ३१ मेपर्यंत २०१९-२० मोसम संपविणे अखिल भारतीय फुटबॉल महासंघासाठी आवश्यक होते, पण ते शक्य नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशातील लीग समितीने मोसम अर्ध्यावरच थांबव��ण्याची शिफारस अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीस केली आहे. त्यावर शिक्कामोर्तब होणे हे आता औपचारिकता असेल. १४ मार्च रोजी भारतीय फुटबॉलमधील शेवटचा सामना खेळला गेला, आता तिथपासूनच देशातील फुटबॉल मोसमाची अखेर होईल. आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या चार फेऱ्या बाकी असताना कोलकात्याच्या मोहन बागान संघाने १६ लढतीतून ३९ गुण मिळवून विजेतेपद निश्चित केले होते, पण बाकी संघांची क्रमवारी ठरली नव्हती. आता मोहन बागान व्यतिरिक्त अन्य दहा संघांना बक्षीस रक्कम समप्रमाणात विभागून मिळेल. यंदा संघाची पदावनतीही टळली आहे. मात्र, द्वितीय विभाग लीग स्पर्धा घेण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची डोकेदुखी कायम आहे. आशियायी फुटबॉल महासंघाच्या निर्देशानुसार त्यांना कमी कालावधीची स्पर्धा घेण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. सब-ज्युनियर, ज्युनियर, एलिट लीग, १७ वर्षांखालील मुलींची खेलो-इंडिया स्पर्धा मिळून देशांतर्गत फुटबॉलमधील अंदाजे ५०० सामने बाकी आहेत. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत, सर्व लढती आता रद्द होतील आणि २०२०-२१ मोसम नव्याने सुरू होणार आहे.\n`जीवनापेक्षा सामना मोलाचा नाही`\nजगातील कोरोना विषाणूच्या भीषण विळख्याचा उल्लेख करून फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी ''जीवनापेक्षा सामना मोलाचा नाही'' अशी प्रतिक्रिया अलीकडेच दिली. कोरोना विषाणूवर विजय मिळविणारे औषध अजून सापडलेले नाही. या जीवघेण्या विषाणूच्या धास्तीने सारे जग लॉकडाऊन झाले. त्या पार्श्वभूमीवर फुटबॉल सामने खेळणे म्हणजे खेळाडू, प्रेक्षक यांचे आरोग्य संकटात टाकण्यासारखेच आहे. त्यामुळेच जोखीम पत्करून सामना खेळविण्यास जागतिक फुटबॉल संघटनेचे प्रमुख तयार नाहीत. स्पर्धा रद्द झाल्यामुळे जगातील विविध देशांतील राष्ट्रीय फुटबॉल महासंघाना आर्थिकदृष्ट्या मदत करण्याचे फिफाचे नियोजन आहे. नुकसानीमुळे धास्तावलेल्या फुटबॉल महासंघाना दिलासा मिळेल. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, मृतांचा आकडाही वाढतोय, तरीही जर्मनीत मे महिन्यात बुंदेस्लिगा स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर खेळविण्याची चाचपणी होत आहे. इन्फॅन्टिनो यांना हा प्रयोग मान्य नाही. जीवनाला धोका पोचविणारा सामना, स्पर्धा, लीग कवडी मोलाची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ''जर परिस्थिती १०० टक्के सुरक्षित नसेल, तर स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची सक्ती करणे बेजबाबदारपणाचे आहे,` असे सांगत इन्फॅन्टिनो यांनी संबंधित फुटबॉल संघटनांना इशाराच दिला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dramatic-of-dream-girl-is-here-only/", "date_download": "2020-10-01T01:30:48Z", "digest": "sha1:MGE53V5QJ774Z5NDE5NKYBXZM4JQI2FI", "length": 5596, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'ड्रीम गर्ल'ची 'इथे ही' ड्रामेबाजी", "raw_content": "\n‘ड्रीम गर्ल’ची ‘इथे ही’ ड्रामेबाजी\nनवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती वर्षात संसदेतील परिसरामध्ये स्थापित महात्मा गांधी यांच्या समोरील परिसरात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तसेच खासदार हेमा मालिनी यांनी आज स्वच्छतेचा संकल्प घेतला. यावेळी केंद्रीय मंत्र्यासमावेत खासदार हेमा मालिनी आणि अनुराग ठाकूर यांनी परिसर स्वच्छ केला. मात्र यावरून हेमा मालिनी यांना नेटक-यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.\nदरम्यान, परिसर साफ करतानाचा हेमा मालिनी यांचा व्हिडिओला नेटकऱ्यांनी म्हंटले की, मॅडम तुम्ही तुमच्या घर, संसद तसेच तुमच्या ऑफिसबाहेर निघून बघा तुम्हाला कचरा भरपूर दिसेल, असा खोचक सल्ला दिला आहे. तर हा व्हिडिओ पाहुन लक्षात येते की, ड्रीम गर्लने जीवनात कधीच झाडू हातात घेतला नाही, अशा शब्दात त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.\n@dreamgirlhema क्या मैडम जी, ड्रामा करते लज्जा भी नहीं आती आप लोगों को \nकोई कचरा तो दिख नहीं रहा हमें, आप झाड़ू क्यों लगा रही हैं \nअपने घर/संसद और ऑफ़िस से बाहर निकलकर देखिये, बहुत से स्थानों पर कचरा मिल जायेगा आपको\nइससे एक बात तो साफ पता चल गई कि ड्रीम गर्ल ने जिंदगी में कभी झाड़ू नही लगाया\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3232/", "date_download": "2020-10-01T02:34:41Z", "digest": "sha1:I4JE5UVWFVDNNVEGN4HV4VTQ2SNFWFJL", "length": 19588, "nlines": 87, "source_domain": "aajdinank.com", "title": "नांदेड जिल्ह्यात झाली विक्रमी कापूस खरेदी - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nनांदेड मराठवाडा शेती -कृषी\nनांदेड जिल्ह्यात झाली विक्रमी कापूस खरेदी\nनांदेड जिल्हा हा केळी पाठोपाठ इथल्या दर्जेदार कापसाच्या वाणासाठी नावारुपास आलेला आहे. शेतकऱ्यांनी अथकपूर्वक प्रयत्न करीत जिल्ह्याला हे नावलौकिक प्राप्त करुन दिले आहे. त्यांच्या कष्टातून पिकलेल्या या कापसाच्या खरेदीसाठी कोरोना सारख्या परिस्थितीतही शासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करीत नांदेड जिल्ह्यातील कापसाच्या खरेदीचे नियोजन केले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: यात लक्ष घालून प्रशासनाला वेळोवेळी सुचना देऊन कापूस खरेदीबाबत दक्षता घेतली होती. यात बहुसंख्य व्यापारी वर्ग घुसल्याने खऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावनिहाय सर्वेक्षण केले होते.\nया सर्वेक्षणासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषिसेवक यांच्या मार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष असलेल्या कापसाची पडताळणी करण्यात आली. यात जिल्ह्यात एकुण 9 हजार 450 शेतकऱ्यांकडे अंदाजे 2 लाख 5 हजार 434 क्विंटल शिल्लक असल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणात ज्या शेतकऱ्यांच्या नावे कापसाचा पेरा आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस विक्रमी खरेदी करुन एक नवा उच्चांक जिल्ह्याने घाटला. या नियोजनानुसार जिल्ह्यात कधी नव्हे ते अचूकपणे शेतकऱ्यांच्या कापसाची परिपूर्ण खरेदी करता आली.\nमागील वर्षी जिल्ह्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 41 हजार 349 हेक्टर एवढे निर्धारित केले होते. प्रत्यक्षात 2 लाख 31 हजार 810 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. या क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाची बहुतांश शेतकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे कापसाची विक्री केलेली ह���ती. मात्र जवळपास 39 हजार 873 शेतकऱ्यांनी कापूस हा सांभाळून ठेवला होता. राज्यातील इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जवळ असलेल्या या कापसाची हमीभावाने खरेदी करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व भारतीय कापूस निगम यांच्यामार्फत नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील कलदगावचे सालासार कॉटस्पिन, हदगाव तालुक्यातील तामसाची नटराज कॉटन, नायगाव तालुक्यातील कुंटूरची जयअंबिका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी, नायगा येथील भारत कॉटन, भोकर तालुक्यातील पोमनाळा येथील व्यंकटेश कॉटन, भोकरची मनजीत कॉटन, धर्माबादची मनजीत कॉटन व एल.बी.पांडे, किनवट चिखलीफाटा येथील एम. एस. कॉटेक्स प्रा. येथे कापसाची हमीभावाने खरेदी करण्यास शासनाने परवानगी दिलेली होती. जिल्ह्यात कोविडपूर्वी कापूस पणन महासंघ, सी.सी.आय., खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व कृषि उत्पन्न बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापारी यांच्यामार्फत एकुण 39 हजार 873 शेतकऱ्यांचा 8 लाख 61 हजार 252.71 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे दरवर्षी ही खरेदी जास्तीत जास्त एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत पूर्ण होते. यावर्षी कोविडच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन जिनिंग मिलला नेता न आल्याने त्यांच्याजवळ तसेच पडून होते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन कोविड नंतर शेतकऱ्यांजवळ शिल्लक असलेल्या कापसाच्या खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावपातळीवर नियोजन करण्यात आले.\nया नियोजनाअंतर्गत जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कापसाची प्राथमिक नोंदणी तालुकानिहाय करण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन माहिती संकलित केली होती. सदर लिंकवर 25 एप्रिल 2020 पर्यंत 35 हजार 134 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केली होती. यातील असंख्य शेतकऱ्यांनी दुबार नोंदणी केली होती. अशा दुबार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळल्यानंतर एकुण 28 हजार 159 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केल्याचे लक्षात आले. कापूस उत्पादक शेतकरी यांनी याबाबत विनंती केल्यानुसार सदर ऑनलाईन लिंक पुन्हा 25 मे 2020 पर्यंत सुरु करण्यात आली. या कालावधीत नव्याने एकुण 9 हजार 392 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांच्या स्तर���वर एकुण 2 हजार 297 शेतकऱ्यांनी ऑफलाईन नोंदणी केली होती. हे सर्व मिळून एकुण 39 हजार 848 शेतकऱ्यांनी कापसाबाबत नोंदणी केली होती.\nया कालावधीत कोविडमुळे असलेली संचारबंदी, पाऊस, कामगारांची अनुउपलब्धता, जिल्ह्यात कापूस जिनिंगची असलेली मर्यादित संख्या आदी कारणांमुळे कापूस खरेदी केंद्रांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी करण्यासाठी अडचणी जात होत्या. या अडचणींमुळै शेतकरी अप्रत्यक्षपणे भरडला जात होता. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही कळीची अडचण दूर व्हावी यासाठी शेजारील परभणी, यवतमाळ या शेजारील जिल्ह्यात व तेलंगणा राज्यातील मदनूर, म्हैसा, सोनाळा या ठिकाणी कापसाच्या खरेदीबाबत नियोजन केले होते. तथापी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस इतर जिल्ह्यातील जिनिंगने न घेतल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाने यावर मात करीत जिल्ह्यातच कापसाची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाने महसूल विभागाशी योग्य समन्वय साधून ही खरेदी यशस्वी करुन दाखविली.\nकोविडची स्थिती, संचारबंदी, शेतमजुरांची कमतरता, मिलवर असलेल्या मजुरांची कमतरता या सर्व बाबी लक्षात घेता प्रशासनाने ही कापूस खरेदी कधी नव्हे ते 22 जुलै 2020 अखेर पर्यंत सुरु ठेवली. या तारखेपर्यंत एकुण 15 हजार 466 शेतकऱ्यांना 3 लाख 13 हजार 824.53 क्विंटल एवढ्या विक्रमी कापसाची खरेदी झाली. तसेच सन 2019-20 या हंगामात एकुण 54 हजार 761 शेतकऱ्यांचा 12 लाख 31 हजार 401.70 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.\n← कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १९ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक\nउस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्च →\nहिंगोलीत नवीन 03 रुग्ण तर 10 जण कोरोनामुक्त\nमुक्तीसाठी हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य -पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकोविड-19 चा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या औरंगाबादसह 50 पालिका क्षेत्रात केंद्रीय पथके\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोना���ुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ban-the-entry-of-chinese-companies-for-the-security-of-indias-data/?vpage=4", "date_download": "2020-10-01T01:56:25Z", "digest": "sha1:2UNQYUR4S7EZRSYW4FLZVCJWXQQRZXUW", "length": 31444, "nlines": 174, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भारताच्या ‘डेटा’ सुरक्षेकरता ५-जी नेटवर्कमध्ये चीनी कंपन्यांचा प्रवेश थांबवा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\nHomeनियमित सदरेभारताच्या ‘डेटा’ सुरक्षेकरता ५-जी नेटवर्कमध्ये चीनी कंपन्यांचा प्रवेश थांबवा\nभारताच्या ‘डेटा’ सुरक्षेकरता ५-जी नेटवर्कमध्ये चीनी कंपन्यांचा प्रवेश थांबवा\nMay 27, 2019 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nतैवानने नुकतेच सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिनी कंपनी हुवावे आणि झेडटीईच्या नेटवर्क, मोबाईल व अन्य उत्पादनांवर बंदी घातली. अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने हुवावे व झेडटीईविरोधात याआधीच अशी पावले उचलली आहेत. १७० देशांत काम करणार्या हुवावेला हा एक मोठा झटका आहे. हुव��वेच्या चीफ फायनान्शियल ऑफिसर मेंग वानझोऊ यांना अमेरिकेने काही आठवड्यापूर्वी कॅनडात बेड्या ठोकल्या. जगातील कित्येक देशांनी हुवावेवर बंदी घातली आहे, असे म्हणत तैवानी सरकारने आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तैवान आणि चीनमधील वाद नवा नाही. चीनच्या मते तैवान हा त्यांचाच भाग आहे.तैवानवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी लष्करी कारवाईची धमकीदेखील चीनने कित्येकवेळा दिली आहे.\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nचिनी कंपन्या हुवावे झेडटीईच्या माध्यमातून हेरगिरी करण्याचा आरोप\nतैवानसह अन्य देशांकडून चिनी कंपन्यांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमागे अनेक कारणे आहेत. आपल्या उपकरणांच्या वस्तूंच्या, यंत्रांच्या माध्यमातून चीनने हेरगिरी करण्याचा आरोप अनेक देशांनी लावला आहे. सध्याचे जग माहिती आणि इंटरनेट वापराचे आहे. चिनी उत्पादनांमुळे सायबर सुरक्षेला धोका उत्पन्न होत असून सायबर हल्ल्यांत वाढ झाल्याचा आरोपही अनेक देशांनी केला आहे. हुवावे आणि झेडटीई कंपनीवर चिनी सरकारचे नियंत्रण आहे. आपल्या देशांतील गोपनीय माहिती चीनपर्यंत पोहोचू नये, अशी या देशांची इच्छा आहे. म्हणूनच हुवावेवर प्रतिबंध लादल्यात आले आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने आपापल्या देशातील ५-जी नेटवर्क उभे करण्यासाठी हुवावे व झेडटीईच्या भागीदारीवर बंदी घातली आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर वायरलेस कंपनी स्प्रिंट कॉर्पने याआधीच हुवावे आणि झेडटीईला बाजूला सारले आहे. ब्रिटनच्या बीटी ग्रुपने ३-जी आणि ४-जी नेटवर्कमधून हुवावेच्या उपकरणांना हटवले आहे. सोबतच ५-जी नेटवर्कच्या विकासामध्ये हुवावेचा वापर केला जाणार नाही. आता चिनी कंपन्यांवरही जगातील अनेक देश संशय घेत आहेत.\nसायबर हल्ल्याच्या भितीने अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी\nसायबर हल्ल्याच्या शक्यतेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सायबर सुरक्षेला संभाव्य धोका पोहोचवू शकतील, अशा सर्व विदेशी टेलिकॉम कंपन्यांशी व्यवहारांवर सरसकट बंदी घातली आहे. दोन्ही देशांमधील व्यापारयुद्ध मोठा भडका घेण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. य���ला अजून एक कारण म्हणजे अमेरिकन कम्युनिकेशन सिस्टिमला हॅक करण्यासाठी सायबर हल्लेखोर संधीच्या शोधात असल्यामुळे अमेरिकेने चीनची दूरसंचार कंपनी असलेली ‘हुवावे’वर अमेरिकेत बंदी घातली. ‘हुवावे’ ही जगातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून ‘फाइव्ह जी’ मोबाईल तंत्रज्ञानातही अग्रेसर आहे.\nचीन आमचे तंत्रज्ञान चोरतो, गैरफायदा घेऊन व्यापाराचा अधिक लाभ मिळवतो याशिवाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चीन आपल्या देशातील नागरिकांवर पाळत ठेवू शकतो, असे अमेरिकेला वाट्ते. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी, ‘हुवावे’ कंपनीने चीनच्या लष्कराला टेहळणी करण्यास उपयुक्त ठरतील, अशी काही उपकरणे त्यांच्या यंत्रणांमध्ये बसवली असल्याचा आरोप केला आहे. हे खरे आहे काचीनचे आर्थिक आणी तंत्रद्यान क्षेत्रातिल वर्चस्व कमी करण्याचा सुध्दा हा प्रयत्न असु शकतो.\nट्रम्प प्रशासनाने ‘हुवावे’चा ‘एंट्री लिस्ट’ मध्ये समावेश केला आहे. ‘एंट्री लिस्ट’ ही अशा कंपन्यांची यादी आहे, ज्यांना सरकारी परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.\nजगात तंत्रज्ञान वर्चस्वाची लढाई\nचीनची उत्पादने स्वस्त असल्यामुळे त्यांचा संपूर्ण जगात दबदबा आहे. इंटरनेटसाठीचे मोडेम, संगणकातले अनेक सुटे भाग, त्यासाठीच्या विविध जोडण्या व अंतर्गत जोडणी यंत्रणा, संगणकांसाठी डिजिटल कॅमेरे अशा अनेक वस्तू चीन स्वस्तात पुरवठा करतो. यामुळेच कुठल्याही देशांच्या वस्तूंपेक्षा चीनच्या वस्तूंना भारतात व जगभरात जास्त मागणी आहे. अमेरिकेच्या बंदीनंतर अमेरिकास्थित गुगलनेही ‘हुवावे’ला अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिममधील काही गोष्टी वापरण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे ‘हुवावे’च्या स्मार्ट फोनमधून गुगलसंबंधित युट्यूब आणि गुगल मॅप्ससारखे अॅप गायब होणार आहेत. याशिवाय ‘हुवावे’ला गुगलकडून कोणताही तांत्रिक पाठिंबा मिळणार नसल्याचे गुगलने जाहीर केले आहे. ट्रम्प प्रशासनाचा आग्रह आहे की चीनने तंत्रज्ञानाची चोरी करणं बंद करावी.\nब्युरो ऑफ इंडस्ट्री अॅण्ड सिक्युरिटी’च्या परवान्याशिवाय ‘हुवावे’च नाही, तर कुठलीही विदेशी टेलिकॉम कंपनी आता अमेरिकेत तंत्रज्ञानाची विक्री अथवा हस्तांतरण सहजासहजी करू शकणार नाही. भविष्यातही काही युरोपीय देशांतही ‘हुवावे’चा मार्ग प्रशस्त नसेल. ‘हुवावे’ वर डेटाचोरीचे, बँकेतील रकमांची मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचेही गंभीर आरोप आहेत. पण, ‘हुवावे’ने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपल्या कंपनीचे अस्तित्व चीन सरकारपासून स्वतंत्र असल्याचाच दावा केला आहे. पण, अमेरिकेच्या या आणीबाणीनंतर ‘हुवावे’वर सहजासहजी विश्वास ठेवायला कोणताही देश धजावणार नाही.\nआज जागतिक लोकसंख्येपैकी ५६.१ टक्के नागरिक इंटरनेटशी जोडलेले आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांतील इंटरनेटचा सक्रिय सहभागही दिवसागणिक वाढतोय. पण, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात याच महाजालाच्या माध्यमातून सायबर हल्ल्यांच्या दहशतीनेही कहर केला.२०१८ साली सायबर हल्ल्यांची संख्या तब्बल ५०० दशलक्ष इतकी प्रचंड होती. खाजगी तसेच सरकारी संकेतस्थळांवरील सायबर हल्ल्यांमुळे जगभरातील देशांना मोठी झळ बसली. याला महासत्ता अमेरिकाही अपवाद नाहीच. २०१६च्या ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील कथित रशियन हस्तक्षेप, केम्ब्रिज अॅनालिटिकाची डेटाचोरी, ज्युलियन असांजचे ‘विकिलिक्स’ आणि अशी बरीच सायबर चोरी, घुसखोरी आणि हल्लेखोरीची प्रकरणे जागतिक पातळीवर गाजली. त्यातूनच धडा घेऊन भारताने देखिल माहिती चोरीकडे गंभिरपणे बघायला हवे.\n‘हुवावे’ ही चिनी कंपनी भारतात ५-जी तंत्रज्ञान रुजविण्यासाठी इच्छुक आहे. पण, या कंपनीच्या व्यावसायिक चेहर्याआड चीनला भारतातील डेटावर हुकूमत गाजवायची आयती संधी मिळू शकते. तसेच, या कंपनीच्या माध्यमातून चीन भारतातुन डेटाचोरी करू शकतो, महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत-उद्ध्वस्त करेल आणि एकूणच भारताचे सायबर विश्व चिनच्या विळख्यात जखडले जाईल, म्हणून जगातिल अनेक देशांनी ‘हुवावे’ला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणतात , ‘डेटा हेच या युगातील पेट्रोल आहे.’ म्हणजे, एकतर या पेट्रोलमुळे आगही भडकू शकते किंवा अर्थव्यवस्थेवर नियंत्रणही प्रस्थापित करता येऊ शकते. म्हणून आपल्या देशातील हा बहुमूल्य डेटा चीनसारख्या शत्रु राष्ट्राच्या हाती देण्यात कुठलाही शहाणपणा नाही. ‘हुवावे’ला हाकलवून दिल्यामुळे चीनला आता अब्जावधींच्या तोट्याचाही भार सहन करावा लागेल.यामुळे त्यांची आर्थिक प्रगती मंदावेल.\n‘डेटा’चा रिमोट कंट्रोल भारतिय कंपन्याकडेच असावा\nमात्र‘हुवावे’ ला हद्दपार केल्यामुळे भारताच्या तंत्रज्ञान बाजापेठेवरही त्याचे विपरीत परिणाम दिसू शकतात. आपल्याला ‘हुवावे’ ऐवजी इतर तंत्रज्ञान सेवापुरवठादारांचा पर्याय शोधावा लागेल, जो तुलनेने कमी दर्जाचा व महागडाही ठरू शकतो. त्यामु ळे ‘५-जी’च्या विकासप्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे. तसेच ‘हुवावे’ वर अवलंबून असलेल्या लहानमोठ्या भारतिय कंपन्या तसेच ग्राहकांचेही नुकसान होऊ शकते. पण, इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात दुसर्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाला देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण, ‘हुवावे’ ५-जी प्रणाली भारतातही आणण्यासाठी इच्छुक आहे. २०२० पर्यंत जिओ(किंवा ईतर भारतिय कंपनी) भारताला ५-जी तंत्रज्ञानाने व्यापून टाकेल, असा एक अंदाज टेलिकॉम क्षेत्रातही वर्तविला जातो. आजघडीला ‘डेटा’ हीच सर्वोच्च शक्ती आहे. त्यामुळे या ‘डेटा’चा रिमोट कंट्रोल विदेशी कंपन्यांच्या हातात जाणार नाही, यासाठी सायबर सुरक्षा, सतर्कता यांना आगामी सरकारला प्राधान्यक्रम द्यावाच लागेल.\nचीनमध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा वापर करून पुढच्या पाच वर्षामध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवला पाहिजे आणि 2025 पर्यंत एक ५ ट्रिलियन डॉलर एवढी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे .यामुळे भारत आणि चीन मध्ये असलेली तफावत भरून काढण्यास आपल्याला मदत मिळेल आणि अर्थातच यामुळे आपल्या संरक्षणाकरता मिळणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा वृद्धी होईल आणि देश अजून जास्त सुरक्षित करण्यास आपल्याला मदत मिळेल.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t288 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nपाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज\nपाकिस्तान मध्ये चीनी व्हायरसचे थैमान आणि भारत लष्करप्रमुखांकडून पाकिस्तानची निंदा\nभारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू संक्रमण ...\nअफगाणिस्तानात शिखांच्या गुरुद्वारावर आत्मघातकी हल्ला\nसर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे. करोनावरती असलेल्या अतिरेकी लक्ष्यामुळे मिडीयाने ...\nनेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज\nचुकीच्या माहितीचा व्हायरस रोखण्याकरता\nआपल्याकडे करोनाच्या फैलावाबरोबरच सध्या अति-माहितीचाही फैलाव (Information Overload ) झाला आहे. माहितीच्या ...\nजनजागरण आणि दहशत पसरविणे यातील फरक जाणण्याची गरज\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nकरोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nदेशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वास्तवात या 24 ...\nकरोना विषाणू – रशिया-ओपेक तेल युध्द – भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nकरोना विषाणू - रशिया-ओपेक तेल युध्द भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nतेल आयात खर्च निम्म्यावर\nदेशाची होमलँड सिक्युरिटी मजबुत करण्याकरता अमेरिकेच्या अनुभवाचा वापर\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील ३ अब्ज ...\nव्हीआयपी सुरक्षा आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा\nसुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस ...\nडोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत\nअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीत तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक खरेदी व्यवहारावर सहमती, तीन समझोता ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता ���ेत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/category/culture/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T00:35:18Z", "digest": "sha1:LQAK46PKGT2XDKDN7DKAKLS5DUCT5AVS", "length": 4622, "nlines": 92, "source_domain": "abhivrutta.com", "title": "कथा – ABHIVRUTTA", "raw_content": "\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/five-candidates-of-mim-in-mumbai/articleshow/71280136.cms", "date_download": "2020-10-01T02:48:19Z", "digest": "sha1:VYDUKEAZQUG3XJSSNBLFGF5H2WOV2DIH", "length": 11567, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘एमआयएम’चे मुंबईत पाच उमेदवार\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादमुंबईतल्या पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा 'एमआयएम' प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी ट्विटरवरून केली...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nमुंबईतल्या पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा 'एमआयएम' प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी ट्विटरवरून केली. त्यात आमदार वारिस पठाण यांच्यासह अन्य चौघांचा समावेश आहे.\nविधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत 'एमआयएम'ने औरंगाबाद मध्य आणि भायखळा या मतदारसंघातून विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद येथून खासदारकी जिंकली. वाढती ताकद लक्षात घेता पक्षाने विधानसभा निवडणुकासाठी दहा सप्टेंबरपासून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात पन्नास जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रमुखांनी मुंबईची तिसरी यादी स्वत: जाहीर केली. या यादीत भायखळा येथून वारिस पठाण, कुर्ला येथून रत्नाकर डावरे, वांद्रे पूर्वमधून मोहम्मद सलीम कुरेशी, अणुशक्तीनगर येथून सरफराज शेख यांना आणि अंधेरी पश्चिममधून आरेफ शेख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने आतापर्यंत १२ मतदार संघातून उमेवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे अॅड प्रकाश आंबेडर यांच्या 'वंचित बहुजन'सोबत होणारी आघाडी जवळपास फिस्कटल्यात जमा आहे.\n\\B- भायखळा - वारिस पठाण\n- कुर्ला - रत्नाकर डावरे\n- अणुशक्तीनगर - सरफराज शेख\n………- वांद्रे पूर्व - मोहम्मद कुरैशी\n- अंधेरी पश्चिम - आरेफ शेख\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nखरिपाच्या ३३ टक्के क्षेत्राचे नुकसान...\nमुसळधार पावसाचा एसटी बसला फटका...\nकांचनवाडीत १३५ मिमी पाऊस...\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nशिवसेनेच्या गडात इच्छुकांची भाऊगर्दी महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही ��ाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/11/21/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-2/", "date_download": "2020-10-01T00:08:51Z", "digest": "sha1:TRNJ7H4IBJURFVFLCSAPPRAZ67ULD4FW", "length": 4905, "nlines": 107, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "क्षण .. !!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nमी आजही त्या क्षणाना\nकधी शोध माझा नी\nनसेल कदाचित वाट दुसरी\nमी तुलाच या ह्रुदयात पाहतो\nअस्तित्व लपवत मी राहतो\nहो खोटीच ही दुनिया माझी\nतुझ्यासवे मी त्यात असतो\nजिथे तुझे नी माझे\nकित्येक स्वप्न मी पाहतो\nसांगु कसे या मनास\nकोणते दुःख मी बोलतो\nतुझ्या विरहाचे क्षण खोडण्यचे\nव्यर्थ प्रयत्न मी करतो\nहे असे का मनाचे\nमनाच्या खेळात आज का\nहो आहे आजही मी तिथेच\nत्या वाटेवरती वाट पहात तुझी\nक्षणांना तुझ्याच आठवणी सांगतो\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dolby-will-prosecute-if-he-plays-satpute/", "date_download": "2020-10-01T01:10:15Z", "digest": "sha1:6FTVCF7KK6LIBXO3PCRKJXIWSZ37SGNJ", "length": 5641, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉल्बी वाजल्यास गुन्हे दाखल करणार : सातपुते", "raw_content": "\nडॉल्बी वाजल्यास गुन्हे दाखल करणार : सातपुते\nफलटण – गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांची ध्वनिक्षेपक यंत्रणा तत्काळ जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.\nपोलिसांनी गेल्या महिन्याभरात गणेश मंडळ, डॉल्बीमालक आणि चालकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्या उप्परही विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजू नये, यासाठी विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. फलटण पोलिसांकडे ध्वनिमापक यंत्रे देण्यात आली आहेत.\nआवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. या गुन्ह्यात दोषींना सश्रम कारावास होऊ शकतो, असे सातपुते यांनी सांगितले. मिरवणूक मार्गावर पार्किंग बंदी करण्यात आली आहे. नाना पाटील चौकातून पंढरपूरकडे जाणारी वाहतूक सोमवार पेठेतील बाह्य वळणाकडे वळवण्यात येणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी क्रेन ठेवण्यात आली असून लाईफगार्ड नेमण्यात आले आहेत, असे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रताप पोमन, सावंत, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bolghevda.blogspot.com/2020/08/blog-post_28.html", "date_download": "2020-10-01T00:01:10Z", "digest": "sha1:R4CLO66FUHW4SSANQXVFIMVSPPHRX74P", "length": 9654, "nlines": 128, "source_domain": "bolghevda.blogspot.com", "title": "बोलघेवडा: प्रसिद्ध वर्तमानपत्र", "raw_content": "\nबोलघेवडा ह्या नावाचे ‘कॅसेट मॅगझ���न’ आम्ही मित्रांनी मिळुन कॉलेजात असताना सुरु केले होते. त्यात काही तिखट तर काही गोड असे लेख असायचे. आता परत ब-याच वर्षांच्या कालावधी नंतर हाच प्रयास ह्या ब्लॉग वर करु इच्छीतो.\nसियाचीन ग्लेशीयर अर्थात आयूष्याची दोरी\nएकेकाळी माधव गडकऱ्यांसारखे वृत्तपत्राचे संपादक होऊन गेले. सडेतोड संपादकीय, भ्रष्टाचारा विरुद्ध घणाघाती लिखाण, मुद्देसूद भाषा, अभ्यासपूर्ण व सरकारच्या धोरणांच्या योग्य मूल्यमापनाने सजलेले त्यांचे लेख म्हणजे एक पर्वणी असायची. हल्लीचे लांगूलचालन करणारे संपादक व नव नवे वार्ताहर म्हणजे वृत्तपत्राचा ऱ्हासच समजायचा. हेही थोडके नव्हते की काय. काही राजकीय पक्षाच्या वृत्तसंपादकांची मराठी भाषा शैली इतकी वाईट की गटारातले पाणी पण स्वच्छ वाटायला लागेल. वृत्तपत्र नाही, पक्षाचे मुखपृष्ठ वाटते. अशा वृत्तपत्रात काम करणाऱ्या तरुण वार्ताहरांबद्दल वाईट वाटते. ते पण तेच शिकणार व पुढे असलीच भाषा वापरणार.\nट्विटर व सोशल मेडीयामुळे हल्ली सगळेच वार्ताहर झाले आहेत. काहींचा अपवाद वगळता जवळ जवळ सर्व, घाल माती काढ गणपती सारखे पत्रकारितेचा अभ्यास कसाबसा संपवून स्वतःला वार्ताहर म्हणणारेच जास्त नजरेस दिसतात. जे जर्नालिझमचा कोर्स करून वार्ताहराचे करियर करण्याच्या उद्देशाने येतात त्यांनी जास्त जबाबदारीने बातम्या देणे योग्य नव्हे का. पण बातमी व मत ह्यात अंतर आहे ते विसरले जाते. किंबहुना बातम्या देणे कमी व स्वतःची किंवा दुसऱ्यांची मतं स्वतःच्या नावावर छापून बाजार मांडणारेच मोकाट सुटलेत.\nतथ्यावर आधारीत बातम्यांपेक्षा शब्दांचे भांडवल करून प्रसिद्धी मिळवणे व स्वतःचा मार्ग सुकर करणे हेच बघायला मिळते. असे वार्ताहर सोशल मेडीयावर त्यांच्या वैयक्तिक पानावर ते ज्या वृत्तसंस्थेत काम करतात त्यांच्या धोरणानुसार त्यांचे लेखन रंगवताना दिसतात. त्यावर त्यांच्या मित्र मैत्रिणींकडून लाईक्स व शेअर मिळवतात पण अभ्यास करून काही लिहिले किंवा बोलले हे क्वचितच वाचायला किंवा ऐकायला मिळते.\nलेखक राष्ट्रार्पण वेळ 10:40 PM\nFeatured Post - महत्वाचा विषय\nरफाल करार पार्श्वभूमी रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचा...\nSearch This Blog - बोलघेवडा कोठे आहेस तू\nब्लॉगला भेट दिलीत. धन्यवाद\nराष्ट्रव्रता ���द्दल अजून वाचायचे आहे\nआपण माझी अनुदिनी वाचलीत, आपल्याला धन्यवाद\nमराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी संकेतस्थळ ५६०० लेख, १६०० सदस्य व अनेक सोयींनी युक्त असे मराठी संकेतस्थळ \n मग गुगलवर क्लिक करा ----\nHERE TO AWAKEN NATIONAL WILL ON RELEVANT ISSUES. ह्या महान राष्ट्राचा एक नागरिक. ज्वलंत प्रश्नांवर जनमानस जागृत करण्याच्या प्रयत्नात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://dattamaharaj.com/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T02:32:35Z", "digest": "sha1:PZVBQCK72RX2AL7KFIPD4TNHQCXMPTH5", "length": 43650, "nlines": 341, "source_domain": "dattamaharaj.com", "title": "श्रीक्षेत्र गरुडेश्वर | श्री दत्त महाराज", "raw_content": "\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nस्थान: ता. नंदोड गुजराथ, बडोदा-राजपिंपला मार्गावर, नर्मदा किनारी.\nसत्पुरूष: श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती.\nविशेष: श्री वासुदेवानंद सरस्वती समाधी स्थान. दत्तमंदिर, गरुडेश्वर महादेव, नारदेश्वर महादेव, श्री टेम्बे स्वामी पादुका, करोटेश्वर महादेव.\nश्री वासुदेवानंद सरस्वती समाधी गरुडेश्वर\nश्री क्षेत्र गरुडेश्वर स्थान माहात्म्य\nया स्थळी पूर्वीच्या अति बलशाली असा गजासूर राक्षस रहात होता. त्याने हत्तीचे रूप घेऊन गरूडाशी भीषण युद्ध केले या युद्धात गरूडानी गजासूराचा जीव घेतला. त्याची हाडे पर्वतावर पडून राहिली. कालांतराने त्याची हाडे नर्मदेत वाहून आल्याने त्याचा देह पवित्र झाला. गजासूराने नर्मदा नदीत राहून १०० वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे भगवान शंकर त्यावर प्रसन्न झाले. भगवान शंकराने गजासूरास सांगितले, ‘मी तुझ्या भक्तिमुळे संतुष्ट झालो आहे, हवा तो वर माग’ तेव्हा गजासूराने असा वर मागितला कि जे कोणी या ठिकाणी स्नान संध्या, देवपूजा, तर्पण, तसेच दान करेल त्याचे पाप नष्ट होईल. अमावस्या, संक्रांति, विशेष पर्व, ग्रहण आणि अधिक महिन्यात, रवि-सोमवारी जे स्नान करतील त्यांना अन्य क्षेत्रीच्या लाखपट फळ मिळेल आणि केवळ स्नान करण्याने प्राणीमात्रांच्या पापाचे परिमार्जन होईल. हे स्थळ कुरूक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध होईल. आपला श्रेष्ठ गण म्हणून मला स्थान द्या. तसेच माझ्या शरीराचे कातडे (चर्म) आपण धारण करा. गरूडाच्या हातून माझा मृत्यु झाला आणि मला हा अलभ्य लाभ प्राप्त झाला. म्हणून आपले नाव गरूडाबरोबर जोडून या ठिकाणी वास करून सद���भक्तांची मनोकामना पूर्ण करावी.\nगजासूराची प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, ‘तुझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध होण्यासाठी मी तुझ्या शरीराचे कातडे घालीन, तसेच या स्थानी राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करीन. तू त्या स्थळी गरूड नावाच्या लिंगाची स्थापना कर. जे ‘गरूडेश्वर महादेव’ या नावाने ऒळखले जाईल. तसेच तुझ्या गजदेहाची कवटी (खोपडी) नर्मदेत पाण्यात पडली, त्यामुळे तुझा देह दिव्य होऊन हा लाभ मिळाला. म्हणून ह्या नर्मदा किनारी लिंगाची स्थापना कर. जे ‘करोटेश्वर महादेव’ या नावाने प्रसिद्ध होईल. भगवान शंकराच्या आज्ञे प्रमाण गजासूराने एक लिंग पर्वतावर आणि दुसरे लिंग नर्मदाकिनारी स्थापन केले.\nभगवान शंकरांनी पुन्हा म्हटले, ‘जे कोणी या दोन्ही लिंगाचे पूजन दक्षिण दिशेकडे तोंड करून भावनेने करतील, त्यास लगेच फळ देईन. शुक्लपक्ष आणि कृष्णपक्षाची अष्टमी आणि चतुर्दशीच्या दिवशी जे कोणी भक्तिभावाने पूजन करून जागरण करतील, त्याच्या एकवीस पिढयांचा उद्धार करीन येथे नाभी पर्यंत नर्मदेच्या पाण्यात उभे राहून, जे पितृतर्पण करतील, त्यांच्या पूर्वजांना कैलासात घेऊन जाईन. येथे एका ब्राम्हणास भोजन घातले असता एक लाख ब्राम्हण भोजन घातल्याचे पुण्य देईन ज्यांच्या अस्थि (हाडे) नर्मदेत पडतील आणि त्या नर्मदेत राहीपर्यंत मी त्यास कैलासास नेऊन सुखी करीन. शेवटी श्रीमंताच्या घरी त्याला जन्म देऊन राजवैभवाचा अनुभव करवीन जर तो संपूर्णपणे निष्काम असेल तर विदेह कैवल्य (मुक्ति) प्राप्त करवीन. गजासूरा या विषयी कोणतीही शंका घेऊ नकोस. मी तुला माझ्या गणांमध्ये स्थान देईन. हे तीर्थ महात्म्य जे कोणी भक्तीभावनेने श्रवण करतील, त्याची सर्व पापातून मुक्ती करीन. असे सांगून भगवान श्री शंकर गुप्त झाले आणि विमानाने गजासूरास कैलासावर घेऊन गेले त्या दिवसापासून नर्मदेच्या उत्तर किनारी गरूडेश्वर क्षेत्राचे निर्माण झाले. करोटेश्वर मंदिराच्या पूर्वेस नारदेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी नारदांनी तपश्चर्या करून हरिहराला प्रसन्न केले होते ह्या स्थळी नारदजींनी लिंग स्थापित केले होते, जे ‘नारदेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरांनी, नारदांना वर दिला होता कि ‘नारदेश्वरांची पूजा करणाऱ्यास शिवपद प्राप्त होईल’ तसेच या स्थळी शास्त्राभ्यास किंवा योगाभ्यास लगेच सिद���ध होईल.\nश्री क्षेत्र गरुडेश्वर व श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज\nश्री दत्तप्रभूंचे उपासक आणि दत्तात्रेयांवर संस्कृत तसेच मराठी मध्ये विपुल लेखन संपदा करणारे आचरणनिष्ठ दंडी सन्यासी प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज शके १८३५ चैत्र वद्य षष्ठी शनिवारी गरूडेश्वर महादेव मंदिराच्या ओटयावर उतरले होते. तेव्हा येथे गाढ जंगल होते नंतर प. प. स्वामीजी एकांतात नारदेश्वर महादेव मंदिरात ध्यान- जपादि कार्य करण्यास जात असत. प. प. स्वामीजीचे वास्तव्य गरूडेश्वरी आहे, असे कळल्यावर स्वामीजींचे भक्त मोठया प्रमाणात गरूडेश्वरी येऊ लागले. ते वेदांत, धर्माचरण, ज्योतिषविद्या, आयुर्वेद वगैरे विविध विषयांवर प्रवचने करीत, तसेच भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असत. सध्या समाधी मंदिराच्या जागी स्वामीजींची पर्णकुटी होती. त्रिविध तापांनी पीडित लोकांना स्वामीजी योग्य उपाय सुचवित असत. बडोद्याच्या विठ्ठल सोनी यांनी श्री दत्तमूर्ती बनवून आणली, आणि प.प.स्वामीजींना अर्पण केली. श्री दत्ताज्ञेने त्यांची प्रतिष्ठा श्री रामचंद्रशास्त्री प्रकाशकर यांनी चार ब्राम्हणासह आश्विन शु.९ या दिवशी श्री धोंडोपंत कोपरकरांच्या हस्ते करविली. लहानशा सिंहासनावर विराजमान श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीची पूजा अर्चना आजही श्री दत्तमंदिरात होते.\nदत्त महाराजांची नयन मनोहर मूर्ती- शंकराचार्य व सरस्वती समावेत\nवैशाख महिन्यात गांडाबुवांना भरूचहून बोलावून पू.स्वामीजीनी सांगितले ‘ह्या देहाचा भरोसा नाही, म्हणून ही मूर्ती वाडी किंवा गाणागापूर येथे जाऊन ठेवून या अथवा एखाद्या योग्य भक्तास दे’ त्याच रात्री श्री दत्तप्रभूंनी गांडाबुवांना स्वप्नात येऊन सांगितले, ‘येथे आम्हास कायम लीला करावयाचे आहे, म्हणून या स्थळी श्रद्धावंत भक्तांच्या मदतीने मंदीर बांधून घे. ह्या स्थानाचे महात्म्य वाडी, गाणगापूर प्रमाणे हळूहळू वाढेल म्हणून येथे मूर्ती ठेवून पुजाऱ्याची व्यवस्था कर. गांडाबुवांनी स्वप्नातील गोष्ट सांगण्यासाठी एक विनंतीपत्र तयार केले. ते प्रत्येक भक्तास दाखवून कोणाकडून ही पैसे न मागण्याची गोष्ट केली. नंतर श्री दत्तमंदिराची पायाभरणी प.प.स्वामीजीचे प्रियभक्त श्री छगनलाल कुबेरलाल भट्ट यांच्या हस्ते संवत १९७० वैशाख शुद्ध सप्तमीच्या दिवशी केली. आज श्री दत्तमंदिरात मध्यभागी श्री दत्तप्रभु तसेच त्यांच्या उजवीकडे पू. आद्य शंकराचार्य तसेच डावीकडे विद्यादायिनी सरस्वती मातेची मूर्ती आहे. ह्या तीन्ही मूर्ती संगमरमरी आहेत, ज्यांची प्रतिष्ठा पू. ब्रम्हानंद स्वामींनी केली होती. पू.स्वामीजींनी समाधी घेतलेल्या जागी श्री समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. समाधी समोर श्री स्वामीजीच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे. १९१४ मध्ये गरूडेश्वर मुक्कामी नर्मदामातेच्या कुशीत समाधी घेतली. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत म्हणूनच प्रत्येक दत्तभक्तांसाठी गरूडेश्वर हे श्रद्धास्थान आहे.\nप. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी समाधीस्थान\nपरम पूज्य टेंबे स्वामींनी अंतिमसमयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू, छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तूला देतो असे म्हणाले. सेवेकराने मात्र पादूकांसाठी हट्ट धरला. प. पू. टेंबेस्वामींनी सांगितले की मी पाद्तत्राणे धारण करु शकत नाही. शेवटी मात्र सेवेकऱ्याला नर्मदामाईतील (नर्मदे हर हर) मोठा गोटा आणायला सांगितले. त्यावर प. पू. टेंबेस्वामी एक प्रहर म्हणजे तीन तास ऊभे राहीले. त्यांच्या पायाचे उमडलेले हे ठसे आहेत. सेवेकऱ्याने ह्या पादूका स्वत:च्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या. समाधी मंदिराचा जिर्णोद्धार करतांना पादूकांना समाधीसमोर स्थान दिले आहे. धन्य त्या पाषाणातील पादूका आणि धन्य तो सेवक.\nश्री गरूडेश्वर महादेव मंदिर, श्री करोटेश्वर मंदिर, श्री नारदेश्वर महादेव मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री समाधी मंदिर, श्री रंग कुटीर, श्री मन:कामनेश्वर महादेव मंदिर, पू. तात्याबाबा समाधी मंदिर, श्री नर्मदा मंदिर, श्री हनुमान (गुफा) मंदिर, श्री गायत्री मंदिर, श्री भाथीजी मंदिर, भादरवा (३ कि.मी.), पू. स्वामीजीनी तिलकवाडा येथे चातुर्मास केला होता, ते स्थळ (१८ कि. मी.), पैराणिक श्री शूलपाणेश्वराचे मंदिर ( ७ कि. मी.), नर्मदा धरण (१३ कि. मी.), श्री दशावतार मंदिर, रामपुरा (१५ कि. मी.).\nवाचे बोलता तो न ये बुद्धिबोध स्तब्ध राहे \n हृदयी येता झालो धन्य \nश्री क्षेत्र गरुडेश्वर येथे साजरे होणारे उत्सव\nगुढीपाडवा (चैत्र शुद्ध -१), पू. स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव (आषाढ शुद्ध १), स्वामी महाराजांची जन्म जयंती (श्रावण वद्य ५), जन्माष्टमी, श्री दत्त जयंती, दिवाळी, तुलसी विवाह, होळी, गं���ा दशहरा, नृसिंह जयंती, शिवरात्री, नर्मदा पूजन, गुरूपोर्णिमा वगैरे.\nया क्षेत्री असे जावे\nया ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे. सर्व प्रमुख दत्त स्थानात या स्थानाचा उल्लेख आहे. नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे. एक अपत्य झाल्यावर पत्नीसह बालकाचे निधन झाले. समष्टी कल्याणासाठी स्वामींचा दत्तअवतार असल्याने देवाने त्यांचा गृहस्थाश्रम अल्प समयात अव्यक्त केला. असे महान योगी सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथे चिरकाल निद्रेत विलीन झाले. दत्तसंप्रदायामधे स्वामींचे नाव आदरने घेतले जाते.\nरस्ता मार्गाने: गुजरात राज्य परिवहन निगमची बस उपलब्ध, राजपिपळा, भरूच, अंकलेश्वर, वडोदरा, छोटाउदेपूर, बोडेली, लुणावाडा, डेडियापाडा, धरमपूर, शाहदा, नंदूरबार. (बडोद्याहून खासगी व शासकीय अशी व्यवस्था आधिक आहे)\nरेल्वे मार्ग : अंकलेश्वर, भरूच, वडोदरा, डभोई, गरूडेश्वर येथे रेल्वे लाईन नसल्यानी उपरोक्त स्टेशनहुन रस्ता मार्गे गरूडेश्वरला येता येते.\nविमान मार्गे : जवळील विमानघर वडोदरा, तेथून एक्सप्रेस हाईवे वरून डभोई रोड वरून रस्ता मार्गे येता येते.\nसाधी खोली किंवा विशेष सोईची खोली ३ दिवसांसाठी मिळते. पारायण, अनुष्ठान वगैरे साठी सतत ७ दिवस खोली मिळविण्यासाठी साधकाने संपर्क करावा. नवीन धर्मशाळा बांधल्या जात आहेत. संस्थानतर्फे अतिशय माफक दरात व्यवस्था होते.\nरोज दुपारी आरती नंतर अत्यंत माफक दरात भोजनशाळेत महाप्रसाद देण्यात येतो. प्रसादासाठी सकाळी ११:०० वाजेपूर्वी पास मिळविणे आवश्यक आहे.\nश्री गरुडेश्वर दत्त संस्थान,\nव्हाया राजपीपडा, गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा, पिनकोड- ३९३१५१, गुजरात.\nमोबाईल: ९४०९४७९८५८ / ९४०९४५६४४३\nअमूल्य अप्राप्य व प्रासादिक श्री वासुदेवानंद सरस्वती पादुका, गरुडेश्वर\nShow — दत्त तिर्थक्षेत्रे Hide — दत्त तिर्थक्षेत्रे\nश्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र\nश्री क्षेत्र गुरुशिखर अबु\nश्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान\nश्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)\nश्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर\nश्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे\nश्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ\nश्री क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा\nश्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा\nश्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा\nश्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा\nश्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे\nश्री क्षेत्र डभोई बडोदा\nश्री जंगली महाराज मंदिर पुणे\nश्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर\nश्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर\nश्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर\nश्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर\nश्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ\nश्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर\nश्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा\nश्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर\nश्री क्षेत्र चौल दत्तमंदीर\nश्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर\nश्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार\nश्री क्षेत्र दत्ताश्रम जालना\nश्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा\nश्री क्षेत्र देवगड नेवासे\nश्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ\nश्री क्षेत्र पाथरी, परभणी\nश्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर\nश्री क्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर\nश्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर\nश्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)\nश्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे\nश्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री दत्तपादुका मंदिर देवास\nश्री भणगे दत्त मंदिर फलटण\nश्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)\nश्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे\nश्री साई मंदिर कुडाळ गोवा\nश्री स्वामी समर्थ मठ चेंबूर\nश्री स्वामी समर्थ मठ दादर\nश्री हरिबाबा मंदिर, पणदरे\nश्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण\nश्री हिंगोलीचे दत्त मंदिर\nShow — दत्तसंप्रदाय सत्पुरुष Hide — दत्तसंप्रदाय सत्पुरुष\nडॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)\nश्री आनंदभारती स्वामी महाराज\nश्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज\nश्री आत्माराम शास्त्री जेरें\nओम श्री चिले महाराज\nश्री उपासनी बाबा साकोरी\nश्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)\nश्री किसनगिरी महाराज, देवगड\nश्री गंगाधर तीर्थ स्वामी\nश्री गजानन महाराज अक्कलकोट\nश्री गजानन महाराज शेगाव\nश्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी)\nश्री गुरुनाथ महाराज दंडवते\nश्री गोविंद स्वामी महाराज\nश्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज\nश्री दादा महाराज जोशी\nश्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)\nश्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)\nश्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)\nश्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी\nश्री गोपालदास महंत, नाशिक\n��्री गोविंद महाराज उपळेकर\nश्री नारायण गुरुदत्त महाराज\nश्री नारायण महाराज केडगावकर\nश्री नारायण महाराज जालवणकर\nश्री नारायणकाका ढेकणे महाराज\nश्री नारायणानंद सरस्वती औदुंबर\nश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर\nश्री पंडित काका धनागरे\nश्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज\nश्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nश्री बाळकृष्ण महाराज सुरतकर\nश्री ब्रह्मानंद स्वामी महाराज\nश्री मोतीबाबा योगी जामदार\nश्री मौनी स्वामी महाराज\nश्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)\nश्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे शतक)\nश्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज\nश्री रामानंद बिडकर महाराज\nश्री वामनराव वैद्य वामोरीकर\nश्री वासुदेव बळवंत फडके\nश्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी\nश्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा\nश्री विष्णुदास महाराज, माहुर\nश्री शंकर दगडे महाराज\nश्री शरद जोशी महाराज\nश्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती\nश्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे\nश्री साधु महाराज कंधारकर\nश्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज\nश्री स्वामी समर्थ अक्कलकोट\nश्री हरिभाऊ निठुरकर महाराज\nॐ श्रीदत्त ठाकूर महाराज\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nShow — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष Hide — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री गजानन विजय ग्रंथ\nश्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ\nश्री स्वामी चरित्र सारामृत\nऔदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३\nकुंडलिनी शक्ती जागृती (शक्तिपात दीक्षा)\nश्री नवनाथ पारायण पुजा विधी\nश्री रूद्र अभिषेक महत्त्व\nदत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती\nश्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र\nश्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र\nश्री स्वामी समर्थ प्रकटदिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/online-fraud", "date_download": "2020-10-01T02:06:12Z", "digest": "sha1:FDN3EH4TFGPH5X2ZEZ2WT22YUQYCIZXD", "length": 4126, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "doctor lose 50 thousand in online fraud", "raw_content": "\nडॉक्टरास ५० हजाराचा ऑनलाईन गंडा\nपेटीएम अपडेट करायचे सांगून केली फसवणूक\nपेटीम मधून बोलत असल्याचे सांगून आणि केवायसी अप���ेट करायचे असल्याचे सांगत पुण्यातील हिंजवडी भागातील एका उच्चशिक्षित डॉक्टरांना एका अज्ञात व्यक्तीने ५० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी डॉ.मिलिंद शरद गावडे (वय ५७ वर्षे, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुंह दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. मिलिंद शरद गावडे यांच्या खासगी मोबाईल क्रमांकावर अज्ञात आरोपीने मोबाईल क्रमांक ७४७८८६८२८८ वरून फोन करत मी पेटीएममधुन बोलत आहे, असे सांगून गावडे यांचा विश्वास संपादन केला आणि केवायसी अपडेट करण्यास सांगितले. परंतु, ते अपडेट न झाल्याने गावडे यांना अज्ञात आरोपीने एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर ते फिर्यादी यांनी डाऊनलोड केले. तेव्हा, त्याद्वारे ५० हजार आरोपीने स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून उच्च शिक्षित डॉक्टरची फसवणूक केली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3", "date_download": "2020-10-01T02:53:10Z", "digest": "sha1:JIQLDCMATXZ4IQWCE7XSKRMXYPBTMBXU", "length": 4111, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जयप्रकाश नारायण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकीय नेता, भारत रत्न\nजयप्रकाश नारायण (जन्म : ११ ऑक्टोबर १९०२; मृत्यू : ८ ऑक्टोबर १९७९) हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पुढारी आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते.भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. [ संदर्भ हवा ]\nजयप्रकाश नारायण यांच्यावरील मराठी पुस्तकेसंपादन करा\nगांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)\nजयप्रकाश नारायण (चरित्र; बालवाङ्मय, लेखक - रमेश मुधोळकर)\nमानवतेचा उपासक व लोकनायक जयप्रकाश नारायण (शांताराम विसपुते)\nसंपूर्ण क्रांतीच्या दिशेने जयप्रकाशजी (वसंत नारगोलकर)[ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२० रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्��ियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/11/homemade-macdonald-type-veg-burger-recipe-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T01:49:04Z", "digest": "sha1:SYJPVLMKA3KR42NV4AXYAONCLLV5LHEA", "length": 9912, "nlines": 92, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Homemade Mcdonald Type Veg Burger Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nमँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर: मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर म्हंटले की लहान मुलांना खूप आवडतात. हेच बर्गर जर आपण घरी बनवले तर कमी खर्चात जास्त बर्गर बनवता येतील. मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर बनवतांना ताजे बन वापरावे म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते. बर्गर बनवतांना त्यामध्ये मियोनीज सॉस वापरला आहे त्यामुळे खूप छान चव येते. तसेच त्यामध्ये क्रंची टेस्ट येण्यासाठी लेट्युसची पाने घातली आहेत, गाजर, ताजे हिरवे मटार व उकडलेले बटाटे वापरून पँटीस बनवून घेतले आहेत, टोमाटो, कांदाच्या चकत्या व चीज वापरले आहे त्यामुळे हा बर्गर पौस्टिक तर आहेच.\nबनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट\nवाढणी: ४ जणासाठी अथवा ८ बर्गर बनतात\n८ ताजे बर्गर बन\n२ कप मियोनीज सॉस\n१ मोठ्या आकाराचा टोमाटो (चकत्या करून)\n१ मोठ्या आकाराचा कांदा (चकत्या करून)\n४ चीज क्यूब (चकत्या करून)\nआइस बर्ग लेट्युस पाने (४-५ पाने)\nबटर बन फ्राय करण्यासाठी (फक्त आतील एका बाजूनी)\nमियोनीज सॉस बनवण्यासाठी साहित्य:\n2 अंडे (फक्त पिवळे बलक)\n4 टी स्पून कॉर्नफ्लोर\n१ १/२ टी स्पून मोहरी पावडर\n१ १/२ टी स्पून मीठ\n४ टे स्पून साखर\n२ टी स्पून तेल\n१ टे पांढरे व्हेनीगर\n४ मध्यम आकाराचे बटाटे\n१ मध्यम आकाराचे गाजर\n१/४ कप हिरवे मटार\n१ टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट\n१ टी स्पून लिंबूरस\n१/४ कप कोथंबीर (चिरून)\n२ ब्रेड टोस्ट (पावडर)\nतेल पँटीस फ्राय करण्यासाठी\nमीठ व पांढरी मिरी पावडर\nदुध गरम करून गार करून घ्या. एका बाऊलमध्ये अंडे फोडून अंड्यातील फक्त पिवळे बलक घ्या. त्यामध्ये साखर, मीठ, मोहरी पावडर, तेल घालून चांगले मिक्स करून घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर घालून मिक्स करून थोडे थोडे दुध मिक्स करून घ्या. दुधामध्ये कॉर्नफ्लोरची गुठळी होता कामा नये.\nएका ��ाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण ओतुन लहान विस्तवावर शिजवायला ठेवा. मिश्रण चमच्याने सारखे हलवत रहा तसेच शिजवताना मिश्रणामध्ये गुठळी होता कामा नये. मिश्रण घट्ट झाली विस्तवावरून भांडे खाली उतरवून घ्या. दोन मिनिटांनी त्यामध्ये पांढरे व्हेनीगर घालून परत मिक्स करा.\nमियोनीज सॉस तयार झाला.\nहिरवे मटार उकडून थोडे दाबून घ्या. गाजर किसून घ्या. बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये आले-लसूण-हिरवी पेस्ट, मीठ, ब्रेड क्रम, लिंबूरस, कोथंबीर, घालून मिक्स करून त्याचे एक सारखे आठ चपटे गोळे बनवून घ्या.\nनॉन स्टिक तवा गरम करून थोडे तेल घालून त्यावर पँटीस दोनी बाजूनी गुलाबी रंगावर भाजून घ्या.\nबनचे दोन भाग करा. दोनी भागाला आतल्या बाजूनी थोडे बटर लाऊन गरम करून घेऊन त्यावर एक एक टे स्पून मियोनीज सॉस लाऊन त्यावर लेट्यूसचे पान ठेऊन त्यावर एक पँटीस ठेवा मग त्यावर कांदा, टोमाटोची एक स्लाईस ठेवून त्यावर मीठ व पांढरी मिरी पावडर भुरभुरून वरती बनचा दुसरा भाग ठेवा.\nसर्व्ह करतांना पेपर नँपकीन मध्ये गुंडाळून सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/maharashtra/meeting-of-all-party-leaders-regarding-maratha-reservation-today/10566/", "date_download": "2020-10-01T00:24:24Z", "digest": "sha1:VDNIDFIIIHDRBPCOIQIKXOGC4ZQZSAMT", "length": 11892, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nमराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मराठा आरक्षण प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत आणि ही स्थगिती उठवण्याबाबतच्या पर्यायांवर चर्चा होणार आहे.\nमुंबईतल्या सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसवर संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होईल. दरम्यान मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीय. ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण कसं बेकायदा आहे हे काही मराठा नेते बोलत आहेत. मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nTagged मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक\nमहाराष्ट्रात कोरोनाचे 2,345 नवे रुग्ण; संख्या 41 हजार पार\nमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आज कोरोनाचे 2,345 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 41,642 झाली आहे. आज दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 हजार 500 इतकी झाली आहे. आज 1408 करोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात […]\nपुण्यात दिवसभरात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळले\nपुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळले आहेत तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. पुणे शहरातील रुग्ण संख्या 2146 वर पोहोचली असून या दरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज अखेर मृतांची संख्या 125 वर पोहोचली आहे. तसेच 671 जणांना घरी सोडण्यात आलं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. […]\nम्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, तरी देखील मुंबई परिसरातील अनेक नागरिक घराबाहेर वाहने काढून फिरताना दिसत आहे, हे अजिबात अपेक्षित नसल्याचे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले आहे. कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे […]\nकच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचाच…\nखासदारांच्या पगारात एक वर्षासाठी होणार 30 टक्के कपात\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nपुण्यात दिवसभरात कोरोनाचे नवे 212 रुग्ण आढळले; 8 जणांचा मृत्यू\nभारतचे आणखी एक गाणे रिलीज…सलमान अन् कतरिना करतायत रोमान्स\nमोदींच्या ध्यान साधनेतील फोटोवरुन नेटीझन्सनी उडविली खिल्ली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/players-corona-positive-staff-and-players-of-csk-team/", "date_download": "2020-10-01T01:00:04Z", "digest": "sha1:KUJZ7UTTDL4K4F4I2SJPVW6YORBOJKRT", "length": 16383, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आयपीएलआधी चेन्नई सुपरकिंग्जला धक्का, एका खेळाडूसह १२ जण कोरोना पॉझिटिव्ह - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nआयपीएलआधी चेन्नई सुपरकिंग्जला धक्का, एका खेळाडूसह १२ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनवी दिल्ली : युएईत (UAE) दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जण कोरोना (Corona) विषाणूने संक्रमित झाले आहेत. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. यामुळे आयपीएलचा (IPL) तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला (BCCI) मोठा धक्का बसलाय.\nराजस्थान, पंजाब या संघांनी आपला क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत सीएसके संघाचा क्वारंटाईन कालावधी शुक्रवारी संपणार होता. त्यानंतर सीएसकेचे खेळाडू सरावाला सुरुवात करु शकणार होते. मात्र, संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे संपूर्ण संघाचा क्वारंटाईन कालावधी आणखी आठवडाभरासाठी वाढवण्यात आला आहे.\nबीसीसीआयच्या नियमानुसार दुबईत आल्यानंतर प्रत्येक संघाच्या खेडाळू आणि सपोर्ट स्टाफमधील कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी तीन वेळा करणं अनिवार्य आहे. दुबईत येण्याआधी भारतात प्रत्येक खेळाडू आणि कर्मचाऱ्याची पाचवेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, सीएसके संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची पुन्हा चाचणी करण्यात आली. सीएसके संघाच्या खेळाडूंच्या चौथ्या कोरोना चाचणीचा अहवाल उद्या (२९ ऑगस्ट) मिळणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसुशांतच्या आठवणीने बहिण मितू सिंह पुन्हा भावूक झाली, वेदनादायक ट्विट झाले व्हायरल\nNext articleया ७ अभिनेत्रींचे पहिले लग्न अयशस्वी राहिले, दुसरे लग्न करून पूर्ण झाले स्वप्ने\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रक���णी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/14/", "date_download": "2020-10-01T02:29:33Z", "digest": "sha1:ERQ7NF4XXG2PDL436SEURTIQ5SDS76XL", "length": 10250, "nlines": 126, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 14, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nउपचारासाठी आलेल्या महिलेचा रस्त्यावरच गर्भपात\nपोटात दुखू लागल्याने उपचारासाठी गेलेल्या गर्भिणीच्या बाबतीत सिव्हील हॉस्पिटलने केलेल्या निष्काळजीपणाने तीचा भर रस्त्यातच गर्भपात झाल्याचा दुर्दैवी आणि तितकाच भयानक प्रकार घडला आहे. सदर महिला ५ महिन्याची गर्भवती होती, ती पोटात दुखू लागल्याने सिव्हील हॉस्पिटलला गेली होती, त्यावेळी पोटातील गर्भ...\nबेळगाव मार्ग संस्थेची बैठक आज रोजी मजदूर सोसायटीच्या कार्यालयात कार्याध्यक्ष अँडव्होकेट श्नी नागेश सातेरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . बैठकीमध्ये केंद्र सरकारने केलेल्या सुरक्षा विषयक कायद्यावर सादक बाधक चर्चा करण्यात येऊन त्या समंधी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जागृती व्याख्याने कार्यक्रम राबविण्याचे...\nआठवड्याचा माणूस माजी नगरसेविका लालन प्रभू\nबेळगाव live च्या आठवड्याचा माणूस या सदरात यावेळी मान मिळवलाय माजी नगरसेविका लालन प्रभू यांनी. समाजाभिमुख कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या लोकप्रतिनिधी, महिला सबलीकरणासाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या आणि पर्यावरणाशी संबंधित कार्य स्वतःपासून करीत एक आदर्श निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्या...\nमहामानवाच्या पुतळ्याचं लवकरच अनावरण\nबेळगाव महानगरपालिकेच्या आवारात राज्यातील सर्वाधिक उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मूर्तिकार संजय किल्लेकर यांनी साकारलेल्या या पुतळ्याचे लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण होणार आहे. हा पुतळा बेळगावसह उत्तर कर्नाटकातील जनतेसाठी लक्षवेधी ठरला आहे. कर्नाटकातील सर्वात...\nगणेशोत्सवाच्या मूर्ती साठी ज्यांचं नाव बेळगाव शहरात अग्रक्रमाने घेतलं जातं ते मूर्तीकार जे जे पाटील वय ९० आज आपल्यात नाहीत . शुक्रवारी 14 एप्रिल रोजी अनगोळ येथील आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला वृद्धपकाळाने त्यांचं निधन जरी झालं...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/05/13/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88/", "date_download": "2020-10-01T00:59:12Z", "digest": "sha1:5UF32LX2GBG5YIWVK7PKJK6RSLJY5CHF", "length": 4903, "nlines": 94, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "माझी आई", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nकोणी मोजेल का पाणी\nत्या सम माझ्या आईचे प्रेम\nनजरेत दिसते आकाश सारे\nसामावून घ्यावे मिठीत वारे\nत्या सम् माझ्या आईचे मन\nत्या मंदिरी बैसला देव एक\nत्याची पहावी अनेक रूपं\nत्यात सर्वात सुंदर माझ्या आईचे रूप\nती आठवते आजही कुस\nनसे चिंता कोणती असता त्यात\nती मायेची ऊब तो आईचा पदर\nघडल्या अनेक मूर्ती कोरले अनेक शिल्प\nआठवणीत राहिले कित्येक विचार\nसोबतीस माझ्या आईचे संस्कार\nउन्हात सारी तळपती झाडे\nसावल्यात त्यांच्या सुखावून जावे\nत्या सावल्या सम माझ्या आईचा सहवास\nगडगडल्या ढगातून सरी पडव्या\nपाण्यास व्याकुळ त्या जमिनीस मिळाव्या\nत्या सम मी समावतो आईच्या मिठीत\nजगात शोधून कोणी दुसरे नाही\nआईच्या जवळ सारी दुनिया राही\nत्या दूनियेस नमन माझ्या आईचे चरण\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/youth-drowns", "date_download": "2020-10-01T02:41:15Z", "digest": "sha1:MHWT4M5SQICSALIDMKAQ46PB7P2EWPPX", "length": 5123, "nlines": 76, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या २ तरुणांचा तापी नदीपात्रात बडून मृत्यू\nगणेश विसर्जनासाठी गेलेल्या २ तरुणांचा तापी नदीपात्रात बडून मृत्यू\nविरंगुळा महागात; पत्नी व मुलांच्या डोळ्यादेखतच 'तो' गेला वाहून\nपंढरपूर: बंधाऱ्यावरून दोन तरूण वाहून गेले\nनंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी ६ तरुणांचा बुडून मृत्यू\nमध्य प्रदेशातील मंदसौर येथे दोन तरुण बुडाले\nमुंबई: अक्सा बीचवर तरुण बुडाला\nह��दराबादः टिकटॉक करताना तरुण तलावात बुडाला\nपालिकेच्या तरण तलावात तरुण बुडाला\nगोदावरी नदीत १८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू\nतलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू\nमुंबई: अक्सा बीचवर बुडणाऱ्या दोघांचा 'असा' वाचला जीव\nगणपती विसर्जन: चार तरुणांचा गोमती नदीत बुडून मृत्यू\nगांधीनगरः दोन तरुण नर्मदा कॅनलमध्ये बुडाले\nकेळवे: बुडालेल्या तरुणांचे मृतदेह हाती\nबुडालेल्या तरुणांचे मृतदेह शोधण्यात अपयश\nमरीन ड्राइव्हच्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू\nनागपूर: व्हेव पूलमध्ये दोन युवक बुडाले\nओढ्यात पडून तरुणाचा मृत्यू\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/tag/parola/", "date_download": "2020-10-01T01:48:45Z", "digest": "sha1:WY4ZNVDQHWV2ZNQ2V2PYVA7ODYYH27X5", "length": 12469, "nlines": 203, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Parola Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्��ा सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nट्रक उलटून 1 ठार, 30 जखमी\nबहादारपूर-पारोळा रस्त्यावरील घटना पारोळा : बहादारपूर-पारोळा रस्त्यावर आयशर उलटून एकजण ठार, तर 30 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 22 जण ...\nसीईओंचा दणका; ३८ ग्रामपंचायतींना नोटीस \nशौचालय बांधकामात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकाचे निलंबन जळगाव : जिल्हाभरातील एलओबी अर्थात पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या कुटुंबियांना वैयक्तिक शौचालयांचा लाभ देण्यासाठी उद्दीष्ट ...\nपारोळा ठरणार सर्वाधिक तुल्यबळ लढतीचा मतदारसंघ\nराष्ट्रवादीचे आ. डॉ. सतीश पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न जळगाव (चेतन साखरे) - जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेला पारोळा-एरंडोल मतदारसंघ हा ...\nविहीरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले\nपारोळा तालुक्यातील सोके गावातील सापडला बिबट्या जळगाव - पारोळा वनक्षेत्रातील परिमंडळ मोंढाळा नियतक्षेत्र दळवेलमधील मौजे सोके गावातील शेतकर्‍याच्या विहीरीत पडलेल्या ...\nनूतन शिक्षण संस्थेवर परिवर्तनचे वर्चस्व\n तालुक्यातील बहादरपूर येथील नूतन शिक्षण संस्थेच्या त्रैवार्षीक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने यश संपादन केले आहे. येथील नूतन शिक्षण ...\nकिसान महाविद्यालयात विद्यार्थिनी विकास कार्यशाळा\n येथील किसान महाविद्यालयात युवती सभेअंतर्गत विद्यार्थिनी व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील ...\nपारोळा पंचायत समिती सभापतीविरुद्ध अविश्‍वास\n येथील पंचायत समिती सभापती सुनंदा पांडुरंग पाटील यांच्या विरोधातील अविश्‍वास अखेर पारित झाला असून यामुळे येथे सत्तांतर ...\n‘त्या’ ग्रामसेवकावर कारवाईचे आदेश\n पारोळा तालुक्यातील पिंप्री (प्र. उत्राण) येथील तत्कालीन ग्रामसेवक दिलीप काशीराम पाटील याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. ...\nपोलिस पाटील संघटनेची पारोळ्यात बैठक\n येथे पो.पा. संघटनेची बैठक संघटनेचे अध्यक्ष भोलाणे पो.पा. दिनकर पाटील यांचे अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांचे मार्गदर्शनाने ...\nपारोळा येथे सिंचन योजनेवर आमसभा गाजली\n येथील पंचायत समितीच्या आवारात बुधवारी 31 रोजी आमसभा घेण्यात आली. आमसभेत विविध विषयांवर चर्चा झाली तसेच विविध विषयांवर ...\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा द���शात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/12-Oval-Tubular-Hacksaw-Frame.html", "date_download": "2020-10-01T00:45:20Z", "digest": "sha1:QIRA6DZP6MN2VL2BYKGBWTCBG6EOUAM6", "length": 8289, "nlines": 188, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "12 \" ओव्हल ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > खाच पाहिले > 12 \" ओव्हल ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n12 \" ओव्हल ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\nद खालील आहे बद्दल 12 \" ओव्हल ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 12 \" ओव्हल ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: अॅल्युमिनियम + एबीएस\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा हात सॉ\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nएल्युमिनियम हँडलसह 12 \"अंडाकृती ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\nसाहित्य: अॅल्युमिनियम + एबीएस\nब्लेड सामग्री: कार्बन स्टील\nगरम टॅग्ज: 12 \" ओव्हल ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n5 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n2 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n2 पीसी कार्बन स्टील खाच पाहिले ब्लेड सेट\n10 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n10 पीसी द्वि-धातू खाच पाहिले ब्लेड सेट\n1 पीसी खाच पाहिले ब्लेड\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/printers/multi-function+printers-price-list.html", "date_download": "2020-10-01T01:33:47Z", "digest": "sha1:VMHEQIJHOXPAODWT7QH2KCERW6CIBGUP", "length": 18301, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मल्टि फुंकशन प्रिंटर्स किंमत India मध्ये 01 Oct 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nमल्टि फुंकशन प्रिंटर्स Indiaकिंमत\nमल्टि फुंकशन प्रिंटर्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nमल्टि फुंकशन प्रिंटर्स दर India मध्ये 1 October 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 153 एकूण मल्टि फुंकशन प्रिंटर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कॅनन ईमागेचलास मफ२४१ड डुप्लेक्स लेसर प्रिंटर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Mirchimart, Amazon, Indiatimes, Flipkart, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी मल्टि फुंकशन प्रिंटर्स\nकिंमत मल्टि फुंकशन प्रिंटर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रिकोह पं २५०१ल इंकजेट प्रिंटर Rs. 84,600 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.994 येथे आपल्याला हँ डेस्कजेत 1510 ऑल इन वने प्रिंटर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. हँ मल्टि फुंकशन Printers Price List, कॅनन मल्टि फुंकशन Printers Price List, ब्रॉथेर मल्टि फुंकशन Printers Price List, एप्सन मल्टि फुंकशन Printers Price List, सॅमसंग मल्टि फुंकशन Printers Price List\nमल्टि फुंकशन प्रिंटर्स India 2020मध्ये दर सूची\nक्योसेरा फास कॅ२१२६म्फप � Rs. 65969\nहँ ळासेरजेत प्रो म२५२डव प� Rs. 37400\nहँ ळासेरजेत प्रो मफत ४२७फ� Rs. 48736\nपॅनासॉनिक केक्स म्ब२०३० � Rs. 17834\nकॅनन ईमागेचलास मफ२४१ड डु� Rs. 13843\nपॅनासॉनिक मोनोचंरोमे मल् Rs. 21114\nपॅनासॉनिक मुलतीफुन्कशन प Rs. 14801\nदर्शवत आहे 153 उत्पादने\nरस 5000 20001 अँड दाबावे\nरस 2 2000 अँड बेलॉव\nक्योसेरा फास कॅ२१२६म्फप मल्टि फुंकशन लेसर प्रिंटर व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nहँ ळासेरजेत प्रो म२५२डव प्रिंटर व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Laser Color\nहँ ळासेरजेत प्रो मफत ४२७फडण प्रिंटर व्हाईट\nपॅनासॉनिक केक्स म्ब२०३० मुलतीफुन्कशन लेसर प्रिंटर प्रिंट स्कॅन कॉपी फॅक्स नेटवर्क रेडी\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nकॅनन ईमागेचलास मफ२४१ड डुप्लेक्स लेसर प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nपॅनासॉनिक मोनोचंरोमे मल्टि फुंकशन प्रिंटर केक्स म्ब२२३५सिक्स मुलतीकोलोर\n- प्रिंटर तुपे Laser\nपॅनासॉनिक मुलतीफुन्कशन प्रिंटर केक्स म्ब २१३०स्क्स विठोवूत हँडसेट व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nकॅनन पिक्सम म्ग७१७० ब्राउन मुलतीफुन्कशन प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Inkjet\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nपॅनासॉनिक कॉम्पॅक्ट 4 इन 1 मुलतीफुन्कशनल प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nपॅनासॉनिक कॉम्पॅक्ट 3 इन 1 मुलतीफुन्कशनल प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nकॅनन पिक्सम पं२३७ इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nसॅमसंग ससिक्स 4021 मुलतीफुन्कशन लेसर प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nहँ डेस्कजेत 1510 ऑल इन वने प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nपॅनासॉनिक मुलतीफुन्कशन प्रिंटर केक्स म्ब २१७०स्क्स विठोवूत हँडसेट व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Color Laser\nक्योसेरा टास्कल्फा 2201 मोनो लेसर प्रिंटर ब्लॅक\nक्सलेरोक्स work सेन्टर 5021 प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड LaserJet\nहँ डेस्कजेत इंक आडवंतिगे अल्ट्रा 4729 फँ५स६६या मल्टि फुंकशन इंकजेट प्रिंटर\nहँ डेस्कजेत गट 5820 M2Q28A ऑल इन वने इंकजेट प्रिंटर\nझेब्रा जक्सप सिंगल फुंकशन प्रिंटर ग्रे & ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Thermal Transfer\nकॅनन मग 2970 मल्टि फुंकशन वायरलेस प्रिंटर व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nग्प्रिंटर गप उ८०३००ई सिंगल फुंकशन प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Thermal Transfer\nकॅनन पिक्सम म्ग७७७० मल्टि फुंकशन इंकजेट प्रिंटर\nएप्सन तम टँ८२ उब सिंगल फुंकशन प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Thermal Inkjet\nकॅनन पिक्सम म्ग७७७० मल्टि फुंकशन प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2328", "date_download": "2020-10-01T00:14:44Z", "digest": "sha1:V542SHMGSVVPFSHZDBGGGLAO6ZO4SFK5", "length": 13049, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nगौतम गंभीर हा भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू. भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर दिल्लीच्या या डावखुऱ्या फलंदाजाने अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. दोन वर्षांपूर्वी तो कसोटी क्रिकेटमध्ये शेवटचा खेळला. जानेवारी २०१३ मध्ये त्याने भारताच्या एकदिवसीय संघातील स्थान गमावले होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कोलकता नाईट रायडर्स संघालाही तो नकोसा झाला व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात आला. कोलकत्याच्या संघाने त्याच्या नेतृत्वाखाली दोन वेळा आयपीएल विजेतेपद मिळविले होते. ‘आता थांबणे योग्य आहे’ असे सांगत ‘गौती’ने यावर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे ठरविले. सलामीवीराच्या भूमिकेत या ३७ वर्षीय क्रिकेटपटूने ठसा उमटविला. गंभीरची फलंदाजी विशेष आकर्षक नव्हती किंवा त्याला तंत्रशुद्ध फलंदाजही मानता येणार नाही, तरीही जिद्द, जिगर या बळावर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये त्याने स्वतःचे स्थान तयार केले. हिंमत कधी हारायची नाही हेच ध्येय नजरेसमोर ठेवून त्याने फलंदाजी केली. वाढत्या वयागणिक तंदुरुस्तीचे प्रश्‍न होतेच. त्यामुळे घरचे मैदान असलेल्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवरच आंध्रविरुद्ध शेवटचा प्रथम श्रेणी (रणजी) सामना खेळण्याचे गौतमने ठरविले. खांद्याच्या दुखापतीची तीव्रता वाढल्यामुळे क्रिकेट कारकीर्द त्याला लांबवायची नव्हती. गंभीर धाडसी फलंदाजीबरोबरच स्पष्टवक्तेपणाबद्दलही लक्षात राहिला.\nभारताने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत टी-२० विश्‍वकरंडक जिंकला, नंतर २०११ मध्ये मायभूमीत एकदिवसीय सामन्याच्या स्पर्धेत जगज्जेतेपद मिळविले. दोन्ही वेळच्या विजेत्या भारतीय संघासाठी गौतम गंभीरने मोलाचे योगदान दिले. टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला पाच धावांनी हरविले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या लढतीत गंभीरने ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेला नमवून भारताने दुसऱ्यांदा विश्‍वकरंडक पटकाविला. त्या लढतीत धावांचा पाठलाग करताना गंभीरची तिसऱ्या क्रमांकावर येत केलेली ९७ धावांची खेळी निर्णायक ठरली होती. ‘नेव्हर से डाय’ हे त्याच्या फलंदाजीतील ब्रीद. विराट कोहली व महेंद्रसिंह धोनीबरोबरच्या भागीदारीने गंभीरने श्रीलंकेचे मनसुबे उधळून लावले होते.\nमुंबईत ३ ते ५ नोव्हेंबर २००४ या कालावधीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत गंभीरने पदार्पण केले. फिरकी गोलंदाजांचे प्राबल्य असलेला हा सामना भारताने तीन दिवसांत जिंकला. त्या लढतीत गंभीरला विशेष प्रभाव पाडता आला नाही, मात्र नंतर त्याने कसोटी संघातील स्थान भक्कम केले. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या ‘स्फोटक’ वीरेंद्र सेहवागसमवेत डावखुऱ्या गंभीरची कसोटीत सलामीला जोडी जमली. २००९ मध्ये तो फलंदाजीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. त्या वर्षीचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज या पुरस्काराने त्याला ‘आयसीसी’ने गौरविले होते. २००९ मध्ये गंभीरने न्यूझीलंड दौऱ्यात ‘वेगवान’ खेळपट्ट्यांवर उत्कृष्ट खेळ केला. नेपियर कसोटीत त्याने १३७, तर वेलिंग्टन कसोटीत १६७ धावा करून वाहव्वा मिळविली. त्यानंतर २०१०-११ मोसमातही तो दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यावर त्वेषाने लढला होता. केपटाऊनच्या कसोटीत चिवट झुंज देताना त्याने ३१८ चेंडूंचा सामना करत ९३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने अर्धशतकी खेळी नोंदविली. ‘गौती’च्या झुंजार फलंदाजीमुळे भारताने तो सामना अनिर्णित राखला होता. केवळ भारतीय खेळपट्ट्यांवरच नव्हे, तर परदेशी खेळपट्ट्यांवर त्याने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात गंभीरची फलंदाजी कोमेजली. त्याने २०१६ मध्ये कसोटी संघात पुनरागमन केले, पण त्यानंतर तो फक्त दोनच कसोटी सामने खेळू शकला.\nकस���टी ः ५८ सामने, ४१५४ धावा, ४१.९५ सरासरी, ९ शतके, २२ अर्धशतके.\nएकदिवसीय क्रिकेट ः १४७ सामने, ५२३८ धावा, ३९.६८ सरासरी, ११ शतके, ३४ अर्धशतके.\nटी-२० क्रिकेट ः ३७ सामने, ९३२ धावा, २७.४१ सरासरी, ७ अर्धशतके.\nक्रीडा गौतम गंभीर भारत कसोटी दिल्ली एकदिवसीय आयपीएल क्रिकेट\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/9pcs-Extra-Long-Hex-Key-Set.html", "date_download": "2020-10-01T01:40:30Z", "digest": "sha1:62JKXCVMQY6YZMYLMUTJZPRMGK3Q5UWC", "length": 8406, "nlines": 193, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "9 पीसी अतिरिक्त लांब हेक्स की सेट उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > हेक्स की > 9 पीसी अतिरिक्त लांब हेक्स की सेट\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n9 पीसी अतिरिक्त लांब हेक्स की सेट\nद खालील आहे बद्दल 9 पीसी अतिरिक्त लांब हेक्स की सेट संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 9 पीसी अतिरिक्त लांब हेक्स की सेट\nपुरवठा क्षमता:100000 सेट / सेट्स प्रति महिना हेक्स की\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\n9 पीसी अतिरिक्त लाँग हेक्स की सेट\nगरम टॅग्ज: 9 पीसी अतिरिक्त लांब हेक्स की सेट, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n8 पीसी अल्युमिनियम फोल्डिंग हेक्स की सेट\n8 पीसी सीआरव्ही अल्युमिनियम फोल्डिंग हेक्स की सेट\nअल्युमिनियम फोल्डिंग हेक्स की सेट\n12 पीसीएस फोल्डिंग हेक्स की सेट\n9 पीसी अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट\n9 पीसी अतिरिक्त लांब आर्म टॉरक्स की सेट\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपान��� पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8/uHY3w2.html", "date_download": "2020-10-01T00:41:29Z", "digest": "sha1:VLZPKUZFJILNK4ZGYGEBNWVFJDWZYPC2", "length": 4619, "nlines": 64, "source_domain": "rajsatya.page", "title": "सातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या वेळांचे नियोजन - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या वेळांचे नियोजन\nApril 11, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nसातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या वेळांचे नियोजन\nसातारा :कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. या अत्यावश्यक अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.\nकिराणा, धान्य दुकाने, मिलीट्री कॅन्टीन, डिमार्ट व दूध ई.-\nसकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9\nघरपोच भाजीपाला व किराणा माल-\nसकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9\nसकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9\nकृषी सेवा केंद्रे, बियाने खते व किटक नाशके यांची दुकाने-\nसकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9\nसकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9\nपेट्रोल व डिझेल पंप-\nसकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9 व ॲम्ब्युलन्ससाठी कायमस्वरुपी खुले\nहॉस्पीटल मधील औषध दुकाने-\nसकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9 व हॉस्पीटल मधील पेशंटसाठी कायमस्वरुपी खुले\nसकाळी 8 ते 11\nअत्यावश्यक सेवेच्या इतर सर्व आस्थापना-\nसकाळी 8 ते 11\nइतर खाजगी बँका/ विविध कार्यकारी सोसायट्या/ विविध पतसंस्था-\nसकाळी 8 ते 11\nराष्ट्रीयकृत व व्यावसायिक बँका-\nशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/women-of-shaheen-bagh-road-sc", "date_download": "2020-10-01T01:26:55Z", "digest": "sha1:2R34N44TNNSWMGFB54UDHEJDVNIZUPQN", "length": 6636, "nlines": 66, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘शाहीन बाग रस्ता मोकळा व्हावा’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘शाहीन बाग रस्ता मोकळा व्हावा’\nनवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शाहीन बागमध्ये सुरू असलेले आंदोलन हा नागरिकांचा अधिकार असला तरी हे आंदोलन अनिश्चित काळापर्यंत रस्ते अडवून चालवणे अयोग्य आहे. त्यामुळे आंदोलकांनी आपल्या आंदोलनाची जागा बदलावी व या संदर्भात निर्माण झालेला पेच निस्तारण्यासाठी तीन सदस्यांची एक समिती नेमावी असे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. या समितीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ संजय हेगडे सामील असून हेगडे यांनी विधिज्ञ साधना रामचंद्रन व माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबबुल्लाह या दोन अन्य सदस्यांची नावे सुचवली आहेत.\nगेले तीन महिने शाहीन बागमध्ये आंदोलकांनी रस्ता अडवल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करावा व हे आंदोलन मागे घेण्याचे आदेश न्यायालयाने द्यावे अशी याचिका एक वकील अमित साहनी व भाजपचे नेते नंद किशोर गर्ग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. कौल व न्या. जोसेफ यांनी लोकशाहीत विसंवाद असतो पण प्रत्येकाला काहीतरी मर्यादा व सीमा असतात असे सांगत रस्ता अडवणे हा आंदोलनाचा मार्ग नाही. आपले आंदोलन पुढे ठेवायचे असेल तर त्यामध्ये संतुलन हवे, असे मत दिले. रस्ता बंद करणे व नागरिकांना त्याचा त्रास होणे ही चिंता न्यायालयाला वाटत असून यातून तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्यात यावी असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nव्होडाफोन-आयडिया भारतातून हद्दपार होणार\nलष्करात महिलांसाठी आता पर्मनंट कमिशन\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथर��� बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/category/news/page/2/", "date_download": "2020-10-01T00:06:42Z", "digest": "sha1:ULUDQOCJZ3ZZI24G55XN2YLCSWTLELDS", "length": 15037, "nlines": 157, "source_domain": "belgaumlive.com", "title": "बातम्या Archives - Page 2 of 820 - बेळगांव Live", "raw_content": "\nरहदारी पोलीस विभाग फक्त कारवाई करणार की रहदारीच्या समस्या सोडविणार\nबेळगावमध्ये मागील आठवड्यापासून रहदारी आणि वाहतुकीच्या नियमांचे कठोर पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर ठिकठिकाणी रहदारी पोलिसांनी नागरिकनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यास सुरुवात केली. परंतु शहरातील वाहतुकीच्या समस्येकडे मात्र रहदारी पोलीस विभागाचा कानाडोळा होत आहे. बेळगाव मदगयवरती बस...\nशेवटच्या दहावी पुरवणी परीक्षेला सुरुवात\nदहावी पुरवणी परीक्षेचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थी केंद्रावर पोहोचले आहेत. तसे पाहता हा शेवटचा पेपर सोमवारी होणार होता. मात्र कर्नाटक बंदची हाक दिल्यानंतर हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. आता या शेवटच्या पुरवणी पेपराला सुरुवात झाली...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर पासून हे पासपोर्ट सेवाकेंद्र मुख्य पोस्ट कार्यालय आवाराच्या नव्या जागेत पुन्हा सुरु करण्यात आले आहे. बेळगाव येथील नागरिकांना हुबळी येथे...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज संपूर्ण राज्यभर विविध ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, ��ीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा याला विरोध करण्यासाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याच्या तयारीत असणाऱ्या व हायवे अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे जोखीमेचे आहे आदेश शिक्षण खात्याने रद्द करावा अशी मागणी जिल्हा शिक्षण अधिकारी ए बी पुंडलिक...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक बंद केली होती त्यामुळे हा बंद यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र सकाळी...\nबेळगाव तीन राज्यातून गांजा पुरवठा \nबेळगाव हे अमली पदार्थांचे केंद्र बनत आहे. तीन राज्यांच्या मध्यवर्ती सीमेवर असलेले बेळगाव आता अमली पदार्थांच्या विक्री साठीही चर्चेत येऊ लागले आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून गांजा विक्री प्रकरणातील अनेक आरोपींना पकडण्यात आले आहे. ही कारवाई गतिमान करण्यात...\nकर्नाटक बंद’ पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज\nशेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'कर्नाटक बंद' च्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांसह खबरदारी बाळगण्यात आली आहे. या बंददरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. या...\nउद्याच्या बंद बाबत एसपीनी दिल्या अश्या सूचना\nविविध शेतकरी संघटनांच्या वतीने सोमवारी २८ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंद दरम्यान कायदा आणि सुव्यस्थेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. कोणीही कायदा हाती घेऊन अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या ब��बत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/jammu-kashmir-and-ladakh-to-be-a-union-territory/articleshow/70531673.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T01:03:22Z", "digest": "sha1:DVPNWQ7WKBIWF66OEYRJBXCPGWSCAJGD", "length": 13722, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजम्मू-काश्मीरचं विभाजन; लडाख वेगळं करण्याची केंद्राची शिफारस\nकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं आज जम्मू-काश्मीरचा भूगोल बदलून टाकणारा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. जम्मू-काश्मीरच्या विभाजन करण्याची घोषणा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्या संदर्भातील घटना��ुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडलं. सरकारच्या या निर्णयामुळं जम्मू-काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेचं अस्तित्व कायम राहणार आहे.\nजम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश, लडाखही केलं वेगळं\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं आज जम्मू-काश्मीरचा भूगोल बदलून टाकणारा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. जम्मू-काश्मीरच्या विभाजन करण्याची घोषणा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्या संदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडलं. सरकारच्या या निर्णयामुळं जम्मू-काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेचं अस्तित्व कायम राहणार आहे.\nजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० व ३५ अ हटविण्याबरोबरच केंद्र सरकारकडून या राज्याचं त्रिभाजन केलं जाईल, अशी चर्चा होती. त्यापैकी कलम ३७० व ३५ अ बाबतची चर्चा खरी ठरली आहे. मात्र, त्रिभाजनाऐवजी मोदी सरकारनं विभाजनाचा मार्ग चोखाळला आहे. त्यानुसार, बौद्धबहुल लडाख हा प्रदेश जम्मू-काश्मीरपासून वेगळा करण्यात आला आहे. लडाख हा यापुढं संपूर्ण केंद्रशासित प्रदेश असेल. तर, जम्मू-काश्मीर विधानसभेसह केंद्रशासित होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयांमुळं जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आपोआपच कालबाह्य झाला आहे.\nकाश्मीरचं वेगळेपण संपुष्टात; कलम ३७० जाणार\nकाश्मीर: कलम ३७० हटवल्यानंतर 'हे' होईल\nभारताच्या इतिहासातील 'काळाकुट्ट दिवस': मुफ्ती\nकाश्मीरमधील स्थितीमुळे शेअर बाजार गडगडला\nकाश्मीर: काय आहे कलम ‘३५ अ’, ३७०चा वाद\nकाश्मीरमध्ये संभ्रम; मेहबुबांना आठवले वाजपेयी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर...\nकाश्मीरमधील कलम ३७०, ३५ अ रद्द करण्याची केंद्राची शिफारस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/opposition-leaders-appointment-letter-given-to-dipali-dhumal/", "date_download": "2020-10-01T02:05:28Z", "digest": "sha1:3XYWCUZURIMD3WQUDDCIDSQB53EK4DZM", "length": 11204, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "दिपाली धुमाळ यांन��� दिले विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्तीपत्र - News Live Marathi", "raw_content": "\nदिपाली धुमाळ यांना दिले विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्तीपत्र\nNewslive मराठी-पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी दिपाली धुमाळ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.\nदिपाली धुमाळ यांना शुक्रवारी (ता.7) विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्तीपत्र पुणे मनपाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले.\nयाप्रसंगी, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार सुनिल कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, पृथ्वीराज सुतार, यांच्यासह नगरसेवक आणि विविध पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nभोसरी येथे मोफत कर्णबधिर तपासणी शिबीर संपन्न\nराज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार\nशिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nहैदराबादमधील 1650 एकर जंगल अभिनेता प्रभासने घेतले दत्तक\nबाहुबली चित्रपटानंतर प्रत्येकाच्या पसंतीस आलेला बाहुबली स्टार प्रभासने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने हैदराबाद जवळील काझिपल्ली आरक्षित वनातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेतले असून त्याचा विकास करण्याची जबाबदारी त्याने उचलली आहे. प्रभासने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. यामुळे त्याचे कौतुक केले […]\nड्रग्स प्रकरणात आता दीपिका पादुकोनचे नाव आले समोर\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर आता ड्रग्स प्रकरणात सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे नाव समोर आल्यानंतर दीपिका पादुकोनचे नाव समोर आले आहे. यापैकी श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला या आठवड्यात NCB चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. रियाने सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचे नाव घेतले होते. दुसरीकडे रिया हिची मॅनेजर जया सहा हिची […]\nमंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडले\nNewslive मराठी- सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडवले. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मंत्र्याच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे. श्याम होळे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या […]\nभोसरी येथे मोफत कर्णबधिर तपासणी शिबीर संपन्न\nकेडगाव येथे डिजिटल प्रशिक्षण अभियान संपन्न\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nऑनलाईन राख्या खरेदीमुळे दुकानदार चिंताग्रस्त\nकोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक- प्रकाश आंबेडकर\nराज्यातील मंदिरे तातडीने सुरू करा- प्रकाश आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-2265", "date_download": "2020-10-01T00:55:18Z", "digest": "sha1:NCJ5H2TWCONLDDLRCWU3WAD5FA34GZKZ", "length": 14499, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nनेटफ्लिक्‍स ओरिजिनलचा एक मूव्ही आहे, ‘वन्स अगेन’ नावाचा. अगदी सरळ सरळ सांगायचे, तर वयाची चाळिशी ओलांडलेल्या, स्वतःच्या दोन मुलांबरोबर मुंबईमध्ये रेस्टॉरंट चालवणाऱ्या विधवा बाईची आणि होऊ घातलेल्या घटस्फोटातून, नव्याने आयुष्य जगू पाहणाऱ्या एका हिंदी चित्रपट अभिनेत्याची ही गोष्ट आहे. चाळिशीनंतरच्या प्रेमाची गोष्ट. तसंही आजही आपल्याकडे पस्तिशी - चाळिशीनंतर असणारी सहवासाची गरज समजून घेतली जात नाही. या गरजेला असणारी शारीरिक आकर्षणाची जोड तर शक्‍य तितकी दुर्लक्षित केली जाते. अशावेळी, घरातल्या मुलांचं लग्नाचे वय झालेलं असताना, स्वतःच्या एकटेपणाला दूर करायचा प्रयत्न करणारी बाई अगदी एका क्षणात स्वार्थी ठरते... म्हणूनच असेल कदाचित, पण दोघांची असणारी ही गोष्ट मला ‘तारा’ची जास्त वाटते.\nही तारा अगदी आपल्यातलीच वाटावी अशी. नवरा गेल्यानंतर, मुलांची जबाबदारी घेऊन, स्वतःच्या हिमतीवर जगणारी. रोज रात्री ‘अमर कुमार’ बरोबर ५-१० मिनिटांचा संवाद तिला पुरेसा आहे. तो तिच्या रोजच्या आयुष्यातला विरंगुळा आहे. तिने पाठवलेला डबा त्याने खाल्लाय, तो त्याच्या दिवसाबद्दल, कामाबद्दल तिच्याशी बोलतोय.. हे संवादाचे क्षण पुरेसे आहेत तिला, पण तरीही त्याला भेटण्याची हुरहूरही आहे. ही हुरहूर अगदी नव्याने प्रेमात पडलेल्या अल्लड मुलीसारखीच आहे, त्याला वयाचे बंधन नाही. त्याला जाणून घेण्याची स्त्रीसुलभ उत्सुकता आहे, त्याची काळजी घ्यायचीय तिला, पण हे सगळे करताना तिला स्वतःच्या मध्यमवर्गीय चौकटींची जाणीवही आहे. तारामध्ये झिंग आहे, ती स्वच्छंद आहे, तिच्या सहवासात वेडावण्यासारखे - गुंतण्यासारखे काही तरी आहे. ती एकाचवेळी मुक्त आहे, तर त्याचवेळी जखडलेली. तिचा निःशब्द सहवासही प्रचंड बोलका आहे.\nनवरा गेल्यापासून अगदी मुलाचे लग्न ठरेपर्यंत, स्वतःच्या कोणत्याच इच्छांचा विचार न करणारी तारा आता स्वतःसाठी जगू पाहतेय. तिला त्याचा, अमर कुमारचा सहवास एक्‍सप्लोर करायचाय. त्याच्याकडून काही फारशा अपेक्षा नाहीयेत तिला, न त्याच्या प्रसिद्धीचा हव्यास ती समर्थ आहे स्वतःपुरती. तिला मदत नकोय, पाठिंबा नकोय, फक्त त्याचा सहवास, त्याची सोबत हवीय.\nअनेकदा नाते, मग ते नैतिक असो व अनैतिक, टिकवणे ही बाईची जबाबदारी समजली जाते. प्रसंगी नमते घेऊन, जमतील तशा तडजोडी करून ते नाते निभावून नेण्यासाठी तिला गृहीत धरले जाते. ‘आईने असेच वागावे’ ‘बायको अशीच असली पाहिजे’ ‘मैत्रिण म्हणजे अशीच’ या अशा व्याख्या आपण आपल्याही नकळत तयार करतो. आईमध्ये असणारी प्रेयसी फारशी सहजतेने स्वीकारली जात नाही, कारण आपल्या मनात असणाऱ्या ठराविक आईपणामध्ये तिचे प्रेयसी असणे बसत नाही. त्यामुळेच असेल कदाचित, पण तारा कितीही वेगळी असली, तरी तिचे आईपण तिला पुन्हा त्याच सर्वसामान्य पातळीवर आणून ठेवते. ती मुलाच्या विरोधाला समजून घेते, स्वतःच्या इच्छांकडे मुलाच्या नजरेतून बघते. पण हे सगळे करत असताना ती, स्वतःच्या सहवासाच्या ओढीला कुठेही तिरस्कृत नजरेने बघत नाही. तिच्या भावना नैसर्गिक आहेत, हे इतरांना पटवून देता आले नाही, तरी तिचे स्वतःपुरते ते स्वीकारणे अगदीच भावते.\nचार भिंतींआड हवीहवीशी वाटणारी अनेक नाती, दाराबाहेर पडल्यावर नकोशी वाटतात, त्यांची जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही. मुळात, ज्यांची जबाबदारी घ्यावी लागणार नाही, अशीच नाती टिकवण्याकडे कल असतो आपला. अनेकदा समोरच्याचा समजूतदारपणा गृहीत धरण्याची सवय होते. तारा आणि अमर कुमारच्या नात्यातही एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नसताना एकमेकांचा हा समजूतदारपणा गृहीत धरला जातो. त्यामुळेच असेल कदाचित, पण अमर कुमारबरोबर नाव जोडले गेल्यावर, त्याचा मनःस्ताप सहन करावा लागला तरी तारा त्या परिस्थितीचा दोष त्यांच्या नात्याला देत नाही. ती स्वतः त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करते. ताराच्या प्रेमात पडायला होते ते यासाठीच.\nआजूबाजूच्या माणसांना, सतत गृहीत धरणाऱ्या आपल्याच लोकांना पुन्हा एकदा नव्याने संधी देण्याची गोष्ट म्हणजेच ताराच आयुष्य. ती तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याला अशी संधी देते, चुकते, रडते, स्वतःला त्रास करून घेते, तरी पुन्हा संधी देते. तिच्यासाठी तो प्रवास स्वतःला शोधण्याचा आहे. स्वतःच्या मर्यादा तपासण्याचा आहे. अशी संधी देणे प्रत्येकाला नाही जमत, आणि समजा जमलेच तरी त्यातही ‘मी किती उपकार केलेत’ हे सतत दाखवले जाते. स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असताना, स्वतःचा स्वाभिमान, आयुष्यभर सांभाळलेली तत्त्वे हे सगळे बाजूला ठेवून नाते टिकवण्याचा प्रयत्न करणे.. मला नाही वाटत, याहून अवघड काही असेल. तुम्ही झुकता, नमते घेता, ‘आपलेच काही तरी चुकले असेल’ अशी स्वतःची समजूत घालत, पुन्हा पुन्हा त्याचे माणसाकडे जाऊन, गोष्टी वर्कआऊट करायचा प्रयत्न करता. मनासारखे काही घडणार की नाही याची कोणतीही खात्री नसताना असे स्वतःला विसरणे किती जणांना जमत असेल\nब्लॉग नेटफ्लिक्‍स रेस्टॉरंट चित्रपट लग्न\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का ���्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/01/school.html", "date_download": "2020-10-01T02:05:16Z", "digest": "sha1:IZMLPQA46R4NOWNLJPM4QSQECAFK4OZX", "length": 12854, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "राजापूरात घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्याने गहिवरले पालक #School - KhabarBat™", "raw_content": "\nHome नाशिक education राजापूरात घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्याने गहिवरले पालक #School\nराजापूरात घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्याने गहिवरले पालक #School\nयेवला प्रतिनिधी/ विजय खैरनार\nयेवला: तालुक्यातील जि.प.शाळा राजापुर येथे आज \"करू सन्मान लेकीचा \" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.मुलीच्या जन्माचे स्वागत आणि त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य पालकांना मिळावे.तसेच स्त्री आदराचा शिवरायांनी घातलेला आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच हे अभियान राबवले जात आहे.\n\"लेक वाचवा लेक शिकवा\"हे अभियान जिल्ह्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबवत आहोत.असे मुख्यकार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी मॕडम ,प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाला झणकर मॕडम यांनी सांगितले व स्वंता यासाठी पुढाकार घेतला आहे.प्रथम शाळेतील परिसर पाणी टाकून,रांगोळी त्यावर विविध घोषणावाक्य लिहिले होते.शाळेतील लहान लहान चिमुकली पावले नटून थटून आली कारण आपल्या नावाची पाटी आपल्या घरावर झळकणार याचा त्यांना खुप आनंद झाला होता.सर्व गावातून ढोल,झांज,वाद्य वाजवत मुलींची फेरी चालू झाली.यात सर्वांचे लक्ष वेधले ते राणी लक्ष्मीबाई,जिजाबाई, सावित्रीबाई,यांचा पेहराव केलेल्या मुलींनी. विविध घोषणा जसे-बेटी बचाओ बेटी पढाओ,मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण,शिकलेली आई घरदार पुढे नेही,अशा वाक्यांनी परिसर दुमदुमून निघाला.मुलींच्या घरासमोर सडा,रांगोळी व गुढी ऊभा करण्यात आल्या होत्या मुलींच्या पावलांचे पुजन आणि औंक्षण आई व वडिलांनी मिळून केले.शिक्षकांच्या साह्याने मुलीच्या नावाची पाटी घरावर लावण्यात आली.आईच्या चेहऱ्यावर खुप आनंद वाटत होता.पालकांना शिक्षकांनी मुलींचे महत्त्व पटवून सांगितले.मुला प्रमाणे मुलीही वंशाचा दिवा आहेत.ती प्रकाश देते दोन्ही घरी.आजची मुलगीच उद्याची आई,बहिण,आजी,आत्या,बायको आहे त्यामुळे तिचा आदर राखावा.तसेच स्त्रीभ्रुणहत्या,हुंडा बळी,अत्याचार अशा घडू नयेत यासाठी लेक शिकवणे महत्त्वाचे का��ण पुरूषांच्या तोडीस तोड मुलगी बनविण्याची शपथ पालकांना घेतली.\nसर्व मुलीच्या नावाच्या पाट्या,विविध घोषवाक्य पट्या,रांगोळी बॕनर तयार करणे हे काम उपक्रमशील शिक्षक बालाजी नाईकवाडी यांनी केले. उपक्रमशील शिक्षक रामकृष्ण घुगे यांनी फेरीचे नियोजन केले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय जाधव,सिंधू विंचू,विठ्ठल आरळे तसेच सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले. यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ भाबड, मंडलीक साहेब ग्रामसेवक ,निलेश जाधव केंद्र प्रमुख सोपान वाघ,अनिस सैय्यद,साईनाथ वाघ,आनिल वाघ,लक्ष्मण घुगे,शंकर अलगट, नवनाथ विंचू,संतोष जाधव,समाधान चव्हाण ,पोपट आव्हाड,प्रविण बोडके सपंच राजापूर ,महिला माया लोंढे,उज्वला जाधव,मंगल वाघ,सविता वाघ,प्रतिभा भालके,अनिता इप्पर,शोभा अलगट अनेक पालक हजर होते.या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नाशिक, education\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझ���टिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://omg-solutions.com/mr/spy-camera/auto-focus-wifi-endoscope-camera-5-0mp-hd1994p-3-5m-14-2mm-4pc-led-2600mah-spy284/", "date_download": "2020-10-01T02:05:13Z", "digest": "sha1:6D4S2I7OBZAS34ES45SKFEJELRHIEO5F", "length": 10823, "nlines": 141, "source_domain": "omg-solutions.com", "title": "ऑटो फोकस वायफाय एंडोस्कोप कॅमेरा, 5.0 एमपी, एचडी 1994 पी, 3.5 एम / 14.2 मिमी, 4 पीसी एलईडी, 2600 एमएएच (एसपीवाय 284) | ओएमजी सोल्यूशन्स", "raw_content": "\nऑफिस, होम, इन / आउट डोअरसाठी टॉप एसपीवाय हिडन कॅमेरा व्हॉइस रेकॉर्डर आणि डिटेक्टर (सिंगापूर / जकार्ता)\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nओएमजी ऑटो फोकस वायफाय एंडोस्कोप कॅमेरा, एक्सएनयूएमएक्सएमपी, एचडीएक्सएनएमएक्सपीपी, एक्सएनयूएमएक्सएम / एक्सएनयूएमएक्सएमएम, एक्सएनयूएमएक्सपीसी एलईडी, एक्सएनयूएमएक्सएमएएच (एसपीवायएक्सएनएमएक्स)\nओएमजी ऑटो फोकस वायफाय एंडोस्कोप कॅमेरा, एक्सएनयूएमएक्सएमपी, एचडीएक्सएनएमएक्सपीपी, एक्सएनयूएमएक्सएम / एक्सएनयूएमएक्सएमएम, एक्सएनयूएमएक्सपीसी एलईडी, एक्सएनयूएमएक्सएमएएच (एसपीवायएक्सएनएमएक्स)\nवायरलेस एन्डोस्कोप 5.0MP वाईफाई ऑटो फोकस तपासणी कॅमेरा, 1944P एचडी बोरस्कोप कॅमेरा साप\nकॅमेरा व्यास: 14.2 मिमी\nसेन्सर: 5.0 मेगापिक्सेल CMOS\nकोन पहा: 70 °\nएलईडी लाइटः 4pcs समायोज्य LEDs\nफोकल अंतर: 3cm- स्वयं फोकस\nकार्यरत वेळ: पूर्ण रीचार्ज केल्याबद्दल सुमारे 4 तास\nउर्जा स्त्रोत: 2600mAh अंगभूत लिथियम बॅटरी\nरीचार्जिंगसाठी पॉवर इनः डीसी 5V 500mAh / 1A\nसपोर्ट कॅप्चर पिक्चर्स: फोटो फॉरमॅटः जेपीईजी\nसमर्थन रेकॉर्ड व्हिडिओ: व्हिडिओ स्वरूप: एव्हीआय\nसमर्थन प्रणाली: Android 4.2 + / IOS (IOS8 वरील) / विंडोज\n4593 एकूण दृश्ये 5 दृश्ये आज\nसिंगापूर अव्वल 500 उपक्रम 2018\nचौकशी फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला परत 2 तासांच्या आत मिळेल\nसंदेश (स्पाय कॅमेरा उत्पादने) *\n3G / 4G कॅमेरा\nलेख - स्पाय कॅमेरा\nबोरस्कोप - एंडोस्कोप कॅमेरा\nकप / वॉटर बाटली कॅमेरा\nओएमजी ची शिफारस केली\nस्पाय ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nयूएसबी थंब ड्राइव्ह कॅमेरा\nएच.एक्सएनएक्सएक्स व्हिडिओ कम्प्रेशन मोशन डिटेक्शन नाइट व्हिजन वायफाय दूरस्थ प्रवेश\nपेया यूबी इंडस्ट्रीयल पार्क, एक्सएमएक्स यूबी ऍव्हेन्यू 51 # 1-05A लेव्हल 07,\nव्हाट्सएपः + 65 8333-4466\nनवीन सोहो अपार्टमेंट एक्सएनयूएमएक्स\nजालान लेटजेन एस परमण कव. एक्सएनयूएमएक्स, आरटी. एक्सएनयूएमएक्स / आरडब्ल्यू. एक्सएनयूएमएक्स, तंजुंग दुरेन सेलाटन एक्सएनयूएमएक्स जकार्ता\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nएक लपलेला कॅमेरा किंवा गुप्तचर कॅमेरा स्थिर किंवा व्हिडिओ कॅमेरा आहे जो विषयांचे ज्ञान आणि संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो (बहुतेक ऑडिओसह येतो). स्पाय कॅमेरे प्रामुख्याने पाळत ठेवण्याच्या कार्यांसाठी वापरले जातात पण कधीकधी ते व्यावसायिक उद्देशाने देखील वापरले जाते.\nलपलेल्या कॅमेर्‍याने भयानक क्रौर्य आणि दुर्लक्ष करणार्‍या काळजी उघडकीस आणण्यास मदत केली आहे. लपविलेले हेरगिरी करणारे कॅमेरे वापरण्याबाबतचे निर्णय अत्यंत अवघड आहेत - आपणास एखाद्याच्या सुरक्षिततेचे रक्षण करणे व त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करणे यात संतुलन असणे आवश्यक आहे.\nकॉपीराइट 2011, OMG परामर्श Pte Ltd\tओएमजी कन्सल्टिंग प्रा. लि", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-woman-from-well-off-family-arrested-for-allegedly-robbing-jewellery-shop-in-middle-of-lockdown/", "date_download": "2020-10-01T00:16:50Z", "digest": "sha1:YPPYXCCXDKV45BX5UH4FQJLINUJ3MNQH", "length": 19645, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "Lockdwon मध्ये नोकरी गेली, पुण्यातील महिला कौन्सिलर बनली चोर | pune woman from well off family arrested for allegedly robbing jewellery shop in middle of lockdown | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप���प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nLockdwon मध्ये नोकरी गेली, पुण्यातील महिला कौन्सिलर बनली चोर\nLockdwon मध्ये नोकरी गेली, पुण्यातील महिला कौन्सिलर बनली चोर\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले तर काही कंपन्यांनी नोकर कपात केली. याचा परिणाम अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. परंतु अशा कठीण काळात न डगमगता काहीजण मिळेल ते काम करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलत आहेत. दुसरीकडे काहींनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे खासगी कंपनी काम करणाऱ्या एका महिला कौन्सिलरची नोकरी गेली. त्यामुळे या महिलेने चोरीचा मार्ग अवलंबला आणि आता तिला तुरुंगात जावे लागलं आहे. एका ज्वेलर्सच्या दुकानात या महिलेने चोरी केली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिचं नांव स्नेहल वसंत पाटील असं आहे. ती एका कंपनीत कौन्सिलर या पदावर काम करत होती. देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.\nयामध्ये स्नेहल पाटीलची देखील नोकरी गेली. ती बेरोजगार झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, स्नेहलने पहिल्यांदाच चोरी केली नाही. तर यापूर्वी 2015 आणि 2018 मध्य तिनं चोरी केली होती. या घटनांमध्ये ती सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबतचे संबध तोडले होते. चंदननगर मधील ज्वेलर्सचे मालक राहुल अरुण लोळगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. कोरेगाव पार्कमधील एका उच्चभ्रू सोसायटीतून स्नेहल पाटीलला पोलिसांनी अटक केली. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत या ठिकाणी रहात होती. तिचा बॉयफ्रेंड चित्रपट निर्माता असल्याचे सांगण्यात येते. या चोरीच्या घटनेबाबत त्याला काहीही माहिती नव्हते. कारण घटना घडली त्यावेळी तो मध्य प्रदेशात आपल्या कुटुंबासोबत होता. चोरीची ही घटना 28 जुलै रोजी सायंकाळी घडली होती.\nस्नेहल ही ज्वेलर्सच्या दुकानात आली. तिने कानातील सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगून बराचवेळ दुकानात होती. ज्वेलर्सचे लक्ष नसल्याचे पाहून तिने साठ हजार रुपयाचे दागिने चोरून पळून गेली. दुकान बंद करताना तक्रादारानं दुकानातील दागिने पाहिले असता त्यातील कानातील दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा शोध सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव हे करत होता. ही महिला ज्यावेळी दुकानात आली त्यावेळी तिने मास्क घातल्याने तिचा पूर्ण चेहरा झाकलेला होता. त्यामुळे तीचा चेहरा सीसीटीव्हीत दिसत नव्हता. त्यामुळे ती ज्या रिक्षातून दुकानात आली होती. ती रिक्षा पोलिसांनी शोधून काढील. रिक्षा चालकाने केलेल्या वर्णानावरून स्नेहलची ओळख पटली, अशी माहिती जाधव यांनी दिली. तसेच तिने 2015 मध्ये चंदननगर आणि 2018 मध्ये बाणेरमध्ये चोरी केल्याची माहिती त्यांनी दिली. तिने आणखी कुठे चोरी केली आहे का याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nयेरवडा कारागृहातील अधिकारी अन् कर्मचार्‍यांमध्ये जुंपली, FIR दाखल\n‘माझ्या बायकोला या सगळ्यापासून दूरच ठेव’, सुशांतच्या जीजूनं केलेले ‘ते’ What App मेसेज सोशलवर व्हायरल\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nPune : नव विवाहितेची कात्रज तलावात उडी मारून आत्महत्या\n पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा ‘कोरोना’मुळं…\nPune : महापालिकेने 74 ऍम्ब्युलन्समध्ये उपलब्ध केली ऑक्सीजनची सुविधा, तातडीच्या वेळी…\nPune : नगररचना विभागाचे तत्कालीन सहसंचालकाच्या पत्नीला फसवणूक प्रकरणी अटक\nPune : शहरात घरफोडया करणार्‍या चोरटयांचा ‘हौदोस’ वारजे, कोथरूड व हडपसर…\n‘कोरोना’मुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 7…\nदूधासह ‘हे’ 4 दुग्धजन्य पदार्थ टिकतील जास्तवेळ,…\nआयुष्मान भारत योजना : आतापर्यंत 1.26 कोटी लोकांना मिळाला…\nपट्टेदार वाघाचा वनरक्षकावर हल्ला\nThe Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला…\nCoronavirus : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा 59…\n”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट…\nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’…\nफक्त सीमेवरच केला जावा अर्धसैनिक बलांचा वापर, सरकार बनवतंय…\nमार्केटमधील प्रॉडक्टला करा ‘बाय-बाय’, केसांसाठी…\nब्रेकफास्ट टाळल्याने वाढतो मधुमेह होण्याचा धोका \nतो दानशूर डॉक���टर करणार गरीब रुग्णांवर ‘मोफत…\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरसच्या संक्रमणाला…\n#YogaDay 2019 : स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन…\n‘अकिलिस टेंडन’ समस्या काय आहे \nपावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाल तर कमी होईल…\nजाणून घ्या एच पायलोरीची लक्षणे, वेळेत करा उपचार अन्यथा होऊ…\nआईमुळेही मूल होऊ शकते लठ्ठ \n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nअभिनेत्री कंगनाच्या बांधकामावरील कारवाईत ‘गडबड’ : उच्च…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या…\nजीरं आणि गुळाच्या सेवनाने ’या’ 4 गंभीर समस्या राहतील दूर,…\nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची…\n… म्हणून ईशान किशनला खेळू दिली नाही सुपर ओव्हर, रोहित…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nसुशांतची हत्या की आत्महत्या हे गूढ उलगडणार एम्सनं CBI कडे सोपवला…\n थेऊरमधील ‘कोरोना’च्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांमध्ये…\nउत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार संतापला\nWorld Heart Day 2020 : हृदयविकाराची भीती वाटते \nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 87 नवे पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू\nनाव ‘सत्यानाशी’ परंतु गुणांची खाण अस्थमा, डायबिटीज, अल्सर, काविळ आणि डोळ्यांसाठी अतिशय लाभदायक\nनितीन गडकरींनी केली ‘कोरोना’वर मात, ट्विट करून सांगितलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-agrowon-smart-farmer-award-rajur-yavatmal-19104?tid=169", "date_download": "2020-10-01T00:33:01Z", "digest": "sha1:YIUWVKTKXA3JH6OI5B4J4AQFJCL6KS53", "length": 24948, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, agrowon smart farmer award, rajur, yavatmal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nAGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व संघर्षातून सावरले घर अन् शेती\nAGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व संघर्षातून सावरले घर अन् शेती\nAGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व संघर्षातून सावरले घर अन् शेती\nबुधवार, 8 मे 2019\nएकानं विस्कटलं, तर दुसऱ्यानं सावरायचं असतं\nआत्महत्येपूर्वी माझ्याशी एका शब्दाने बोलले असते, तर त्यांना मी सावरले असते, अशी भावना त्या व्यक्त करतात. आज विधवा महिलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. तरीही, संघर्षातून जिद्दीने वैशालीताईंनी वाटचाल सुरू ठेवली आहे\nराजूर (जि. यवतमाळ) या आदिवासीबहुल व डोंगरदऱ्यात वसलेल्या गावातील वैशाली येडे यांना पतीच्या आत्महत्येचा मोठा धक्का सहन करावा लागला. पण, खचून न जाता स्वतःच्या हिमतीवर प्रपंच, मुलांची शिक्षणे व शेती सावरण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. अविरत कष्ट, संघर्षातून धैर्याने वाट काढत उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचे प्रयत्न केले. आज केवळ महिलावर्गच नव्हे, तर शेतकऱ्यांसाठीही त्या प्रेरणेचा स्रोत झाल्या आहेत.\nयवतमाळ जिल्ह्यात राजूर हे आदिवासीबहुल जेमतेम लोकवस्तीचे व डोंगरदऱ्यात वसलेले गाव. कोरडवाहू शेती असलेल्या या गावात मजुरीशिवाय रोजगाराचा अन्य फारसा पर्याय नाही. त्यामुळे खरीप हाच मुख्य हंगाम. त्यानंतर रोजगारासाठी स्थलांतर ठरलेले.\nतीन एकर शेतीच उदरनिर्वाहाचे साधन\nयाच गावात येडे कुटुंबीयांची नऊ एकर शेती. सन २००९ साली वैशाली यांचे येडे कुटुंबातील सुधाकर यांच्याशी लग्न झाले. त्या वेळी सुधाकर, त्यांचा भाऊ व आई असे एकत्रितपणे शेती कसत. यातून थोडेफारच पैसे मिळत होते. पाणी, पिके घेण्यावर येणारी मर्यादा, असमाधानकारक दर, अशा कारणांमुळे साडेचार एकर शेतीत समस्या तयार झाल्या. गाठीशी पैसा नसल्याने सावकारी कर्ज घेऊन बियाण्यांची सोय सुधाकर यांनी केली.\nशेती कुटुंबाची आर्थिक घडी सावरेल अशी सुधाकर यांना अपेक्षा होती. सन २००९ मध्ये दांपत्याला मुलगा झाला. कुणाल दीड वर्षाचा झाला असताना सन २०११ मध्ये दुसऱ्या बाळंतपणासाठी वैशालीताई डोंगरखेडा येथे माहेरी गेल्या. दुसरी मुलगी झाली. मुलगी एक महिन्याची झाली असतानाच सावकारांकडून पैशाची मागणी होऊ लागली. दुष्काळामुळे शेती पिकली नव्हती. त्यामुळे देणीदारांची देणी कशी द्यावी, असा प्रश्‍न सुधाकर यांना सतावू लागला. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. वैशालीताई त्या वेळी माहेरीच होत्या. ही बातमी कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. सारेच संपल्यागत त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारले.\nमुलांनी दिले जगण्याचे बळ\nलग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच पतीने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. मात्र, दोन मुलांसाठी मला जगावेच लागेल, असा निर्धार वैशालीताईंनी केला. जगण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची सोय करण्याचे आव्हान वैशालीताईंसमोर होते. परंतु, न डगमगता त्यांनी या आव्हानाचा सामना केला. मुलगा १८ वर्षांचा होईस्तोवर जमीन देणार नाही, अशी भूमिका सासरकडील काहींनी मांडली. या माध्यमातून निराशा हाती आल्याने वैशालीताईंचा नाइलाज झाला. मात्र, जगण्यासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले. मुलगी अवघी एका महिन्याची असल्याने शेतमजुरीदेखील शक्‍य नव्हती. अशा दुहेरी विवंचनेत त्या सापडल्या होत्या.\nअंगणवाडी मदतनीस म्हणून मिळाले काम\nसन २०१३ पर्यंत आर्थिक ओढाताणीमुळे त्रस्त झालेल्या वैशालीताईंना गावातील अंगणवाडी मदतनीस हे पद रिक्‍त असल्याचे कळले. त्यांनी अर्ज केला. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या परिस्थितीची जाण ठेवत त्यांची या पदावर नियुक्‍ती केली.\nचालू लागला संसाराचा गाडा\nअंगणवाडीत मदतनिसाचे काम मिळाले. आज वैशालीताई सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत आपली जबाबदारी पार पाडतात. यासाठी महिन्याला साडेतीन हजार रुपये मानधन मिळते. घरचा प्रपंच,\nमुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च आहेच. त्यामुळे आजही त्यांचा आर्थिक ओढाताणीचा संघर्ष सुरूच आहे.\nसंस्थेच्या संपर्कातून मिळाली दिशा\nसुरवातीला इसार संस्था, मोझरी येथील एकल महिला संघटना व त्यानंतर नाम फाउंडेशनच्या संपर्कात वैशालीताई आल्या. तेथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. नाम फाउंडेशन संस्थेने पंधरा हजार रुपयांची मदत केली. मुलांचे आयुष्य पाहता ही मदत स्वीकारण्याखेरीज अन्य कोणता पर्याय माझ्यासमोर नव्हता, असे त्या पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात. सरकारकडून मिळालेल्या एक लाख रुपयांतील ३० हजार रुपये रोख मदतीचा उपयोग पतीने घेतलेले सावकारी कर्ज फेडण्यावर खर्च झाला. इसार संस्थेकडून उपजीविकेचे साधन म्हणून त्या वेळी शिवणयंत्र मिळाले होते. त्यावर कपडे शिवून मिळणाऱ्या पैशांतूनही फाटलेले आभाळ काही प्रमाणात शिवण्याचा प्रयत्न करते, असे वैशालीताईंनी सांगितले.\nवैशालीताईंच्या संघर्षाची माहिती नाम फाउंडेशनला मिळाली. नामचे विदर्भ समन्वयक हरीश इथापे, दिग्दर्शक श्‍याम पेठकर यांनी रियल लाइफ थिएटरच्या माध्यमातून वैशालीताईंची कहाणी सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. ‘तेरवं’ ही दीड तासाची नाटिका वैशालीताईंच्या आयुष्यावर तयार करण्यात आली. तेरा महिलांनी यात भूमिका साकारली आहे. हे व्यावसायिक नाटक नाही. यातून अपेक्षित उत्पन्नही होत नसल्याने कलाकारांनादेखील मानधन तुटपुंजेच मिळते.\nसाहित्य संमेलनाने दिली जगण्याची दिशा\nनयनतारा सहगल यांचे साहित्य इंग्रजीत असल्याच्या वादानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून कोणीही येण्यास तयार नव्हते. त्याचवेळी शेतकरी विधवेच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करावे, असा सूर निघू लागला. इसार संस्थेचे नीलेश भोयर यांच्याशी त्या वेळी आयोजकांकडून संपर्क साधण्यात आला. त्या वेळी ‘तेरावं’ नाटकाविषयी माहिती कळाली. त्याची व्हिडिओ क्‍लिप पाहिल्यानंतर वैशालीताईंच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले. वैशालीताई सांगतात की, त्या वेळी केलेल्या भाषणातून शेतकरी विधवांचा संघर्ष मी चितारला. माझ्या भाषणामुळे अनेकांचे डोळे पाणावले.\nपुरस्कार awards अॅग्रोवन agrowon agrowon यवतमाळ education शेती farming महिला कोरडवाहू रोजगार employment खरीप स्थलांतर लग्न विदर्भ vidarbha literature अॅग्रोवन अॅग्रोवन अॅवार्डस्\nअंगणवाडीतील चिमुकल्यांशी संवाद साधताना वैशाली येडे\nशिक्षकांसोबत संवादात रमलेल्या वैशालीताई.\nराजूर गावात पाण्याअभावी पिके कोरडवाहू स्थितीतच वाढतात.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nअॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...\nनैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...\nमधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...\nअॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...\nअॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...\nजादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...\nअॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...\nकृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...\nकृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...\nपायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...\nअॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...\nअॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...\nअॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...\nपोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...\nऔरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...\nएकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...\nजलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...\nशाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...\n‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...\nपाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-01T00:30:46Z", "digest": "sha1:CBSK2JXGT435RQSUC6UTADFHFYC6WTPO", "length": 13003, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, सामाजिक\nजिल्हा पुरवठा विभागातर्फे केंद्रचालकांना प्रशिक्षण\nजळगाव – गरजू आणि गरीब व्यक्तींना स्वस्त दरात भोजन उपलब्ध व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘शिवभोजन’ योजनेचा उद्या दि. २६ रोजी शहरातील दोन केंद्रांवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. दरम्यान योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज केंद्रचालकांना जिल्हा पुरवठा विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले.\nराज्यात सत्ता स्थापन करण्यापुर्वीच उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. दहा रूपयात भोजन अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. या संकल्पनेला उद्या दि. २६ रोजी मुर्तस्वरूप येत आहे. जळगाव जिल्ह्यातही ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ उद्या दि. २६ रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. स्मिता वाघ, आ. चंदूलाल पटेल, आ. किशोर दराडे, आ. गिरीश महाजन, आ. संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, आ. किशोर पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. लता सोनवणे, आ. अनिल पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहे. प्रायोगीक तत्वावर जळगाव शहरातील आठ ठिकाणी ‘शिवभोजन’ केंद्र सुरू केले जाणार आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपहारगृह, नविन बसस्थानक, शासकीय रूग्णालय, रेल्वे स्थानक परिसर, तहसील कार्यालय परिसर, गोलाणी मार्केट, शनिपेठ, बळीरामपेठ, रथचौक परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती याठिकाणांचा समावेश आहे. यातील जिल्हा शासकीय रूग्णालय येथे उद्या २६ रोजी सकाळी १०.३० वा. व सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपहारगृह येथे ‘शिवभोजन’ केंद्रांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.\nशिवभोजन योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी ७३० थाळी मंजूर करण्यात आली आहे. सद्यस्थितीला जळगाव शहरातच ही योजना सुरू होणार असुन तीन महिन्यानंतर या योजनेचा आढावा घेतल्यानंतर तालुकानिहाय केंद्र सुरू केले जाणार आहे. शिवभोजन अंतर्गत १०० ग्रॅम भाजी आणि दाळीचे वरण, १५० ग्रॅम भात आणि ३० ग्रॅम वजनाच्या दोन पोळ्या अशी ही थाळी राहणार आहे. पहिल्या ७५ ग्राहकांना शिवभोजन घेता येणार आहे. दुपारी १२ ते २ यावेळेतच हे शिवभोजन मिळणार आहे.\nजिल्हा पुरवठा विभागातर्फे आज केंद��रचालकांना केंद्र चालविण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. तसेच केंद्रचालकांसाठी ‘शिवभोजन अ‍ॅप’ तयार करण्यात आले असुन त्याचा युझर आयडी देखिल त्यांना आज देण्यात आला. या आयडीनुसार कुपन वाटप केले जाणार असुन शिवभोजन घेणार्‍या व्यक्तीचा फोटो आणि नाव देखिल लिहीले जाणार आहे. तरी गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी केले आहे.\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nआज पाणी प्रश्नी पंकजा मुंडेंचे उपोषण; फडणवीस यांच्यासह भाजपनेते होणार सहभागी\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nआज पाणी प्रश्नी पंकजा मुंडेंचे उपोषण; फडणवीस यांच्यासह भाजपनेते होणार सहभागी\n…तर सरकारमधून बाहेर पडणार; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.project-hizuki.com/1%E6%97%A51%E9%A3%9F%E7%94%9F%E6%B4%BB/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%B8-%E3%83%9E%E3%83%A9%E3%83%BC%E3%83%86%E3%82%A3%E3%83%BC/", "date_download": "2020-10-01T00:11:08Z", "digest": "sha1:UWDB6IVDLNIJJCXWR4RDE5LGO5XQSLYC", "length": 24480, "nlines": 275, "source_domain": "www.project-hizuki.com", "title": "\"एक जेवण एक दिवस\" - project-hizuki ページ!", "raw_content": "\nप्रति दिन 1 आहार ヒンディー\nएक जेवण एक दिवस マラーティー\nएक दिनको भोजन ネパール語\n\"एक जेवण एक दिवस\"\nन्याहारी आणि लोणीच्या कॉफीसह जेवणाचा बदला\n1 दररोज 1 आहार कार्यक्षमता\n2 1 दिवस 1 खाण्याच्या सवयींचा बाह्यरेखा\n3 1 आहार दैनिक फ्लो (उदाहरण)\n4. ओके किंवा एनजी\n5 लक्ष देणे बिंदू\n6 आयटम, अन्न परिचय\n1 दररोज 1 आहार कार्यक्षमता\nमी एक जेवण सोबत दिवस घालवतो.\nमग आपण \"दिवसा झोपतो\", \"भूक\" आणि \"शरीर चरबी\" नियंत्रित करू शकता.\nआपण इच्छा द्वारे राखले जाऊ नये\nस्वत: ला वापरून आपल्याशी चुकीचे वागण्याची अनुमती देऊ नका.\nआपण आपल्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी इच्छा वापरता\n2 1 दिवस 1 खाण्याच्या सवयींचा बाह्यरेखा\nदुपारच्या जेवणानंतर झोपू नका का\nआपण खाल्ल्यानंतर लगेचच तीव्र व्यायाम करून आजारी आहोत का\nअनेक कारणे आहेत, पण एक मोठे कारण म्हणजे एक आहे.\nघन पदार्थांचे पचन आणि शोषण आवश्यक रक्त, ऑक्सिजन आणि पोषण\nआणि आपण कल्पनाही करू शकत नाही त्याहून अधिक, अधिक रक्त, ऑक्सिजन, पोषण आवश्यक आहे\nतर, मी सकाळच्या जेवणात घन पदार्थ खाणे बंद केले आणि दिवसातील जेवण.\nतथापि, \"खाणे नाही\" उपाय नाही\nजेव्हा आपण कमी ऊर्जा आणि जीवनसत्वं घेता तेव्हा आपले शरीर आपल्याला \"जतन करते\".\nजेव्हा तुमचे शरीर वाचते तेव्हा शरीराची चरबी कमी होत नाही. माझे डोके चांगले एकतर हलवू शकत नाही\nतर, तुम्हाला \"पर्याय\" पाहिजे.\nमी सकाळी आणि दुपारी \"लोणी कॉफी (बुलेटप्रूफ कॉफी)\" पिण्यास जात आहे.\nअसे करण्याद्वारे, आपण पुरेशी ऊर्जा आणि जीवनसत्वे ग्रहण करू शकता.\nआणि आम्ही निर्बंध नसताना संध्याकाळी जेवणाचा उपभोग घेतो. ते माझे दैनंदिन जीवन आहे\nया आयुष्यात अन्नधान्या, कार्बोहायड्रेट्स आणि सैकराइड्स अपुरी आहेत असे तुम्हाला वाटले का\nमला विश्वास आहे की हे पुरेसे आहे आणि मी त्या आहारासह माझ्या आयुष्याचा आनंद घेत आहे.\nतृणधान्ये, कार्बोहायड्रेट्स आणि कर्बोदकांमधे हे पदार्थ हाताळण्यास कठीण \"आपल्यास विचार करण्यापेक्षा\".\nआपण खूप जास्त धान्य किंवा saccharides खाल्ले असावे\nकारण तुमची इच्छा कमजोर आहे.\nधान्य, कर्बोदकांमधे आणि साखरेचे \"व्यसन\" फार उच्च आहे.\nतथापि, \"धोका\" कमी आहे, हे सुरक्षित आहे कारण ते चरबी वगळता जोरदार विषारी नाही.\nयाउलट, \"निरोगी तेल\" हे खराब विषारी आणि हाताळण्यास सोपे आहे.\nशिवाय, \"आरोग्यदायी तेल\" पचना आणि अवशोषित करणे खूप सोपे आहे.\nआणि, ऊर्जा म्हणून तेल वापरताना आपण शरीराची चरबी ऊर्जा म्हणून वापरू शकता.\nवजन कमी करण्यासाठी, \"फॅट ज्वलन मोड\" प्रविष्ट करणे आवश्यक आहे.\nतेल मेंदूसाठी पोषण नाही\nविचार करण्याची ही पद्धत चुकीची आहे.\nतेल (शरीरातील चरबी) शरीरात \"केटोऑन बॉडी\" नावाचे पोषण म्हणून रूपांतर होते.\n\"केटोन बॉडी\" ही मस्तिष्क वापरु शकते अशी ऊर्जा आहे.\nतथापि, \"कार्बोहाइड्रेट्स\" आणि \"कार्बोहाइड्रेट्स\" देखील आवश्यक आहेत\nविशेषतः झोपणे, अश्रू, श्लेष्मल त्वचा, स्नायु वाढ\nया साठी, \"कार्बोहायड्रेट\" आणि \"कार्बोहाइड्रेट्स\" हे अत्यंत उपयुक्त आहेत.\nम्हणून आपल्याला कार्बोहायड्रेट इत्यादि आवश्यक प्रमाणात घेणे आवश्यक आहे.\nआपण वाढणारी बाल, एक गर्भवती स्त्री, उच्च ऍथलेटिक खेळाडू आहात काय\nत्यांना \"कार्बोहायड्रेट\" आणि \"कार्बोहायड्रेट\" भरपूर आवश्यक आहेत.\nजास्त प्रमाणात वापर न करता त्यांना योग्यरित्या निगडीत राहू द्या.\nआपण \"व्यापारी\" असाल तर रात्रीच्या वेळी आपण \"कार्बोहाइड्रेट्स\" आणि \"कार्बोहाय���्रेट्स\" घ्याल\nहे सर्व ठीक आहे\nशेवटी मी महत्वाची गोष्ट लिहीन\nचरबी किंवा निवांत होणे ही आपली जबाबदारी नाही.\nआपण \"कार्बोहायड्रेट\" आणि \"कार्बोहायड्रेट\", \"निरोगी तेल\" आणि \"अस्वस्थ तेल\" पूर्णपणे समजून घेत नाही.\n3 1 आहार दैनिक फ्लो (उदाहरण)\n6: 20 जेवण 1 साखर पाणी\n6: 30 जेवण 2 बटर कॉफी (बुलेटप्रुफ कॉफी)\nकॉफी (कप 1 कप)\nतूप किंवा लोणी (मोठा चमचा 1)\n10:00 15 मिनिटे विराम किंवा ध्यान\n12:00 30 मिनिटे झोपडी\n12: 40 जेवण 3 बटर कॉफ़ी (बुलेटप्रुफ कॉफी)\nकॉफी (कप 1 कप)\nतूप किंवा लोणी (मोठा चमचा 1)\n15:00 15 मिनिटे खंडित किंवा ध्यान\n17: 45 जेवण 4 \"तुमची आवडती वस्तू\"\n(जे लोक कर्बोदकांमधे आणि कार्बोहायड्रेट्समधून वजन कमी करण्यास मनापासून आवडतात)\n18: 30 जेवण 5 \"गहाळ गोष्ट\"\nप्रथिने (1 कप कप)\nकुरील तेल पुरवठा (1 धान्य)\nजस्त परिशिष्ट (1 धान्य)\nअर्गीन आणि सिट्रललाइन पूरक (1 टॅबलेट)\nऑर्निथिन परिशिष्ट (1 धान्य)\n\"जे गहाळ आहे ते आपल्या आहारावर अवलंबून असते\"\n\"आपल्या देशात उणीव असलेले पोषक घटक उद्धटपणे ठरवले जातात\"\n20: 45 15 मिनिटे विराम किंवा ध्यान\n23: 30 जेवण 6 \"झोपण्याच्या आधी\"\nमध (लहान चमचा 1)\n4. ओके किंवा एनजी\nपरिशिष्ट ते ठीक करा.\nआपण जर जपानी असाल तर मी या पुरवणीची शिफारस करतो.\nआपण जपानी नसल्यास, दुसरे परिशिष्ट प्रभावी असू शकते.\nतथापि, कृपया घन पदार्थ कमी करण्यासाठी जीवनसत्त्वे लक्षात असू द्या.\nलंच ते ठीक करा.\nप्रथम, मी फक्त नाश्ता येथे बटर कॉफी पीत होते\nआपण घनपदार्थ वाढवू इच्छित असल्यास त्याचे भोजन करा.\nपण शक्य असेल त्या रात्री रात्री कार्बोहायड्रेट्स आणि सॅकराइडस् घ्या.\nकारण शरीरातील चरबी आणि भूक नियंत्रित करणे सोपे आहे.\nडिनर विनामूल्य आणि ओके \"धीट\" म्हणजे \"वाईट गोष्ट\"\nतथापि, जर शरीर चरबी नियंत्रण उद्देश आहे, कर्बोदकांमधे आणि saccharides कमी,\nकृपया प्रथिने आणि भाज्या वाढवा.\n(आपला संयम सहन न करण्याचे ध्यानात ठेवा\nअल्कोहोल घेउन मजेदार रक्कम द्या.\n5 लक्ष देणे बिंदू\nकृपया आपल्या शरीरातील बदलांबाबत संवेदनशील व्हा.\nआणि, जर बदल अचानक येतो, तर रक्कम इत्यादि समायोजित करा.\nआपण आपल्या शरीरात फिट होणार नाही असे आपल्याला वाटत असल्यास, कृपया हळूहळू समाविष्ट करा.\nकिंवा सोडून द्या आणि भिन्न मार्ग वापरून पहा\nमुख्य ऊर्जेच्या स्रोत म्हणून तूप आणि लोणीने आपल्या अंतराचे वातावरण मोठ्या प्रमाणात बदलते.\nमध्यभागी, तुम्हाला \"आपल्या शरीरावर च��चणी आणि त्रुटी\" आवश्यक आहे.\nडॉक्टरांऐवजी, कुटुंब नाही, आपण आपल्या स्वत: च्या आरोग्य स्थितीत झालेल्या बदलांचे विश्लेषण करता.\nआणि, आवश्यक असलेले पोषण आपण आवश्यक म्हणून समायोजित करता.\nहा आहार नियतकालिक नाही परंतु आहार दूरदर्शन कार्यक्रम नव्हे तर आहाराचा दूरदर्शन कार्यक्रम आहे, आपण आपल्या शरीरासाठी जबाबदार असाल आणि प्रशासक असाल.\nआपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे\nया मेनूला बटर कॉफी असे म्हणतात \"जगातील सर्वोत्तम नाश्ता\" आहे\nते म्हणजे \"खाण्यासाठी जेवण\" असे काहीही नाही.\nआपले सहनशीलतेवर परोपकाराचे शत्रू आहे. संयम हा एक मानवी शत्रू आहे.\nआपण नेहमीच सहन करणार नाही याची आठवण ठेवा.\nआपण असे गृहीत धरू की जर आपल्याला धीर वाटत असेल, तर आपण काहीतरी वेगळे करू शकता.\nजेव्हा आतड्यांमधली वातावरण इत्यादी असतात तेव्हा आणि शरीर वापरला जातो तेव्हा \"शरीराची चरबी\" \"दिवसाच्या दरम्यान उन्हात\" \"शांत ब्रेन\"\nआपण या तीन नियंत्रित करू शकता\nआपल्या रक्ताच्या चाचणी दरम्यान, \"एकूण कोलेस्टरॉल / एलडीएल कोलेस्ट्रॉल पातळी\" उच्च मोजली जाईल\n(तटस्थ चरबी आणि एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही)\nहा एक नंबर आहे जो कार्बोहायड्रेट्स प्रतिबंधित करणा-या लोकांमध्ये सामान्य आहे.\nदीर्घकालीन सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत पुरेसे डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे निष्कर्ष अजून आलेला नाही.\nतथापि, मला काळजी नाही कारण इतर सर्व रक्त चाचण्यांचे मूल्यांकन केले जाते.\n6 आयटम, अन्न परिचय\nएमसीटी तेल. त्याला मध्यम साखळी फॅटी ऍसिड म्हणतात. हे \"नारळ तेल\" चे मुख्य घटक आहे.\nअसे म्हटले जाऊ शकते की शरीराला \"शरीराची जळजळ मोड\" बदलणे आवश्यक आहे.\nएमसीटी ऑइल न घेता शरीरातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताना, शरीर भुंगा प्रतिकार मोडमध्ये होतो.\n\"सामान्य तपमानावर साठवले जाऊ शकते\". ते अतिशय सोयीस्कर आहे\nशक्य असल्यास गवत ठेवलेल्या दुधापासून बनविलेल्या दुधापासून बनवलेली दुध उत्तम आहे.\n(गवत फेड माईटर किंवा गवत फेड तूप)\nआपण दिवसभरात सुमारे 60% ऊर्जेचा वापर करता.\nतर, आम्हाला चांगल्या प्रतीचे तेल हवे आहे. पण किंमत समतोल देखील महत्वाचे आहे.\nहे फ्रोझन बटर असू शकते.\nतथापि, गोठविलेल्या लोणीच्या बाबतीत, कॉफीचा स्वाद राखणे कठीण होईल.\nकॉफी मिल हात मिक्सर. कॉफी सोयाबीनचे.\nफ्रेंच भाजलेले ग्वाटेमाला इ. कॉफीची सोबत सहत्वता चांगली आहे.\nकारण हे तूपच्या तेलात मिक्स करते, कॉफीसाठी कॉफी आवश्यक असते.\n\"सर्वोत्तम बेस्ट ब्रेकफ़ास्ट, लंच\" साठी विशेष कॉफी आवश्यक आहे.\nएरो प्रेस (मेटल फिल्टर)\nटिप कॉफी सहज दिसते तथापि, स्वादिष्ट थंड कॉफी ही एक अवघड तंत्रज्ञान आहे.\nएरो प्रेस सहजतेने एक विलक्षण भावना सह एक चव जाणीव, आणि ते साफ करणे सोपे आहे\nआपण मेटल फिल्टर वापरत असल्यास, आपण कॉफी तेल काढू शकता\nसकाळच्या शरीरात मीठ पुन्हा भरण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.\nघाम येणे आवश्यक असताना घाम येणे संपुष्टात सोडले जाते.\nजर आपण दररोज एक परिपूर्ण जेवण घेत असाल, तर नाही जीवनसत्त्वे आवश्यक आहेत\nतथापि, उर्वरित 99% जीवनसत्वासाठी विटामिन पूरक एक मजबूत आधार आहेत.\nमी \"ANAVITE\" वापरत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t1769/", "date_download": "2020-10-01T00:31:23Z", "digest": "sha1:E45QSPMTSIOPQ5HTPR3SYKEQDNKIOB6E", "length": 12970, "nlines": 142, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-माझी निवड चुकली तर नाही ना?-1", "raw_content": "\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nAuthor Topic: माझी निवड चुकली तर नाही ना\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nई मेल वरून आलेल्या एका लेखाचा हा अनुवाद.\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, \"मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल\". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, \"तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय\". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, \"तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय\" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले,\" तुम्ही कसे काय ओळखले\" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले,\" तुम्ही कसे काय ओळखले\" वक्ते महाशय उत्तरले,\"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.\nप्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, ��्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, \"I was swept off my feet\" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.\nप्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.\nनात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.\nआपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.\nस्वत:ला कामामध्ये, एख���द्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.\nकारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nजीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे ...\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nRe: माझी निवड चुकली तर नाही ना\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5744/", "date_download": "2020-10-01T01:05:27Z", "digest": "sha1:LTAR3PTEHT4HDUMOLR5EGIHDI54W5XMI", "length": 6190, "nlines": 177, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तुझ्याचसाठी....-1", "raw_content": "\nमाझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.\nजेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..\nहलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..\nपण वाहत मात्र नाही,\nजी सारखी तुलाच शोधते...\nतुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..\nतुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..\nरंग भरशील माझ्या आयुष्यात..\nमाझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.\nहि कविता कुठेतरी अपूर्ण वाटतेय मला.कवीची माफी मागून,भावनांना न दुखावताती अपूर्णता भरून काढायला आवडेल मला.......\nwritten by पल्लवी जाधव.\nअप्रतिम कविता , खरेच कविता खूपच सुंदर आहेत , फार फार आवडल्या \nकविता खूपच सुंदर आहेत , फार फार आवडल्या \nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-police-news-about-bikes/", "date_download": "2020-10-01T01:50:27Z", "digest": "sha1:EBNHVKZBXA42UBGLCKS7EFINAOVFKRBN", "length": 15912, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "पुणे : कारवाई जप्त केलेली 173 वाहने परत घेवून जाण्याचं आवाहन | pune police news about bikes | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nपुणे : कारवाई जप्त केलेली 173 वाहने परत घेवून जाण्याचं आवाहन\nपुणे : कारवाई जप्त केलेली 173 वाहने परत घेवून जाण्याचं आवाहन\nगैरव्यवहार / file photo\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेले 173 वाहने घेऊन जाण्याचे आवाहन केले असून, चार दिवसात त्या-त्या वाहन चालकांनी ओळख पटवून घेऊन जायचे आहेत. चार दिवसांनंतर या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nशहरात वाहतूक विभाग वाहन चालकांवर जोरदार कारवाई करते. लाखो रुपयांचा दंड वसूल केला जातो. तरीही काही जण बेशिस्तपणे वाहन चालवित इतरना धोका निर्माण करतात. आश्यावर पोलिस कारवाई करते. तर वाहने देखील जप्त करण्यात येतात. त्यांच्यावर खटला दाखल केला जातो. त्यानंतर ही वाहने न्यायालयात दंड भरून सोडवून घ्यावी लागतात. तर वाहतूक विभागात देखील दंड केल्यानंतर वाहने दिली जातात. मात्र, अजूनही येरवडा वाहतूक विभागाकडे १७३ वाहने जमा आहेत. मागील अनेक दिवसांपासून संबंधित वाहन मालकांनी दंड जमा केला नाही. त्यामुळे वाहने तशाच अवस्थेत पडून आहेत.\nत्यापाश्र्वभूमीवर वाहतूक विभागाकडे जमा असलेली वाहने चार दिवसांच्या आतमध्ये नेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा वाहनांना बेवारस ठरवून लिलाव केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांनी ओळख पटवून वाहने ताब्यात घ्यावीत असे आवाहनही केले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकेंद्रीय जल आयोगाने देशातील अनेक भागात अचानक आलेल्या पुराबाबत दिला ‘इशारा’\nपाण्याच्या बाटलीपेक्षा देखील स्वस्त असेल Covid-19 ची ‘स्वदेशी’ वॅक्सीन Covaxin ची किंमत, भारत बायोटेकच्या एमडींनी सांगितली ‘ही’ गोष्ट\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nPune : नव विवाहितेची कात्रज तलावात उडी मारून आत्महत्या\n पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा ‘कोरोना’मुळं…\nPune : महापालिकेने 74 ऍम्ब्युलन्समध्ये उपलब्ध केली ऑक्सीजनची सुविधा, तातडीच्या वेळी…\nPune : नगररचना विभागाचे तत्कालीन सहसंचालकाच्या पत्नीला फसवणूक प्रकरणी अटक\nPune : शहरात घरफोडया करणार्‍या चोरटयांचा ‘हौदोस’ वारजे, कोथरूड व हडपसर…\nJhunjhunu : 31 लाखाच्या कर्जाचे दिले 62 लाख अन् 22 वर्षीय…\nBenefits Of Amla : आवळा ज्यूस आरोग्यासाठी वरदान, होतात…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढणार्‍या अँटीबॉडीची…\nरणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर\nIPL वर सट्टा लावणारा अटकेत\nरात्री झोपताना नाभीत टाका 5 थेंब तेल, वजन कमी करण्यासह…\nGold-Silver Price : सराफा बाजारात सोनं 485 तर चांदी 2081…\n‘पुढील साडेचार वर्षे पहाटेचा मुहूर्त नाही’,…\n‘या’ कारणांमुळे 60 % भारतीय…\nदीर्घकाळ ‘तारूण्य’ टिकवण्यासाठी मुळ्याचा फेसपॅक…\n‘या’ 5 घरगुती उपायांनी कायमची दूर करा कोंड्याची…\nकांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे\n‘अजीनोमोटो’ खात असाल तर वेळीच व्हा सावध \nकेसांना वाढण्यापासून रोखतात स्प्लिट एंड्स, ‘या’…\nपुण्यात ‘स्वाइन फ्लू’ने आतापर्यंत २० जणांचा…\n‘कोरोना’ला नष्ट करू शकतो ‘कडूनिंब’ \nवजायनल बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्यापुर्वीच काळजी घ्या, जाणून…\nPune : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nउत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार…\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने…\n‘कोरोना’ काळात ‘ही’ 5 योगासनं ठरतील…\n नेत्रहीन बाळा नागेन्द्रन 9 व्या प्रयत्नात…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सु���ूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला…\nकवठ खाल्ल्यानं होतात ‘हे’ 6 मोठे फायदे \nट्रक चालकाने धडक दिल्यामुळे अमरावतीच्या महापौरांच्या गाडीला अपघात\n परराज्यांतून तब्बल 29 लाख प्रवासी पुन्हा मुंबईत\nGold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या आज दर\nमहसूल विभागानंतर आता वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ठाकरे सरकारकडून रद्द \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Stock-market-Angel-Broking.html", "date_download": "2020-09-30T23:59:47Z", "digest": "sha1:XXKG6PLFNLPYDX7BMZ6NYSGR3A7TZNQ3", "length": 9869, "nlines": 59, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "मिलेनियल्स अॅपवर ट्रेडिंग करण्याला का पसंती देत आहेत?", "raw_content": "\nमिलेनियल्स अॅपवर ट्रेडिंग करण्याला का पसंती देत आहेत\nसंपू्र्ण भारतात मिलेनियल्सनी ट्रेडिंग सुरू केली आहे. त्यामुळे सिक्युरिटी आणि कमोडिटी बाजारात मिलेनिअल पिढीचा वाटा वेगाने वाढला आहे. बाजारात अस्थिरता असूनही या ट्रेंडमुळे आपला बाजार व्हॉल्यूमच्या दृष्टीने दररोज नवी उंची गाठत आहे. मात्र मिलेनियल्सना अचानक ट्रेडिंग करण्यासाठी कोण प्रेरित करत आहे कदाचित हा बदल अचानक झालेला नाही.\nएमची जादू: मनी, मिलेनियल्स आणि मोबाइल\nमिलेनियल्सचा आपल्या पूर्वजांच्या तुलनेत तंत्रज्ञानाकडे अधिक कल आहे. यादृष्टीने हा बदल त्यांच्या गुंतवणुकीच्या सवयींमध्येही प्रतिबिंबीत होणे स्वाभाविक आहे. मिलेनियल्स मोठ्या संख्येने बाजारात सहभागी होत आहेत, यामागे बहुतेक मोबाइल हे प्रमुख कारण आहे. एक प्रकारच्या लवचिकतेसह प्रासंगिक निर्णय घेण्यासाठी रिअल टाइममध्ये स्टॉक टिप्स, रिसर्च आणि सल्ला मिळवण्यासाठी मोबाइल त्यांना सक्षम बनवत आहे. सध्या भारतातील अॅक्टिव्ह वर्कफोर्समध्ये ६४% सक्रिय भागीदारी मिलेनियल्सची आहे. वर्कफोर्समध्ये त्यांची हळू हळू वाढणारी भागीदारी ही श��अर बाजारात उच्च वाटा आणि योगदान देणारी ठरत आहे.\nस्मार्टफोन: प्रवेशातील अडचणी दूर करणे आणि लवचिकता वाढवणे\nआज स्मार्टफोनने भारतात नियमित रिटेल गुंतवणुकींतील प्रवेशाच्या अडचणी दूर केल्या आहेत. उदाहरणार्थ, शेअर बाजार शहरी भागापर्यंत मर्यादित राहण्यामागील एक पूर्वीचे कारण म्हणजे पोहोचण्याचे आव्हान होते. एका इच्छुक टिअर-२ किंवा टिअर-३ गुंतवणुकदाराला ट्रेडिंग फ्लोअरवर दुस-यासोबत उभे राहण्यासाठी पूर्वी अनेक अडचणींतून जावे लागत होते. दूरवरील भागात इंटरनेट कनेक्शन मिळवणे किंवा नाकी नऊ आणणा-या पेपरवर्कचा सामनाही करावा लागत असे. स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान संचलित प्रक्रियांमुळे अशा प्रकारच्या सर्व आव्हानांवरील उपाय सापडला आहे. यामुळे जास्त गुंतवणूकदार इक्विटी मार्केटचा लाभ घेण्यासाठी सक्षम झाले आहेत.\nघटत्या खर्चाचाही फायदा वाढला आहे\nफुटफॉल वाढल्याने ब्रोकरेज फर्मदेखील हा लाभ गुंतवणुकदारांना देण्यास समर्थ झाल्या आहेत. अशा प्रकारचा लाभ त्यांच्या ग्राहकांना सवलतयुक्त ब्रोकरेज शुल्क आणि फ्लॅट शुल्काच्या रुपात मिळत आहे. ते एका गुंतवणुकदाराला तत्काळ निर्णय घेण्यास तसेच ब्रोकरेज चार्जवर कमी पैसे देण्याचा हक्क प्रदान करतात. फ्लॅट चार्जसह ब्रोकरेज चार्ज खूप कमी करून हाय व्हॉल्युमच्या ट्रेड्समध्ये ओव्हरहेड्सना स्ट्रीमलाइन केले जाते.\nआर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा अॅनालिटिक्स\nसध्या इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपन्या मिलेनियल्स गुंतवणूकदारांचा लाभ अधिकाधिक वाढवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीत. तसेच त्यांनी हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी अल्ट्रा-मॉडर्न टेक्नॉलॉजी तैनात केली आहे. उदाहरणार्थ, आजकाल अग्रगण्य गुंतवणूक इंजिन हे एक गुंतवणूक सल्ला देण्यापूर्वी १ अब्जांपेक्षा जास्त डेटा बिंदूंची गणना करते. ते प्राधान्यक्रमासह पर्सनलायझेशनची सर्वोच्च पातळी राखत आणि व्यक्तींच्या जोखिमीच्या भूकेनुसार काम करते. या दृष्टीकोनामुळे गुंतवणदारांना बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेत अनेक पट रिटर्न मिळवण्याचा आनंद घेण्यास सक्षम बनवले आहे. पर्सनलायझेशन आणि ग्राहकांचे समाधान याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते.\nयामुळे मिलेनियल्स आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून ट्रेडिंग करण्यास प��ंती देत आहेत. ब्रोकरेज प्लॅटफॉर्म टिअर २ आणि ३ शहरांमध्ये आपल्या फुटप्रिंटचा विस्तार करत आहेत. हा ट्रेंड कदाचित नजीकच्या भविष्यात वाढणार आहे.\nTags ऑन दी स्पॉट\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/local-administrators/", "date_download": "2020-10-01T00:58:56Z", "digest": "sha1:YKLV25DH4NEEOHLEWWU7LDHLAC4Z6LLW", "length": 3065, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "local administrators Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : स्थानिक प्रशासनाला सॅनिटायजर मोफत उपलब्ध करून द्या – उत्तम केंदळे\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने सॅनिटायझर, मास्क यासारख्या गोष्टी कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मुख्यमंत्री उद्धव…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/local-self-government/", "date_download": "2020-10-01T00:06:16Z", "digest": "sha1:STMH5LJPIKZ6ZSGBAXF56EQKOX7VWMNC", "length": 3082, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "local self government Archives - MPCNEWS", "raw_content": "\npimpri: महापालिकेची आगामी निवडणूक वार्ड पद्धतीने होणार; राजकीय समीकरणे बदलणार\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक वार्ड पद्धतीने होणार आहे. वार्ड पद्धतीने निवडणूक घेतल्याने महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलू शकतात. एक वार्ड निवडणूक पध्दतीचा सामान्य कार्यकर्त्यांना फायदा होणार आहे. तसेच विकासकामात…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्��ाचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2020-10-01T00:56:20Z", "digest": "sha1:3P2BWH66YUQED3KVQ4432Q3NIVHXDYUF", "length": 7270, "nlines": 88, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑगस्ट ११ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< ऑगस्ट २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२३ वा किंवा लीप वर्षात २२४ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\n१.१ इ.स.पू. बत्तीसावे शतक\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइ.स.पू. बत्तीसावे शतकसंपादन करा\n३११४ - माया दिनदर्शिकेनुसार या दिवशी सध्याचे युग सुरू झाले.\n१४९२ - अलेक्झांडर सहावा पोपपदी.\n१७८६ - कॅप्टन फ्रांसिस लाइटने मलेशियातील पेनांग या वसाहतीची स्थापना केली.\n१८९८ - स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैन्याने पोर्तोरिकोतील मायाग्वेझ हे शहर जिंकले.\n१९५१ - रेने प्लेव्हेन फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.\n१९५२ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.\n१९६० - चाडला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.\n१९८७ - ॲलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता.\n१८५५ - जॉन हॉजेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१८७० - टॉम रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८७२ - शिदेहारा किजुरो, जपानी पंतप्रधान.\n१८९७ - एनिड ब्लायटन, बालसाहित्यकार इंग्लिश लेखिका.\n१९११ - प्रेम भाटिया, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक. (मृ: ८ मे १९९५)\n१९१२ - थानोम कित्तिकाचोर्ण, थायलंडचा पंतप्रधान.\n१९२८ - वि.स. वाळिंबे, मराठी लेखक.\n१९४३ - परवेझ मुशर्रफ, पाकिस्तानचा लश्करप्रमुख, हुकुमशहा, राष्ट्राध्यक्ष.\n१९५४ - यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९५४ - मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९७४ - अंजु जैन, भारतीय ���्रिकेट खेळाडू.\n४८० - लिओनिदास, स्पार्टाचा राजा.\n१२०४ - गुट्टोर्म, नॉर्वेचा राजा.\n१९०८ - क्रांतिकारक खुदिराम बोस\n१९३९ - जीन बुगाटी, इटालियन अभियंता.\n१९६५ - बिल वूडफुल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nविद्यार्थी दिन - ब्राझील.\nवकील दिन - ब्राझील.\nव्हॅलेन्टाईन दिन - तैवान.\nनायक दिन - झिम्बाब्वे.\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२० रोजी ००:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/country/umar-khalid-arrested-in-connection-with-north-east-delhi-riots/10516/", "date_download": "2020-10-01T01:29:51Z", "digest": "sha1:NB2VBSRHH5JBL56T7YSUJUDNZP4RLKJI", "length": 14256, "nlines": 120, "source_domain": "worldmarathi.com", "title": "मोठी बातमी: दिल्ली हिंसाचार प्रकरणात उमर खालिदला अटक - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nमोठी बातमी: दिल्ली हिंसाचार प्रकरणात उमर खालिदला अटक\nदिल्ली हिंसाचार प्रकरणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयु) माजी विद्यार्थ्यी उमर खालिदला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.\nउमर खालिदला बेकायदेशीर प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आज त्याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.\nशनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. रविवारी लोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर रविवारी तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली.\nदरम्यान दिल्लीच्या ��ूर्वोत्तर जिल्ह्यात 23 ते 26 फेब्रुवारीमध्ये दंगल झाली होती. पोलिसांनी याच प्रकरणात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात या सर्वांची नावं आहेत. या दंगलीत 53 लोक ठार झाली होती आणि 581 लोक जखमी झाले होते, त्यापैकी 97 जण गोळी लागल्यामुळे जखमी झाले आहेत. पोलिसांनी या बड्याल लोकांना तीन विद्यार्थिनींच्या वक्तव्याच्या आधारे आरोपी बनवलं आहे.\nकोण आहे उमर खालिद\nउमर खलिद हा दिल्लीतील झाकिरनगर परिसरात राहायचा. जेएनयूतील समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास या विषयात एमए आणि एम- फिल केले आहे. सध्या तो जेएनयूतून पीएचडी करत आहे. 2016 मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्यासंदर्भात विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी नारे देण्यात आल्याचे समोर आले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासूनच देशभरात उमर खालिद चर्चेचा विषय ठरला.\nTagged दिल्ली हिंसाचार प्रकरणात उमर खालिदला अटक\nधक्कादायक: पबजी खेळण्याच्या नादात युवकाने पाणी समजून ॲसिड प्यायले\nपबजीचे वेड एखाद्याला किती असू शकते याचा नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका युवकाने पाणी समजून ॲसिड प्यायल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मध्य प्रदेशात भोपाळमध्ये ट्रेन प्रवासात ही धक्कादायक घटना घडली. सौरभ यादव आणि संतोष शर्मा हे दोन युवक स्वर्ण जयंती एक्सप्रेस ट्रेनने आग्र्याला चालले होते. असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. […]\nतब्बल 18 तासांच्या ध्यानधारणेनंतर मोदींची प्रतिक्रीया; देवाकडे कधीच काही मागत नाही \nलोकसभा निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर गेले आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी तब्बल १७ ते १८ तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केली. सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. बऱ्याच काळानंतर मला गुफेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, असं यावेळी मोदी म्हणाले. रविवारी सकाळी मोदींनी गुहेच्या बाहेर येऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोदी म्हणाले […]\nकाश्मीरमधून कलम 370 हटविणे असंवैधानिकः प्रियंका गांधी\nजम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारवर टीका करत त्यांनी या संदर्भात आपली पहिलीच प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणं असंवैधानिक आहे अशी टीका प्रियंका यांनी केली आहे. प्रियंका गांधी या सोनभद्र येथील उभ्मा गावाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनुच्छेद […]\nरघुवंश प्रसाद सिंह यांचे कोरोनामुळे निधन\nकोरोनाविरोधातील अँटिबॉडीज शरीरात किती वेळ राहतात \n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nधनंजय मुंडे यांची कोरोनावर मात; आज मिळाला डिस्चार्ज\nऔरंगाबादमध्ये 24 तासात 43 रुग्णांची वाढ\nधक्कादायक; ‘पिंटू’ म्हटल्यावरुन भुसावळात खूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2020-10-01T00:51:42Z", "digest": "sha1:MK3UZ6UN5SBHHHE2SNIKXQD7WIA5DTAX", "length": 4126, "nlines": 72, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडे��� करा.\nSushant Singh Rajput Case: रियाच्या अडचणी वाढल्या; आणखी एक बडा मासा गळाला\nपोर्न स्टार असल्याचा मला अभिमानच वाटतो; सनीच्या वक्तव्यानं माजली होती खळबळ\nकरनजीत कौर बनली सनी लिओनी\nटिक टॉकमध्येही दिसते सुंदर\nसनी लिओनीचा नवीन घरात प्रवेश\nसनी लिओनीच्या बायोपिकमधील कौर शब्दाला विरोध\nकरनजीत कौर बनली सनी लिओनी\nकरनजीत कौर बनली सनी लिओनी\nकरनजीत कौर बनली सनी लिओनी\nकरनजीत कौर बनली सनी लिओनी\nकरनजीत कौर बनली सनी लिओनी\nकरनजीत कौर बनली सनी लिओनी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!-5764/", "date_download": "2020-10-01T02:18:06Z", "digest": "sha1:IXDV6EJ7L2QSSKUOXVUMJYLE4ETN5PDP", "length": 6252, "nlines": 161, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझी माझी पहिली भेट!-1", "raw_content": "\nतुझी माझी पहिली भेट\nAuthor Topic: तुझी माझी पहिली भेट\nतुझी माझी पहिली भेट\nतुझी माझी पहिली भेट , ठरलेली नव्हती ,\nगाडी तुझी माझी रुळावरच नव्हती .\nकाय नेम नव्हता , कुठे भेटणार .\nकाय कळत नव्हतं तुला कसं सांगणार .\nदुपार झाली . उन वाढलं.\nतुझ्या माझ्यातलं अंतर बरच वाढलं .\nकधी दुपार टळेल , आपली भेट होईल .\nकाय व्हायचं ते होईल थेट होईल ,\nसंध्याकाळ होताच , तू पाणी भरण्यास निघाली .\nआमची स्वारी मग पाण्याकडेच निघाली .\nकधी सांगेन मनातलं असं वाटत होतं.\nजवळ जाता जाता नाही म्हणत होतं .\nतू काय म्हणशील अंदाज घेत होतं .\nआमचं घोडं पाण्यालाच घाबरत होतं .\nजवळपास कुणी नाही . हीच वेळ होती .\nतू निघणार तुझी घागर भरली होती .\nतू निघालीस . मी वेडा झालो .\nस्वतालाच काय तरी बोलू लागलो .\nतुला जाणवत होतं माझं वागणं .\nअसं तुझ्याकडं वेड्यासारखं बघणं.\nतू वळलीस अचानक , म्हणालीस .\nमनाला विचारलं उत्तर देऊ का \nमन म्हणालं बोलून टाक ,\nराज मनातले खोलून टाक ,\nहिम्मत केली . बोलून टाकले .\nती हसली .. म्हणाली ..\nमाझं पाणी भरून कधीच झालाय ..\nमी आलेय तुला भेटायला ..\nजे मी बोलायचं हिच बोलली .\nअन आमची तर बोबडीच वळली .\nजमवून हिम्मत परत एकदा ,\nप्रश्न तिला केला ...माझं तुझ्यावर प्रेम आहे ..\nती हसली ..अन म्हणाली .\nआता मी रोजच पाणी भरायला येणार आहे ........कळलं का\nतुझी माझी पहिली भेट\nRe: तुझी माझी पहिली भेट\nRe: तुझी माझी पहिली भेट\nRe: तुझी माझी ���हिली भेट\nRe: तुझी माझी पहिली भेट\nRe: तुझी माझी पहिली भेट\nRe: तुझी माझी पहिली भेट\nRe: तुझी माझी पहिली भेट\nRe: तुझी माझी पहिली भेट\nRe: तुझी माझी पहिली भेट\nतुझी माझी पहिली भेट\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3784/", "date_download": "2020-10-01T00:09:25Z", "digest": "sha1:RLMQZ4Y37PO4WD6GR7CPMLVSZOBC4HF7", "length": 5951, "nlines": 133, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आठ्वणींच संग्रहालय", "raw_content": "\nअजून देखील जपून ठेवलाय....\nतू माळलेला तो गजरा....\nजीर्ण झाली आहेत सगळी फुलं अगदी...\nविरून गेलाय गुंफलेला दोरा ....\nन आठवते निमित्त देण्याचे....\nपरत घेण्याचे ही स्मरत नाही...\nपण श्वासा श्वासात उरला आहे ...\nनसा नसात भिनला आहे ...\nतुला जाऊन कित्येक वर्ष उलटली...\nपण अजून ही पुरून उरला आहे.....\nतू माळलेला तो गजरा....\nअजून देखील जपून ठेवला आहे...\nतू जाताना दिलेला तो तुकडा कागदाचा....\nपत्र तरी कसं म्हणायचं त्याला....\nसाधा उल्लेख देखील नाही केलास माझ्या नावाचा....\nआठवत नाहीत मला नीटशी.....\nपण एक आठवतं...... पापण्याआड लपून,\nमाझ्यासोबत वाचणाऱ्या, माझ्या आसवांचा....\nमाझ्या आधीच तोल गेला,\nभिडले जाऊन त्या कागदाशी...\nनेमके त्याच जागी, जी तेव्हा होती कोरी....\nजिथे तू नेहमी लिहायचीस.........\" फक्त तुझीच \"\nअजून ही जपून ठेवला आहे\nतू पाठवलेला तो शेवटचा SMS\ncall करून माझा आवाज ऐकण्याची\nहिम्मत उरली नसेल तुझ्याकडे....\nशब्दात मांडता येत नाही, किती सहजपणे विसरलीस तू.....\nदोन वर्षांच्या नात्याचा, दोनच ओळीत\nआरंभ आणि शेवट ही केलास अन....\nशेवटी लिहिलेस ते दोन शब्द......\"काळजी घे \"...\nत्यापेक्षा \"काळाने जीव \" घेतलेला बरा.......\nतुझ्या आठवणी सदैव माझ्या सोबत राहतील........\nदोन वर्षांच्या नात्याचा, दोनच ओळीत\nआरंभ आणि शेवट ही केलास अन....\nशेवटी लिहिलेस ते दोन शब्द......\"काळजी घे \"...\nत्यापेक्षा \"काळाने जीव \" घेतलेला बरा.......\nखूप सुंदर ओळी आहे मित्रा हे वाचून मन भरून आले ह्या ओळीनी परत एकदा जुन्या आठवनी जिवंत झाला\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ahmadnagar/attraction-pappu-ki-trail-lizards-childrens-film-festival/", "date_download": "2020-10-01T01:42:47Z", "digest": "sha1:KQIJ62VGJOICF2WVPTMAYGUDWTS2FM36", "length": 29125, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बालचित्रपट महोत्सवात ‘पप्पू की पगदंडी’ चिमुकल्यांचे आकर्षण - Marathi News | Attraction of 'Pappu Ki Trail' Lizards at the Children's Film Festival | Latest ahmadnagar News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२���\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nबालचित्रपट महोत्सवात ‘पप्पू की पगदंडी’ चिमुकल्यांचे आकर्षण\nलहान मुलांच्या भावविश्वाला साद घालणा-या ‘पप्पू की पगदंडी’ या बालचित्रपटाने उपस्थित बच्चे कंपनीची मने जिंकली.\nबालचित्रपट महोत्सवात ‘पप्पू की पगदंडी’ चिमुकल्यांचे आकर्षण\nअहमदनगर : लहान मुलांच्या भावविश्वाला साद घालणा-या ‘पप्पू की पगदंडी’ या बालचित्रपटाने उपस्थित बच्चे कंपनीची मने जिंकली. कोणतेही काम लहान मोठे नसते. प्रत्येकाने आपल्यातील कलागुणांना वाव देत त्याला पुढे आणले पाहिजे तसेच त्यातून चांगली निर्मिती झाली पाहिजे, असा संदेश देणा-या या चित्रपटाने या मुलांच्या मनाचा ठाव घेतला.\nबालदिनानिमित्त केंद्र सरकारची बालचित्र समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित बालचित्रपट महोत्सवास कार्निवल माय सिनेमा येथे गुरूवारी प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, बालचित्र समितीचे प्रशासनिक अधिकारी राजेश गोहिल, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, अभिनेते मोहनीराज गटणे, अभिनेते प्रकाश धोत्रे आदींच्या उपस्थितीत या बालचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले.\nमहानगरपालिकेच्या विविध शाळांतील मुलामुलींची चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आणि चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर चेह-यावर फुललेला आनंद बच्चेकंपनीच्या चेह-यावर दिसत होता.\nजिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बालदिनाच्या सगळ्या बच्चे कंपनीला शुभेच्छा देत जे जे आवडतं, ते मनापासून करण्याचा मोलाचा सल्ला दिला. बालचित्र समितीचे गोहिल यांनी मुलांच्या भावविश्वाला चांगले वळण देणारे आणि शिकवण देणारे चित्रपट बालचित्र समिती तयार करत असते. हे चित्रपट मुलांना नक्कीच आवडतील, असे सांगितले. अभिनेते गटणे यांनी मुलांनी त्यांच्या कलागुणांचा विकास करावा. अभ्यासासोबतच एका आवडीच्या कलाक्षेत्रात पारंगत व्हावे, असे सांगितले. अमोल बागूल यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी आभार मानले.\n१९ नोव्हेंबरपर्यंत माय सिनेमा चित्रपटगृहात ‘पप्पू की पगदंडी’, आशा स्क्वेअर येथे ‘पिंटी का साबुण’ आणि ‘भागो भूत’, तर नाथगंगा (लोणी) येथे ‘बंडू बॉक्सर’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. हे चित्रपट सकाळी ८ ते साडेदहा या वेळेत पाहता येणार आहेत.\nलहान मुलांसाठी प्रबोधन, प्रोत्साहन आणि जिज्ञासा जागृत करणारे आणि मनोरंजन करणारे चित्रपट मुलांना विनामूल्य पाहता येणार आहेत. यावेळी शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, दिलीप थोरे आदी उपस्थित होते.\nदारूच्या नशेत तोंडात फोडले जिलेटीन; एकाची आत्महत्या\nतरुण आणि वृद्धांमध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण\nकांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान\nकर्जत पाठोपाठ जामखेड नगपरिषदेतही भ���जपला धक्का; तीन सहयोगी नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nकर्जतमध्ये भाजपला धक्का; दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nशिवसेनेत अनिल भैय्या यांचा शब्द अंतिम; ‘या’ दोन जणांना मिळणार संधी\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nदारूच्या नशेत तोंडात फोडले जिलेटीन; एकाची आत्महत्या\nतरुण आणि वृद्धांमध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण\nकांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान\nकर्जत पाठोपाठ जामखेड नगपरिषदेतही भाजपला धक्का; तीन सहयोगी नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nकर्जतमध्ये भाजपला धक्का; दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/19/news-919195/", "date_download": "2020-10-01T02:52:55Z", "digest": "sha1:JQEXZE6UFGSHBVRC7RBYUTOOHKXIY6OC", "length": 12562, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आम्हाला मतदान करा घरे बांधून देतो - खा.सुजय विखेंचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा : शरद पवार\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nHome/Ahmednagar News/आम्हाला मतदान करा घरे बांधून देतो – खा.सुजय विखेंचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य \nआम्हाला मतदान करा घरे बांधून देतो – खा.सुजय विखेंचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य \nअहमदनगर :- विधानसभा निवडणुका जवळ येताच खा.डॉ सुजय विखे चर्चेत रहाण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. वादग्रस्त विधाने करून माध्यमांसह जनतेच लक्ष वेधून घेण्याचे काम ते करताना दिसत आहेत\nअभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावरील आक्षेपार्ह विधान त्यानंतर वीस वर्ष मीच दक्षिणेचा खासदार रहाणार असल्याच्या वक्तव्यानंतर उत्तरेचा खासदार ही मीच आहे असे विधान त्यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे.\nयाच कार्यक्रमात चक्क मतदारांना आवाहन करताना आम्हाला मतदान करा, घरे बांधून देतो आणि त्यासाठी कोणत्या सरकारी योजनेची ही गरज नसेल असे वक्तव्य करत एक प्रकारे मतदारांना आमिष खा.डॉ सुजय विखे यांनी दाखवले आहे.\nराहाता तालुक्यात साकुरी येथे खासदार विखे यांच्या हस्ते ६ कोटी ४५ लाखांच्या विविध विकासकामांना प्रारंभ झाला.यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले की, साकुरीतील जनतेने या आधी खूप राजकीय संघर्ष पाहिले आहेत.\nतालुक्यातील सर्वच गावांतील २० हजार गरजू कुटुंबीयांना शिधापत्रिकेचे वाटप, गरजूंना शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे काम मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कोट्यवधींची विकासकामे केली.\nविखे कुटुंबीयांवर कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नसल्यामुळे भाजपाने राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद दिल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आम्ही सांगू तोच उमेदवार द्यावा.\nत्याला आम्ही निवडून आणू. खासदार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणले. परंतु उत्तरेचाही खासदार मीच आहे, असे समजून हक्काने कामे सांगा.\nमतभेद बाजूला ठेवून राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्या. ज्या गावात विखे यांना ८० टक्के मतदान होईल, तेथील गरजूंना घर बांधून देण्याचे काम आमचे असेल. त्यासाठी शासन योजनेची गरजही नाही.\nदरम्यान आता या वक्तव्यामुळे खा.डॉ सुजय विखे अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nमराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा : शरद पवार\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा : शरद पवार\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर���थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा : शरद पवार\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/23/news2309201915/", "date_download": "2020-10-01T02:17:42Z", "digest": "sha1:RTWSFCB5BZMZSDYURHTO25QTESEZL2JV", "length": 8652, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मोटारसायकल घसरून पडल्याने एकाचा मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar South/मोटारसायकल घसरून पडल्याने एकाचा मृत्यू\nमोटारसायकल घसरून पडल्याने एकाचा मृत्यू\nअहमदनगर : भरधाव वेगातील मोटारसायकल घसरून पडल्याने मोटारसायकलस्वार अविनाश अप्पा गिरी (वय २८ रा.हंगा ता.पारनेर) या युवकाचा मृत्यू झाला.\nही घटना १३ सप्टेंबर रोजी नगर पुणे महामार्गावर सुपा गावच्या शिवारारत काळूबाई हॉटेल समोर घडला. . याबाबत सविस्तर असे की, अविनाश गिरी हा नगर पुणे महामार्गावरून जात असताना तो सुपा गावच्या शिवारातील काळूबाई हॉटेलच्या शिवारात आला अ��ता.\nवेगात असलेली त्याची मोटारसायकल (एमएच १६ बीई ९८२५) घसरून पडली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.\nत्याला उपचारासाठी पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत प्रमोद तात्याभाऊ गिरी यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/09/news-355/", "date_download": "2020-10-01T02:31:53Z", "digest": "sha1:QAP25EKUJJH2UZGG6KMHJER67YPZVXSZ", "length": 11342, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "संगमनेर मतदारसंघात परिवर्तन होणार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती ��िवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nHome/Breaking/संगमनेर मतदारसंघात परिवर्तन होणार\nसंगमनेर मतदारसंघात परिवर्तन होणार\nअहमदनगर: महायुतीच्या प्रचाराच्या संगमनेरमधील सभेत भाजपचे तरुण खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली. सुजय विखे म्हणाले, “मी संगमनेरमध्ये जास्त येऊ शकणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांना 24 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रात फिरायला नक्की मोकळं करू.”\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील महायुतीच्या या सभेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.\nसंगमनेर माझा आवडता जिल्हा आहे. या मतदारसंघात परिवर्तन होणार याची मला खात्री आहे, असाही दावा सुजय विखेंनी केला. महायुतीची ही सभा संध्याकाळी झाली असती, तर लोकांनी घरे बंद करून सभेला गर्दी केली असती, असंही त्यांनी म्हटलं.\nलोकसभा निवडणुकीत संगमनेरमधून आपल्याला 13 हजार मतांची आघाडी मिळाल्याचंही विखेंनी नमूद केलं. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याचंही त्यांनी सांगितलं.\nआम्ही ठाकरे घराण्याचे उपकार विसरणार नाही, असं म्हणत विखेंनी उद्धव ठाकरेंना आपण दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करू, असे आश्वासनही दिले.\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/10/news-1010201929/", "date_download": "2020-10-01T00:53:38Z", "digest": "sha1:Z77LGO2UVMXW2HUNQ6EFAJ5AKCIYGB7L", "length": 9753, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "शरद पवार म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाहीच! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Maharashtra/शरद पवार म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाहीच\nशरद पवार म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीचे व���लीनीकरण नाहीच\nजळगाव : आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. भविष्यात दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी जळगावात खंडन केले.\nराज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही एकत्र काम करत आहोत. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या संदर्भात माहिती सांगू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे.\nत्यामुळे माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, एवढेच मी सांगू शकेन, विलीनीकरण होणार नाहीच, असे स्पष्टीकरण खा. शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nअहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा \nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/features/hospitality-skill-article-on-the-occasion-of-deshdoot-anniversary-2020", "date_download": "2020-10-01T01:59:50Z", "digest": "sha1:7TC5LNZ4YHJJRPDQVIFCVSO3RS3T46G2", "length": 13448, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Hospitality skill article on the occasion of deshdoot anniversary 2020", "raw_content": "\nकौशल्य आणि गुणवत्ता विकास गरजेचा\nदैनिक देशदूत वर्धापन दिन विशेष\nहॉस्पिटॅलिटी उद्योगाचा विचार केल्यास येणार्‍या 25 वर्षांत या क्षेत्रामध्ये कमालीचे बदल झालेले दिसून येतील. शासनाचे नियम आणखी कठोर होतील. प्रत्येक खाद्यपदार्थाबाबत हायजेनिकचे प्रश्न काटेकोरपणे तपासले जातील. सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना कसोशीने पाळाव्या लागतील. स्पर्धेत टिकण्यासाठी छोट्या उद्योगांना कौशल्य विकसित करण्यासोबतच गुणवत्ता वाढवणेही गरजेचे आहे...\nसागर गाढवे | नाशिक\nकोविडने माणसाची जीवनशैली बदलून टाकली आहे. केवळ माणसाचे खानपान बदलले नाही तर सण-वार व विविध सोहळ्यांचे नियमच बदलून टाकले आहेत. त्यामुळे येणारे वर्ष तरी यातून बाहेर निघणे कठीण असणार आहे.\nया महामारीमुळे जनसामान्यांच्या आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. सण-उत्सव तर घरगुती सोहळेच झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी उत्सवांवर मर्यादा आली आहे. त्यापाठोपाठ अर्थातच विवाह सोहळ्यांना मर्यादा घालण्यात आल्या आहेत. 50 लोकांचा सोहळा करण्याला परवानगी आहे. येणार्‍या काळात त्यात वाढ होईल, मात्र सद्यस्थितीत हा उद्योग टिकवणे हे मोठे आव्हान आहे. सेवा उद्योग म्हटले की त्यात मनुष्यबळ हे महत्त्वाचे आहे.\nया क्षेत्रातील बहुतांश मनुष्यबळ हे अनस्किल गटातून येते. कोविडच्या लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असताना या लोकांना सांभाळणे हे दिव्य होते.\nआगामी काळाचा विचार केल्यास येत्या काही वर्षांमध्ये सेवा उद्योगात खूप मोठे बदल करणे शक्य आहे. किंबहुना ते करावे लागतील. अन्यथा टिकाव धरणे कठीण होईल. शासनाद्वारे वेगवेगळ्या अटी-शर्ती लावण्यात आलेल्या आहेत. त्यातून उद्योग सुरू ठेवणे कठीण होत जाणार आहे. पूर्वी हॉलमध्ये बंधन नसलेली फायर सेफ्टीची नोंद आता लॉन्सलाही लागू होणार आहेत. फेडरेशनच्या माध्यमातून शासनाला जीएसटी पाच टक्के करण्यास आग्रह धरलेला आहे. त्यावर पाठपुराव्याचे कामही चालू आहे.\nनियमांमुळे आधी��� समारंभांची संख्या कमी होत आहे. त्याचा परिणाम व्यावसायिकांना स्पर्धात्मक दर देणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे जीएसटी कमी करून भार कमी करावा, अशी मागणी फेडरेशनने शासनाकडे केली आहे.\nयेणार्‍या काळात आचारी, महाराज ही संकल्पना काही अंशाने मागे पडेल आणि मोठ्या उद्योग समूहांचा यात शिरकाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रणालीला तोंड देताना छोट्या व्यावसायिकांची अडचण होणार आहे.\nयेणार्‍या काळात बँक्वेट हॉल ही संकल्पना उदयास येणार आहे. यासोबतच आगामी काळात सेंट्रल किचन आवश्यक केले जाणार आहे. यादृष्टीने शासनस्तरावरूनही प्रयत्न केले जात आहेत. सर्वसामान्यतः नागरिकांना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अन टच, हायजेनिक फूड ही संकल्पना वाढणार आहे.\nत्या माध्यमातून सेंट्रल किचनद्वारे अन्नपुरवठा केला जाणार आहे. शासनाद्वारे मोठमोठे वेअर हाऊस तयार करून त्या माध्यमातून सेंट्रल किचनप्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या उद्योग समूहांना या प्रणालीचा वापर करणे सोपे होणार आहे. मात्र छोट्या प्रमाणात काम करणार्‍या केटरिंग व्यावसायिकांना टिकाव धरणे कठीण होईल.\nशासनस्तरावरून पर्यटनाला प्रोत्साहन देणे गरजेचे होणार आहे. भारतात महाराष्ट्रात किंबहुना नाशिकमध्ये खूप पर्यटन स्थळे आहेत. त्यांना योग्य पद्धतीने जोपासणे गरजेचे आहे. शासनस्तरावरून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असून येणार्‍या काळात पर्यटन हा मोठा भाग आपल्याला समोर येईल. त्या माध्यमातून संधीही उपलब्ध होतील.\nनाशिकमधील वातावरण, निसर्ग संपदा अतिशय सुरेख असल्याने साप्ताहिक सुटीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर इतक्या तोलामोलाचे पर्यटन स्थळ म्हणून नाशिक विकसित होऊ लागेल.\nहॉस्पिटॅलिटी अथवा कॅटर्स या व्यवसायाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला जाईल. येणार्‍या काळात या क्षेत्राकडे लोकांची ओढ वाढणार आहे. आज केटरिंग अथवा हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई-पुण्याकडे जावे लागते. आगामी काळात नाशकातही प्रशिक्षण केंद्र वेगाने विकसित होतील आणि आचारी व्यवसायाला सन्मानचे स्थान मिळेल. येणारा काळ उच्च तंत्रज्ञान तसेच ऑटोमेशनचा आहे.\nत्यामुळे अनेक ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून, कामाची गती, अचूकता व शुद्धता पाळली जाईल. अर्थात, त्यामुळे काही प्रमाणात मनुष्यबळावर त्याचा परिणाम होईल. यामुळे साधारण 50 टक्के मनुष्यबळ कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अनस्किल्ड कामगारांपेक्षा कुशल मनुष्यबळालाच मागणी राहील. हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा विचार केल्यास येणार्‍या 25 वर्षांत या क्षेत्रामध्ये कमालीचे बदल झालेले दिसून येतील. शासनाचे नियम आणखी कठोर होतील.\nप्रत्येक खाद्यपदार्थाबाबत हायजेनिकचे प्रश्न काटेकोरपणे तपासले जातील. लग्न सोहळ्यांना मर्यादा आली असली तरी ते बंद होऊ शकत नाहीत. त्यामुळे या उद्योगांनाही खूप मोठी संधी भविष्यात वाढणार आहे. सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना कसोशीने पाळाव्या लागतील. मात्र मोठ्या उद्योग समूहाच्या शिरकावामुळे स्पर्धा वाढणार आहे.\nया स्पर्धेत छोट्या उद्योगांना टिकाऊ धरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यासोबतच गुणवत्ता वाढवणेही गरजेचे ठरणार आहे. समाजाची मानसिकताही ‘बदला’ची आहे. तोच तोपणा लोकांना आवडत नाही. त्यामुळे सेवासुविधा, पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/sports/rohit-says-he-would-love-to-face-a-veteran-bowler", "date_download": "2020-10-01T00:28:20Z", "digest": "sha1:CIM2NKOHHUXUHRIOHKSYMLHLXSIARR44", "length": 4162, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Rohit says he would love to face a veteran bowler", "raw_content": "\nरोहित म्हणतो, ‘या’ दिग्गज गोलंदाजाचा सामना करायला आवडेल\nनवी दिल्ली - New Delhi\nभूतकाळातील गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाल्यास ऑॅस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा सामना करायला आवडेल, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दिले आहे. एका चाहत्याच्या प्रश्‍नाला रोहितने हे उत्तर दिले.\nमॅकग्रा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज आहे. त्याने १२४ सामन्यांत ५६३ बळी घेतले आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने ३८१ बळी घेतले. अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसाठी ग्लेन मॅकग्राला ओळखले जात होते. २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\nदुसरीकडे, रोहित शर्माने सर्व स्वरूपात भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्या विश्वकंरडक स्पर्धेत त्याने ९ सामन्यात ५ शतके आणि एक अर्धशतक केले. रोहितने या स्पर्धेत ६४८ धावा केल्या आणि या स्पर्धेच्या इतिहासात ५ शतके ठोकण��रा तो पहिला फलंदाज ठरला होता. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहितने आतापर्यंत २२४ एकदिवसीय सामने, १०८ टी २० आणि ३२ कसोटी सामने खेळले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/aarogya.html", "date_download": "2020-10-01T00:15:26Z", "digest": "sha1:3JKPHSY4AP22RMGDR7POA64GNWDRMECB", "length": 14437, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पुरग्रस्त भागात दैनंदिन आरोग्य तपासणी - KhabarBat™", "raw_content": "\nHome गडचिरोली पुरग्रस्त भागात दैनंदिन आरोग्य तपासणी\nपुरग्रस्त भागात दैनंदिन आरोग्य तपासणी\nफवारणी, पाणी शुद्धीकरणासह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी\nगडचिरोली, ता. ५ : गडचिरोली जिल्हयातील पूरग्रस्त भागात पूरपश्चात विविध आजार पसरू न देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. पुढिल सात दिवस प्रत्येक पुरग्रस्त भागात गावस्तरावर आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दलदल पसरलेली आहे. तसेच डास, मृत जनावरे, इतर मृत प्राणी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून गावात निर्जंतूकीकरण फवारणी, ब्लीचींग पावडर टाकणे, नालीमध्ये औषधी टाकणे, आरोग्य कॅम्प लावणे तसेच आजार प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सावंगी, आमगाव, हनुमान नगर, वागाळा, डोंगरसावंगी, चुरमूरासह नजीकच्या गावांमध्ये याबाबत उपाययोजना राबविल्या जात आहेत.\nग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची : पूर भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या परिसरातील नागरिकांना पूर पश्चात उद्भवणाऱ्या रोगांबाबत तसेच घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांमध्ये जणजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी वार्डनिहाय दवंडी देणे, सूचना फलकावर माहिती देणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पूर बाधितांना भेटून माहिती देणे गरजेचे आहे.\nजलजन्य, किटकजन्य व इतर आजारांवर नियंत्रण : पाण्यामुळे होणारे रोग आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे, त्यांचे क्लोरीनेशन करणे आवश्यक आहे. त्यांनतरच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वापरावेत. घरातील पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिणे आवश्यक आहे. उघडयावरील पूराच्या पाण्यामुळे डास प्रजनन प्रक्रिया वाढते. त्यामुळे डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उघडयावरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, प्रतिबंधात्मक पावडरची फवारणी करणे गरजेचे आहे. डास चावू नये म्हणून मच्छरदाणीचा उपयोग केल्यास ते फायदेशीर ठरू शकते. सर्पदंशपासून सावधानता बाळगावी. पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात सर्प किंवा अन्य किटकांच्या स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.\nपूरपरिस्थितीनंतर मोठया प्रमाणात राडारोडा पूर भागात पसरलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी वाढलेली दिसून येत आहे. अशात नागरिकांनी शौचालयाचा वापर करून उघडयावरील हागणदारी बंद करणे आवश्यक आहे. यामुळे निश्चितच रोगराई पसरू नये यासाठी मदत होईल.\nगावस्तरावर आरोग्य विभागाचे तपासणी कॅम्प लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी दैनंदिन तपासणी करावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ज्या ठिकाणी कॅम्प नसतील त्याठिकाणच्या नागरिकांनी जवळील आरोग्य केंद्रात भेट द्यावी. कोरोना परिस्थिती आणि पूरपरिस्थितीमुळे प्रत्येकाने आपली स्वत:ची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. स्वपरिक्षण करत असताना ताप, खोकला, पोट दुखणे, जुलाब असे आजार अंगावर काढू नये. पूर परिस्थितीनंतर पूराच्या पाण्यात भिजलेल्या घर व इमारतींची तपासणी करणे आवश्यक आहे. कुमकूवत घरात व इमारतीमध्ये आश्रय घेणे टाळावे. अर्धे पडलेल्या किंवा जीर्ण झालेल्या घरांची तपासणी ग्रामपंचायत किंवा प्रशासनाकडून करून घ्यावी. घरातील साहित्य किंवा इतर वस्तू घेण्यासाठी घाई न करता काळजी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर पशु साथरोग उद्भवन्याची शक्यता आहे. याबाबत जनावरांना काही लक्षणे दिसल्यास पशू वैद्यकीय तज्ञाचा सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिट��व आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/yavatmal-health.html", "date_download": "2020-10-01T00:12:15Z", "digest": "sha1:QWDHA5B5GIE6ECVBDEO7XIS27YNQQKZB", "length": 12439, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नगरपालिकेला स्वच्छतेचा विसर; आरोग्य धोक्यात - KhabarBat™", "raw_content": "\nHome यवतमाळ नगरपालिकेला स्वच्छतेचा विसर; आरोग्य धोक्यात\nनगरपालिकेला स्वच्छतेचा विसर; आरोग्य धोक्यात\nवाढत्या कोरोनाच्या प्रादूर्भावात नागरिक कच-याच्या विळख्यात\nयवतमाळ :- गेल्या अनेक महिन्यांपासून ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यवतमाळ नगरपालिका स्वच्छ शहरासाठी ओळखली जाते. मात्र, याच नगरपालिकेतील अनेक भागांत प्लॅस्टिक कच-याचा प्रादूर्भाव वाढला आहे. परिणामी, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहेत. नगरपालिकेला जणू स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. त्यामुळे कुणीतरी या नगरपालिकेला त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देणे गरजेचे झाले आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा नागरिकांनी केली आहे. शिवाय, या मागणीला वरिष्ठ अधिका-यांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे.\nयवतमाळ नगरपालिके अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १७ दहिवलकर लेआउट परिसरात कच-याच्या ढिगारे साचले आहेत. या कच-यातून दुर्गंधी येत आहेत. परिणामी, नागरिकांना राहणे अवघड होऊन गेले आहेत. याशिवाय, प्रभाग क्रमांक १७मध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. यवतमाळ नगरपालिका स्वच्छ शहर व शांततेसाठी ओळखली जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र या नगरपालिकेतर्फे बाबींचे धिंडवडे उडवले जात आहे. स्वच्छतेबाबत अनेकदा नगरपालिकेला लेखी निवेदने दिल्यानंतर साफसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. ‘आरोग्यम धनसंपदा’ अशी मराठीत म्हण आहे. मात्र काही ठिकाणी ही लागू होत नाही. आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छतेची गरज असते. याबाबत प्रशासनातर्फे वारंवार सुचनाही दिल्या जाते. मात्र, अनेकदा या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आधीच ‘कोरोना’मुळे नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत. अशात घाणीच्या साम्राज्यातून डेंगू, मलेरिया, टायफेड, निमोनिया इत्यादी आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे ही बाब गंभीर असून तातडिने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याबाबत प्रशासन मात्र गाढ झोपेचे सोंग करीत असल्याच्या प्रतिक्रीया जनसामान्यातून वर्तविले जात आहे.\nतर….आंदोलन करू : जितेश नावडे\nगेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेविषयी पालिका जागृत दिसून येत नाही. याबाबत लेखी निवेदने, तक्रारी करूनही कोणतिही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे दररोज जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहेत. कच-याची विल्हेवाट न लावण्यास आंदोलन करू हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दूसरा पर्याय नाही, अशी माहिती येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये रहिवाशी असलेले जितेश नावडे यांनी दिली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/show-the-list-of-37-candidates-of-the-disadvantaged-bahujan-alliance/", "date_download": "2020-10-01T01:43:51Z", "digest": "sha1:O2USGYXXC5IKMYF67QKY3HXYWAXBRPYV", "length": 16689, "nlines": 212, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पाहिली यादी जाहिर - News Live Marathi", "raw_content": "\nवंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पाहिली यादी जाहिर\nNewslive मराठी– वंचित बहुजन आघाडीने आपली लोकसभेची पहिली उमेदवारांंची जहिर केली आहे. 37 उमेदवारांची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.\nउर्वरीत 11 मतदारसंघातील उमेदवारांची यादी लवकरचं जाहिर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. सोलापूर, अकोला या मतदारसंघाचा उमेदवार लवकरच निश्चित होईल असं ही त्यांनी सांगितलय.\nहे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार-\nजालना- डॉ. शरदचंद्र वानखेडे\nबीड- प्रा. विष्णू जाधव\nभिवंडी : डॉ. ए. डी. सावंत शिर्डी- डॉ. अरूण साबळे\nईशान्य मुंबई- संभाजी शिवाजी काशीद\nमुंबई दक्षिण मध्य- डॉ. संजय भोसले\nमुंबई- दक्षिण- डॉ. अनिल कुमार\nनांदेड- प्रा. यशपाल भिंगे\nयवतमाळ-वाशिम- प्रा. प्रविण पवार\nचंद्रपूर- अॅड. राजेंद्र महाडोळे\nगडचिरोली-चिमूर- डॉ. रमेश गजबे\nभंडारा-गोंदिया- एन. के. नान्हे\nपालघर- सुरेश अर्जुन पडवी\nदिंडोरी- बापू केळू बर्डे\nनंदुरबार- दाजमल गजमल मोरे\nहातकणंगले- अस्लम बादशाहजी सय्यद\nकोल्हापूर- डॉ. अरूणा माळी\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग- मारूती रामचंद्र जोशी\nमाढा- अॅड. विजय मोरे\nसर्व जाती धर्मांच्या लोकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा\nNewslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\nमंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांना अटक\nNewslive मराठी- सोलापूरच्या टेंभूर्णी बस्थानकात गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तीन महिलांना टेंभूर्णी पोलिसांनी अटक केली. शितल राहुल गायकवाड (40), कल्पना संजय गव्हाणे (30) आणि गंगा नामदेव कांबळे (30) अशी त्या अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. बसमध्ये चढताना त्या गर्दीचा गैरफायदा घेत होत्या. दरम्यान, माढा येथील संगीता दिगांबर लांडे यांनी तक्रार देताच 24 तासांच्या आत पोलिसांनी या […]\nकोरोनामुक्त झाल्याने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण\nभाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले आहे. पावसाळी अधिवेशन दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ते पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर ते पंढरपूर येथील खासगी रुग्��ालयात उपचारासाठी दाखल झाले होते. पडळकर कोरोनामुक्त […]\nराज्यात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNewsliveमराठी – “आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग […]\nमंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांना अटक\nजिल्ह्यात मतदान आणि दारुबंदीसाठी जागृतीचा नवा फंडा\n3 Replies to “वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पाहिली यादी जाहिर”\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nमान्सून 17 जूनपर्यंत लांबणीवर\nनीट, जेईईची परीक्षा वेळेतच होणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय\n पत्नीला सोडायची किंमत ६९ अब्ज अमेरिकी डाॅलर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/new-building/", "date_download": "2020-10-01T02:19:06Z", "digest": "sha1:LKBGVRZHHKMDJXJALUW36UJYZGJKZAKQ", "length": 11702, "nlines": 192, "source_domain": "malharnews.com", "title": "शिंदखेडा पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न | मल्हार न्यूज", "raw_content": "\nHome उत्तर-महाराष्ट्र नंदुरबार शिंदखेडा पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न\nशिंदखेडा पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न\nधुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीसाठी 2 कोटी 74 लाखाचा निधी ग्रामविकास विभागाकडून मंजूर झाला होता त्यातून पंचायत समितीच्या मालकीच्या 1 हेक्टर 78 आर क्षेत्रात ही भव्य वास्तू उभरण्यात आली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी वानमती सी, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे,कामराज निकम,अनिल वानखेडे,नरेंद्र गिरासे,सर्जेराव पाटील,विश्वनाथ पाटील,रघुवीर बागल,विक्रम पाटील, तहसीलदार सुदाम महाजन, साहेबराव सोनवणे,माजी सभापती जिजाब राव सोनवणे, नथा पाटील,सहा गटविकास अधिकारी वळवी,उपअभियंता संजय बागुल,गटशिक्षणाधिकारी एफ के गायकवाड,कार्यलय अधीक्षक विजयसिंह गिरासे, आर के गिरासे,योगेश गिरासे, ठेकेदार यशवंत पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते\nयावेळी बोलताना ना.रावल म्हणले की,शिंदखेडा तालुक्याला पूर्वी कायमस्वरूपी दुष्काळी असा कलंक लागला होता की सतत दुष्काळ पडल्याने कितीही विहिरी खोदल्या बोअरवेल केल्या तरी देखील पाणी लागत नव्हते,पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार,आणि इतर माध्यमातून बंधारे,नाला खोलीकरण अशी विविध कामे केली होती याशिवाय बुराई नदीवर माथा ते पायथा बंधारे बांधून ठेवले होतें आज जोरदार असा पाऊस पडल्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी प्रकल्प,अमरावती प्रकल्प,तापी वरील बॅरेज असे चहुबाजूंनी पाणीच पाणी असलायने आपला सिचन सह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून पुढील काळात सुलवाडे जामफळ,आणि प्रकाशा बुराई उपसा योजनेचे काम देखील सुरू असून येत्या 2 ते 3 वर्षात शिंदखेडा मतदारसंघात दुष्काळ हा शब्द देखील निघणार नाही एवढी कामे करून देखील पाऊस नसल्याने आम्हाला चिंता वाटत होती परंतु आमच्या कुलदेवता असलेल्या आशापुरी आणि पेडकाई मातेच्या मंदिराला देखील आम्ही निधी देऊन चांगल्या पावसासाठी साकडे घातले होते अखेर वरुण राजाने देखील कृपा करून आमच्या तालुक्यातील सर्वच प्रकल्प आणि बंधारे पूर्ण भरल्यामुळे विरोधकांना धडकी भरली असून विकासाच्या मुद्यावर कोणताही मुद्दा आता त्याच्याकडे नाही म्हणून ते जातीय विष पेरून तालुक्याचे वातावरण खराब करतील त्याना तिथेच धडा शिकवावा असे आवाहन करत पुढच्या पिढीला आता दुष्काळ हा शब्द देखील माहिती पडू देणार नाही असे प्रतिपादन केले.\nPrevious articleइमानदारी अजुन जिवंत आहे\nNext articleराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कोळी यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nइमानदारी अजुन जिवंत आहे\nनंदुरबार विधानसभा मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\nपिंजरा पद्धत मासेमारीचा उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरेल-डॉ.अफरोज अहमद\nपरवाना नसलेले कपाशीचे बियाणे जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/should-you-continue-friendship-with-your-ex-in-marathi/articleshow/78102340.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T00:13:46Z", "digest": "sha1:PAULUTOEWWWVZBTKAEGGWX2J6IMJ7X6K", "length": 20425, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " जर असेल तर मैत्रीचे नियम काय असावेत\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nEX सोबत मैत्री ठेवणं आहे का योग्य जर असेल तर मैत्रीचे नियम काय असावेत\nप्रेमाचं नातं हे थेट भावनांशी जोडलेलं असतं त्यामुळे नातं तुटल्यानंतरही भावना सोडून देणं किंवा त्या व्यक्तीला विसरुन जाणं तितकं शक्य नसतं. अशावेळी काही लोक आपल्या एक्ससोबत मैत्री ठेवण्याचा व त्या मार्गाने जोडून राहण्याचा प्रयत्न करतात. पण अशावेळी कोणती काळजी घेणं किंवा नियम पाळणं गरजेचं असतं हे जाणून घेऊया.\nमाणसाला आयुष्यात एकदा तरी खरे प्रेम होतेच. ते प्रेम आयुष्यभर टिकवण्याची सर्वांची इच्छा असते. पण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत अस�� होतेच असे नाही. अनेकदा प्रेमाचा हा प्रवास काही कारणांमुळे मध्येच संपतो आणि आपण ज्या व्यक्तीवर मनापासून खरं प्रेम केलं ती व्यक्ती आपली EX (एक्स) बनते. ब्रेकअप झाल्या नंतरही अनेक जण मित्र म्हणून राहण्याचे ठरवतात. कारण त्यांच्या मते जरी नाते बिघडले असले तरी मैत्री चांगली राहू शकते.\nपण मंडळी तुमच्या सुद्धा मनात हा विचार येतच असेलच की खरंच असं एक्स सोबत मैत्री राखणे कितपत चांगलं आहे आज या लेखामधून आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करुया आणि जाणून घेऊया की नाते तुटल्यावर सुद्धा एक्स सोबत मैत्री ठेवावी की नाही\nही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा\nतुम्ही एक्स सोबत मैत्री राखण्यासाठी तयार झाला असलात तर एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा. हवं असल्यास रोज उठल्यावर आरशासमोर उभे राहून स्वत:ला बजावा की ती किंवा तो आता फक्त एक्स आहे. अनेकदा असे होते की आपण आपले पहिले प्रेम विसरू शकत नाही. जर तुम्हाला ते कधीच विसरणे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या एक्स सोबत मैत्री न ठेवलेलीच बरी कारण जेव्हा जेव्हा ती किंवा तो तुमच्या समोर असेल तेव्हा एका मित्राच्या भूमिकेत तुम्ही स्वत:ला किती वेळ ठेवू शकाल याची शाश्वती नाही.\n(वाचा :- या ३ वाक्यांची जादू करुन 'हा' हॉलीवूड अभिनता स्त्रियांना ओढायचा प्रेमाच्या जाळ्यात काय होती ती ३ वाक्य काय होती ती ३ वाक्य\nऑन आणि ऑफ रिलेशनशिप\nऑन आणि ऑफ रिलेशनशिपचा अर्थ हा आहे की अनेक जण ब्रेकअप करतात. मग काही दिवस मित्र म्हणून राहतात मग पुन्हा रिलेशनशिप मध्ये येतात आणि आणि मग पुन्हा कोणत्या न कोणत्या कारणावरून त्यांच्यात ब्रेकअप होतं आणि मग पुन्हा मित्र बनतात. मग परत कधीतरी रिलेशनशिप मध्ये येण्यासाठी त्यांचं मन उड्या घेतं. सहसा असा प्रकार होत असेल तर एकदाचाच सोक्षमोक्ष लावून कायमचे दूर जाणे उत्तम कारण ऑन आणि ऑफ रिलेशनशिपमुळे एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होऊ शकतो आणि मैत्री करावी इतकाही रस दोघांना उरणार नाही. त्यामुळे पुन्हा प्रेमात पडणार नसाल तर एक्स सोबत मैत्री ठेवण्यास हरकत नाही.\n(वाचा :- बॉलीवूडमधील ‘ही’ सावत्रं भाऊ-बहिण जी दाखवून देतात नाती रक्ताने नाही तर प्रेमाने घट्ट बनतात\nएक्स सोबत मैत्रीचे नाते सुरु ठेवलेत तर तिच्या वा त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून शक्य तितके दूर राहा. त्यात अजिबात ढवळाढवळ करू नका. कारण ते तुमच्या एक्सला सुद्धा आवडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या वा त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा तुमच्या मनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तिला व त्याला नवीन जोडीदार मिळाल्यास तुम्ही इमोशनल सुद्धा होऊ शकता. त्यामुळे तिच्या व त्याच्या वैयक्तिक आयुष्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि तुम्ही आपले जीवन जागा. असे जमणार असेल तरच एक्स सोबत मैत्री ठेवा.\n(वाचा :- कुटुंबीयांनी प्रेमविवाहास विरोध केला तर नाराज नका होऊ, ट्राय करा 'या' टिप्स\nनवीन जोडीदाराला आवडत नसेल तर\nजर तुमचा एक्स किंवा तुमची एक्स नवीन रिलेशनशिप मध्ये गेली असेल आणि तिच्या वा त्याच्या नवीन जोडीदाराला तुम्ही तिच्या वा त्याच्या आयुष्यात असणे पसंत नसले तर अशावेळी तुम्ही मैत्री सुरु न ठेवणे उत्तम कारण यामुळे तुमच्या एक्सच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्याचा दोष तुम्हालाच लावला जाऊ शकतो. त्यामुळे असे आढळल्यास स्वत:च दूर जाण्यात भले आहे. जर समोरून तुम्हाला त्याच्या वा तिच्या जोडीदाराने सांगितले तरी त्याचा चुकीचा अर्थ न घेता समजुतदारपणे मैत्रीच्या नात्यामधूनही दूर व्हावे.\n(वाचा :- चिडलेल्या मातोश्रींकडून ऐकीवात येणारे काही मजेशीर डायलॉग, तुम्हीही अनुभवलं असेलच\nजर तुम्ही घरी तुमच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले असेल आणि काही कारणामुळे ब्रेकअप झाले तर अशावेळी आपल्या एक्सशी मैत्री न ठेवणे चांगले. कारण तुमच्या घरचे त्याला वा तिला याबाबत विचारणा करू शकता किंवा तुम्ही नाते तुटण्याचे वेगळे कारण सांगितलेले असेल आणि बोलता बोलता त्याने वा तिने खरे कारण कोणापुढे कबूल केले तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. त्यामुळे घरच्यांपासून एक्सला दूर ठेवण्याचा पर्यायाच अशावेळी उत्तम आहे. जर तुमची मैत्री सुरु राहिली तर भेटीगाठी होत राहतील आणि त्याचे कधी कधी विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात.\n(वाचा :- लग्नाचा विषय निघताच का होतं ब्रेकअप जाणून घ्या करिश्मा तन्ना व पर्ल पुरीच्या नात्यावरून जाणून घ्या करिश्मा तन्ना व पर्ल पुरीच्या नात्यावरून\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nम��हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड,...\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर ...\nनवऱ्याने दिलेल्या धोक्याचा बदला घ्यायला पूनम ढिल्लनने व...\nसोहा अली खानसोबत भांडणं झाल्यावर कुणाल खेमूची असते 'ही'...\nया ३ वाक्यांची जादू करुन 'हा' हॉलीवूड अभिनता स्त्रियांना ओढायचा प्रेमाच्या जाळ्यात काय होती ती ३ वाक्य काय होती ती ३ वाक्य\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mla/", "date_download": "2020-10-01T01:41:36Z", "digest": "sha1:VBE3R4NJWNYADDNIKY57NEMBCI3RX3I7", "length": 11820, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "TRUPTI PRAKASH SAWANT | तृप्ती प्रकाश सावंत | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nसुरेश उर्फ ​​बलुभाऊ नारायण धनोरकर\nजाधव (पाटील) मकरंद लक्ष्मणराव\nप्रकाश (बाळा) वसंत सावंत\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/malaika-arora-told-the-secret-of-her-fitness-find-out-what-is-special-about-her-diet/", "date_download": "2020-10-01T02:22:40Z", "digest": "sha1:7SJBZ2Y2ILFAOGJ6I7ZZ5SBU2PZZ4T7W", "length": 20393, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मलायका अरोराने सांगितले तिच्या फिटनेसचे रहस्य, तिच्या आहारात काय खास आहे जाणून घ्या - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nमलायका अरोराने सांगितले तिच्या फिटनेसचे रहस्य, तिच्या आहारात काय खास आहे जाणून घ्या\nमलायका अरोरा (Malaika Arora) अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. तसे, अभिनेत्रींच्या फिटनेसबद्दल बरीच चर्चा आहे, ल���कांना त्यांचा आहार जाणून घ्यायचा आहे. मलायका अरोरा वाढत्या वयातही तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे.\nमलायकाने तिच्या फिटनेसचे रहस्य उघड केले आहे. मलायकाने काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने सांगितले की गेल्या एका वर्षात ती शाकाहारी आहार घेते (दुधाचे पदार्थ वापरत नाही). मलायका म्हणाली, ‘वाढती वय फक्त एक नंबर आहे. वय थांबवता येत नाही, परंतु वाढत्या वयानुसार आहार बदलता येतो. शाकाहारी असण्याव्यतिरिक्त मी माझ्या शरीरात विटामिन्सच्या कमतरतेचीही काळजी घेते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी घरी बनविलेले जेवण खाते. तूप माझे आवडते आहे. माझे भोजन तूप, ऑलिव्ह ऑईल किंवा नारळ तेलात बनविलेले असतात. जर घराबाहेर किंवा परदेशात असेल तर मला स्थानिक (लोकल) अन्न अधिक चांगले खायला आवडेल. मी खाण्याबद्दल काहीच टेन्शन घेत नाही. स्थानिक (लोकल) शाकाहारी जेवणात जे आहे ते मी खाते. हे मी म्हणते आहे, स्थानिक (लोकल) खा, त्याचा प्रचार करा.\nयाशिवाय काही दिवसांपूर्वी मलायका अरोरानेही तिच्या सौंदर्याचा रहस्य चाहत्यांशी शेअर केला होता. इंस्टाग्रामवर घरी बॉडी स्क्रब कसा बनवता येईल याबद्दल एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. मलायकाने घरी सहजपणे स्क्रब बनवण्याची व कमी वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी मलायकाने कॉफी पावडर, ब्राउन शुगर आणि तेल वापरले. सांगण्यात येते की मलायका अरोरा खान सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव आहे. यावर ती सतत लोकांना टिप्स देत असते. मलायकाच्या चाहत्यांना याचा फायदा होतच आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराजकीय वैर बाजूला ठेवत रोहित पवार- सुजय विखे एकत्र येणार\nNext articleराष्ट्रवादीचे दिग्गज आमदार मकरंद पाटील कोरोना बाधित\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट ��ृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/cong", "date_download": "2020-10-01T02:48:06Z", "digest": "sha1:6TRVOZWEAYFDN56PX7BYCTTJZ3RDNNQZ", "length": 6255, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमजुरांना मदत करणाऱ्यांना यूपी सरकार तुरुंगात टाकतंय: प्रियांका गांधी\nयूपीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पोलिसांनी केली उचल बांगडी\nयूपीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पोलिसांनी केली उचल बांगडी\nना पॅकेज, ना धोरण; लॉकडाउनच्या पद्धतीवर सोनिया गांधीची मोदी सरकारवर टीका\nभाजप द्वेषाचा विषाणू पसरवतोय: सोनिया गांधींची टीका\n'वन मॅन शो, टू मेन आर्मी'चा खेळ खल्लास: शत्रुघ्न सिन्हा\nआयडिया ऑफ इंडियाबद्दल मला सांगू नकाः अमित शहा\nस्मृती इराणींना आमदारांची कथित अपमानास्पद वागणूक\nदोन समन्वय समितीच्या माध्यमातून सरकार काम करणार : जयंत पाटील\nफडणवीसांच्या खोट्या घोषणा उद्धव सरकारच्या निशाण्यावर\nशेतकऱ्यांसाठी दोन दिवसात मोठा निर्णय घेणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा\nबाळासाहेबांचा आदर्श शिवसेनेकडून पायदळी: भाजप\nबाळासाहेबांचा आदर्श शिवसेनेकडून पायदळी: भाजप\nमुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती: शरद पवार\nपवार-सोनिया भेट उद्या; सत्ताकोंडी फुटणार\n‘...तर शिवसेनेबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू’\nमहाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेनाच; एक्झिट पोलचा कौल\nमहाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेनाच; एक्झिट पोलचा कौल\nअमित शहा यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका\nनिवडणूक तिकिट ५ कोटींना; काँग्रेस नेत्याचा आरोप\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसची छाननी समिती जाहीर\nछोटे कुटुंब असणं ही देखील देशभक्तीच: नरेंद्र मोदी\nगोवा: काँग्रेसच्या तीन बंडखोरांनी घेतली मंत्रिपदाची शपथ\n'त्या' १४ आमदारांना पुणे परिसरात हलवले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/srikanth-in-the-solar-paralympic-round/articleshow/72282401.cms", "date_download": "2020-10-01T00:12:56Z", "digest": "sha1:7K5KGVNC2YSA5E625ZQZPQDENBNDJ6EY", "length": 13403, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबॅडमिंटन स्पर्धावृत्तसंस्था, लखनौभारताच्या किदाम्बी श्रीकांत, सौरभ वर्मा यांनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर ...\nभारताच्या किदाम्बी श्रीकांत, सौरभ वर्मा यांनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.\nपुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तिसऱ्या मानांकित श्रीकांतने परुपल्ली कश्यपचे आव्हान १८-२१, २२-२०, २१-१६ असे परतवून लावले. ही लढत एक तास अन् सात मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत श्रीकांत १२व्या, तर कश्यप २३व्या स्थानावर आहे. यापूर्वी हे दोघे तीन वेळा आमनेसामने आले होते. यात कश्यपने दोन वेळा श्रीकांतला पराभूत केले होते. आता २०१६नंतर हे दोघे प्रथमच आमनेसामने येत होते. कश्यपने पहिल्या गेममध्ये १८-१८ अशा बरोबरीनंतर सलग तीन गुण घेत बाजी मारली. दुसऱ्या गेममध्येही १८-१८ अशी बरोबरी झाली होती. यात सलग दोन गुण घेत श्रीकांतने गेम पॉइंट मिळवला होता. मात्र, पुढील दोन्ही गुण घेत कश्यपने बरोबरी साधली. पण पुढील दोन्ही गुण घेत श्रीकांतने दुसरी गेम जिंकून आव्हान राखले. निर्णायक गेममध्ये मात्र कश्यपचा निभाव लागला नाही. श्रीकांतची आता उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित सन वान होविरुद्ध लढत होईल. सनने भारताच्या लक्ष्य सेनवर २१-१४, २१-१७ असा सहज विजय मिळवला.\nआठव्या मानांकित तैपेईच्या वांग त्झू वेईने एच. एस. प्रणॉयचे आव्हान १४-२१, २१-१०, २१-१४ असे परतवून लावले. यानंतर सौरभ वर्माने पात्रता फेरीतून आलेल्या आलप मिश्रावर २१-११, २१-१८ असा सहज विजय मिळवला. सौरभची आता पुढील फेरीत थायलंडच्या कुणलावूत वितिदसर्नशी लढत होईल. कुणलावूतने दुसऱ्या फेरीत बी. साईप्रणीतवर २१-११, २१-१७ अशी मात केली, तर चीनच्या झ्हाओ जुन पेंगने अजय जयरामचे आव्हान २१-१८, १४-२१, ३०-२८ असे परतवून लावले. कोरियाच्या हेओ क्वांग हीने सिरिल वर्माचा २१-९, २४-२२ असा पराभव केला.\nमहिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या श्रुती मुंदडा आणि रितूपर्णा दास आमनेसामने येणार आहेत. या दोघींनी पात्रता फेरीतून मुख्य फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीत श्रुतीने बेल्जियमच्या लिअॅन टॅनवर २१-१८, २१-१४ अशी मात केली,तर रितूपर्णाने तन्वी लाडवर २१-१६, २१-१३ असा विजय मिळवला. कोरियाच्या किम ह्यो मिनने अश्मिता छालिहाचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nएन.सिक्की रेड्डीला करोना; पी व्ही सिंधुला देखील संसर्गा...\nशिवमची आगेकूच महत्तवाचा लेख\nहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रप�� निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/land-dispute/", "date_download": "2020-10-01T01:50:30Z", "digest": "sha1:7BJUF5SN5G3DIVV3C3C46VEZ7A7Y3YZ7", "length": 7915, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "land dispute Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade News: जमिनीच्या वादातून सुनेला जिवे मारण्याची धमकी, चुलत सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल\nएमपीसी न्यूज - वडिलोपार्जित जमिनीवरून असलेल्या वादातून चुलत सासऱ्याने फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सुनेच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मधुरा कुशल…\nMaval : जागेच्या वादातून किराणा व्यापाऱ्याचा कोयत्याने वार करून खून\nएमपीसी न्यूज - जागेच्या वादातून दोघांनी मिळून किराणा मालाच्या व्यापाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना आज (बुधवारी, दि. 22) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कान्हे फाटा, मावळ येथे घडली. गेवरचंद कान्हाराम…\nChikhali : जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयत्याने वार\nएमपीसी न्यूज - गावाकडील जमिनीच्या वादातून पती पत्नीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि.19) रात्री मोरेवस्ती, चिखली येथे घडली. तुषार कल्याण शिंदे (वय 30 रा. विवेकानंद सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल…\nChakan : कुरुळी येथे भावकीतील जमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण, महिला बेशुद्ध\nएमपीसी न्यूज - जमिनीच्या कारणावरून भावकीतील दोन गटांमध्ये वाद झाला. यात तीन जणांनी मिळून पती पत्नीस मारहाण केली. भांडणात एक महिला बेशुद्ध झाली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी कुरूळीमधील गायकवाड वस्ती येथे घडली. शोभा पांडुरंग…\nTalegaon : जमिनीच्या वादातून सालकरी महिला कामगाराचा विनयभंग\nएमपीसी न्यूज - सालाने काम करणाऱ्या महिलेच्या जमीन मालकासोबत एकाचा जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. या वादातून एकाने सालाने काम करणाऱ्या एका महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच कामगार महिलेच्या पतीलाही शिवीगाळ केली. ही घटना…\nChakan : शेतीच्या वादातून एकावर कोयत्याने वार\nएमपीसी न्यूज - शेतीच्या जुन्या वादावरून एकावर कोयत्याने वार केले. तसेच शिवीगाळ करत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली. दत्तात्रय तुळशीराम येळवंडे (रा.…\nChakan : जमिनीच्या वादातून बाप-लेकाला मारहाण\nएमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून एकाने बाप-लेकाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी बाराच्या सुमारास खेड तालुक्यातील शेलू गावात घडली. समीर बबन ठोंबरे (वय 20, रा. शेलू गाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-narendra-modi-fit-india-movement-340819", "date_download": "2020-10-01T01:07:31Z", "digest": "sha1:F3MYM2PJAHVTKUUDZCRRBNGWGKXMVIM2", "length": 15974, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "आता तुम्ही कुठेही, कधीही ध���वू शकता, पंतप्रधान मोदींनी सुरू केली ही चळवळ | eSakal", "raw_content": "\nआता तुम्ही कुठेही, कधीही धावू शकता, पंतप्रधान मोदींनी सुरू केली ही चळवळ\nव्यायामाकरीता धावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. नियमीत व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वाना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.\nअकोला : कदाचित तुम्हाला घरात बसून-बसून कंटाळा आला असेल. आता तुम्ही कुठेही, कधीही धावू/चालू शकता. पंतप्रधान यांच्याहस्ते 29 ऑगस्ट रोजी फिट इंडिया चळवळीला सुरुवात झाली आहे.\nव्यायामाकरीता धावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. नियमीत व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वाना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nया उपक्रमाअंतर्गत 'तुम्ही कुठेही, कधीही धावू/चालू शकता'. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीशः अनुकूल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे किंवा चालू शकणार आहेत. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे किवा चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रेकिंग अप किंवा जीपीएस घड्याळचा वापर करुन धावलेल्या किंवा चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे.\nफिट इंडिया फ्रीडम रन मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील ऑनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. सर्वांनी गुगल क्रोम फिट इंडियाच्या www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावचे अकाऊंट तयार करून लॉग इन करावे.\nअकाऊंट तयार करतांना नाव, ई-मेल, संपर्क क्रमांक, राज्य, जिल्हा इ. बाबी आवश्यक आहे, लाँग इन केल्यानंतर दिलेली माहितीमध्ये धावलेले किवा चाललेले अंतर, मॅराथॉनची माहिती फोटोसह अपलोड करावी, ही माहिती स्वतंत्रपणे वरील संकेतस्थळावर मोबाईलव्दारे किंवा संगणकाव्दारे अपलोड करावा. सदर अपलोड केली असता यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई मेल किंवा PDF या फॉरमेटव्दारे प्राप्त होणार आहे. फिट इंडिया माहिती अपलोड केल्यानंतर https://forms.gle/zUU7pRmsq6VGeqt49 या लिंकवर माहिती अपलोड करावी.\nअकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, एकविध क्रीडा संघटना, विविध क्लब व इतर सर्वांनी फिट इंडिया फ्रीडम रन या चळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या\nकऱ्हाड (जि. सातारा) : शाळा घेत असलेल्या ऑनलाइन शिक्षणासाठी घरातून मोबाईल मिळू न शकल्याने अभ्यास चुकतोय या तणावाखाली दहावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या...\nखून प्रकरणी तिघांना जन्मठेप\nउस्मानाबाद : चारचाकी वाहन अडवून तलवारीने खून केल्याप्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही....\nदिल धडक धडक के कहे रहा है असे ठेवा हृदय सशक्त\nनागपूर : आज, २९ सप्टेंबर. जागतिक हृदय दिन. आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी याबाबत जाणून घेणार आहोत. २००२ पासून जागतिक हृदय दिन साजरा करण्यास सुरूवात...\nनिवडणुकीत फायदा व्हावा यासाठी ट्रम्प चीनवर ड्रोन हल्ला करतील\nबिजिंग- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा...\n\"फिजिओथेरपी'च्या माध्यमातून ठेवा हृदय निरोगी\nसोलापूर ः रक्तदाब आणि हृदयविकारापासून बचाव करणे आता सर्वांसाठीच महत्वाचे झाले आहे. दररोज व्यायामासाठी 30 ते 60 मिनिटे दिल्यास या तुमचे हृदय निरोगी...\nजागतिक हृदयदिन विशेष : दिल को संभालो... दिल की सुनो \nजीवनातील ताण-तणाव, व्यवसायातील चढ-उतार, मनाची अशांतता या सर्व गोष्टी हृदयविकाराला खतपाणी घालतात. शरीराने जे स्थूल आहेत त्यांना हा धोका जास्त संभवतो....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-akola/city-akola-was-chosen-rajguru-last-phase-independence-revolution-333951", "date_download": "2020-10-01T01:56:14Z", "digest": "sha1:Y5YC63KDG2W63V33EK5NWIDO3BYY3ERE", "length": 19896, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "स्वातंत्र्याच्या लढाईत राजेश्‍वरांच्या पायथ्यांशी घेतला होता ‘राजगुरुंनी’ विसावा | eSakal", "raw_content": "\nस्वातंत्र्याच्या लढाईत राजेश्‍वरांच्या पायथ्यांशी घेतला होता ‘राजगुरुंनी’ विसावा\nस कद्र वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से , अगर में इश्क लिखना भी चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता है , अगर में इश्क लिखना भी चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता है अकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी उभी राहिली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील अकोला हे शहर चर्चेत आले ते त्या क्रांतिवीरांमुळेच.\nअकोला ः इस कद्र वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से , अगर में इश्क लिखना भी चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता है \nअकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी उभी राहिली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील अकोला हे शहर चर्चेत आले ते त्या क्रांतिवीरांमुळेच.\nक्रांतीचा ज्वालामुखी पेटवण्यासाठी राजगुरू यांचे अकोल्यातील वास्तव्य महत्त्वाचे ठरले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतिकारक. त्यांपैकी राजगुरू यांच्या सहवासाचे अनेक क्षण अकोलानगराच्या आठवणीत घट्ट बसले आहेत. राजगुरू यांनी सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याला यमसदनी धाडले. त्यानंतर राजगुरू यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nपोलिस राजगुरू यांच्या मागावर लाहोरपासून होते. मात्र, त्यांना राजगुरू यांचा थांगपत्ता बराच काळ लागला नाही. राजगुरू यांनी त्यांच्या काही काळाच्या वास्तव्यासाठी निवडले होते, अकोला हे सुरक्षित शहर\nअकोल्यात बापू सहस्रबुद्धे यांनी राजगुरू यांना आश्रय दिला. राजगुरू हा तरुण साधा पायजमा, लांब बाह्यांचा सदरा, तपकिरी लालसर रंगाचा कोट, काळी टोपी असा वेश घातलेला सावळ्या रंगाचा राजबिंडा होता. त्यांच्या अंगात कोट असे व त्या कोटाच्या उजव्या बाहेरच्या खिशात कागदात गुंडाळलेले पिस्तूल असे.\nराजगुरू यांनी अकोल्यात पोचल्यावर जेवण वगैरे करून विश्रांती घेतली. ते दुसऱ्या दिवशी भर उन्हात बाहेर पडले. शेतातून रेल्वे लाईनवर गेले व तेथून डाबकी नाल्यापर्यंत जाऊन तेथून रिधोऱ्याला नाल्या-नाल्यांनी गेले व बाळापूरच्या रस्त्याने नबाबपुऱ्यातून घरी आले. राजगुरू यांचा तसा कार्यक्रम पहिले दोन दिवस सुरू होता.\nराजगुरू अकोल्याबाहेर फार गेले नाहीत. ते संशय येऊ नये म्हणून आलटून-पालटून वेगवेगळ्या घरी राहत होते. ते फडके यांच्या घरातून साठे यांच्या घरी गेले. साठे यांचे घर राजेश्वर मंदिराच्या बाहेर पडल्यावर उजव्या हाताला होते राजगुरूंचा मुक्काम साठे यांच्या माडीवर होता.\nबापूजी देशमुख वाचनालयात दिला वाचनासाठी वेळ\nदोन दिवसांनी, ते समोरील घाटे यांच्या माडीवर राहण्यास गेले. घाटे हे तर चक्क अमरावतीला डी.एस.पी. होते, त्यांचे अकोल्यातील घर एकदमच सुरक्षित होते. गंमत म्हणजे त्या घरासमोरच पोलिस चौकी होती. राजगुरू स्वतःच्या हाताने माडीवर स्टोववर स्वयंपाक करत असत. कोणी प्रचारक आल्यास त्यालाही जेवू घालत. ते दुपारी बारा वाजता बाहेर पडत. ते सायकलवरून अथवा पायी फिरण्यास निघत; अकोल्यातील जुन्या शहराच्या सगळ्या गल्लीबोळांतून, ताजनापेठ-माळीपुरा या भागांतून फिरून दुपारी चारच्या सुमारास परत येत. राजगुरू रोज सकाळी बाबुजी देशमुख वाचनालयात जात व वर्तमानपत्रे वाचून काढत.\nलाहोर आणि पंजाब पोलिस होते मागावर\nराजगुरू यांचे वास्तव्य अकोल्यात बरेच दिवस होते. सारे पोलिस खाते त्यांना शोधत होते. पंजाबचे काही पोलिस महाराष्ट्रातील शहर न् शहर उलथेपालथे घालत असताना अकोल्यात आले. पण राजगुरू हे खुशाल रिव्हॉल्वर खिशात घालून फिरत होते. ते बोलत फार कमी असत. घुटे नावाचा एक प्रचारक राजगुरू यांच्या सोबत राहत असे. त्यावेळी अकोल्यात सात-आठ लोकांशिवाय कोणालाही राजगुरू यांची ओळख नव्हती.\nराजगुरुंनी निवडला राजेश्‍वर मंदिर परिसर\nकधी कधी, राजगुरू राजेश्वर मंदिरात बसून राहत. आबासाहेब कुळकर्णी, शिवनामे, आचार्य व बापू सहस्त्रबुद्���े यांनी राजगुरू यांना सेंड ऑफ पार्टी केली. तो दिवस 22 सप्टेंबर, रविवार. त्यांनी पेढे आणले होते. त्यांनी बापू सहस्रबुद्धे यांच्या नावाने सुखरूप पोचल्याचे पत्र टाकले व त्यांना दुसऱ्याच दिवशी अटक झाली राजगुरू यांच्या अकोल्यातील वास्तव्याने अनेकांना राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळाली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअंडी व चिकन व्यवसायाला ‘अच्छे दिन’, शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय फुलू लागला\nनांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेले गैरसमज आणि पसलेल्या अफवामुळे कुकुट पालन व्यवसाय कोलमडला असताना अनेक व्यवसायिक...\n विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी\nचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व व्यवहार बंद होते. मात्र, त्या काळातही महावितरणने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा...\nअकोला: धोक्याची घंटा कायम; मृत्यूदर राज्यात चौथ्या स्थानी\nअकोला ः कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोग्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूदर...\nकोविड केंद्रात नको, घरीच जाऊ द्या, ७६ रूग्णांची गृहविलगीकरणाला पसंती\nकारंजा -लाड (जि.वाशीम) ः कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या परंतु कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या तसेच फारसा त्रास नसलेल्या रूग्णांसाठी...\nसोपान शिंदे यांनी तुती लागवडीतून केला शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत\nनांदेड : निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेतीचा व्यवसाय परवडत नाही. असे असलेतरी, अनेक शेतकरी त्यातूनही मार्ग काढून अर्थकारणाला बळकटी देण्याचा...\nमुख्यमंत्री महोदय, आपल्या शब्दाला की जागणार\nअकोला : अकोला जिल्‍ह्यासह विदर्भातील अनेक भागात अतिवृष्टी आणि सातत्याने पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mns-mla-raju-patil-met-ncp-leader-and-maharashtra-deputy-cm-ajit-pawar-256620", "date_download": "2020-10-01T00:40:29Z", "digest": "sha1:Z5F7ITQTVVXGRJF7LWBCFWV43RLNTN5P", "length": 17460, "nlines": 303, "source_domain": "www.esakal.com", "title": "मनसेचे एकमेव आमदार अजित पवारांच्या भेटीला... | eSakal", "raw_content": "\nमनसेचे एकमेव आमदार अजित पवारांच्या भेटीला...\nमुंबई - महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आठवतेय का महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आठवत नसेल असा कुणीही कदाचितच असेल. बरं यामध्ये राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला स्टॅन्ड आठवतोय का महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आठवत नसेल असा कुणीही कदाचितच असेल. बरं यामध्ये राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला स्टॅन्ड आठवतोय का मला विरोधी बाकावर बसावा, असा जोगवा मागत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला साद घातली होती. अशात निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका आमदाराला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. हे आमदार आहेत राजू पाटील.\nमुंबई - महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आठवतेय का महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आठवत नसेल असा कुणीही कदाचितच असेल. बरं यामध्ये राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला स्टॅन्ड आठवतोय का महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आठवत नसेल असा कुणीही कदाचितच असेल. बरं यामध्ये राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला स्टॅन्ड आठवतोय का मला विरोधी बाकावर बसावा, असा जोगवा मागत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला साद घातली होती. अशात निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका आमदाराला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. हे आमदार आहेत राजू पाटील. कल्याण विधानसभा मतदारसंघातून राजू पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. याच एकमेव मनसे आमदारानी आता थेट राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.\nमोठी बातमी - आता शिवभोजन थाळी येणार थेट तुमच्या दारी..\nभाजप आणि मनसेची युती होणार अशा चर्चा आहेत. अशात राजू पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात, राजकीय वर्तुळात देखील अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय.\nकल्याण डोंबिवली विधानसभा मतदार संघातून राजू हे निवडून आलेत. दरम्यान, याचबाबत आमदार राजू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलीये. काही दिवसातच महाराष्ट्राचं बजेट सादर केलं जाणार आहे. दरम्यान २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची मागणी राजू पाटील यांनी केलीये आणि यासाठी महाराष्ट्रातील बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.\n\"उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची आज भेट घेतली. यामध्ये २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील येणाऱ्या दिवा शीळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी आणि २७ गावांकरीता येत्या अर्थसंकल्पात विशेष निधी ची तरतूद करण्यात यावी\", अशी मागणी राजू पाटलांनी केली आहे.\nमोठी बातमी - अरुंद पायऱ्या, निसरडी वाट आणि धडकी भरवणारी दरी, अडीच वर्षांच्या तिने सर केला कलावंतीण\nउपमुख्यमंत्री मा.श्री.अजित पवार साहेब यांची आज भेट घेतली.\n१) २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी.\n२) कल्याण ग्रामीण मतदारसंघातील येणाऱ्या दिवा शीळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी.\n३) २७ गावांकरीता येत्या अर्थसंकल्पात विशेष निधी ची तरतूद करण्यात यावी. pic.twitter.com/cGfcUBGvFh\nराजू पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार आहेत. हे तेच आमदार आहेत जे निवडून आल्यावर राज ठाकरे यांनी त्यांना स्वतःच्या खर्चित बसायला सांगितलं होते, जे राजू यांनी टाळलं. शेवटपर्यंत मनसेमध्येच राहणार असं वक्तव्य देखील राजू यांनी यापूर्वीच केलंय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुस्ती सुटली तरी गड्याची तांबड्या मातीशी नाळ कायम ; सोशल मीडियाद्वारे करतोय कुस्तीचा प्रचार\nकोल्हापूर - पैलवानकीचे स्वप्न उराशी घेऊन अनेक जण तांबडी माती अंगाशी लावतात, मैदाने रंगू लागतात. पण, अनेकांना ही रंगत सुरू होताच गरिबीमुळे रामराम...\nमहाडमधील भीषण घटना, दोन चिमुरड्यांचा बंद कारमध्ये गुदमरून मृत्यू\nमहाड, ता. 30 : मुंबई - गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एका बंद कारमध्ये दोन लहानग्या सख्ख्या भावांचा बुधवारी सायंकाळी गुदमरून मृत्यू झाला...\nसोलापूर शहरातील गैबी पीर दर्गापरिसरात घाणीचे साम्राज्य\nसोलापूर : होटगी रोड येथील गैबी पीर दर्गापरिसरात ओंकार अपार्टमेंट व अन्य इमारतींना लागून असलेल्या मोकळ्��ा जागेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे....\nआंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन\nनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीने पावन झालेल्या \"दीक्षाभूमी'भूमीवरून पाच दशकांपासून निळ्या टोपीतील समता सैनिक दलाचे माजी...\n'वेतन द्या, अन्यथा 9 आक्‍टोबरपासून आंदोलन'\nकोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार प्रलंबीत आहे. तो येत्या 7 आक्‍टोबर पर्यंत द्यावा, अन्यथा येत्या 9 आक्‍टोबरपासून एसटी...\nनांदेडमधील उड्डाणपुलाचे काम ‘एमएसआरडीसी’च्या बजेटमधून होणार\nनांदेड - नांदेड शहरातील ‘एमएसआरडीसी’मार्फत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाबाबत मंत्रालयात आढावा घेण्यात आला. नांदेड शहरातील उड्डाणपुलाचे काम ‘...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sts-statewide-service-which-earns-about-rs-22-lakh-day-net-passenger-income-still-not-smooth", "date_download": "2020-10-01T01:14:24Z", "digest": "sha1:D5IXMOTSRP34M4WKL4W3HIVCPENBHEXO", "length": 15830, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "एसटी कोरोनाच्या फटक्यातून सावरेना; रोज केवळ दिड कोटींचे उत्पन्न | eSakal", "raw_content": "\nएसटी कोरोनाच्या फटक्यातून सावरेना; रोज केवळ दिड कोटींचे उत्पन्न\nनिव्वळ प्रवासी उत्पन्नातून रोज जवळपास 22 लाख रूपये मिळवणारी एसटीची राज्यभरातील सेवा अजूनही सुरळीत झाली नाही. 20 ऑस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली.\nमुंबई : निव्वळ प्रवासी उत्पन्नातून रोज जवळपास 22 लाख रूपये मिळवणारी एसटीची राज्यभरातील सेवा अजूनही सुरळीत झाली नाही. 20 ऑस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. मात्र, ऐरवी रोज 66 लाख प्रवाशांना सेवा देणारी एसटी सध्या फक्त 3.8 लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. त्यामूळे एसटीला रोज 21 कोटींचा फटका बसत आहे.\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय\nमहामंडळाच्या 31 विभागांमध्ये एकूण 18 हजार 500 बस एसटीच्या ��ाफ्यात आहे. कोरोनापुर्वी एसटीचे रोजचे 22 कोटींचे उत्पन्न होते. मात्र, मार्च महिन्यात लाॅकडाऊनमुळे मुंबई उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील एसटीची सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली होती. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाल्याने, मार्च महिन्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन सुद्धा देता आले नाही. तर, एसटीचे अनेक प्रकल्प ठप्प पडले. त्यामूळे कोरोना काळातील 153 दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये सुमारे 3366 कोटींचे एसटीचे नुकसान झाले असल्याने भविष्यातही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे.\nमेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम\nखिळखिळी एसटी आता नादुरूस्त\nआधीच एसटीच्या ताफ्यातील बस खिळखिळ्या आणि गळक्या आहे. त्यातच आता, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद असल्याने प्रंचड खिळखिळी असलेल्या बस नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन रस्त्यांवरच एसटीचे ब्रेकडाऊन होत असल्याने, पावसातच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे.\nड्रग्सशी संबंध आढळल्याने रिया चक्रवर्तीच्या भावाची उद्या चौकशी; सॅम्युअल मिरांडालाही नोटीस पाठवण्याची शक्यता\nवर्ष संचित तोटा वार्षिक तोटा\nएसटीची वाहतुक (20 ते 29 आॅगस्ट)\nविभाग चालवलेल्या बस फेऱ्या प्रवाशी संख्या\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोहाऱ्यातून 30 हजार घेऊन दोन मुले सोलापूरमार्गे पुण्याला जात होते पळून पण...\nसोलापूर : वहिनी गाणगापूरला निघणार होती, त्यामुळे सोलापूर एसटी स्टॅण्डवरून कर्नाटकला जाणारी एसटी कधी जाते, याची माहिती घेण्यासाठी बालकल्याण समितीच्या...\n'वेतन द्या, अन्यथा 9 आक्‍टोबरपासून आंदोलन'\nकोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार प्रलंबीत आहे. तो येत्या 7 आक्‍टोबर पर्यंत द्यावा, अन्यथा येत्या 9 आक्‍टोबरपासून एसटी...\n, सोशल मीडियावर ‘कपल चॅलेंज’सह अनेक चॅलेंजचा धुमधडाका\nनांदुरा (जि.बुलडाणा) : वेगवेगळ्या चॅलेंजच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपले व्यक्तिगत फोटो टाकण्याचा ट्रेंड सध्या जोमात सुरू आहे. मात्र, अशा...\nभेसळीच्या संशयावरून तासगावात औषध कंपनीवर छापा\nसांगली : तासगाव येथील सुकमणी मल्टीकेअर प्रायव्हेट लिमिटे��� या शक्तीवर्धक औषध कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाचे छापा टाकला. भेसळीचा संशय असल्याने संजीवनी...\nसांगलीत एसटीचे \"नो मास्क-नो सवारी'; काटेकोरपणे अंमलबजावणी होणार\nसांगली : जिल्हा पोलिस दलातील वाहतूक नियंत्रण शाखा आणि एसटी महामंडळ यांच्यावतीने आज \"माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत आज \"नो मास्क-नो सवारी' या...\nतुतारी एक्स्प्रेसला कमी पण लांब पल्ल्याच्या गाड्यांना क्षमतेपेक्षा जास्त प्रतिसाद\nरत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष गाड्या सोडल्या आहेत; मात्र कोविडचा परिणाम या गाड्यांवर दिसत आहे. गेल्या पाच दिवसात तुतारी एक्‍स्प्रेसमधून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/123642-semalt-site-care-wordpress-plugin", "date_download": "2020-10-01T00:07:09Z", "digest": "sha1:RYOD62HTSWF4UYYXEVL6OTHDNTUA2G7S", "length": 8716, "nlines": 28, "source_domain": "cuiler.com", "title": "Semalt: साइट देखभाल वर्डप्रेस प्लगइन", "raw_content": "\nSemalt: साइट देखभाल वर्डप्रेस प्लगइन\nवर्डप्रेस प्लगइन मार्केट मध्ये प्रारंभ करणे विकसकांसाठी सर्वात कठीण आव्हानेंपैकी एक आहे. प्रवेश बिंदू ओळखणे खुपच खडतर आहे, परंतु आपण काही सोपे टिपा सह स्पर्धेपासून स्वतःला दूर ठेवू शकता. आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या साइटसाठी कोणत्या प्लगइनची रूढी आणि फायदेशीर आहे याची एक समज विकसित आहे. एक उत्कृष्ट प्लगइन वापरकर्ते आणि विकासकांना आपण दररोज आपली साइट व्यवस्थापित करीत आहात आणि साइटचे एकूण कार्यप्रदर्शन सुधारण्यात मदत करतो.\nआपण कोणत्या वर्डप्रेस प्लगइन्ससह जाण्यास गोंधळलेले असल्यास, येथे Semaltट मधील एका शीर्ष तज्ज्ञ, रॉस बार्बर, साइटवर देखरेखीसाठी सहा आवश्यक प्लगइनची एक रोमांचक सूची आहे.\nएक वेबमास्टर किंवा ब्लॉगर म्हणून, आपल्याला माहित आहे की स्पॅम टिप्पण्यांची संख्या इंटरनेटवर वाढत आहे आणि स्पॅम टिप्पण्यांपासून मुक्त होण्याचा योग्य मार्ग नाही. कृतज्ञतापूर्वक, आमच्याकडे एंटिसपाम मधमाशी प्लगइन आहे, जे मन-शिट्टी आणि थकबाकी आहे. हे विनामूल्य प्लगइन स्पॅम टिप्पण्या कॅप्चर करते आणि ऑनलाइन शेकडो हजारो वापरकर्त्यांद्वारे विश्वासात घेतले गेले आहेत हे व्यावसायिक आणि खाजगी वापरासाठी चांगले आहे आणि आपल्याला खूप खर्च नाही. आकस्मिक कारणांमुळे आपल्याला Akismet ची ऍक्सेस नसल्यास, हे प्लगइन आपल्यासाठी योग्य आहे.\nहे वर्डप्रेस प्लगइन आपल्या साइटवर देखभाल सर्वोत्तम आहे. जेटपॅक इतर प्लगइन्सप्रमाणे तितकेच प्रसिद्ध नाही, परंतु हे चांगले आहे. यामुळे आपल्या साइटची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते..जेटपॅक हे उपयुक्त व मनोरंजक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे जे आपण यावर अवलंबून राहू शकता. हायलाइट्समध्ये रिअल-टाइम विश्लेषणात्मक अहवाल, सामग्री वितरण, प्रतिमा आणि हलक्याफुलित मोबाईल थीम निवडण्यात मदत समाविष्ट आहे.\nआपण आपल्या साइटची धीमी गतीमुळे निराश असल्यास आणि बॅकअप फायली नसल्यास, आपण डुप्लिकेटरचा प्रयत्न केला पाहिजे. हे साइटच्या देखरेखीसाठी सर्वोत्कृष्ट आणि सर्वात विश्वसनीय वर्डप्रेस प्लगइनपैकी एक आहे. डुप्लिकेटर आपल्याला आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये बॅकअप फाइल्स तयार करण्याची परवानगी देतो आणि कोणत्याही समस्येविना आपण एका ठिकाणाहून दुसर्यामध्ये डेटा हलवू देतो. आपल्याला हे प्लगइन स्थापित करावे लागेल आणि आपले कार्य आधीपेक्षा अधिक सोपे आणि जलद करेल.\nथीम चेक आपल्याला आपली साइटची थीम अद्ययावत आहे किंवा वर्डप्रेस मानदंडानुसार किंवा नाही यावर परीक्षण करण्यास मदत करते. हे वर्डप्रेस.org वापरकर्त्यांद्वारे वापरली जाणारी एक प्लगइन आहे आणि निर्देशिका सबमिशनसाठी आपल्या थीमची चाचणी घेण्यास मदत करते आणि आपल्या वतीने पुष्कळ बॅकअप फाइल्स वाचविते.\n5 सुलभ अद्यतने व्यवस्थापक\nप्लगइन न करता आपल्या वर्डप्रेस साइटचे अद्ययावत करणे आपण एकाच वेळी विविध वेबसाइट्स चालवू शकता तेव्हा विशेषत: कटकटी असू शकतात. सुलभ अपडेट्स व्यवस्थापकासह, एकाच वेळी एकाधिक साइट्स, त्यांचे थीम, सामग्री आणि प्लगइन नियंत्रित करणे आपल्यासाठी आता सोपे आहे. उत्कृष्ट भाग हा आहे की हे प्लगइन वापरण्यास सोपा आणि सोयीचे आहे आणि इंटरनेटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. एकदा स्थापित केल्यानंतर, आपण एकाधिक बॅकअप फायली तयार करण्यासाठी या प्लगइनचा वापर करु शकता आणि एकाच वेळी आ��ली भिन्न वेबसाइट्स किंवा ब्लॉग नियंत्रित करू शकता.\nYoast एसइओ अद्ययावत सर्वोत्तम आणि व्यापकपणे वापरले वर्डप्रेस प्लगइन आहे. त्यात भरपूर वैशिष्ट्ये आहेत आणि जवळजवळ प्रत्येक वेबमास्टर किंवा ब्लॉगर द्वारे वापरली जातात या प्राथमिक वैशिष्ट्यांमध्ये एक्सएमएल साइटमॅपचे सुधारणेचा समावेश आहे, ज्यामुळे एसईओचे शीर्षक, वर्णन आणि ब्रेडक्रंब आपल्या साइटवर मिळतील Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AF", "date_download": "2020-10-01T01:23:19Z", "digest": "sha1:OAGG5IM7VOUBR6KZOFSZ35X623U7IFMK", "length": 3220, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १७९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १९० चे - पू. १८० चे - पू. १७० चे - पू. १६० चे - पू. १५० चे\nवर्षे: पू. १८२ - पू. १८१ - पू. १८० - पू. १७९ - पू. १७८ - पू. १७७ - पू. १७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-labour-problem-marathwada-25127", "date_download": "2020-10-01T00:04:21Z", "digest": "sha1:KMMWPMPMVRHGP44HSIQFDU42SZLFOBCI", "length": 19281, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, agriculture labour problem in marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर दुपटीने कडाडले\nमराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर दुपटीने कडाडले\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nकापसाच्या वेचणीला मजूर मिळेना. ६ ते ८ रुपये प्रतिकिलो वेचणीला मोजावे लागतात. मजुरांचा मुकादम दहा मजुरांमागे ३०० रुपये घेतो. शिवाय मजूर ने-आण करण्यामुळे हजार ते बाराशे रुपये खर्चाचा भुर्दंड दरदिवशी बसतो.\n- ईश्‍वर पाटील, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद.\nयंदा मजुरांच्या टंचाईमुळे शहरातून मजूर आणण्याची येळ आली. ८ ते ९ रुपये प्रतिकिलो वेचणीला मोजावे लागतात. एकरी ४ ते ५ क्‍विंटलच कापूस निघतो. दरही २५०० ते ४७०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यानच आहेत. दर चांगले मिळावे म्हणून चांगल्या कापसाची प्रतवारी करण्याची वेळ आली.\n- निवृत्ती घुले, वखारी, ता. जि. जालना.\nयंदा २५ एकरावर कपाशी असून, पहिले फुटलेल्या बोंडांना पावसाने कोंब फोडले. आता एकाच वेळी सगळीकडे कापूस फुटल्याने मजूर मिळेना. दहा रुपये प्रतिकिलो वेचणीला मोजावे लागतात. दहा ते बारा क्‍विंटल पिकणारा कापूस यंदा ३ ते ५ क्‍विंटल एकरीच्या पुढे जाणार नाही. शिवाय उत्पादन खर्चही वाढून बसला आहे.\n- जयप्रकाश तोष्णीवाल, तेलगाव, ता. धारूर, जि. बीड.\nएरवी कापसाच्या पाच ते सात वेचण्या व्हायच्या. यंदा आधी व नंतर पावसाने मारले. त्यामुळे आमच्या भागात कोरडवाहू शेतकऱ्यांची कपाशी एकाच वेचणीत उलंगणार आहे. थोडी बहुत सोय असणाऱ्यांच्या दोन वेचण्या कशाबशा होतील. एकरी उत्पादनात कुठे निम्मा, तर कुठे जास्त फटका बसला.\n- सदाशिव गिते, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.\nऔरंगाबाद : जोरदार पावसाने केलेल्या नुकसानीतून वाचलेला कापूस आता सर्वदूर एकाच वेळी फुटला आहे. वेचणीला मजुरांचा तुटवडा भासतो आहे. वेचणीचे दरही दुपटीपेक्षा जास्त झाले असून, उत्पादनातही ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत फटका बसण्याची शक्‍यता आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली. अवेळी व अतिवृष्टीमुळे ऐरवी दोन-अडीच महिने चालणारी कापसाची वेचणी बहुतांश भागात पंधरवड्यातच संपण्याचा अंदाज आहे.\nपावसामुळे यंदा खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात यंदा जवळपास १५ लाख ६५ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. सोयाबीननंतर सर्वाधिक क्षेत्रावर असलेल्या या पिकाकडून शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या. परंतु ऑक्‍टोबरमध्ये ऐन पहिल्या वेचणीवेळी जोरदार पाऊस झाला.\nसततच्या या पावसाने मराठवाड्यातील कापूस उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले. कापूस पावसाच्या अतिरेकामुळे काळवंडला आहे. पाच ते सात होणाऱ्या वेचण्या यंदा तीन होतील की ना���ी हा प्रश्‍न आहे. कोरडवाहू कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची कपाशी एकाच वेचनीत ''उलंगवाडी'' होणार आहे. थोडीफार सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या दोन किंवा अपवादात्मक ठिकाणी तीसरी वेचणी होण्याची शक्‍यता आहे.\nसततच्या पावसाने खराब झालेला कापूस वेचणी करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. शिवाय एकाच वेळी सर्वच भागात कापूस फूटल्याने वेचणीसाठी मजूराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मिळेल तिथून मजूर आणत कापसाची वेचणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ७ ते १० रूपये प्रतिकिलोपर्यंत वेचनीसाठी मोजावे लागत आहेत. टप्प्याटप्प्याने कापूस फूटला तर चार ते पाच रूपये प्रतिकिलो वेचनीसाठी मोजावे लागत होते. याशिवाय मजूर आणण्यासाठी लागणारा दरदिवसाचा वाहनभाड्याचा खर्च हजार ते बारशे रूपयांपर्यंत गेला आहे. आधारभूत किमतीचा विचार करता २० ते ३० टक्‍के कमी दर कापसाला मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.\nसाधारणत: आठ ते दहा क्‍विंटल एकरी उत्पादन होते. मात्र यंदा पहिल्या वेचनीचा विचार करता तीन ते पाच क्‍विंटलपुढे उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. पावसाने यंदा १४ लाख ६० हजार हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाचे ३३ टक्‍क्‍यांपुढे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे कसाबसा हाती येणार कापूसही उत्पादन खर्च, त्याचा दर्जा, त्याला मिळणारे दर पाहता शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे.\nऔरंगाबाद aurangabad कापूस बीड beed कोरडवाहू पैठण अतिवृष्टी ऊस पाऊस\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्या���विरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-vedh-milind-umre-marathi-article-1520", "date_download": "2020-10-01T00:03:29Z", "digest": "sha1:F4LP4O3BDUFH35SFMKWBXN3X4E7A3HQX", "length": 31502, "nlines": 125, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Vedh Milind Umre Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमिलिंद मधुकरराव उमरे, गडचिरोली\nगुरुवार, 3 मे 2018\nमाओ’च्या रक्‍तरंजित खूनशी तत्त्वज्ञानाला उराशी बाळगून गरीब, वंचितांना न्याय देण्याचं भ्रामक स्वप्न बघणाऱ्या नक्षल चळवळीनं आता पन्नाशी पार केली आहे. येत्या २४ मे २०१८ रोजी या हिंसक चळवळीला एकावन्न वर्षे पूर्ण होतील. एरवी माणूस पन्नाशीत समंजस होतो म्हणतात. त्याचं आयुष्यातील वाटचालीचं सिंहावलोकन सुरू होतं. त्यातून तो शिकतो आणि पुढं शांततेनं वाटचाल करतो. पण, पन्नाशीची ही चळवळ अजूनही ‘माओ’च्या पराभूत तत्त्वज्ञानाचं मढं वाहत चालली आहे. ‘रिव्हॉल्यूशन कम्स फ्रॉम दी. बॅरल ऑफ गन’ म्हणजे क्रांतीचा जन्म बंदुकीच्या नळीतून होतो, हे माओ झेडाँग याचं आवडतं वाक्‍य होतं. क्रांतीच्या आड आपले बांधव आले, तरी त्यांचे मुडदे पाडा, असं सांगणारं हे स्वजातीभक्षक तत्त्वज्ञान नक्षल्यांना विनाशाकडेच घेऊन जात आहे. नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील बोरिया व नैनेर येथील दोन चकमकीत पोलिसांनी थोडे थोडके नव्हे तब्बल चाळीस नक्षलवादी ठार केले. त्यामुळे या चळवळीला जबरदस्त तडाखा बसला आहे. २४ मे १९६७ मध्ये पश्‍चिम बंगालमधील नक्षलबारी या चिमुकल्या गावातून माओवादी विचारसरणीचा सशस्त्र क्रांतीलढा सुरू झाला. म्हणून या चळवळीला नक्षलवाद म्हणतात. पण, माओवादावर आधारित असलेल्या या चळवळीला व्यापक स्वरूपात माओवादी चळवळ म्हणणंच अधिक योग्य आहे. माओ मरून गेला. पण, त्याच्या माओवादाचं मढं ही चळवळ अद्याप घेऊन चालली आहे.\nदेशात शेतकरी, गरिबांवर जमीनदार व श्रीमंत वर्गाचे प्रचंड अत्याचार होत होते. दरम्यान २४ मे १९६७ रोजी हजारो शेतकऱ्यांनी पश्‍चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी गावात एका पोलिस पथकाला घेराव घातला होता. गावकऱ्यांच्या संतापात पोलिस निरीक्षक सोनम वांगडी यांचा बळी गेला, तर इतर तीन पोलिस अधिकारी गंभीररीत्या जखमी झाले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ मे रोजी पोलिसांनी बेगांई जोती या गावी केलेल्या गोळीबारात अकरा गावकरी मारले गेले. ज्यात आठ स्त्रिया व दोन मुलं होती. यातून हे सशस्त्र बंड उदयास आलं. या लढ्याचं नेतृत्व चारू मुजुमदार व कानू संन्याल, जंगल संथाल यांनी केलं. पुढे १९७२ मध्ये चारू मुजुमदार यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. नक्षलबारी या गावातील या तत्कालीन घटनेतून ही चळवळ पुढे आल्याचं दिसत असलं, तरी तिची पाळंमुळं स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत पोहोचतात. भारतात कम्युनिस्ट पक्ष १९२५ मध्ये देशा�� स्थापन झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात जसे काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ गट होते. तसेच या पक्षातही असे दोन गट होते. यातील जहाल गटाने लोकशाहीतून सामान्य जनतेला न्याय मिळू शकत नसल्याचं कारण पुढं करत देशातील लोकशाही उलथवण्याचे प्रयत्न सुरू केले. हाच गट नक्षलवादी किंवा माओवादी म्हणून पुढे आला. येत्या २०५० मध्ये भारतावर माओवाद्यांचा लाल झेंडा फडकवण्याचं स्वप्न ते बघत आहेत.\nपश्‍चिम बंगालमधून ही चळवळ कलकत्ता, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अशी वेगाने पसरत गेली. सत्तरच्या दशकात आंध्र प्रदेशात ही चळवळ पोचली. व्यवसायाने शिक्षक असलेल्या कोंडापल्ली सीतारामय्या यांनी इथे ही चळवळ वाढवली. मात्र, पोलिसांच्या कारवाया वाढल्यावर त्यांना सुरक्षेची चिंता सतावू लागली. त्यावेळी त्यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांचे पाच गट स्थापन करून त्यांना गोदावरीच्या परिसरातील जंगलांत पाठवले. याच परिसराला दंडकारण्य म्हणतात. बस्तर, आदिलाबाद, वारंगल या जिल्ह्यांच्या सीमारेषेला लागून असलेल्या या दंडकारण्यात ही चळवळ सक्रिय आहे. बस्तर हा जिल्हा यांचे मुख्य केंद्र मानला जातो. सध्या छत्तीसगडमध्ये असलेल्या या जिल्ह्याच्या चारही सीमा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिसा या राज्यांना लागून आहेत. गडचिरोलीमार्गे महाराष्ट्रात ही चळवळ आली. या माओवाद्यांचा सर्वोच्च नेता मुपाल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती व मालोजूला कोटेश्‍वर राव ऊर्फ किशनजी यांनी या चळवळीला खूप बळ दिलं. २४ नोव्हेंबर २०११ रोजी किशनजीचा सुरक्षा दलांच्या चकमकीत मृत्यू झाला. गणपती वृद्धावस्थेत जीवन कंठत असल्याचं कळतं. आज देशात वीस हजार सशस्त्र माओवादी व पन्नास हजारहून अधिक सक्रिय कार्यकर्ते व दोन ते अडीच लाख समर्थक आहेत असा अंदाज आहे.\nमाओवादी चळवळ दोन रूपात कार्य करते. एक जंगलात सुरक्षा दल व शासनाशी सशस्त्र लढा आणि दुसरा विविध संघटनांच्या माध्यमातून छुप्या रूपात देशात असंतोषाचं वातावरण निर्माण करून सशस्त्र चळवळीत तरुणांना ओढणं. यातील सशस्त्र माओवाद्यांशी लढणं तसं सोपं आहे. मात्र, आयआयटीचे उच्च विद्याविभूषित, वकील, डॉक्‍टर, इंजिनिअर, प्राध्यापक असा पेशा असणारे समाजात बुद्धिवंत अशी ओळख असणारे यांचे छुपे समर्थक ओळखणं महाकठीण आहे. माओवादी एकतर एखाद्या नावाने संघटना सुरू करतात किंवा कोणत्याही संघटनेच्या आंदोलनात घुसून ती अधिक आक्रमक करण्याचा प्रयत्न करतात. सशस्त्र दलात सर्वांत खालचा गट एआरडी, जीआरडी म्हणजे एरिया रक्षक दल किंवा ग्रामरक्षक दल म्हणून ओळखला जातो. त्यानंतर ‘जनमिलिशिया’ हा प्रकार असतो. या स्तरातील लोकं सशस्त्र कारवाईत फार कमी असतात. यांचा उपयोग पोलिसांची माहिती काढणं, जेवणाची व्यवस्था, पत्रकं वाटणं, बॅनर बांधणं, भूसुरुंग पेरण्यासाठी खड्डे खोदणं, सभेसाठी गावातील लोकांना एकत्र करणं यासाठी होतो. प्लाटून, दलम हे खरे माओवादी सैनिक असतात. यातील कमांडरकडे एके ४७ किंवा एलएमजी (लाइट मशिन गन) अशी आधुनिक हत्यारे असतात. इतर सदस्यांकडे साधारणतः भरमार किंवा साध्या बंदुकी असतात. आंध्र प्रदेशात यांचे पीपल्स वॉर ग्रुप हे संघटन आहे. पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गोरील्ला आर्मी) ही गनिमी काव्याने लढणारी सशस्त्र संघटना आहे.\nमाओवादी जंगलात लढताना दिसत असले, तरी ते बेमालूमपणे समाजात आपल्या संघटनांचं जाळं विणत असतात. चंद्रपूर जिल्ह्यात अरुण भेलकेसारखा सामान्य दिसणारा, सामाजिक कार्य करणारा तरुण पोलिसांनी अटक केल्यानंतर जहाल माओवादी असल्याचं माहीत झाल्यावर अनेकांचा विश्‍वासच बसला नाही. यांची आरडीएफ (रिव्हॉल्यूशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट) ज्याला मराठीत क्रांतिकारी लोकशाहीवादी संघटना म्हणतात. याचा प्रमुख सध्या अटकेत असलेला प्रा. साईबाबा होता. अतिशय चलाख असलेला हा साईबाबा या चळवळीची आंतरराष्ट्रीय सूत्रे प्रकाश या नावानं सांभाळायचा. कुणाला विश्‍वास बसणार नाही. पण, अफगाणिस्तानातील अराजकतेचा फायदा घेत तिथे ही चळवळ रुजविण्यासाठी याच प्रा. साईबाबाने अफगाणिस्तान कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती. असे अनेक बिलंदर या चळवळीत आहेत. यांच्या संघटना कधीच नोंदणीकृत नसतात. यांच्या संघटना सात प्रकारच्या आहेत. त्यांचे ए १ ते ए ७ असे गट आहेत. यात क्रांतिकारी सांस्कृतिक संघटना किंवा कबीर कला मंचासारख्या संघटना, महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटना, महिला आदिवासी आणि विस्थापनविरोधी संघटना, बंदीमुक्‍ती संघटना अशा संघटनांचा समावेश आहे. यांच्या ए ३ प्रकारात देशभरातील २३१ संघटना आहेत. यांची पाच लोकांची फ्रॅक्‍शन कोअर समिती या सर्व संघटनांवर नजर ठेवून असते. माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोनंतर सीसी अर्थात सेंट्रल कमिटी सर्वोच्च मानली जाते.\nगडचिरोलीसारख्या जिल्ह्यात माओवाद्यांचा मुख्य आर्थिक स्रोत कागद कारखाने, तेंदू कंत्राटदार व दुर्गम भागांत काम करणारे कंत्राटदार आहेत. सध्या बल्लारशा पेपरमिलचे काम थंडावल्याने हा एक स्रोत कमी झाला आहे. पण, माओवाद्यांना खंडणीच्या रूपात मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या बजेटपेक्षा माओवाद्यांचं बजेट मोठं आहे. देशातील या चळवळीला चीनची फूस असल्यामुळे त्यांच्याकडूनही मदत होत असल्याचं मानलं जातं. पण, अलीकडच्या काळात महाशक्‍ती होऊ पाहणाऱ्या चीनने मार्क्‍स, माओचे साम्यवादी विचार बासनात गुंडाळून भांडवलशाहीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे त्यांचा या चळवळीशी दुरावा निर्माण झाला आहे. फिलिपिन्ससारख्या देशातूनही या चळवळीला मदत येत असल्याचं कळतं.\nया चळवळीने गडचिरोली जिल्ह्यात पाय रोवले ते अन्याय निर्मूलन, सर्वाहारा कल्याण, नवजनवादी क्रांतीच्या नावाने. सुरवातीला आदिवासींवर होणारे अन्याय दूर करण्याचे काम सुरू केले. त्यांच्यात मिळून मिसळून राहत त्यांना तेंदूची, बांबूची मजुरी वाढवून दिली. त्यामुळे या चळवळीला जनसमर्थन मिळू लागले. पण, काही काळात या चळवळीने आपले दाखवायचे दात बाजूला ठेवून खायचे दात बाहेर काढले. पोलिस खबऱ्या असल्याचा ठपका ठेवून मनात येईल त्याची क्रूर हत्या करण्यास प्रारंभ केला. त्यासाठी माओवाद्यांची एक खास खेळी आहे. हजार लोकांना घाबरविण्यासाठी शंभर लोकांचा खून करण्याची गरज नाही. एकाचाच खून करायचा. पण, तो अशा क्रूर पद्धतीने आणि लोकांसमोर करायचा की, त्यांच्या विरोधात जाण्याची कुणाची हिंमतच व्हायला नको. त्यामुळे एखाद्याचा खून करताना माओवादी बंदुकीच्या गोळीचा क्‍वचितच उपयोग करतात. एरवी सर्व लोकांसमोर त्याला गुरासारखे झोडपून नंतर थंड डोक्‍याने गळा चिरण्यात येतो. माओवाद्यांकडून मारलेल्या गेलेल्या व्यक्‍तींची माहिती घेतल्यास यात आदिवासी समाजातील तरुणच दिसून येतील. शिवाय माओवादी गावातील तरुणांना व्यवस्थेविरोधात चिथावून तर कधी आमिष दाखवून कधी धाक दाखवून आपल्या चळवळीत सामील करून घेतात. दुसरीकडे शासनही पोलिस विभागात स्थानिक आदिवासींना प्राधान्य देते. त्यामुळे माओवाद्यांनी निर्माण झालेल्या संघर्षात हार-जीत कुणाचीही झाली, तरी श��रकाण आदिवासींचेच होतं.\nमागील काही वर्षांत माओवादी चळवळीवर पोलिस विभाग वरचढ झाल्याचं दिसून येत आहे. एक काळ होता जेव्हा एकाच वर्षात हत्तीगोटा, मरकेगाव, लाहेरीसारख्या चकमकीत पन्नासहून अधिक पोलिस जवान शहीद झाले होते. पण, पोलिस विभागाने न डगमगता आपल्या चुका सुधारून नवी कार्यपद्धती वापरत हा लढा पुढे नेला. त्यांच्या परिश्रमाचे फळ नुकत्याच ठार केलेल्या चाळीस माओवाद्यांच्या रूपात मिळालं आहे. मधल्या काळात पोलिसांनी केवळ माओवाद्यांना टिपण्यावर भर न देता त्यांची सार्वत्रिक कोंडी करण्यास सुरवात केली. अतिशय चाणाक्षपणे त्यांनी फास आवळला. पूर्वी एखाद्या चकमकीत पोलिस शहीद झाल्यास त्या स्थळानजिकच्या गावाला किंवा पोलिसांची माहिती ज्या व्यक्‍तीने दिली त्याच्या संपूर्ण गावाला पोलिस झोडपून काढत. हे प्रकार थांबले नसले, तरी बरेच कमी झाले आहेत. आदिवासी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यासाठी पोलिसांनी जनजागरण मेळावे प्रारंभ केले. दिवाळीसारख्या सणाला आदिवासींना कपडे, मिठाया, जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण सुरू केले. बालकांसाठी महाराष्ट्र दर्शन सहल, सामूहिक विवाह मेळाव्यांचे आयोजनही केले. गडचिरोली, नागपूरपासून मुंबई, पुण्यापर्यंतच्या सामाजिक संघटनांशी कौशल्यपूर्ण समन्वय साधत जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यास प्रारंभ केला. प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊनही काम केलं. म्हणजे रस्ता बांधणं हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे. पण, काही ठिकाणी नागरिकांची गरज ओळखून पोलिस जवानांनी मजुरांप्रमाणे राबून लोकांना रस्ते बांधून दिले. या सर्व प्रकारातून पोलिस विभागाची प्रतिमा उजळली. शिवाय माओवादी चळवळीला आता नवी मुले मिळत नाहीत. अनेकांची वयं झाली आहेत. शस्त्रास्त्रेही फार आधुनिक नाहीत. उलट पोलिसांकडे ताज्या दमाचे तरुण जवान आहेत. त्यांच्याकडे एके ४७, एके ५६ अशी अत्याधुनिक हत्यारं आहेत. बोरीयाच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांना सर्वांत जास्त फायदा युबीजीएल (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) मुळे झाला. रायफलच्या बॅरलला अटॅच होणाऱ्या या लाँचरमधून बाँम्ब फेकता येतात. हे बाँम्ब आधी आकाशात फुटून प्रकाश निर्माण करतात. त्यामुळे शत्रूला अंधारातही टिपता येतं आणि त्यातून निघणाऱ्या विनाशक सामुग्रीनं शत्रू ठार होतो. अशी नवी शस्त्रेसुद्��ा पोलिसांसाठी उपयोगी ठरली.\nचाळीस माओवादी पोलिसांनी मारले म्हणजे ही चळवळ संपेल असं म्हणणं धारिष्ट्याचे ठरेल. ‘वाद’ याचा अर्थच मुळात विचार असा होतो. माणसं मरतात. पण, विचार मरत नाहीत. जोवर विचार जिवंत आहेत तोवर त्यातून निर्माण झालेली चळवळ मरणार नाही. सशस्त्र माओवादी फक्‍त या चळवळरूपी वृक्षाची पानच आहेत. महानगरांमधील त्यांच्या ‘थिंक टॅंक’ हीच त्यांची मुळे आहेत. ही मुळे राहतील तोवर नवी पालवी फुटत राहील. माओचं मढं झालं असलं, तरी त्याच्या विचारांची भुतं वेगवेगळ्या रूपात फिरत आहेत. त्यासाठी माओवादाचा शहरी किंवा महानगरीय चेहरा ओळखून त्यांना कायद्याच्या चौकटीत बंदिस्त करणं गरजेचं आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f5f61b364ea5fe3bd2dc3a6", "date_download": "2020-10-01T01:34:39Z", "digest": "sha1:5RPU6MI4IC4DNUTMOPBL3PGKBUP7VG23", "length": 6085, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - उसावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nउसावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण\nबदलते हवामान, अति पाऊस व उष्ण आणि दमट वातावरणामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे उसाची हिरवी पाने पिवळी व तांबडी झाली असून उसाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पाहणी करून रोगाच्या तीव्रतेनुसार बुरशीनाशक अझोक्सिस्ट्रॉबिन 18.2% + डिफिनेकोनाझोल 11.4% एससी @ १६० मिली प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nऊसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nउंच पिकामध्ये पंपाद्वारे फवारणी करायची असेल तर आयडिया\nशेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा ऊस मोठा झाला की ऊसासारख्या पिकामध्ये आपल्याला फवारणी करता येत नसल्यामुळे अपेक्षित पाहिजे तसे उत्पादन मिळवता येत नाही पण नवीन आयडिया वापरून...\nकृषि जुगाड़ | इंडियन फार्मर\nऊसपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकरा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि वाढवा ऊस उत्पादन\nश���तकरी बंधुनो, सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरामुळे ऊस पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढून हरितद्रव्य निर्मित्ती, प्रथिने आणि संप्रेरके निर्मित्तीत वाढ होते.पेशींची...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\nझिंक अन्नद्रव्याचे पिकांमधील महत्व\nपिकांच्या चांगल्या वाढीसाठी झिंक अन्नद्रव्याची प्रामुख्याने आवश्यकता असते. पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता टिकवून ठेवायचे असेल तर झिंक वापर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे....\nव्हिडिओ | डी डी किसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/on-the-second-day-of-protesters-sloganeering-on-farmers-debt-waiver/", "date_download": "2020-10-01T01:05:35Z", "digest": "sha1:ROUJQDG57H64B4RS463ALF4AZU4LMMLD", "length": 4796, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांच्या सलग दुसऱ्या दिवशी घोषणाबाजी", "raw_content": "\nशेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांच्या सलग दुसऱ्या दिवशी घोषणाबाजी\nमुंबई – विधीमंडळ अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आलेली नाही, या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.\nमहाराष्ट्र भीषण दुष्काळाने होरपळून निघाला आहे. जून महिना सुरू होऊनही पावसाचा पत्ता नाही. शेतकरी गंभीर संकटात आहे. म्हणून या मुक्या-बहिऱ्या सरकारला जागं करण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन केले.#MonsoonSession #drought19 pic.twitter.com/hWRyNHkaLh\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://transportjobsite.co.uk/a96a00gdrx8470103a96a00/----kimayagar/", "date_download": "2020-10-01T00:32:45Z", "digest": "sha1:WXLRXCWXJVIXEEG57UDAAOLL5SQID7PB", "length": 13448, "nlines": 70, "source_domain": "transportjobsite.co.uk", "title": "PDF/EPUB अच्युत गोडबोले [Achyut Godbole] ↠ PDF/EPUB किमयागार Kimayagar PDF/EPUB ´ ↠ transportjobsite.co.uk", "raw_content": "\n[Reading] ➬ किमयागार Kimayagar ➳ अच्युत गोडबोले [Achyut Godbole] – Transportjobsite.co.uk सुरुवातीलाच एक प्रांजल कबुल���जबाब या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्[Reading] ➬ किमयागार Kimayagar ➳ अच्युत गोडबोले [Achyut Godbole] – Transportjobsite.co.uk सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण् सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होतीपदार्थविज्ञान भूगर्भशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला ती माणसं त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल वेगवेगळया विषयांतले किमा.\nन चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहेएखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात तसं हे पुस्तक आहे अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे मी त्याचं अभिनंदन करतोपद्मविभूषण वसंत गोवारीकरविश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहेही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात उदाहरणार्थ मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना अस\nकिमयागार ebok kimayagar pdf किमयागार Kimayagar eBookन चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहेएखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात तसं हे पुस्तक आहे अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे मी त्याचं अभिनंदन करतोपद्मविभूषण वसंत गोवारीकरविश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहेही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात उदाहरणार्थ मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना अस\nअच्युत गोडबोले [Achyut Godbole]\nPDF/EPUB अच्युत गोडबोले [Achyut Godbole] ↠ PDF/EPUB किमयागार Kimayagar PDF/EPUB ´ ↠ transportjobsite.co.uk १ शालान्त परीक्षेत राज्यात १६ वा विद्यापीठात पहिला क्रमांक२ गणितात आयआयटीपर्यंतच्या जवळपास सर्व परीक्षांत सर्वोच्च गुण आणि पारितोषिकं३ आयआयटी मुंबईचे केमिकल इंजिनिअर४ सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत इंग्लंड आणि अमेरिकेत ३२ वर्षं जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत अनुभव५ सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त १५० हून जास्त वेळा जगप्रवास६ पटणी सिंटेल एल अँड टी इन्फोटेक अपार दिशा वगैरे अनेक मोठ्या कंपन्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.drkcollegekolhapur.org/blog-post.aspx?uid=407&t=%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95+(%E0%A5%A7%E0%A5%A8+%E0%A4%B5%E0%A5%80)+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87++%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%98%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4+%E0%A4%AF%E0%A4%B6!", "date_download": "2020-10-01T01:26:08Z", "digest": "sha1:S7YWOHMIQY4GBZWD5YOR6M27KRHKB3LB", "length": 6004, "nlines": 121, "source_domain": "www.drkcollegekolhapur.org", "title": "D.R.K. College of Commerce, Kolhapur", "raw_content": "\nउच्चमाध्यमिक (१२ वी) प्रमाणपत्र परीक्षेमध्ये महाविद्यालयाचे घवघवीत यश\nउच्च माध्यमिक (१२ वी) प्रमाणपत्र परीक्षेत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स चे घवघवीत यश\nउच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2020 या परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल 98.34 टक्के व एमसीव्हीसी विभागाचा निकाल 100% इतका उच्चांकी लागलेला असून या परीक्षेत कु. परुळेकर जान्हवी समीर हिने 650 पैकी 613 (94.31%) गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला तर प्रत्येकी 603 (92 . 77 %) गुण मिळवून कु. काटकर सुष्मिता सूर्यकांत व कु. समीक्षा शरद यांनी द्वितीय तर 602 (92.67%) गुण मिळवून कदम सन्मय संदेश याने तृतीय क्रमांक मिळविला. या परीक्षेसाठी बसलेल्या एकूण 603 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केले. तसेच 176 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आणि 284 विद्यार्थी 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. श्री कदम सन्मय संदेश याने बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सी आणि माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विषयात शंभर पैकी शंभर गुण संपादन केले. तसेच एम सी व्ही सी या विभागातून कु. वैष्णवी चौगुले हिने 90% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.\nसर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम, मा. उपाध्यक्ष प्रसाद कामत, मा. सचिव ॲड. व्हीं एन पाटील, सदस्य डॉ. विश्वनाथ मगदूम व ॲड. वैभव पेडणेकर, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि ए पाटील तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन\nपद्मश्री देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांची\nदे .भ.रत्नाप्पा कुंभार यांच्या जयंती निम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/nevase-corporation-fined-candidate-for-using-plastic-bag/articleshow/71379812.cms", "date_download": "2020-10-01T02:45:27Z", "digest": "sha1:CXPB2VY7TVS53XYQP54SOZLZZWBU7BMA", "length": 15463, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनगरः अनामतसाठी चिल्लर पडली महागात\nनिवडणुकीची अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजारांची चिल्लर प्लास्टिकच्या पिशवीत आणणे तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे या इच्छुक उमेदवाराला महागात पडले. प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल या इच्छुकाकडून तब्बल पाच हजार रुपयांचा दंड येथील नगर पंचायतीने वसूल केला. सोमवारी हा प्रकार घडला असून दंडामध्येच पाच हजार रुपये गेल्याने संबंधित इच्छुकाला उमेदवारी अर्ज न भरताच परतावे लागले.\nम. टा. वृत्तसेवा, नेवासेः निवडणुकीची अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजारांची चिल्लर प्लास्टिकच्या पिशवीत आणणे तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे या इच्छुक उमेदवाराला महागात पडले. प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल या इच्छुकाकडून तब्बल पाच हजार रुपयांचा दंड येथील नगर पंचायतीने वसूल केला. सोमवारी हा प्रकार घडला असून दंडामध्येच पाच हजार रुपये गेल्याने संबंधित इच्छुकाला उमेदवारी अर्ज न भरताच परतावे लागले.\nविधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले असून उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरताना चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्ता इच्छुकांकडून लढवल्या जात आहेत. नेवासा येथे तर 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' या मराठी चित्रपटाचीच तऱ्हा सोमवारी पाहण्यास मिळाली. या चित्रपटाप्रमाणेच मच्छिंद्र मुंगसे या इच्छुक उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांची चिल्लर आणली. त्यामुळे हजारो रुपयांची चिल्लर मोजता-मोजता निवडणूक अधिकाऱ्यांच��� दमछाक होणार, अशा चर्चाही कार्यालयाच्या आवारात सुरू झाल्या.\nआदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार\nआदित्यविरोधात उमेदवार देणार: अजित पवार\nप्रत्यक्षात मात्र अनामतसाठी चिल्लर प्लास्टिकच्या पिशवीतून मुंगसे यांनी आणल्याचे निवडणूक अधिकारी शाहूराव मोरे, व सहायक निवडणूक अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या लक्षात आले. त्यामुळे प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातली असतानादेखील प्लास्टिक पिशवी वापरल्यामुळे मुंगसे यांना सहायक निवडणूक अधिकारी तथा नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी पाच हजारांचा दंड केला. या दंडाची पावतीही मुंगसे यांना देण्यात आली असून त्यांच्याकडून तो वसूलही करण्यात आला. विशेष म्हणजे हा दंड भरताना केवळ एक हजार रुपयांची चिल्लर मुंगसे यांच्याकडून स्वीकारण्यात आली. उर्वरित चार हजार रुपयांच्या मात्र नोटा घेण्यात आल्या. नियमाप्रमाणे चिल्लर स्वीकारण्यास मर्यादा असल्यामुळे केवळ एक हजार रुपयांची चिल्लर मुंगसे यांच्याकडून स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र, या सर्व प्रकारात अनामतसाठी चिल्लर घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे येणे इच्छुक उमेदवाराला महागात पडले असून त्याला उमेदवारी अर्ज न भरताच परतावे लागले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nशिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र\nShivaji Kardile: राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार\nभाजपने घालविलेला हा ‘रोजगार’ आघाडीने परत आणला\nसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार\nकांदा निर्यात बंदी मागे षडयंत्र महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - अस���ुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/10000.html", "date_download": "2020-10-01T00:11:45Z", "digest": "sha1:QHJ5LMFJ6WXRP23TDEENXDXDJRP3XN7I", "length": 5149, "nlines": 52, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "आधार-पॅन लिंक न केल्यास 10,000 रूपयांपर्यत दंड होणार", "raw_content": "\nआधार-पॅन लिंक न केल्यास 10,000 रूपयांपर्यत दंड होणार\n31 मार्चपूर्वी जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करू शकला नाहीत तर तुम्हांला दोन गोष्टींचा सामना करावा करणार आहे. एक म्हणजे तुमचे पॅन कार्ड इन अ‍ॅक्टिव्ह होणार आहे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला 10,000 रूपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. 13 फेब्रुवारी 2020 रोजी सीबीडीटीने काढलेल्या अध्यादेशामध्ये जर 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधार कार्डासोबत लिंक केलेले नसेल तर 1 एप्रिल पासून ते इनअ‍ॅक्टिव्ह होणार आहे. याबाबत आयकर विभागाकडून नुकताच एक अध्यादेश ज��री करण्यात आला आहे.\nदरम्यान एखादी व्यक्ती नव्या नोटिफिकेशननुसार इन्व्हॅलिड पॅन कार्ड वापरताना आढळल्यास आयकर कायद्याच्या कलम 272बी अंतर्गत संबंधित व्यक्तीला 10,000 रूपयांपर्यतचा दंड आकारला जाऊ शकतो. तुमचे पॅनकार्ड इनअ‍ॅक्टिव्ह असेल तर बॅंकिंग व्यवहारापासून, प्रॉपर्टी विकत घेणे, विकणे अशा आर्थिक व्यवहारामध्ये, स्टॉक आणि म्युचअल फंडच्या गुंतवणूकीमध्येही अडथळे येऊ शकतात. दरम्यान कार्यान्वित नसलेले पॅनकार्ड देखील तुमच्याकडे पॅनकार्ड नसल्यासारखेच आहेत. तुम्ही आधारकार्डासोबत पॅनकार्ड लिंक केल्यानंतर ते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होऊ शकते.\nकेंद्र सरकारने याअगोदर पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी पुरेशी मुदतवाढ दिली आहे. पण अद्यापही देशातील सुमारे 17 कोटीहून अधिक नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक न केल्यामुळे अशा लोकांसाठी 31 मार्च 2020 ही अंतिम मुदत असेल.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://newsrule.com/mr/8-reasons-that-cause-the-dark-circles/", "date_download": "2020-10-01T00:00:41Z", "digest": "sha1:35NZCD5RGBQ6ELWBQJVSN4XCC4CEQ2CP", "length": 7713, "nlines": 97, "source_domain": "newsrule.com", "title": "8 गडद मंडळे होऊ कारणे", "raw_content": "\n8 गडद मंडळे होऊ कारणे\n8 गडद मंडळे कारणे आपण माहिती असणे आवश्यक आहे (द्वारे HTTP://www.stylecraze.com)\nकोणीही सारखे शोधत अप समाप्त करू इच्छित जायंट पांडा दुर्दैवाने, गडद मंडळे दैनंदिन जीवनात एक भाग बनले आहेत असे दिसते. लोक सर्वाधिक संपुष्टात आणणे पासून सुरू विविध कारणांमुळे अंधारातच मंडळांच्या संचाची गुणधर्म, झोप अभाव संगणकावर ...\nगडद मंडळे: उपचार आणि लपवणे\nडोळे अंतर्गत गडद मंडळे\nगडद मंडळे सहज आणि सोपे Beauity टिपा\n← ब्लॅकबेरी उघडा 'प्रत्येक शक्यता’ 10 विरोधी oxidants अविश्वसनीय फायदे त्वचा, केस आणि निरोगीपणा →\nमुलभूत भाषा सेट करा\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nऍपल च्या सोने आयफोन 5S अद्याप लंडन मध्ये रांगा येत आहे\nनवीन अंमलबजावणी औषध घेतो 10 मिनिटे अमेरिकन खुनी ठार मारण्याचा\nमायक्रोसॉफ्ट विंडोज अर्पण करीन 10 जुलै मध्ये विनामूल्य\nस्तनाचा कर्करोग सेल वाढ ऑस्टिओपोरोसिस औषध स्थगित\nऍमेझॉन प्रतिध्वनी: पहिला 13 वापरून पहा गोष्टी\nम्हणून Nintendo स्विच: आम्ही नवीन कंसोल काय अपेक्षा करत\nगुगल ग्लास – प्रथम जणांना अटक\nसाठ किंवा मृत कॅनडा रेल्वे दुर्घटनेत गहाळ.\nकाळा & डेकर LST136 हाय परफॉर्मन्स स्ट्रिंग ट्रिमरमधील पुनरावलोकन\nपोपट लघुग्रह स्मार्ट पुनरावलोकन: आपली कार डॅश मध्ये Android\n10 विरोधी oxidants अविश्वसनीय फायदे त्वचा, केस आणि निरोगीपणा\n8 गडद मंडळे होऊ कारणे\nNvidia शील्ड टीव्ही पुनरावलोकन: तल्लख AI वाढवण्याची सर्वोत्तम Android टीव्ही बॉक्स\n28 मोसंबीच्या ऑफ विलक्षण फायदे (साखरेचा अन्न लिंबू) त्वचा, केस आणि निरोगीपणा\nआपण या कुशीवरुन त्या कुशीवर लोळणे ड्रायर निवडा कसे करू शकता\nसॅन फ्रान्सिस्को प्लेन क्रॅश:\nNvidia शील्ड टीव्ही पुनरावलोकन: तल्लख AI वाढवण्याची सर्वोत्तम Android टीव्ही बॉक्स\nसर्वोत्तम स्मार्टफोन 2019: आयफोन, OnePlus, सॅमसंग आणि उलाढाल तुलनेत क्रमांकावर\nआयफोन 11 प्रो कमाल पुनरावलोकन: उच्च बॅटरी आयुष्य करून प्रकीया खंडीत\nऍपल पहा मालिका 5 हात वर\nआयफोन 11: ऍपल चांगले कॅमेरे नवीन प्रो स्मार्टफोन लाँच\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/104", "date_download": "2020-10-01T00:46:49Z", "digest": "sha1:CLPKYVJAMJDLCMMULNU4CMANHNB6DKIM", "length": 4093, "nlines": 60, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "Ministry of Information And Broadcasting येथे प्रादेशिक अधिकारी, अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी पदांच्या 9 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nMinistry of Information And Broadcasting येथे प्रादेशिक अधिकारी, अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी पदांच्या 9 जागा\nMinistry of Information And Broadcasting येथे प्रादेशिक अधिकारी, अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी पदांच्या 9 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-09-2020 आहे.\nपदाचे नाव - प्रादेशिक अधिकारी, अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी\nएकूण जागा - 9\nवयाची अट - पदा नुसार\nपरीक्षा शुल्क - 0\nअर्ज करण्यास���ठी शेवटची तारीख - 24-09-2020\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nभारतीय आयुर्विमा महामंडळ [LIC] मध्ये विमा प्रतिनिधी पदांच्या 5000 जागा\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/hardik-patel-will-be-up-in-front/", "date_download": "2020-10-01T02:16:09Z", "digest": "sha1:EAFWI7IEXS332W5H56HKT4UEC3ZHJ5YV", "length": 11715, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "हार्दिक पटेल बोहल्यावर चढणार - News Live Marathi", "raw_content": "\nहार्दिक पटेल बोहल्यावर चढणार\nNewslive मराठी- गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल येत्या २७ जानेवारीला बोहल्यावर चढणार आहे. हार्दिक हा त्याची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे.\nहार्दिकच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाह सोहळ्याचं निमंत्रण केवळ १०० जणांना असेल. त्यात वधुवराचे कुटुंबीय व जवळच्या मित्रमंडळींचा समावेश असेल.\nकिंजल ही हार्दिकची बहीण मोनिका हिच्यासोबत शाळेत होती. ती वरचेवर हार्दिकच्या घरी यायची. तिथंच तिची हार्दिकशी ओळख झाली. कालांतरानं या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. पटेल आणि पारीख कुटुंबीयांमध्येही उत्तम संबंध आहेत. किंजल ही वाणिज्य शाखेची पदवीधारक असून सध्या ती वकिलीचं शिक्षण घेत आहे.\nदरम्यान, लग्नाच्या या वृत्ताविषयी अद्यापही हार्दिककडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.\nभारताची १९६२ पेक्षा जास्त मोठी हानी करू; चीनची भारताला धमकी\nभारत- चीन दरम्यान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नसतानाच पुन्हा एकदा चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. भारतीय लष्कराने यासंबंधी माहिती दिली आहे. चीनने भारताला स्पर्धेत गुंतण्याची इच्छा असेल […]\nअंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच- युजीसी\nNewslive मराठी- उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होत असल्याने परीक्षांना स्थगिती मिळेल वा त्या पुढे ढकलल्या जातील असे गृहित धरू नये, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 ऑगस्टला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय […]\nअहमदाबादमधील कोविड रुग्णालयातील आग प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार\nNewsliveमराठी – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अहमदाबाद येथील खासगी श्रेय रुग्णालयात घडलेल्या घटनेबद्दल प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात या रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे येथे आयसीयूत उपचार घेत असलेल्या आठ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश या न्यायालयीन चौकशीचे नेतृत्व करतील. या शिवाय राज्य शासनाने या प्रकरणी पोलिसांना लवकरात लवकर […]\nअंकिताने शेअर केला तलवारबाजीचा खास व्हिडिओ\nधक्कादायक; वाघाकडून वाघिणीची शिकार\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\n‘तुमचा झंझावात आम्ही आजही पाहतोय’;रोहित पवारांनी आजोबांबाबत व्यक्त केल्या भावना\nमराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्र्यां��ा फोन\nपार्थ पवारांनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा, म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/02/blog-post_3.html", "date_download": "2020-10-01T01:01:24Z", "digest": "sha1:JY7BQ5XRN5POH2RQLP3BKO7MWENIJK7M", "length": 12146, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कुटुंब आणि निकटवर्तीयांमुळे आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political कुटुंब आणि निकटवर्तीयांमुळे आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला\nकुटुंब आणि निकटवर्तीयांमुळे आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला\nजळगाव जिल्ह्यातील ६७ जिल्हा परिषद गट व १३४ पंचायत समिती गणामध्ये राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. गेल्या २ वर्षापासून वायुवेगात दौडणार्‍या भाजपाच्या विजय रथाला रोखण्यासाठी यंदा प्रथमच कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. मात्र सत्तेची फळे चाखणारे भाजपा व शिवसेना स्वबळावर निवडणूकीला सामोरे जात आहे. यंदा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी निष्ठावान कार्यकत्यांना डावलून कुटुंबिय व निकटवर्तीयांना तिकिट दिल्याने सुरुवातीलाच नाराजीचे फटाके उडणारी ही मिनी मंत्रालयाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणूकीत जिल्ह्यातील दोन आजी व दोन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.\nजलसंपदामंत्री गिरीष महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपआपल्या पक्षातील उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यात व केंद्रात भाजप-सेनेची सत्ता असल्याने दोन्ही मंत्र्यांवर जास्तीत जास्त उमेदवार निवडणून आणण्याचा दबाव आहे. गेली अनेक वर्ष सर्व निवडणूका एकहाती सांभाळणारे माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील चार व बोदवड तालुक्यातील दोन गटांवर लक्ष केंद्रीत केले आहे. माजी पालमंत्री आ.सतीष पाटील यांना राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवारांसह चिरंजिव रोहन यांनाही निवडणून आणण्याचे आव्हान आहे.\nयंदाच्या निवडणुकित तिकीट वाटप करतांना भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीने कुटूंबियांवर मेहरनजर ठेवली आहे. निवडणूकीत कुटूंबियाना तिकीट न देता निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असतांना भाजपाने नेत्यंाच्या निकटवर्तीयांनाच तिकीट दिले आहे. यात प्रामुख्याने धरणगाव तालुक्यातील सोनवद पिप्री गटातून भाजपा नेते पी.सी.पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा वराडसिम गटातून आ.संजय सावकारे यांच्या वहिणी पल्लवी प्रमोद सावकारे, जामनेर तालुक्यातून माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या पत्नी विद्या दिलीप खोडपे, जामनेर तालुक्यातील वाकोद पहुर गटातून माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे यांचे जावई अमित देशमुख, धरणगाव तालुक्यातील साळवा बांभोरी गटातून भाजपा नेते व भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यंाच्या पत्नी माधुरी अत्तरदे यांना संधी देण्यात आली आहे.\nशिवसेनेमध्ये सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना पाळधी-बांभोरी गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या लहान भावाच्या पत्नी रुपाली किरण सोनवणे यांना आसोदा-ममुराबाद गटातून तिकीट देण्यात आले आहे. माजी आ.चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील देवगाव-तामसवाडी गटातून पुतणे समीर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. शिरसोली - चिंचोली गटातून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.\nराष्ट्रवादीमध्ये जिल्हाध्यक्ष आ.सतिष पाटील यांचे चिरंजीव रोहन पाटील यांना पारोळा तालुक्यातील देवगाव - तामसवाडीमधून रिंगणात उतरविण्यात आले आहे. माजी आ.दिलीप वाघ यांच्या लहान बंधूची पत्नी ज्योती संजय वाघ यांना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा - लोहटार गटातून संधी देण्यात आली आहे. माजी खा.वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे यांना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ - शिरसमणे गटातून रिंगणात उतरविण्यात आले आहे. माजी आ.राजीव देशमुख यांचे बंधू अतुल देशमुख यांना चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव-देवळी गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या स्नुषा अंकिता पाटील यांना बोदवड तालुक्यातील साळशिंगी-शेलवड गटातून संधी देण्यात आली आहे. माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी या राजकिय कुटुंबातील उमेदवारी निश्‍चित असल्याने स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी तिन्ही पक्षातील नेत्यांची कसोटी लागणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/aditya-thackeray-was-present-at-that-party-nupur-mehtas/", "date_download": "2020-10-01T01:41:18Z", "digest": "sha1:K6JTKOX4DUBFP666OIESBTBOGPMWPBQJ", "length": 15914, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "‘त्या' पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘त्या’ पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा\nमुंबई : सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मँनेजर दिशा सालीयनने आयोजित केलेल्या एका पार्टीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उपस्थित होते असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री नुपूर मेहता (Nupur Mehta) यांनी केला आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवर बोलताना तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे.\nठाकरे सरकारमधील एका युवा मंत्र्याचा सुशांत सिंह प्रकरणात समावेश असल्याचे म्हणत विरोधी पक्ष भाजपने टीका केली आहे. अशातच नुपूर मेहताने केलेल्या खुलास्यामुळे नवीन वादंग पेटण्याची चिन्हे आहे .\nदिशा सालियान ही सुशांतची मँनेजर होती. तिचे सुशांतच्या घटनेआधी निधन झाले होते. त्या घटनेवरही नेहमीच शंका घेतली जाते आणि नंतर या घटनेला सुशांतसिंग प्रकरणाशीही काही लोक जोडून बघतात.त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .\nदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे, की सुशांतच्या प्रकरणाशी माझा काह���ही संबंध नाही. मात्र भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) हे माझ्याकडे काही पुरावे असून ते थोड्याच दिवसात समोर आणणार असून युवा मंत्री यामध्ये सामील असल्याचं त्यांनी म्हटले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराज्यात २४ तासात २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण\nNext article‘कोव्हिड योद्धांची’ ओळख, मात्र विमा नाकारला, डॉक्टरांनी राज ठाकरेंसमोर मांडली व्यथा\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/navi-mumbai-accident", "date_download": "2020-10-01T01:42:33Z", "digest": "sha1:3V6CCLPXDD4IUL4MNHXWPVMU6KQSZWZP", "length": 8259, "nlines": 162, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Navi Mumbai accident Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nनवी मुंबईत डंपर आणि कारचा भीषण अपघात, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकल्या\nनवी मुंबई : कामोठेत भरधाव स्कोडाने पादचाऱ्यांना उडवलं, दोघांचा मृत्यू\nनवी मुंबईत भरधाव कारने अनेकांना चिरडलं, दोघांचा मृत्यू\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nIPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=222568:2012-04-20-17-04-55&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T02:31:25Z", "digest": "sha1:OOLXTKMBTOLEMQSL2UZR5UAJD4QQSQAY", "length": 23697, "nlines": 258, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कायद्याशी मैत्री : शनिवार, २१ एप्रिल २०१२", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> कायद्याशी मैत्री : शनिवार, २१ एप्रिल २०१२\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकायद्याशी मैत्री : शनिवार, २१ एप्रिल २०१२\nपूर्र्वी कमानी , ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ\nपत्नीकडून सतावल्या गेलेल्या पुरुषांच्या बाजूने विचार करणारा कायदा अस्तित्वात आहे का १५ वर्षांपासून विभक्त राहून व कायद्याने देखभाल खर्च मिळवून घटस्फोटाला मात्र नकार देणाऱ्या स्त्रीला कायद्याने घटस्फोट देण्यास भाग पाडू शकतो का १५ वर्षांपासून विभक्त राहून व कायद्याने देखभाल खर्च मिळवून घटस्फोटाला मात्र नकार देणाऱ्या स्त्रीला कायद्याने घटस्फोट देण्यास भाग पाडू शकतो का ही माझ्या भावाची कैफियत असून सध्या त्याची नोकरीही सुटली आहे. तरी त्याला महिना २००० हजार रुपये द्यावे लागतात. एका शहरात राहून त्याच्या अपत्यालाही भेटता येत नाही. एकमेकांशी पटत नाही, नांदायचे नाही तर घटस्फोट द्यायला काय हरकत आहे\nरेखा दांडगे (नाव बदलले आहे)\nउत्तर - तुमच्या पत्रात काही गोष्टी स्पष्ट नाहीत. मात्र तुमचा भाऊ न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याच्या पत्नीला देखभाल खर्च देत असल्याचे मी गृहीत धरते. सध्या त्याची नोकरी सुटल्याचे तुम्ही म्हटले आहे. म्हणूनच उत्पन्नाचे साधन नसल्याने, देखभाल खर्च थांबवण्यासंबंधीचा अर्ज याबाबत तुमच्या भावाने ताबडतोब न्यायालयाकडे केला पाहिजे. यासह त्याने कुटुंब न्यायालयात धाव घेतली पाहिजे. पत्नीने कुटुंब, घर व कर्तव्याचा त्याग केल्याचे सांगत व यातला निष्ठुरपणा अधोरेखित करत तुम्ही घटस्फोटाची मागणी करू शकता. गेल्या १५ वर्षांपासून ते दोघे विभक्त झाल्याने त्यांच्या पत्नीला परित्यागाच्या आरोपाचे खंडन करणे अवघड होईल. तसेच तुमच्या भावाने अपत्याला भेटण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली पाहिजे. पण जर त्यांचा मुलगा / मुलगी १८ वर्षे पूर्ण असेल तर त्याच्या वडिलांना भेटण्यापासून त्याला कुणी रोखू शकत नाही.\nआम्ही जिथे राहतो त्या ठिकाणची जमीन गेली ४०-५० वर्षे आम्ही कसतो आहे. जमिनीचा मूळ मालक मात्र दुसरा आहे. त्याने आम्हाला त्या जमिनीचे अद्याप कूळसुद्धा लावून घेतले नाही. या गोष्टीवर तो नेहमी टाळाटाळ करतो. इतकी वर्षे आम्ही त्या जमिनीची निगराणी केली असून ती जमीन आमच्या नावे करण्यासाठी काय करावे लागेल\nउत्तर - जर तुम्ही गेली ४०-५० वर्षे या जमिनीची मशागत करत आहात तर निश्चितच तुम्ही या जमिनीचे खरे मालक आहात. यासाठी तुम्ही तहसीलदाकडे अर्ज करा व त्यांच्याकडील कागदपत्रांवर जमिनीचे मालक म्हणून तुमचे नाव जोडले जाईल यासाठी प्रयत्न करा. यासाठी गेली ४०-५० वर्षे तुम्ही जमीन कसत असल्याचे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. त्या वेळी शेतसारा कोण भरते, असाही प्रश्न तहसीलदारांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. त्या वेळी तुम्हाला साक्षीदारांच्या मदतीने जमीन तुम्हीच कसत असल्याचं पटवून द्यावं लागेल. म्हणूनच तहसीलदारांकडे अर्ज करण्यास विलंब करू नका कारण, जमिनींच्या नोंदी बदलण्याचा अधिकार तहसीलदारांकडे असतो. त्यामुळे ते तुम्हाला नक्की मदत करू शकतात.\nमी बँकेत नोकरीला होतो. १९९९ मध्ये तीन महिन्यांची नोटीस देऊन मी नोकरीचा राजीनामा दिला. मात्र १९९८ मधील एका प्रकरणात दाखल झालेल्या चार्जशीटसंबंधी माझ्याविरोधातील चौकशी अजून पूर्ण झाली नसल्याचे कारण देत बँकेने माझा राजीनामा फेटाळला. पण नोटीस काळात माझ्या विरोधातील चौकशी पूर्ण करा, अशी विनंती मी केली व ठरल्याप्रमाणे नोटीस कालावधी संपताच मी राजीनामा दिला व बँकेला तसे कळवले. त्यानंतर मी माझ्या पीएफ व ग्रॅच्युईटीची रक्कम मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला. बँकेने २००६ मध्ये चौकशी समिती नेमली. शिस्तपालन समितीने चौकशीदरम्यान मला दोषी ठरवल्याने २००८ मध्ये मला सेवेतून बडतर्फ करण्यात आले व माझी पी��फ व ग्रॅच्युईटी तूर्तास रोखून ठेवण्याचे आदेश दिले. २०११ मध्ये बँकेने भविष्यनिर्वाह निधीमधील माझा हिस्सा परत केला, पण माझ्या नावे असणारी पूर्ण रक्कम मला मिळालेली नाही. मी काय करावे\nउत्तर - तुम्ही राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करत असल्याचे मी गृहीत धरते. तसेच तुम्ही तुमच्या विरोधातील चौकशीला हजर राहिल्याचेही मी गृहीत धरते. संबंधित प्रकरणात तुमच्यामुळे बँकेला आर्थिक नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्याने बँक प्रशासन तुमची ग्रॅच्युईटी रक्कम रोखून ठेवू शकते. मात्र कर्मचाऱ्याची ग्रॅच्युईटी रोखून धरण्यासाठी बँक प्रशासनाने एका विशिष्ट प्रक्रियेनेच जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे वकिलाचा सल्ला घेऊन तशी कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे का, ते तपासून बघा. जर ही प्रक्रिया झाली नसले तर तुम्ही ग्रॅच्युईटीच्या रक्कमेवरही अधिकार सांगू शकता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बँक प्रशासन भविष्यनिर्वाह निधीमधील तुमच्या नावे असणारी रक्कम अडवून ठेवू शकत नाहीत. हे बेकायदेशीर आहे. तुम्ही याबाबत तात्काळ भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात तक्रार करा. यासह केंद्र सरकारच्या मुंबईतील औद्योगिक लवादाकडेही दाद मागा. तुम्हाला २००८ मध्ये बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच फार उशीर झाला आहे. आता कृती करा.\nतुमचे कायदेविषयक प्रश्न थोडक्यात पाठवा या पत्त्यावर - ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/entertainment/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/10483/", "date_download": "2020-10-01T00:56:06Z", "digest": "sha1:5TVBHZ6E3AVKCLDI2CFXPCUDDA4NZPMW", "length": 13756, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "रिया चक्रवर्तीच्या समर्थनात बॉलीवुड सेलेब्स चा कँपेन.. - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nरिया चक्रवर्तीच्या समर्थनात बॉलीवुड सेलेब्स चा कँपेन..\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुख्य आरोपी मानलेल्या रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक करण्यात आली आणि तीला १४ दिवसांच्या न्यायिक कारावासाकरता पाठवण्यात आले. एनसीबीने रिया ला ड्रग्स सिंडिकेटचा एक अॅक्टिव सदस्य असल्याचे सांगितले. अशात रियाची समस्या आणखी जास्त वाढली आहे, पण बॉलीवुडचे अनेक सितार�� रियाचे समर्थन करण्याकरता पुढे आल्याचे दिसून येत आहे.\nरिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक झल्याची चर्चा होत आहे, याशिवाय तीने जे टी शर्ट परीधान केले होते त्याने पण सगळ्यांचे लक्ष केंद्रित केले होते. त्या टी शर्ट वर लिहीले होते, गुलाब लाल असतो, वॉयलेट्स नीळे असतात, आपण सर्व मिळून पितृसत्तेच्या या किल्ल्याला नष्ट करू. आता रिया च्या टी शर्ट वर लिहिलेला हा संदेश तीच्या समर्थनाचे माध्यम बनले आहे. बॉलीवुडच्या अनेक दिग्गज आणि प्रसिध्द व्यक्तींनी या उदाहरणाच्या माध्यमातून रियाला पाठिंबा दिला आणि तीच्या अटकेचा विरोध केला.\nअनुराग कश्यप, सोनम कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर, अमृता अरोड़ा, दिया मिर्जा, शिवानी दांडेकर, अंगद बेदी, राधिका मदन, श्वेता बच्चन अशा अनेक दिग्गजांनी सोशल मीडिया वर रीयाच्या टी शर्टवरील उदाहरणाच्या माध्यमातून रीयाच्या बाजूने सकारात्मक वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोशल मीडिया वर बॉलीवुड कडून #justiceforrhea आणि #SmashPatriarchy ट्रेंड करत आहे. दुसरीकडे सुशांत चे चाहतेपण सोशल मीडिया वर आपल्या अभिनेत्याच्या समर्थनात असल्याचे दिसत आहे. रिया च्या अटकेनंतर सगळ्यांना असे वाटत आहे की, सुशांत च्या गुन्हेगारांना आता शिक्षा होणार आणि त्याला न्याय मिळणार.\nTagged बॉलिवूड, रिया चक्रवर्ती\nसुनिधी चौहानचा मुलगा देतोय तिला गाण्यात साथ; पाहा व्हिडिओ\nगायिका सुनिधी चौहान सध्या सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. तिने नुकताच तिच्या मुलासोबत गाणे गातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सुनिधीचा मुलगा खूप मधूर आवाजात गाणे गाताना दिसत आहे. सुनिधी चौहाननं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती ‘कटते नहीं कटती…’ हे […]\nट्विंकलच्या या फोटोमुळे चाहत्यांनी साधला अक्षयवर निशाना\nट्विंकल खन्ना हिने एक ध्यान करतानाचा फनी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो फोटो चाहत्यांना आवडला नसल्याचे दिसत आहे. कारण आहे नरेंद्र मोदी. होय नरेंद्र मोदी ध्यान करत होते. तसाच फोटो ट्विंकलने देखील शेअर केला आहे. तीने हा फोटो शेअर करताना लिहिले की, मी सध्या सर्वत्र आध्यात्मिक वातावरणात मेटिटेशन करतानाचे फोटो व्हायरल होत असून […]\nतीन लग्न, दोन अफेअर असणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचे कमी वयातच निधन\nअभिनेते विनोद मेहरा बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक होते. भलेही ते स्वत:ला मेनस्ट्रीम एक्टर म्हणून प्रस्थापित करू शकले नाही. मात्र त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी कधीही छोट्या भूमिका करण्यास नकार दिला नाही. विनोद मेहरा यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1945 मध्ये झाला होता. आज त्यांचा वाढदिवस. 1958 मध्ये रागिनी […]\nचाहत्याने बनवले सिम कार्डवर ‘या’ अभिनेत्याचे पेंटिंग…\nया तारखेपासून सुरु होणार शाळा…\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nतैमुरवर चित्रपट बनणार का यावर मधुर भंडारकर यांनी दिली ही प्रतिक्रीया\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली\nभारत दौऱ्यावर येणारे प्रिन्स सलमान करू शकतात मोठी घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2016/08/blog-post_19.html", "date_download": "2020-10-01T02:03:06Z", "digest": "sha1:W5U7ETFREMPHZ5567J2CC4BBJOPSOO2H", "length": 9198, "nlines": 65, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "जन्माला येण्यासाठी अल्ट्रासाऊंड मशिनला चकमा द्यावा लागणार्‍या देशात मुलींनीच राखली १३० कोटी भारतवा��ियांची लाज - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social जन्माला येण्यासाठी अल्ट्रासाऊंड मशिनला चकमा द्यावा लागणार्‍या देशात मुलींनीच राखली १३० कोटी भारतवासियांची लाज\nजन्माला येण्यासाठी अल्ट्रासाऊंड मशिनला चकमा द्यावा लागणार्‍या देशात मुलींनीच राखली १३० कोटी भारतवासियांची लाज\nप्राचीन काळापासून भारत हा पुरुषप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याही आधी इतिहासात डोकावल्यास हजारो वर्षापूर्वी रामायणात सितामातेलाही अग्निदिव्यातून जावे लागले होते. आजही देशातील परिस्थिती फारशी बदललेली नाही. १३० कोटीच्यावर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात हजारो ‘निर्भयां’वर दररोज अत्याचार होत आहेत. दुसरीकडे वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलींना गर्भातच मारण्यास आपला देश मागे नाही. २१ व्या शतकात समानतेची भाषा वापरणार्‍या देशात स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी कायदा करावा लागतो ही शरमेची बाब आहे. चालू आकडेवारीनुसार १ हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण केवळ ९२७ इतके आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र शासनाला ‘बेटी बचाव...बेटी पढावो’अभियान सुरू करावे लागले आहे. त्यासह महाराष्ट्रात ‘सुकन्या’,‘माझी कन्या भाग्यश्री’सारख्या योजना राबवाव्या लागत आहे. याबद्दल आनंद व्यक्त करावा का खेद हे कळत नाही\nमहाभारतात द्रोपदीवर संकट ओढावल्यानंतर भगवान श्रीकृष्ण मदतीला धावून आले होते. मात्र २१ व्या शतकात देश, समाज संकटात असतांना महिला व मुलीच धावून आल्या आहेत. अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी पुरुषांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. यामध्ये कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, सानिया मिर्झा, सानिया नेहवाल, अंजु जॉर्ज, मेरी कॉम, चंदा कोचर, मीरा बोरवणकर, किरण बेदी यांची नावे आवर्जुन घ्यावी लागतील. याच पंगतीत आता रिओ ऑलम्पिकच्या निमित्ताने साक्षी मलिक, पी.व्ही.सिंधू, दीपा करमारकर, या ‘भारत की बेटीं’चे नाव घ्यावे लागेल. विचार करा आपण पुरूषप्रधान संस्कृतीचे बिरुद मिरवतो मात्र धनुष्यबाणाने फिरत्या माशाचा डोळा केवळ प्रतिबिंब पाहून फोडणार्‍या अर्जुनाच्या देशात तिरंदाजीमध्ये आपल्याला एकही पदक मिळवता आले नाही, महाबली भिमाच्या आपल्या देशात कुस्तीमध्ये एकही पुरुषाला पद नाही. द्रोणागिरी पर्वत उचलणार्‍या हनुमानाच्या देशात लिप्टिंंगमध्येही आपल्याला पदक नाही. नदीच्या डोहात जावून सर्पमर्दन कर��ार्‍या श्रीकृष्णाच्या देशामध्ये पोहण्याच्या स्पर्धेमध्येही आपल्याला पदक मिळाले नाही. मात्र ज्या देशात जन्माला येण्यासाठीच मुलींना अल्ट्रासाऊंड मशिनला चकमा देवून आईच्या कुशीत शिरावे लागते. अशा देशात साक्षी मलिक व पी.व्ही.सिंधू सारख्या मुलींनी १३० कोटी भारतवासियांची जगभरात लाज राखली, हेच त्रिकालबाधीत सत्य आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3684/", "date_download": "2020-10-01T02:00:34Z", "digest": "sha1:7RDI4X3CBUD6HHNRB3UBGNQCD7FI55VY", "length": 25814, "nlines": 151, "source_domain": "aajdinank.com", "title": "उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nउत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’\n’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन\nराष्ट्रपती पदकासह ५८ पदक विजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन\nनवी दिल्ली, दि. 14 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ , १४ पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.\nस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली असून 80 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 215 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 58 पदक मिळाली आहेत.\nदेशातील 80 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.\n‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)\nश्री रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक, पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, चव्हाण नगर, पशन रोड, पुणे.\nश्री संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कुलाबा, मुंबई.\nश्रीमती सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.\nश्री विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.\nश्री गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, (PAW Wing), लातूर.\nराज्यातील एकूण 14 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’\nश्री राजेश ज्ञानोबा खांडवे, पोलीस उपनिरीक्षक\nश्री मनीष पुडंलिक गोरले, नाईक पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. गोवर्धन जनार्दन वधाई , पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. कैलास काशीराम ऊसेंडी , पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. कुमारशहा वासुदेव किरंगे, पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. शिवलाल रुपसिंग हिडको, पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. सुरेश दुर्गजी कोवासे, हेड कॉन्स्टेबल\nश्री.रतीराम रुघराम पोरेटी , हेड कॉन्स्टेबल\nश्री. प्रदीपकुमार रायभाम गेडाम, नाईक्‍ पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. राकेश महादेव नारोटे, कॉन्स्टेबल\nश्री. राकेश रामसु हिचामी, नाईक\nश्री. वसंत नानका तडवी, कॉन्स्टेबल\nश्री. सुभाष पाडुरंग ऊसेंडी, कॉन्स्टेबल\nश्री. रमेश वेनकन्ना कोमीरे, कॉन्स्टेबल\nराज्यातील एकूण 39 पोलिसांना ‘पोलीस पदक’\nश्री विनायक बद्रीनारायण देशमुख, सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महासंचालक पोलीस कार्यालय, कोलाबा मुंबई\nश्री शिरीष एल सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, झोन 2, पुणे\nश्री तुषार चंद्रकांत दोशी, मुख्याध्यापक / पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अंधेरी पूर्व, मुंबई\nश्री नरेंद्रकुमार किसनराव गायकवाड, पोलीस उपअधीक्षक –रेल्वे, पुणे\nश्री मोहम्मद इलियास मोहम्मद सईद शेख, सहायक कमांडंट, एसआरपीएफ, जीआर 14, औरंगाबाद\nश्री सुनील भगवान यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त, एटीएस पुणे.\nश्री सादिक अली नुसरत अली सईद, सहाय्यक कमांडंट, एसआरपीएफ, जीआर – 1, पुणे.\nश्री डागुभाई महमद शेख, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद.\nश्रीमती प्रतिभा संजीव जोशी, पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे\nश्री संजय नारायण धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबरनाथ पोलीस स्टेशन, अंबरनाथ\nडॉ. सिताराम शंकर कोल्हे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट, नाशिक\nश्री केदारी कृष्ण पवार, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर\nश्री सुनील किसनराव धनावडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग\nश्री अनिल प्रल्हाद पतरूडकर, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी.,पुणे\nश्री सूर्यकांत गणपत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी.बी. मार्गे पोलिस स्टेशन, मुंबई\nश्री हरीश दत्तात्रय खेडकर, पोलीस निरीक्षक ए.सी.बी अहमदनगर,\nश्री अशोक लालसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस स्टेशन, नवी मुंबई\nश्री अरविंद धोंडीबा अलहत, पोलीस निरीक्षक-वायरलेस, पोलीस वायरलेस, पुणे\nश्री विनय बाबूराव घोरपडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर\nश्रीमती शालिनी संजय शर्मा ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नागपाडा पोलीस स्टेशन, मुंबई\nश्री विलास विठ्ठल पेंडुरकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई\nश्री मच्छिंद्र सारंगधर रानमाळे, पोलीस उपनिरीक्षक, चाळीसगाव पोलीस स्टेशन जळगाव\nश्री वीरेंद्रकुमार श्रीकृष्ण चौबे, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन, अमरावती ग्रामीण\nश्री संजय सदाशिव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे शहर\nश्री प्रकाश नरेश एरम, सशस्त्र उपनिरीक्षक, एस.आर. पी.एफ. जीआर II, पुणे\nश्री भाऊसाहेब रामनाथ इरंडे, पोलीस उपनिरीक्षक, बी.डी.डी.एस. औरंगाबाद ग्रामीण\n27.श्री रमेश रामजी बर्डे, सहाय्यक उपनिरीक्षक, बल्हारशाह पोलीस स्टेशन चंद्रपूर\n28. श्री संदीप मनोहरलाल शर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा स्टेशन, चंद्रपूर,\n29. श्री जनार्दन देवाजी मोहूर्ले, सहायक उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर\n30. श्री श्याम ��णपत वेताळ, सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर. नाशिक\n31. श्री विश्वास दिनकरराव भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक, चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई\n32. श्री विजय वासुदेव खर्चे, सहायक उपनिरीक्षक, शहर कोतवाली पोलिस स्टेशन, मुंबई\n33. श्री रऊफ समाद शेख, सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, अहमदनगर\n34. श्री मोईनुद्दीन फरुद्दीन तांबोळी, सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, जालना\n35. श्री पांडुरंग बाबुराव कवळे, सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर., नाशिक\n36. श्री कैलास मोहनराव सनाणसे, सहाय्यक उपनिरीक्षक, कॅन्ट वाहतूक शाखा, औरंगाबाद\n37. श्री दिलीप राधाकिशन चौरे, सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, औरंगाबाद\n38. श्री सुनील शामकांत पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक, एस.डी.पी.ओ. कार्यालय जळगाव\n39. श्री तात्याराव बाजीराव लोंढे, हेड कॉन्स्टेबल (गुप्तचर अधिकारी) एस.आय.डी औरंगाबाद\nमुंबई, दि. १४ : ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.\nया सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे नमूद केले आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे.\nमुंबई, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकासाठी महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांची, पोलिस शौर्य पदकासाठी चौदा अधिकाऱ्यांची, प्रशंसनीय सेवेसाठीच्या पोलिस पदकांसाठी 39 अधिकाऱ्यांची, अशी एकूण 58 अधिकाऱ्यांची झालेली निवड महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान वाढवणारी व कर्तबगारीवर शिक्कामोर्त�� करणारी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदकविजेत्या महाराष्ट्र पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. उत्कृष्ट सेवेची महाराष्ट्र पोलिसांची गौरवशाली परंपरा कायम असून यापुढेही ती सुरु राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी जाहीर होणाऱ्या पदकांची घोषणा आज करण्यात आली. देशभरातील एकूण ९२६ पोलिस पदकांपैकी महाराष्ट्राला ५८ पदके मिळाली आहेत. या दिमाखदार कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र पोलिस जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्य बजावत असून आपल्या कामगिरीची नोंद इतिहासात घेतली जाईल असं सांगून कोरोनाविरुद्धच्या लढाईत मृत्यू पावलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली आहे.\n← प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन\nग्रामीण भागातील रुग्‍ण वाढ रोखा \nमहाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ\nउद्योगांची ‘महास्वयम्’ ला पसंती\nमराठीतल्या उत्तमोत्तम श्राव्य पुस्तकांना (बोलक्या पुस्तकांना) जगभरातून अतिशय चांगला प्रतिसाद\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,र���जकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/the-speed-of-the-velocity-is-fast-enough/", "date_download": "2020-10-01T01:45:02Z", "digest": "sha1:I2R7RHIAXL5ACBLNRE4II2BARH2JWESR", "length": 10680, "nlines": 131, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "उजनी ची पाणीपातळी झपाट्याने कमी - News Live Marathi", "raw_content": "\nउजनी ची पाणीपातळी झपाट्याने कमी\nNewslive मराठी- उजनी धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालल्याने, घटणारे पाणी शेतापर्यंत आणण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत होत आहे.\nजलवाहिन्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात 110 टक्के भरलेले धरण अवघ्या सात महिन्यात वजा 32.97 टक्क्यांपर्यंत खालावले आहे.\nदरम्यान, उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याच प्रमाणात बाष्पीभवनात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा रोज एक टक्क्याने कमी होत आहे.\nअखेर केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे\nकेंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. तसेच विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली होती. पण अखेर मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. सोमवारी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सोमवारपासून बंदरात आणि सीमेवर कांदा अडवून ठेवण्यात आला होता. मात्र आता अडवून […]\nकोरोनाची लस सापडत नसल्याने अनुपम खेर यांना अश्रू अनावर\nNewslive मराठी- कोरोना विषाणू संपूर्ण जगात थैमान घालत आहे. जगभरातील लाखो लोकांना या विषाणूची लागण होत आहे. कोरोनामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. लाखो लोक बेरोजगार झालेत. अशा या संकटकालीन परिस्थितीवर अभिनेते अनुपम खेर यांनी चारोळीच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. त्यांचा हा काव्यात्मक अंदाज सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रहिमन वैक्सीन ढूंढिए, बिन वैक्सीन […]\n21 दिवसांत कोरोना संपवणार होत, पण संपवले कोट्यवधी रोजगार- र���हुल गांधी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. देशात कोरोनानं पाऊल ठेवल्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाउन असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. वचन दिलं होत २१ दिवसांत कोरोना संपवण्याचं, पण संपवण्यात आले कोट्यवधी रोजगार आणि […]\nअल्पवयीन मुलीचे अपहरण करुन फोटो सोशल मीडियावर प्रसारीत\nअमोल कोल्हेंनी मतदान केले\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nरमजानच्या पवित्र महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपात देवदूतच आमच्या मदतीला धावून आला\nसुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही; अंकिता लोखंडेचा खुलासा\nकागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित दादांनी चांगलंच झापलं; जनाची नाही तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.gpoperators.com/2019/03/rights-of-encroachment-of-collector.html", "date_download": "2020-10-01T01:00:52Z", "digest": "sha1:VOAONK26HBBEAESIPBR4UIFNVNWANLGG", "length": 23667, "nlines": 290, "source_domain": "www.gpoperators.com", "title": "अतिक्रमणसंबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिका�� Rights of encroachment of Collector - VILLAGE GP DATA OPERATORS", "raw_content": "\nअतिक्रमणसंबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार Rights of encroachment of Collector\nअतिक्रमणसंबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार\nअतिक्रमणसंबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार याबाबत तीन वेगवेगळ्या मुद्द्याच्या विचार करावा लगे. ज्यात अतिक्रमण दूर करणे, सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे आणि अतिक्रमणे नियमात बसवणे. या तिन्ही मुद्ययावतील कलमांची संक्षिप्त माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे. याठिकाणी प्रत्येक अतिक्रमणाच्या बाबतीत जमीन हि राज्य शासनाच्या मालकीची आहे हें लक्षात ठेवावे.\n*** अतिक्रमण दूर करणे संबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार :-\n१. कलम ५० :- शासकीय जमिनीवरील अतिक्रमण दूर करणे\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० मध्ये शासकीय जमिनीच्या अतिक्रमणाची माहिती देण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडे निहित केलेल्या कोणत्याही जमिनीवर किंवा किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर केलेली अतिकमणे किंवा अशा कोणत्याही जमीनीचा,कोणत्याही वस्तू फेरीने विकण्यासाठी किंवा जागेवर विकरीसाठी अनधिकृतरीत्या वापर केल्यास,जिल्हाधिकारी असे अतिकमण तडकाफडकी समाप्त किंवा दूर करु शकेल.\n२. कलम ५०(१) :- अतिक्रमण क्षेत्रातील वस्तू घेवून जाणे बाबत\nकिंवा फेरीने विकली जाणारी किंवा विकीस मांडलेली कोणतीही वस्तू काढून टाकण्यास भाग पाडू शकेल.या प्रयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्याने अतिकमण करणाऱ्यास नोटीस द्यावी.व त्यामध्ये त्याला नोटीसीमध्य्ये निश्चित केलेल्या दिनांकापू्र्वी अतिकृमण दूर करण्यास सांगावे व तसे करण्यास कसूर केल्यास,नोटिसीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकापासून नंतर जेवढया कालावधी पर्यंत अतिकमण चालू ठेवले असेल त्यातील प्रत्येक दिवसासाठी रु. ५० पेक्षा अधिक नाही इतक्या दंडास अतिकामक पात्र ठरेल याखेरीज, अतिकामक अतिकमणाच्या संपूर्ण कालावधीची आकारणी भरण्यास व रु.२,००० पेक्षा अधिक नाही इतका दंड भरण्यास पात्र ठरेल अशी समज द्यावी. कोणत्याही वस्तू अनधिकृतपणे फेरीने विकणारी किंवा विकणारी व्यक्ती ,जिल्हाधिकारी निश्चीत करील तेवढा परंतू रु ५० पेक्षा अधिक नाही इतका दंड भरण्यास पात्र ठरेल.\n३. कलम ५१ :- अतिक्रमण क्षेत्र अतिक्रमणधारकाला देणेबाबत\nशासकीय जमीनीवरील केलेल्या अतिकमणाच्या बाबतीत,जर अतिकमण करणाऱ्या व्यक्तीची तशी इच्छा असेल तर,असे अतीकम�� करण्यात आलेल्या जमिनीच्या किमतीच्या पाच पटीहून अधिक नसेल इतक्या रकमेचे प्रदान केल्यावर जमिनीवरील सर्वसाधारण वार्षिक जमीन महसूलाच्या पाच पटीहून अधीक नसेल इतकी आकारणी भरल्यावर जिल्हाधिकारी ती जमीन अतिकमण करणाऱ्या व्यक्तीला देऊ शकेल. जिल्हाधिकारी नियमानुसार विहीत केल्या असतील अशा अटी व शर्ती लादू शकेल. अतिकमण करणाऱ्या व्यक्तीला देण्यापुर्वी जिल्हाधिकाऱ्याने अपाला तसा उदेश असल्याची जाहिर नोटीस दिली पाहिजे आणि प्रस्तावीत भूप्रदानाबाबत त्याच्याकडे आलेल्या कोणत्याही हरकतींवर व सूचनांवर विचार केला पाहीजे. जाहीर नोटीस देण्यासाठी केलेला खर्च अतिक्रमण करणाऱ्याने दिला पाहिजे किंवा त्याच्याकडून तो वसून केला पाहिजे.\n४. कलम ५२ :- अतिकमण करणाऱ्या व्यक्तीवर आकारावयाची दंड\nनियमाधिन करण्यासाठी ,अतिकमण करणाऱ्या व्यक्तीवर आकारावयाची दंडाची भोगवटा किंमत व आकारणी ,जिल्हाधिकाऱ्याने अशा मुल्यांकणाच्या वेळी त्याच क्षेत्रातील तशाच जमीनीच्या बाजार किंमतीच्या आधारावर ठरविली पाहिजे.या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय अंतीम असेल . आकारावयाची जमीन महसूलाची रक्कम ठरविताना ,वर्षाच्या कोणत्याही भागासाठी केलेला जमीनीचा भोगवटा हा संपूर्ण वर्षाचा म्हणून मोजण्यात यावा.\n५. कलम ५३ :- एखादी व्यक्ती अनधिकृत पणे भोगवटा करीत असल्यास अशा व्यक्तीवर नोटीस बजावणे :-\nशासनाकडे विहित केलेल्या कोणतीही जमीन किंवा किनाऱ्यालगतचा प्रदेश (म्हणजे,भाडेपटटा,संमती नि परवाणगी यांचा कालावधी संपल्यामूळे किंवा त्या प्राधिकार पत्रावर जमीन देण्यात आली होती त्याचे निर्वापण झाल्यामूळे किंवा ज्या अटीवर किंवा शर्तीवर जमीन दिली होती त्याचे उल्लघण झाल्यामूळे) याचा एखादी व्यक्ती अनधिकृत पणे भोगवटा करीत असल्यास अशा व्यक्तीवर नोटीस बजावून,नोटिसिमध्ये विनिदिष्ट केलेल्या दिनांकापूर्वी जमीन किंवा किनाऱ्यालगतचा प्रदेश रिकामा करण्यास फर्मावून तिला जिल्हाधिकारी तडकाफडकी बेदखल करु शकेल. नोटिसीचे पालन करण्यात आले नाही तर,जिल्हाधिकाऱ्याला त्या व्यक्तीला जमिनीतून किंवा किनाऱ्यालगतच्या प्रदेशातून बेदखल करावे लागेल. तसेच, अशी व्यक्ती,अनधिकृतरीत्या भोगवटयाच्या संपूर्ण कालावधीच्या आकारणीच्या किंवा भाडयाच्या दुपटीपेक्षा अधिक नाही इतकी शास्ती भरण्या�� पात्र ठरेल (कलम ५३) त्या व्यक्तीला तडकाफडकी बेदखल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने तिने उभारलेली कोणतीही इमारत किंवा बांधकाम काढून टाकण्यास,फर्माविणारी नोटीस त्या व्यक्तीवर बजावावी,त्या नोटीसीचे अनुपालन करण्यात आले नाही तर, जिल्हाधिकारी ती इमारत किंवा बांधकाम जप्त करण्यासाठी कार्यवाही करु शकेल.\n->\"अतिक्रमणसंबंधी जिल्हाधिकारी यांचे अधिकार Rights of encroachment of Collector\"\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहत्‍वाचे मोबाईल अॅप Mobile App\nमहाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम.\nसातबारा व नोंदणी ऑफीस नुसार valuation\nआधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,स्‍पीडपोस्‍ट ई स्‍टेटस.\n`महाराष्ट्रातील तलाठी \" ब्लॉग\nमहाराष्ट्र शासन निर्णय सुविधा\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहाराष्‍ट्र राज्‍य मानवी हक्‍क आयोग\nराष्‍ट्रीय मानवी अधिकार आयोग N.H.R.C\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n* पंचायत समिती येथे *सादर* करावेत. * फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती * अ) महिला व बालकल्याण* :- ================ Ø *...\nव्यवसाय यादी एकूण व्यवसायांची संख्या : 1. इंटरनेट कॅफे INTERNET CAFE 2. फळ रसवंती गृह FRUIT JU...\nस्वच्छतेत एक पाऊल पुढे राज्यातही आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान\nपार्श्वभूमी अभियानाचा आराखडा नगरविकास विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग नागरी घनकचरा व्यवस्थापन अभियानाचा उद्देश अभियानाचे धोरण क...\nगाव नमुना आठ-अ धारण जमिनीची नोंदवही * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे ���ंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर...\nअल्प भु-धारक दाखला ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3) आधार कार्ड ...\nGAON NAMUNA-14 गाव नमुना चौदा\nपाणी पुरवठ्याच्या नोंद वही * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतच...\nशेतकरी असल्याचा दाखला | Farmer Certificate\nआवश्यक कागदपत्रे Farmer Certificate ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3)...\nशेती विषयक माहिती » रस्त्यांचे हक्क. लोकसंख्येच्या मानाने जसजशी जमीन कमी पडू लागली आहे व अधिकाधिक जमीन लागवडीखा...\nGAON NAMUNA-6 गाव नमुना सहा-ड\nगाव नमुना सहा-ड नवीन उप विभाग ( पोट हिस्से) नोंदवही * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा ...\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी : सर्वसाधारणपणे खातेदाराने केलेल्या प्रत्येक जमीनीच्या तुकडयाची लगेच स्वतंत्र गट नंबर टाकून , त्याची म...\nमहसुल अर्हता परीक्षा (RQT) विभाग शासकीय प्रकाशने\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/the-law-became-the-doubt-persists/articleshow/70522187.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T01:07:21Z", "digest": "sha1:TLX2ORE4TPE74AQ5GUCRW5V7PQ3TLMFH", "length": 19441, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकायदा झाला; शंका कायम\nकुठल्याही व्यक्तीला दहशतवादी ठरविण्याची तरतूद असलेल्या बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यावर (यूएपीए) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे शिक्कामोर्तब झाले आहे\nकुठल्याही व्यक्तीला दहशतवादी ठरविण्याची तरतूद असलेल्या बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यावर (यूएपीए) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेत भाजप-रालोआच्या निर्विवाद बहुमतामुळे पारित झालेले हे विधेयक राज्यसभेत वादग्रस्त त्रिवार तलाकचा अडसर पार करणाऱ्या भाजपच्या 'व्यवस्थापन तंत्रा'मुळे मंजूर होणारच होते.\nपण बावन्न वर्षांपूर्वी हा कायदा करून गेल्या चार दशकात त्यात कालानुरूप अर्धा डझन दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसलाही लाजेकाजेस्तव मोदी सरकारने आणलेल्या वादग्रस्त दुरुस्त्यांना मम म्हणावे लागले. पण त्यामुळे असा कायदा करण्यामागचा हेतू किंवा त्याचा संभाव्य दुरूपयोग याबाबत शंका फिटलेल्या नाहीत. टाडा व पोटाच्या जातकुळीतला हा कायदा व्यक्तिस्वातंत्र्याचा सपशेल संकोच करतो. या कायद्यामुळे कुणावरही दहशतवादी असल्याचा शिक्का मारण्याचा राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) परवाना मिळाला असून त्याचा मुस्लिम तसेच अनुसूचित जाती आणि जमातींविरुद्ध गैरवापर होईल, अशी भीती विरोधकांना वाटते. दहशतवाद पसरविण्यात भूमिका बजावणे, अतिरेकी हल्ल्याच्या पूर्वतयारीत मदत करणे, अतिरेकी हल्ल्याचा कट रचणे आणि अतिरेकी कारवायांमध्ये भाग घेणे, अशा चार संशयांवरून एखाद्या व्यक्तीला दहशतवादी ठरविले जाणार आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 'आपण अपराधी नाही' हे सिद्ध करण्याची जबाबदारी कथित 'अतिरेकी' व्यक्तीवर पडणार आहे.\nजिहादी, नक्षलवादी, ईशान्येतील दहशतवादी, खलिस्तानवादी, परदेशी चलनाचा दुरुपयोग आणि हवालाचा व्यवहार करणाऱ्यांना या कायद्याच्या साह्याने लक्ष्य केले जाणार आहे. अशा व्यक्तींची चल, अचल आणि डिमॅटमध्ये दडलेली अदृश्य संपत्तीही जप्त करण्याचे अधिकार एनआयएला मिळाले आहेत. केंद्रात मोदींचे जरब बसविणारे सरकार आल्यापासून देशात दहशती कारवायांना वेसण घातल्याचा प्रचार दर निवडणुकांमध्ये होत असतो. शिवाय, तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीमुळे सर्व दहशतवादाचे हमखास उच्चाटन होईल, अशी ग्वाहीही देण्यात आली होती. तरीही मोदी सरकारला हा कायदा का करावा लागला, हा प्रश्न विरोधकांना पडला आहे. हा कायदा संसदेने पसार केला असला तरी त्यातील तरतुदी राज्यघटनेतील कसोटीवर टिकल्या तरच त्याची अंमलबजावणी शक्य आहे. गुन्हा सिद्ध होईपर्यंत प्रत्येकजण निरपराध ही न्यायशास्त्राची मूलभूत संकल्पना या कायद्यामुळे निरपराधित्व सिद्ध होईपर्यंत दोषीच अशी शीर्षासनात गेली आहे. या कायद्यामुळे एनआयएचा पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी कोणत्याही राज्यात जाऊन कोणालाही अतिरेकी ठरवून अटक करु शकतो.\nपण राज्यांच्या सूचीत कायदा आणि सुव्यवस्था हा पहिल्याच क्रमांकाचा विषय असल्याने केंद्र व राज्यांमध्ये संघर्ष झडेल आणि न्यायालयात ही तरतूद बेकायदा ठरू शकते. कारण र���ज्याच्या संमतीशिवाय केंद्रीय यंत्रणांना तपास करता येणार नाही, असे केंद्राच्या दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट कायद्यात स्पष्ट नमूद केले आहे. ही परस्पर विसंगती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असा इशारा अनेक विधिज्ञांनी संसदेतच दिला आहे. काँग्रेसच्या यूएपीएला नव्या दुरुस्त्यांद्वारे भाजपची झूल चढविणाऱ्या गृहमंत्री अमित शहांनी मात्र या कायद्याचे ठाम समर्थन केले आहे. त्यांच्या मते दहशतवादाच्या प्रकरणांमध्ये नोंदविले जाणारे गुन्हे गुंतागुंतीचे, आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असतात. त्यात साक्षी-पुराव्यांची शक्यता कमी असते. दहशतवादी संघटना दहशती व्यक्तींमुळे बनतात. अशा संघटनांवर बंदी घालून पुरावे गोळा करण्यात दोन-तीन वर्षांचा कालापव्यय होतो. तोवर संबंधित अतिरेकी कायद्यातील पळवाटा वापरून नवी संघटना स्थापतो. ती अतिरेकी कारवाया, विचारधारेला चालना देते.\nयाला आळा घालणे शक्य नसते. म्हणून व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याची गरज आहे. इस्रायल, चीन, अमेरिका, पाकिस्तान, युरोपियन समुदाय आणि संयुक्त राष्ट्रसंघातही व्यक्तीला अतिरेकी घोषित केले जाते. मग आपण का मागे राहावे, असा शहांचा या कायद्यामागचा तर्क असावा. दहशतवाद रोखायचा आणि जगभरातील अतिरेक्यांमध्ये एनआयएचा दबदबा निर्माण करायचा तर तपास यंत्रणांनी अतिरेकी संघटनांच्या दोन पावले पुढेच असायला हवे, एखाद्याला अतिरेकी घोषित केल्याने त्याच्यावर कायमचा शिक्का बसत नाही. केंद्र सरकारच्या आढावा समितीकडे तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातही तो दाद मागू शकतो. या कायद्याचा गैरवापर होणार नाही आणि मानवी हक्कांचेही उल्लंघन होणार नाही, असा भरवसा शहा यांनी दिला आहे.\nपण शहा यांनी आणलेल्या दुरुस्त्या प्रथम राज्यघटनेच्या कसोटीवर तावून-सुलाखून निघणे आवश्यक आहे. टाडा आणि पोटाच्या कडवट पूर्वानुभवाच्या पार्श्वभूमीवर यूएपीएची अंमलबजावणी एनआयए किती सचोटीने करते, हेही दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकॉर्पोरेट्सना अभय, शेतकऱ्यांना वनवास\nकृषी विधेयकांमुळे शेतकरी आत्मनिर्भर...\n‘बाहुबलीं’च्या अराजकात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2020-10-01T01:02:45Z", "digest": "sha1:HZ3PB3MPWSENIIUA74YRRRQIGSB5XN43", "length": 6957, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "संदीप-��ेशपांडे: Latest संदीप-देशपांडे News & Updates, संदीप-देशपांडे Photos & Images, संदीप-देशपांडे Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमुलींना वाढवतानाची हळुवार स्पंदनं\nMumbai Rains Live: मिठी नदीही तुडुंब, आसपासच्या परिसरात तुंबले पाणी\nMumbai Rains: मुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक भागांत भरले पाणी\nManoj Kotak: मुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nसविनय कायदेभंग: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना अटक\nसविनय कायदेभंग: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना अटक\nMNS: मनसेला लोकल प्रवास भोवणार; देशपांडे व तिघांवर गुन्हा दाखल\nMumbai Local: मनसेच्या नेत्यांनी कायदेभंग केला; लोकलने प्रवास केला\nलोकल सुरु करण्यासाठी मनसेचा सविनय कायदेभंग\nलोकलसाठी मनसेचा आज सविनय कायदेभंग\nMumbai Local: मुंबईकरांसाठी उद्या मनसेचा लोकल प्रवास; 'या' संघटनेचीही साथ\n; मनसेचा 'विना परवानगी, विना तिकीट' सोमवारी लोकलमधून प्रवास\n'बसमधल्या गर्दीने करोना होत नाही का\n'या' गर्दीमुळे करोना होत नाही का; व्हिडिओ शेअर करून मनसेचा सरकारला सवाल\nतेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म; मनसेचा संजय राऊतांना असा प्रतिसाद\nthackeray brand : महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं हे काय नवीन काढलं; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका\n'अभिमन्यू एकटा लढत असताना तुझा धर्म कुठे होता'\nराज ठाकरेंमुळंच तुमचा लेख वाचला जातोय; मनसेने राऊतांना सुनावले\nमनसे नेमके काय करतेय\nmns : 'अभिमानाने सांगा मनसे नेमकं काय करतेय'... व्हिडिओ व्हायरल\n'जिच्या वक्तव्याला पाच पैशाची किंमत नाही, तिच्या जाळ्यात शिवसेना का अडकतेय\n'पहले मंदिर फिर सरकार' म्हणणाऱ्यांचीच जनतेला मंदिर प्रवेश बंदी; मनसेचा घणाघात\n; पत्रकाराच्या मृत्यूच्या घटनेनंतर मनसेचा सवाल\nमुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला; मनसेचा आरोप\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/changes-in-the-marks-system-of-mpsc/", "date_download": "2020-10-01T01:19:01Z", "digest": "sha1:56QK4JHVAE5MIAYH5QC27ZWNJAGRCYAV", "length": 15873, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "एमपीएससीच्या गुण प्रणालीत बदल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nएमपीएससीच्या गुण प्रणालीत बदल\nमुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) (MPSC) गुण प्रणालीत (marks system) बदल केला आहे. विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता चार चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण वजा करण्याची नकारात्मक गुणांची पद्धत होती. त्यात आता बदल केला असून, यापुढे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा 1/4 गुण वजा करण्यात येणार आहेत. ही पद्धत यापुढील परीक्षांपासून लागू होणार आहे.\nएखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल, तर अशा प्रकारची नकारात्मक गुणांची पद्धत लागू होणार नाही. एमपीएससीने जाहीर केलेली नवीन गुणांची पद्धत सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरिता लागू राहणार आहे.\nएमपीएससीने 2009 साली स्पर्धा परीक्षांच्या निकालासाठी नकारात्मक गुणपद्धती (निगेटिव्ह मार्किंग) सुरू केली. यामध्ये चार प्रश्नांची उत्तरे चुकली, तर एक गुण वजा करण्यात येत होता. आता नवीन नियमानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण वजा करण्यात येणार आहेत. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरामधून 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. वरील नियम लागू करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकांत आली तरीही ती अपूर्णांकांतच राहील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleजनता कर्फ्यू हा कोरोनावर पर्याय नव्हे : खासदार संभाजीराजे\nNext articleशिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार : कंगणा राणौत\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bihar-election-nitish-kumar-lalu-prasad-tejashwi", "date_download": "2020-10-01T02:09:23Z", "digest": "sha1:PMMFBGDLYA3YUIALU46ZQBYDYQAR63TN", "length": 19674, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नीतीश यांच्या लोकप्रियतेला ओहोटी? - द वायर मराठी", "raw_content": "\nनीतीश यांच्या लोकप्रियतेला ओहोटी\nबिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी गेल्या सोमवारी फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब आदी आभासी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समार्फत ‘निश्चय संवाद’ हे पहिले निवडणूक प्रचार अभियान घेतले आणि तेथे त��यांना प्रचंड ‘डिसलाइक्स’ मिळाले.\nबिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी गेल्या सोमवारी घेतलेल्या आभासी निवडणूक प्रचारफेरीमध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या मागील भागात कमालीचे साम्य आहे. दोन्ही नेत्यांची संबोधने ‘लाइक्स’च्या तुलनेत विक्रमी ‘डिसलाइक्स’ची धनी झाली.\nनीतीश कुमार यांनी फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब आदी आभासी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समार्फत ‘निश्चय संवाद’ हे पहिले निवडणूक प्रचार अभियान घेतले. या अभियानाला ९,९३१ लाइक्स, तर २७,३४२ डिसलाइक्स आल्याचे बिहारमधील न्यूज वेबसाइट firstbihar.com.च्या बातमीत म्हटले आहे. हे भाषण तब्बल २.५३ तास लांबीचे होते. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर ते प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक यूजर्सनी यावर अत्यंत खरमरीत प्रतिक्रिया दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’ हे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण आणि त्यांना राज्यपालांना उद्देशून केलेल्या भाषणालाही अलीकडेच लाइक्सच्या तुलनेत अधिक डिसलाइक्स बघाव्या लागल्या होत्या.\nएकंदर नेटिझन्समधील मोदी यांचा प्रभाव कमी होत चालल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. अर्थात या दोघांमधील फरक म्हणजे मोदी यांच्या गळ्यात सत्तेची माळ गेल्याच वर्षी पुन्हा एकदा पडली आहे, तर नीतीश कुमार यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीला तोंड द्यायचे आहे. अशा वेळी लोकप्रियतेत झालेली घट ही नीतीश व त्यांच्या पक्षासाठी चिंतेची बाब ठरू शकते. नीतीश यांच्या व्हर्च्युअल अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अद्याप पक्षाने कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलेले नाही.\nनीतीश यांना मिळालेल्या डिसलाइक्सचा विधानसभा निवडणुकांच्या निकालावर नेमका काय परिणाम होईल याचा आडाखा बांधणे कठीण आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ठोस विचार व निश्चितता यांची कमतरता नक्कीच होती आणि त्यांनी एकूण जे मानक राखणे मानांकित होते ते राखले गेले नाहीत हेही नक्की.\n‘लालू-राबडी यांच्या सत्तेखालील १५ वर्षांचा (११९०-२००५) काळ’ विरुद्ध ‘एनडीएचा १५ वर्षांचा (२००५-२०२०) काळ’ ही नीतीश कुमार यांच्या पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची थीम आहे. त्यानुसार नीतीश, लालूप्रसाद यादव यांना झोडपत राहिले. वास्तविक लालू यांना चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्��ामुळे निवडणुका लढवण्यास बंदी आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात कुठेच नाहीत. न्यायालयीन कोठडीत असताना सार्वजनिक विधाने करण्यासही त्यांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नीतीश यांच्या आरोपांपासून ते स्वत:चा बचावही करू शकत नाही. राज्याच्या दूरवस्थेबाबत लालूंवर टीकास्त्र सोडत नीतीश यांनी बिहारला ‘अंधाराच्या खाईत’ ढकलण्यासाठी त्यांना जबाबदार धरले. २०१५ मध्ये नीतीश लालू यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) समावेश असलेल्या ग्रॅण्ड अलायन्सचेच मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आले होते याकडे मात्र त्यांनी काणाडोळा केला. या आघाडीत राजदच्या ८० जागा, तर संयुक्त जनतादलाच्या ७१ जागा होत्या. तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हे लालू यांचे दोन मुलगे या सरकारमध्ये दीड वर्षांहून अधिक काळ अनुक्रमे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री होते.\nतेजस्वी आणि तेजप्रताप यांच्या या मंत्रिमंडळातील कामगिरीमधील चुका नीतीश यांनी दाखवल्या असत्या तर ते सयुक्तिक ठरले असते. मात्र, नीतीश यांनी गेली १५ वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या लालू-राबडी यांच्या कारभारावर टीका करण्याकडेच लक्ष केंद्रित केले. तेजस्वी आज प्रत्यक्षात नीतीश यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे अधिक तर्कशुद्ध आणि वैध ठरले असते. तेजप्रताप व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यांच्यातील वैवाहिक बेबनावावर हल्ला चढवून नितीश यांनी लालूप्रसाद यांच्या कौटुंबिक बाबी सर्वांसमोर आणल्या. बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राई यांच्या नातीचा (ऐश्वर्या) लालू यांच्या कुटुंबाने अनादर केल्याची टीका त्यांनी केली. लालू यांच्या कुटुंबावर टीका करून नीतीश यांनी आपल्या नेहमीच्या सभ्यपणापासून फारकत घेतली असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. “बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी लालू यांच्यावर व्यक्तिगत स्तरावर घसरून टीका करणे आश्चर्यकारक आहे. नीतीश यांचा स्वभाव बघता हे धक्कादायक आहे,” असे पाटण्यातील ज्येष्ठ पत्रकार कन्हैया भेलारी म्हणाले.\nनीतीश यांनी “थ्रीसीज’’ हा आपला आवडता वाक्प्रचार पुन्हा एकदा वापरला. “क्राइम (गुन्हे), करप्शन (भ्रष्टाचार) आणि कम्युनॅलिझम (सांप्रदायिकता) या तीन ‘सीं’च्या विरोधात शून्य सहिष्णुता’ या धोरणाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्यक्षात मुझफ्फरपूर निवाराघरातील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व त्यांच्या हत्यांसारख्या नृशंस कांडामुळे नीतीश यांचा कार्यकाळ बिहारच्या इतिहासात कायमस्वरूपी ओळखला जाईल हे वास्तव आहे. न्यायालयाने सीबीआयच्या आरोपपत्रावरून या कांडातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर आणि अन्य काही जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ब्रजेश यांच्यावर वरदहस्त धरणाऱ्या बिहारमधील सत्ताधारी तसेच राजकारणातील व नोकरशाहीतील बड्या धेंडांची चौकशीही सीबीआयने केलेली नाही. ब्रजेशच्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या वर्तमानपत्रासाठी बिहार सरकारने दर महिन्याला ३० लाख रुपये दिले आहेत याची नोंद आहे. बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या या प्रकरणातील सहभागाची पुष्टी या नोंदीमुळे होत आहेत.\nत्याचबरोबर नीतीश यांच्या कार्यकाळात कुख्यात सृजन घोटाळा घडला. यामध्ये भागलपूर कोषागारातून अनेक वर्षांत २,००० कोटी रुपयांची रक्कम सृजन महिला विकास समिती या मनोरमा देवी यांच्या संस्थेच्या खासगी खात्यावर वर्ग करण्यात आली होती.\nनीतीश यांचे अत्यंत लाडके असलेले भागलपूरचे माजी जिल्हाधिकारी व जेडीयूचे नेते के. आर. रामय्या यांच्यावर सीबीआयने आरोप दाखल केले आहेत. रामय्या यांच्या पाठीमागील राजकारण्यांची चौकशीही सीबीआयने अद्याप केलेली नाही आणि सृजन घोटाळ्याचा तपासही संथगतीने सुरू आहे.\nयाच महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर नीतीश यांनी ग्रॅण्ड अलायन्सला डच्चू देऊन भाजपच्या तंबूत प्रवेश केला होता. या घोटाळ्यातील नीतीश यांच्या सहभागाबाबत तेजस्वी आणि राजदचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी आरोप केले आहेत.\nधर्मांधता खपवून घेणार नाही हा त्यांचा दावाही पोकळ आहे. नीतीश यांच्या पक्षाने संसदेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा दिला आहे. आरएसएस-भाजपने देशभरात अल्पसंख्याकांना लक्ष्य करून चालवलेल्या कारवायांना त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे. राज्यात मुस्लिमांविरोधात विष ओकणाऱ्या गिरीराज सिंह आणि अश्विनी चौबे या खासदारांबद्दल नीतीश कधी एक शब्दही बोललेले नाहीत. सध्याच्या धृवीकरणाच्या वातावरणातही बिहारमध्ये अल्पसंख्याकांविरोधात गुन्हे घडलेले नसले, तर त्याचे श्रेय नीतीश यांच्या सरकारला नव्हे, तर जनतेच्या सामाजिक वर्तनाला व आचाराला दिले पाहिजे.\nनलिन वर्मा, हे ज्येष्ठ पत्रकार असून, गोपालगंज टू रायसी: माय पोलिटिकल जर्नी या लालूप्रसाद यादव यांच्या आत्मचरित्राचे लेखक आहेत. बिहारमधील काही उत्तम लोककथांचे लेखन त्यांनी केले आहे.\nश्रीलंकेतील घटनादुरुस्तीबाबत भारत सावध\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/photogallary/", "date_download": "2020-10-01T00:59:13Z", "digest": "sha1:H4AD2IUXPVLA3PIOINZI5DSJQVWXTYOR", "length": 3517, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#photo : लक्ष्मी रस्त्यावर रात्री 1 नंतरही तुफान गर्दी..", "raw_content": "\n#photo : लक्ष्मी रस्त्यावर रात्री 1 नंतरही तुफान गर्दी..\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nलक्ष्मी रस्त्यावर रात्री 1 वाजताची तुफान गर्दी.. त्यात भाविकांची क्षणभर विश्रांती\nबाबू गेनू, मयुर रथ. १२.५१ बेलबाग चौकात\nभाऊसाहेब रंगारी रथाची आकर्षक बैलजोडी….\nआकर्षक देखावा केलेल्या मात्र डिजेचा वापर केलेल्या गणेश मंडळाचे डॉल्बी बंद करून हळूहळू अलका टॉकीज चौकाकडे मार्गक्रमण\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=133%3A2009-08-06-08-04-44&id=256501%3A2012-10-19-16-48-00&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=19", "date_download": "2020-10-01T01:09:28Z", "digest": "sha1:YPILTC3BUJPWHBBNK2357RNFUWNEXO3G", "length": 23796, "nlines": 30, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बिल्डरच्या ‘एनओसी’तून ग्राहकांची सुटका", "raw_content": "बिल्डरच्या ‘एनओसी’तून ग्राहकांची सुटका\nनंदकुमार रेगे ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२\nअलीकडेच मुख्यमंत्र्यांनी सदनिका हस्तांतरणाच्या वेळी बिल्डरच्या ना-हरकत प्रमाणपत्राची अर्थात एनओसी जरूर नाही, असा आदेश दिला. परंतु यात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत. तसेच त्याचा फायदा सर्वसाम���न्य जनतेला मिळण्यासाठी काय बदल अपेक्षित आहेत, यांचा आढावा घेणारे लेख.\nजमिनीचे अभिहस्तांतरण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे झालेले नसले, तसेच गृहनिर्माण संस्थेची स्थापना आणि तिचे रजिस्ट्रेशन झालेले नसले तरी अशा गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेची फेरविक्री करण्यासाठी यापुढे बिल्डरांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे अशा इमारतींतील (अर्थात नियोजित व कन्व्हेअन्स न झालेल्या गृहनिर्माण संस्थांमधील) सदनिकांची फेर विक्री बिल्डरांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राशिवाय शक्य होणार आहे.\nतसे पाहिल्यास अगदी अलीकडे अस्तंगत झालेल्या १९६३ च्या मोफा कायद्यात सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या किमान दहा जणांनी गाळे खरेदी केल्यावर त्या इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापून ती रजिस्टर करण्याची आणि त्या तारखेपासून चार महिन्यांच्या आत तिच्या नावे कन्व्हेअन्स करण्याची जबाबदारी बिल्डरांवर सोपविण्यात आली होती. परंतु एक ना अनेक कारणे देऊन सोसायटय़ांच्या नावे कन्व्हेअन्स करणे दूरच, सोसायटी स्थापन करून ती रजिस्टर करण्यात टाळाटाळ केली जाते. म्हणून याच कायद्यांत अशी तरतूद करण्यात आली होती की, एखाद्या इमारतीतील किमान ६० टक्के गाळे एकत्र येऊन बिल्डरच्या सहकार्याशिवाय (नॉन को-ऑपरेशन) गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याची तरतूद केली होती. परंतु नॉन को-ऑपरेशनखाली सोसायटी स्थापन करताना संबंधित उपनिबंधकावर संबंधित बिल्डरचे म्हणणे ऐकून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आणि अशा प्रकारे बऱ्याच सोसायटय़ा स्थापनसुद्धा झाल्या. परंतु बिल्डर मंडळीनी काहीतरी खुसपटे काढून किंवा लक्ष्मीदर्शन देऊन बऱ्याच सोसायटय़ा डी-रजिस्टर करून घेतल्या. थोडक्यात, चांगल्या उद्देशाने सरकारने तयार केलेला १९६३ चा मोफा कायदा कुचकामी ठरला. तो कुचकामी कसा ठरला याचे मूíतमंत उदाहरण म्हणजे ३१ मार्च २०११ रोजी महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेल्या ८५ हजार गृहनिर्माण संस्थांपैकी अवघ्या ६०३४ गृहनिर्माण संस्थांच्या नावे बिल्डरांनी आपखुषीने अभिहस्तांतरण केले असे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते. या ८५ हजार सोसायटय़ांमधून (या वर्षभरात आणखी कित्येक हजार सोसायटय़ा रजिस्टर झालेल्या असतील.) सुमारे तीन कोटी म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण दहा कोटी लोकसंख्येपैकी एक तृतीयांशापेक्षा अधिक लोकसंख्या या दोन सोसायटय़ांमधून राहात असते.\n१९६३ च्या मोफा कायद्यांत २००८ साली डीम्ड कन्व्हेअन्सची तरतूद करून त्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. २००५ साली प्रस्तावित केलेले हे दुरुस्ती विधेयक २००८ च्या फेब्रुवारीत पारीत झाले. आणि डीम्ड कन्व्हेअन्सची नियमावली तयारी करून या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी २०१० चा सप्टेंबर महिना उजाडावा लागला. परंतु डीम्ड कन्व्हेअन्स करून घेण्यासंबंधी लागणारे निरनिराळे दस्तऐवज गोळा करणे हे जिकिरीचे होते. तसेच डिम्ड कन्व्हेअन्स करून घेण्यासाठी संबंधित सोसायटीतील १०० टक्के सभासदांनी आपल्या खरेदी खतावर संपूर्ण रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प डय़ुटी भरणे आवश्यक आहे. डिम्ड कन्व्हेअन्सबाबतची पहिली सुनावणी जिल्हा उपनिबंधक सक्षम अधिकारी या नात्याने सोसायटीचे पदाधिकारी आणि संबंधित बिल्डर यांची सुनावणी घेतो आणि त्याला हे प्रकरण डिम्ड कन्व्हेअन्स करण्यासाठी योग्य आहे असे वाटले तरच त्या सोसायटीस तसे प्रमाणपत्र देतो. हा दुरुस्त कायदा अस्तित्वात आल्यावर जेमतेम ५००-६०० सोसायटय़ांना अशी प्रमाणपत्रे मिळाली. तरी किती सोसायटय़ांच्या नावे डिम्ड कन्व्हेअन्स झाले याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.\nसक्षम अधिकाऱ्याने सुनावणी घेतल्यावर सबरजिस्ट्रार ऑफ अ‍ॅश्युअरन्स पुन्हा सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांची सुनावणी घेतो आणि स्टॅम्पडय़ुटीची मागणी करतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हाऊसिंग सोसायटय़ांना स्टॅम्पडय़ुटी लागू होण्यापूर्वी रजिस्टर झालेल्या सोसायटय़ांनी कन्व्हेअन्सच्या वेळी किती स्टॅम्पडय़ुटी भरावी हा घोळ शासकीय स्तरावर अद्यापी चालू आहे. या आणि अशा कारणांमुळे डिम्ड कन्व्हेअन्सची तरतूद असणारा १९६३ चा मोफा कायदा अयशस्वी झाला. म्हणून महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाराष्ट्र गृहनिर्माण (नियमन व विकास) विधेयक २०१२ हे पारित करून घेतले आणि ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी गेले आहे. त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल आणि तो कायदा कोणत्या तारखेपासून अंमलात येईल हे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करेल.\nया नवीन विधेयकांतही डिम्ड कन्व्हेअन्सची तरतूद अंतर्भूत करण्यात आली आ��े.\nबिल्डरांना चाप बसविणारे कायदे कितीही करण्यात आले तरी त्यांना जुमानावयाचे नाही, असे हटवादी धोरण बिल्डरांनी अंगिकारले आहे. आणि वस्तुस्थिती पाहता सरकारी यंत्रणा त्यांच्यापुढे हतबल ठरली आहे, हे आपण पाहात आहोतच.\nअशा परिस्थितीत जमिनीचे हाऊसिंग सोसायटय़ांच्या नावे कन्व्हेअन्स झाले नाही किंवा संबंधित इमारतीची सोसायटी रजिस्टर झाली नाही तरी त्या इमारतीतील सदनिकेची फेरविक्री करण्यासाठी बिल्डरांची एनओसी लागणार नाही. या आदेशाचे स्वागत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले आहे. परंतु हा आदेश बिल्डर लोक सहजासहजी स्वीकारतील अशी चिन्हे दिसत नाहीत. आणि याचे प्रत्यंतर म्हणजे सध्या चालू असलेला व्हॅट भरण्याचा घोळ. हा कर बिल्डरांनी भरावा असे महाराष्ट्र शासन म्हणत आहे, तर तो सदनिकाधारकांनीच भरला पाहिजे असे बिल्डरांचे म्हणणे आहे. यासंबंधी बिल्डरांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील सध्या प्रलंबित आहे. या निकालावरचा ‘व्हॅट’ कोणी भरावा त्याचा अंतिम फैसला होणार आहे. विद्यमान सहकार कायद्यांतील तरतूद विद्यमान सहकारी कायदा १९६० च्या तरतुदीशी आधीन राहून तयार केलेल्या पोट नियमातील पोटनियम क्र. ३८ नुसार गाळ्याच्या हस्तांतरासाठी (ट्रान्सफर) सोसायटीच्या एनओसीची आवश्यकता नाही. मात्र आपला गाळा विकू इच्छिणारा सभासद आणि ती विकत घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहक या दोघांच्या सह्य़ांनी सोसायटीच्या सेक्रेटरीकडे विहित फॉर्ममध्ये (हा विहित फॉर्म जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या कार्यालयात विकत मिळतो.) किमान पंधरा दिवस अगोदर नोटीस देण्याची आवश्यकता असते. तसेच या ३८ क्रमांकाच्या पोटनियमात उल्लेख केलेल्या सर्व शर्तीची परिपूर्ती गाळा विकणारा आणि विकत घेणारा या दोघांनी परिपूर्ती करणे आवश्यक आहे.\nबिल्डर जेव्हा गाळा खरेदी करणाऱ्याबरोबर करार करतो तेव्हा तो आपल्या ग्राहकांना सर्व अटींनी बांधून घेत असतो. यामध्ये इमारतीचे बांधकाम चालू असताना, एखाद्या गाळा खरेदी करणाऱ्यास आपला गाळा दुसऱ्या व्यक्तीस विकण्याची परवानगी देत नाही. आणि गाळा धारकाने आपला गाळा विकण्याचा हट्ट धरलाच तर त्याला जी रक्कम मिळेल त्यातील ५० टक्के रकमेवर बिल्डर आपला हक्क सांगतो.\nबिल्डर कशा प्रकारे गाळा धारकाची कोंडी करतो, ते पुढी�� उदाहरणांवरून दिसून येते. ही दोन्ही उदाहरणे एका बडय़ा बिल्डरने आपल्या ग्राहकांबरोबर केलेल्या रजिस्टर्ड करारातील आहेत. या करारातील शब्दरचना महत्त्वाची असल्याने ती दोन्ही उदाहरणे मूळ इंग्रजीतच उद्धृत केली आहेत.\nविकासकांच्या या मनमानीला दणका देणारा ताजा आदेश शासनाने काढला आहे. त्याचे सर्व गाळाधारक मनापासून स्वागत करतील यात शंका नाही. शासनाने या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी हीच अपेक्षा.\nमहाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाचे परिपत्रक\nशासनाच्या असे निदर्शनास आले आहे की विकासकाकडून इमारतीच्या पूर्णत्वानंतर महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ व महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) नियम १९६४ अन्वये नियमाप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करणे. सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केल्यानंतर विहित कालावधीत इमारतीखालील जमिनीचे अभिहस्तांतरण करणे या प्रक्रिया विविध कालावधीत पूर्ण करण्यात येत नाहीत. परिणामी प्रत्येक वेळी सदनिकांच्या हस्तांतरणासाठी-पुनर्विक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी ग्राहकांकडून रोखीने व प्रतिचौरस फूटप्रमाणे पैसे वसूल करणे इत्यादी बेकायदेशीर प्रकार वारंवार घडत आहेत.\nसर्वसामान्य नागरिकांना याद्वारे निवेदन करण्यात येते की, सदनिकांची विक्री- पुनर्विक्री करताना मोफा कायदा १९६३ अथवा मोफा नियम १९६४ नुसार विकासकाच्या कोणत्याही ना-हरकत प्रमाणपत्राची (NOC) आवश्यकता नाही. असे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्याचे कोणतेही बंधन कायद्यात नाही.\nही वस्तुस्थिती पाहाता कोणत्याही विक्रीत फेर-विक्रीच्या नोंदणी प्रक्रियेच्या वेळी विकासकाकडून कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेऊ नये. व त्याशिवाय होणारी नोंदणी प्रक्रिया ही कायद्यानुसार योग्य आहे ही बाब लक्षात घ्यावी. याबाबत कोणत्याही शासकीय कार्यालयाने/ अधिकाऱ्याने ना-हरकत प्रमाणपत्राचा आग्रह धरल्यास ती बाब शासनाच्या निदर्शनास आणावी. तद्वतच ज्या ठिकाणी कायद्यानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना झालेली नाह��� अथवा विहित कालावधीमध्ये इमारतीखालील जमिनीचे संस्थेच्या नावे अभिहस्तांतरण (कन्व्हेअन्स) झालेले नाही अशा इमारतीमधील सदस्यांनी संस्थेची स्थापना/ मानीव अभिहस्तांतरणासाठी त्वरित संबंधित जिल्हा उपनिबंधक (डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार) यांच्याशी संपर्क साधावा.\n(मात्र या महत्त्वाच्या पत्रकावर तारखेचा व आदेश क्रमांक तसेच प्रधान सचिवांच्या नावाचाही उल्लेख नाही, ही खेदाची बाब आहे.)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sushant-singh-rajput-case-mumbai-police-commissioner-statement-bihar-police/", "date_download": "2020-10-01T01:53:43Z", "digest": "sha1:73MAG6HODWRVP6J2SWDDEYEYH5OBU73V", "length": 21209, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नाही, रिया आणि सुशांतच्या कुटुंबाचं पटत नव्हत, मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं | sushant singh rajput case mumbai police commissioner statement bihar police | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nबिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नाही, रिया आणि सुशांतच्या कुटुंबाचं पटत नव्हत, मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं\nबिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नाही, रिया आणि सुशांतच्या कुटुंबाचं पटत नव्हत, मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये वाद सुरु आहे. या सर्वा दरम्यान सोमवारी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माध्यमांशी चर्चा केली. या संपूर्ण वादावर ते म्हणाले की, बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही, आम्ही त्यावर कायदेशीर सल्ला घेत आहोत. आम्ही अद्याप कोणालाही क्लीन चिट दिली नाही. बिहार पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईनमध्ये पाठवताना मुंबई पोलिस आयुक्तांनी सांगितले की, कोणासही क्वारंटाईन करण्याचा आमचा अधिकार नाही, ही सर्व बीएमसीची बाब आहे.\n‘रिया आणि कुटुंबाचे चांगले संबंध नव्हते’\nपत्रकार परिषदेदरम्यान पोलिस आयुक्तांनी सांगितले की, सुशांतच्या कुटुंबीयांनी 16 जून रोजी आपल्या निवेदनात म्हटले की, त्यांना या प्रकरणात कोणावरही संशय नाही. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, रिय�� चक्रवर्तीने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते, कारण तीही डिप्रेस होती. तिची प्रकृतीही ठीक नव्हती, म्हणून ती निघून गेली. यानंतर सुशांतची बहीण आली, तीसुद्धा 13 जूनला निघून गेली कारण तिच्या मुलीची परीक्षा होती. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार रियाची दोन विधाने नोंदविण्यात आली असून त्यात त्यांच्या नात्यात काहीतरी गडबड असल्याचे उघड झाले आहे. तिने सुशांतच्या मनाची स्थिती आणि काही घटनांबद्दल सांगितले. आम्ही सर्वकाही क्रॉस चेक केले आहेत. रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या कुटूंबियात थोडा वाद झाला होता.\nआयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, आम्ही सुशांतची बहीण प्रियंका यांना पुन्हा निवेदन नोंदवण्यासाठी बोलवले होते, पण ती वक्तव्य देण्याच्या स्थितीत नव्हती. परंतु कुटूंबाने कोणाविरूद्ध कोणतीही शंका उपस्थित केली नाही. आम्हाला सुशांतची डायरी मिळाली आहे ज्यात तो आपला खर्च ठेवत असे. सुशांतच्या वतीने सीएला सांगण्यात आले की, महिन्याचा खर्च कमी करावा. सुशांतच्या गुगल इतिहासामध्ये, बायपोलर, त्याचे स्वतःचे नाव आणि वेदना न होता मृत्यू सारखे शब्द शोधले गेले.\nमुंबई पोलिस आयुक्तांनी निवेदनात म्हटले की, जानेवारी 2019 ते जून 2020 या कालावधीत बँक स्टेटमेंटची चौकशी करण्यात आली आहे, जे जवळपास 14 कोटी रुपये होते. सुशांतच्या वतीने त्यांच्या वकिलांना निरोप देण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी दिशाच्या आत्महत्येत त्याच्या नावावर प्रश्न उपस्थित केला. पोलिस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 56 निवेदने नोंदविण्यात आली आहेत, फॉरेन्सिक तज्ञाकडे काम सुरू आहे.\nया संदर्भात आम्ही मानसशास्त्रज्ञांशी बोललो आहे, फॉरेन्सिक संघ सुशांतच्या फ्लॅटवर गेले आहेत. संपूर्ण फ्लॅट सील करण्यात आला आहे, सुशांतने एकदा दिशाला भेट दिली. परंतु मृत्यूच्या वेळी त्याचे नाव समोर आल्यावर तो खूप नाराज झाला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अलीकडेच सुशांतचे कुटूंबीय आणि जवळच्या व्यक्तींनी असा आरोप होता की रिया चक्रवर्तीशी संपर्क साधल्यानंतर सुशांतची तब्येत ढासळली होती, त्याच्या खात्यातून कोट्यावधी रुपये गहाळ झाले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनीही बिहारमध्ये गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर बिहार पोलिसांची टीम मुंबईतील लोकांचा जबाब नोंदवित आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n PI ने घडवून आणला शेतकर्‍यावर खुनी हल्ला, FIR दाखल, पोलिस निरीक्षकाने फेटाळले आरोप\n15 ऑगस्टला PM मोदी देशवासीयांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\n‘थकवा’ आणि ‘अशक्तपणा’ चुटकीसरशी दूर…\n भारत सरकारविरूद्ध 20 हजार कोटींचा दावा…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nकाँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nअवघ्या 28 व्या वर्षी 3 लाख मतांनी जिंकली लोकसभा निवडणुक, आता…\n‘ही’ कंपनी देणार 1000 लोकांना नोकरी, जाणून घ्या…\nIPL 2020 : लोकेश राहुलनं उघड केलं यशाचं ‘रहस्य’,…\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी…\nनको असलेले केस दूर करण्याच्या काही सोप्या टिप्स\nबर्फ करेल वेदनांना दूर, जाणून घ्या आरोग्याशी संबंधित…\nमध ‘या’ ७ पदार्थांसोबत खाल्ल्यास आरोग्यासाठी…\n‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात…\nवॉकिंग नव्हे करा ‘वॉकिंग मेडिटेशन’ \nश्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\nBreasfeeding करणार्‍या आईने खावे अंडे, होतील…\n‘हेल्दी’ समजले जाणारे ‘हे’ 5 पदार्थ…\nCoronaVirus : बिहार सरकारचा मोठा ‘निर्णय’,…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \n‘सपा’चे आमदार अबू आझमी यांची आदित्य…\n’या’ 4 स्थितीत फुफ्फुसांचं होतं मोठं नुकसान, जाणून घ्या…\nPM-Kisan स्कीम : 6 महिन्यात करावं लागेल ‘हे’ काम…\nरात्रीच्या जेवणानंतर पोटात गॅस होतो का जाणून घ्या 3 कारणं…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरक��र…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nPune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण \nCoronavirus Vaccine : कधी मिळणार ‘कोरोना’ व्हायरसचं…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\nCoronavirus : ‘कोरोना’ किती टक्के लोकांचे प्राण घेतो,…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड इफेक्ट्सचा सामना करतात 10 पैकी 9 रूग्ण\nUS Election 2020 : डिबेटमध्ये ‘कोरोना’वर घेरल्याने ट्रम्प यांनी भारतावर केला आकडे लपवण्याचा आरोप\n लोन रिस्ट्रक्चर केल्या रेटिंगमध्ये लागणार ‘डाग’, पुन्हा कर्ज घेणं सोपं नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/vastu-shastra", "date_download": "2020-10-01T02:23:16Z", "digest": "sha1:4PFPDN6G55244XM65LF7KFL3WDETBDOX", "length": 6525, "nlines": 119, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "भविष्य | राशिफल | जन्म कुंडली | ज्योतिष्य | वास्तुशास्त्र | फेंगशुई | Astrology in Marathi | Jyotish | Vastushasra", "raw_content": "\nआपल्या झोपण्याच्या खोलीतून या गोष्टी त्वरित बाहेर काढा\nउंबरठा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायम स्वरूपी वास्तव्य करेल\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nवास्तू टिप्स : हे शुभ चिन्हे लावून घरातील वास्तू दोष दूर करा\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nघरासमोर या वस्तू असणे अशुभ, त्वरित निराकरण करा\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nकामधेनू शंख घरात ठेवा, सर्व कामना पूर्ण होतील\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nवास्तू शास्त्रानुसार घरात या ठिकाणी पाणी ठेवू नये\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nपलंगावर बसून जेवू नये, ज्योतिषशास्त्राप्रमाणे जेवण्याच्या या सवयी योग्य नाही\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nघरात तुळशीचे रोपटं ��सल्यास या गोष्टी लक्षात असू द्या\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nकेरसुणी ठेवण्याचे नियम आवर्जून पाळावे नाही तर...\nगुरूवार, 17 सप्टेंबर 2020\nप्राण घातक जिवाणूंपासून संरक्षण करतील हे सोपे उपाय\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nघरात नसाव्या या 4 वस्तू, धन अपव्यय आणि सुखात अडथळे येतात\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nकाय, आपल्या घरात देखील नळातून पाणी गळतं तर नकारात्मक प्रभाव जाणून घ्या\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nघरात हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ, जाणनू घ्या 5 फायदे\nशुक्रवार, 11 सप्टेंबर 2020\nमुख्य दारावर असावी श्रीगणेशाची मूर्ती\nमंगळवार, 8 सप्टेंबर 2020\nया 9 चुकांमुळे घरातील बरकत नष्ट होते\nशनिवार, 5 सप्टेंबर 2020\nफक्त त्यांच्यासाठी दक्षिण दरवाजा योग्य नाही\nमंगळवार, 1 सप्टेंबर 2020\nआपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा....\nशनिवार, 25 जुलै 2020\nवस्तुप्रमाणे इतरांच्या काही गोष्टी मुळीच वापरू नका\nसोमवार, 13 जुलै 2020\nमातीची भांडी आनंद, समृद्धी आणि सौभाग्य आणतात\nसोमवार, 29 जून 2020\nVastu Tips : आपण कुठे काढता आपले पादत्राणे, लक्ष दिले नाही तर संकट ओढवू शकतं\nशनिवार, 27 जून 2020\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0george-fernandes-story-marathi-article-2499", "date_download": "2020-10-01T00:46:13Z", "digest": "sha1:HAA7JMRRDVEQUKB4NLANTSXUB5CEF6W7", "length": 14852, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik George Fernandes Story Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसौजन्य ः सकाळ पेपर्स\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nलढवय्या कामगार नेता, लोहियावादाचा खंदा पुरस्कर्ता, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समन्वयक आणि संरक्षणमंत्री, कोकण रेल्वेचे मुहूर्तमेढकर्ते अशी अनेक बिरुदे मिरविणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांची कारकिर्दही तितकीच रोमांचक ठरली...\nजॉन जोसेफ फर्नांडिस आणि अलिस मार्था फर्नांडिस यांच्या पोटी ३ जून १९३० रोजी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला. मंगळूरमधील कॅथॉलिक कुटुंबातील जॉर्ज हे सहावे अपत्य. त्यांच्या आई किंग जॉर्ज पाचवे यांच्या चाहत्या, जॉर्ज यांचा जन्मही ३ जूनचा असल्याने नाव त्यांचे ठेवण्यात आले. त्यांचे वडील पिअरलेस फायनान्सचे दक्षिण भारतातील काम पाहायचे. जॉर्ज यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण मंगळूरच्या सेंट अलायसीस महाविद्यालयात झाले. अत्यंत धार्मिक अशा फर्नांडिस (पिंटो) कुटुंबातील जॉर्जला धार्मिक शिक्षणासाठी बंगळूरच्या सेंट पीटर्स सेमिनरीत धाडण्यात आले. दोन वर्षांच्या प्रशिक्षणात, उक्ती आणि कृतीत फरक आहे, अशी जाणीव झाल्याने त्यांनी चर्चचे शिक्षण सोडून दिले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी मंगळूरमधील वाहतूक आणि हॉटेल कामगार यांचे संघटन सुरू केले.\nफर्नांडिस यांनी १९४९ मध्ये नोकरीसाठी मुंबईची वाट धरली. त्यांना वृत्तपत्रात मुद्रितशोधकाची नोकरी मिळाली. ज्येष्ठ कामगार नेते प्लासीड डिमोले, समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले. पन्नासच्या दशकात ते मुंबईच्या कामगार विश्‍वातील प्रभावी नेते झाले. फर्नांडिस यांनी १९६७ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांना एकदम प्रकाशझोतात आणणारा ठरला. काँग्रेसचे बडे प्रस्थ असलेले, दोन दशके राजकारण गाजवणारे सदाशिव कानोजी ऊर्फ स. का. पाटील यांच्या विरोधात त्यांनी दक्षिण मुंबईतून संयुक्त सोशालिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. त्यांनी ४८.५ टक्के मते मिळवत पाटील यांचा दारूण पराभव केला. त्या वेळी ‘जॉर्ज द जायंट किलर’, अशी घोषणाच झाली. या निवडणुकीने स. का. पाटील यांची राजकीय कारकीर्दही संपुष्टात आली.\nफर्नांडिस यांच्या संघटन कौशल्याचा आणि प्रभावीपणाचा अाविष्कार म्हणून १९७४ मधील रेल्वेमनच्या संपाकडे पाहिले जाते. त्यांनी फेब्रुवारी १९७४ मध्ये नॅशनल कोऑर्डिनेटिंग कमिटी फॉर रेल्वेमेन्स स्ट्रगल (एनसीसीआरएस) स्थापन केली. त्याच्या झेंड्याखाली कामगारांच्या संघटना, विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले. त्याला मुंबई बेस्ट बस आणि टॅक्‍सी चालकांनी, मद्रासच्या कोच कारखान्यातील दहा हजारांवर कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, गोदीतील संपकरी कामगार अशा सर्वांचा पाठिंबा लाभला होता. सरकारने कामगार नेत्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली. अखेरीस २७ मे १९७४ रोजी एकतर्फी संप मागे घेण्यात आला. या संपाने तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी बेचैन झाल्या. त्यांनी जून १९७५ मध्ये आणीबाणीची घोषणा केली. फर्नांडिस यांना अटक करून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांचे त्या अवतारातील छायाचित्र हे आणीबाणीच्या काळातील दहशतीचे\nआणीबाणीच्या काळातील त्यांच्यावरील बडोदा डायनामाईट खटला खूप गाजला होता. याप्रकरणी त��यांना अटकही झाली होती. आणीबाणी मागे घेतल्यावर सार्वत्रिक निवडणूक होऊन जनता पक्षाचे नेते मोरारजी देसाई पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले. त्या वेळी बडोदा डायनामाईट खटल्यात तुरुंगात असलेल्या फर्नांडिस यांनी बिहारातील मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढवली. मतदारसंघातही न जाता त्यांना तीन लाखांचे मताधिक्‍य लाभले. देसाई मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री झाले. ‘फेरा’ कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी ‘आयबीएम’ आणि ‘कोका कोला’ यांच्याशी कायद्याची लढाई लढली, या कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला.\nफर्नांडिस यांनी १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी (आधीचा जनसंघ) आघाडी केली, १९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या केंद्रातील १३ दिवसांच्या सरकारात सामील झाले. २४ पक्षांची मोट असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) १९९९ ते २००४ या काळात केंद्रात कारभार केला. फर्नांडिस आघाडीचे समन्वयक झाले. २००३ मध्ये फर्नांडिस यांच्या पुढाकाराने संयुक्त जनता दलाची स्थापना झाली. संरक्षणमंत्री म्हणून फर्नांडिस यांनी एनडीएच्या काळात दोनदा काम पाहिले. १९९९ मध्ये ते संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. काहीशे सैनिकांच्या बलिदानानंतर आपण पाकिस्तानच्या कारवाया संपवण्यात यशस्वी झालो.\nएलटीटीईचे समर्थनकर्ते असल्याचा, सीआयएकडून निधीसाठी प्रयत्न केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. कारगिल युद्धावेळी हुतात्मा सैनिकांच्या शववाहिकांच्या खरेदीत फर्नांडिस यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप झाला. मात्र, सीबीआयने त्यांना क्‍लीन चिट दिली होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nondi-rohit-harip-marathi-article-2079", "date_download": "2020-10-01T00:56:12Z", "digest": "sha1:32HRBWGJFOEB3XBZBG5JWNWX3MBMFAVQ", "length": 19518, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nondi Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nकेरळच्या पुराला आता महिनाभराचा काळ उलटला आहे. देशभरातून केरळमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. देशभरातले कार्यकर्ते केरळच्या पुर्ननिर्मितीसाठी हातभार लावत आहेत. महापुराचा हा काळ उलटल्यानंतर आता केरळच्या पुरासंबंधी नवनवीन माहिती उघड होत आहे. एकूण झालेले नुकसान, त्याचे प्रमाण, भीषणता याचा अंदाज आता सरकारला येत आहे. या पुरात झालेली मनुष्यहानी आणि वित्तहानीची माहिती माध्यमांतर्फे सर्वांपर्यंत पोचलीच आहे. या महापुरामुळे केरळच्या गोड्या पाण्यातील माशांपुढे एक वेगळंच संकट उभे राहिले आहे.\nकेरळ विद्यापीठ आणि केरळ मत्स्यशेती प्रशिक्षण केंद्र या केरळमधल्या संस्थानी पुरानंतर केरळमध्ये पाहणी केली असता, त्यांना केरळच्या नद्यांमध्ये आणि खाड्यांमध्ये लाल पोटाची पिरान्हा, आफ्रिकन कॅटफिश, अरापैमा यासारख्या परदेशी प्रजातीचे मासे आढळून आले आहेत. परदेशी प्रजातीच्या या माशांमुळे केरळमधल्या स्थानिक माशांच्या आस्तिवाला धोका निर्माण झाल्याची माहिती केरळमधल्या तज्ज्ञांनी दिली आहे.\nपिरान्हासारखा मासा हा जगातला सर्वांत क्रूर मासा ओळखला जातो. त्यांची पैदास ॲमेझॉनच्या खोऱ्यातल्या गोड्या पाण्यात होते. आफ्रिकन कॅट फिश हा मासा गोड्या पाण्यात पन्नास किलोपर्यंत वाढतो आणि त्याचा नैसर्गिक भक्षक कोणीच नसतो. अरापैमा हा ब्राझीलियन वंशाचा मासा पाण्याबाहेर बराच काळ जिवंत राहू शकतो, तो मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्यातल्या माशांची शिकार करतो.\nहे परदेशी प्रजातीचे मासे केरळच्या नद्यांमध्ये कुठून आले याबद्दल नेमकी माहिती अद्याप हाती आली नसली, तरी विदेशी माशांची चालणारी तस्करी आणि बेकायदेशीर मस्यशेती याकडे बोट दाखवले जात आहे. केरळमध्ये चालणारी बेकायदेशीर मस्यशेती, परदेशी माशांची तस्करी या निमित्ताने उघड झाली आहे. या प्रजातींमुळे केरळमधील माशांच्या स्थानिक प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. तसेच यामुळे पर्यावरणाचा समतोलही ढासळू शकतो. गोड्या माशांच्या वैविध्यपूर्ण प्रजातींसाठी केरळ जगातील एक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. मात्र या माशांमुळे एक नवे संकट उभे ठाकले आहे.\nसौदीतल्या महिला बनणार पायलट\nया वर्षाच्या जून महिन्यात सौदी अरेबियातील महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा ऐतिहासिक निर्णय सौदी सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयामागे सौदी अरेबियाचे राजे महम्मद बीन सलमान यांची महत्त्��ाची भूमिका होती. या ऐतिहासिक निर्णयानंतर आता सौदीतील महिलांना विमानात सहवैमानिक आणि फ्लाइट अटेंडन्ट होण्याचे दरवाजे मोकळे झाले आहेत. सौदी अरेबियातील ‘फ्लायनास’ या विमान कंपनीने त्यांच्या कंपनीत सहवैमानिक आणि हवाई सुंदरीच्या जागांसाठी सौदी अरेबियातल्या महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आजमितीला सौदी विमान कंपन्यांमध्ये हवाई सुंदरी म्हणून फिलीपाईन्स देशातील युवती काम करत होत्या. त्यांचा जागी आता सौदी अरेबियातील महिलांची वर्णी लागणार आहे.\nसौदी अरेबियात विमान कंपनीत काम करण्यासाठी महिलांना कायद्याने बंदी नसली, तरी विमान कंपन्यांचे कर्मचारी म्हणून फिलिपिन्स या देशाच्या युवती प्रामुख्याने काम करतात. नोकरीच्या या संधीबद्दल माहिती मिळताच, गेल्या चोवीस तासात हजारो सौदी महिलांना नोकरीसाठी नाव नोंदणी केली आहे. सौदी अरेबिया या देशात महिलांवर अनेक बंधने आहेत. अशा वेळी या प्रकारचे निर्णय हे नक्कीच आश्‍वासक भासतात.\nकॅफे म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते सीसीडी किंवा बरिस्ता... वाफाळती कॉफी, मनसोक्त गप्पा, आवडत्या व्यक्तीचा सहवास आणि हाताशी असलेला मोकळा वेळ...गेल्या काही वर्षात पुस्तक प्रेमींसाठी बुक कॅफेची संकल्पना हळूहळू रुजत आहे. कंबोडियाच्या राजधानीच्या शहरात फेनॉम पेन्ह येथे मात्र एक वेगळाच कॅफे सुरू झालाय. या कॅफेत कॉफी तर उत्तम मिळतेच. पण तुम्ही कॉफी प्यायला बसलात आणि शेजारी एखादा इग्वाना (घोरपड) किंवा अजगर येऊन बसला, तर अजिबात किंचाळत उठू नका. कारण ही घोरपड किंवा अजगर हे पाळीव असून, हे पाळलेले सरीसृपच या कॅफेची मुख्य थीम आहे. या आधी कंबोडियात ‘कॅट कॅफे’ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले होते. ची रॅटी या बत्तीस वर्षीय तरुणाने हा जगातला पहिला रेप्टाईल कॅफे सुरू केला आहे. या कॅफेमध्ये हे विविध जातीचे सरिसृप पाळण्याचे मुख्य कारण आपल्यापैकी बहुतांश लोकांना सापांविषयी एक प्रकारचा असलेली किळस, घृणा किंवा भीती असते. सर्वसामान्यांच्या मनात असणारी ही किळस किंवा भीती दूर करणे हा मुख्य उद्देश आगळावेगळा कॅफे सुरू करण्यामागे आहे.\nयेथे कॅफेच्या भिंतीला चिटकवून वेगवेगळ्या आकाराच्या मोठ्या काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये ऑरेंज कॉर्न स्नेक, ड्रॅगन इग्वाना, अलबिनो पायथॉन (पांढरा अजगर) असे प्राण�� ठेवलेले असतात. कॅफेला भेट देणारे कॉफीचा मग घेऊन हे प्राणी न्याहाळत कॅफेत फिरत असतात. काही थोडे धाडसी गटातले लोकं हे प्राणी हाताळण्याचा अनुभवही घेताना दिसतात. या आगळ्यावेगळ्या प्रकारामुळे कंबोडियाला भेट देणारे पर्यटक या कॅफेला आवर्जून भेट देत आहेत. काही प्राणीप्रेमींनी या प्राण्यांना असे डांबून ठेवण्याबाबत तक्रारही केली ,पण कॅफे मालकाच्या माहितीनुसार हे सगळे प्राणी पाळीव असून त्यांना जंगलात सोडले तर तग धरू शकणार नाहीत. हे सगळे प्राणी थायलंड देशातून आयात करण्यात आले आहेत.\nस्पेस एक्‍स नव्या विक्रमाच्या तयारीत\nस्पेस एक्‍स आणि इलॉन मस्क ही दोन नावं ऐकली, की काहीतरी विस्मयकारी, अद्‌भुत ऐकायला, बघायला किंवा वाचायला मिळणार याची खात्री असते. इलॉन मस्क या अवलियाने अंतराळात थेट चारचाकी पाठवून सगळ्या जगाला आश्‍चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर लगेचच त्याने चंद्रावर पर्यटकांना नेणार असल्याची घोषणा केली होती. स्पेस एक्‍स कंपनीने त्यांची पहिली खासगी चांद्रमोहीम आखली असून, त्यासाठी जपानमधल्या युसुकू मझेवा या उद्योगपतीने नोंदणी केली आहे. युसुकू हा जपानमधल्या झोझो या अॉनलाइन क्षेत्रातील कपड्यांच्या कंपनीचा मालक आहे, आणि अंतराळात जाणार तो पहिला पर्यटक ठरणार आहे.\nइलॉन मस्कच्या नियोजित संकल्पनेनुसार दोन खासगी पर्यटकांना दोन दिवसात चंद्राभोवती प्रदक्षिणा घालायची संधी मिळणार होती. यासाठी स्पेस एक्‍स कंपनी, फाल्कन हेव्ही रॉकेट आणि ड्रॅगन क्रू कॅप्सूलचा वापर करणार होती. मात्र आता नवीन नियोजित मोहिमेनुसार केवळ एकाच व्यक्तीला अंतराळात जाता येणार आहे. पण यावेळेस या मोहिमेसाठी एक नवीन यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. या यानासंबंधीचे एक ट्विट आणि फोटो कंपनीच्या अधिकृत ट्‌विटर खात्यावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या ट्विटनुसार ‘स्पेस एक्‍स कंपनीने अंतराळातील पर्यटनासाठी पहिल्या पर्यटकाशी खासगी करार केला आहे. सर्वसामान्य माणसांना अंतराळात जाण्यासाठी हे इतिहासातले एक महत्त्वाचे पाऊस ठरणार आहे. अंतराळात पर्यटक म्हणून कोण जाणार याची नावे लवकरच जाहीर केली जातील.’\nआत्तापर्यंत चंद्रावर केवळ २४ माणसे चंद्रापर्यंत पोचू शकलेली आहेत. वर्ष १९७२च्या अपोलो मोहिमेनंतर चंद्रावर कोणीच गेलेले नाही. त्यामुळे स्पेस एक्‍स कंपनीच�� ही मोहीम एक नवा विक्रम ठरणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE--%E0%A4%86.-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87/TJiN1R.html", "date_download": "2020-10-01T00:26:42Z", "digest": "sha1:25MAU3MIOW7C7WX2KFLDHBVBBJNFGKIU", "length": 5134, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "जनता कर्फ्यू चे काटेकोर पालन करा- आ. शिवेंद्रसिंहराजे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nजनता कर्फ्यू चे काटेकोर पालन करा- आ. शिवेंद्रसिंहराजे\nMarch 21, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nजनता कर्फ्यू चे काटेकोर पालन करा- आ. शिवेंद्रसिंहराजे\nसातारा- जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. आपल्या देशातही या साथीचा प्रसार होत असून महाराष्ट्रात रुग्णांची सं‘या जास्त आहे. ही साथ आटोक्यात येण्यासाठी आणि नागरिकांना या विषाणूची लागण होवू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी सातारा शहरातील नागरिकांसह जिल्हावासियांनी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.\nकोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. ही साथ वेळीच आटोक्यात येणे अत्यावश्यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या सुचनेनुसार रविवारी सातारा शहरासह सातारा आणि जावली तालुका तसेच संपुर्ण जिल्ह्यातील व्यावसायिक, दुकानदार, कारखानदार, मालक, चालक या सर्वांनीच जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होवून सकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत सर्वप्रकारचे दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आपआपल्या घरामध्ये बसून रहावे. कोणीही बाहेर ङ्गिरु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा ङ्गैलाव आटोक्यात येईल. याची खबरदारी सर्वांनीच घेणे बंधनकारक आहे.\nत्यामुळे सर्वांनीच जनता कर्फ्यू ला उत्स्ङ्गुर्त प्रतिसाद देवून कोरोना विषाणूला हद्दपार करुया. आपली स्वत:ची आणि सर्वांचीच काळजी आपण घेवू आणि निरोगी आरोग्य जगू, यासाठी सर्वांनी सहकार्य करु, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/rahul-raj-cashing-on-big-boss-participation-882", "date_download": "2020-10-01T02:12:32Z", "digest": "sha1:4KEYKLAEDUDOSFQF2SESY7R25I33ZYFI", "length": 6647, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बिग बॉसमध्ये राहुल 'राज' ? | Pali Hill | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबिग बॉसमध्ये राहुल 'राज' \nबिग बॉसमध्ये राहुल 'राज' \nBy शुभांगी साळवे | मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nमुंबई - प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंह पुन्हा चर्चेत यायला लागलाय. मात्र यावेळी तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय. प्रत्युषा प्रकरणाच्या कॉन्ट्रोवर्सीनंतर राहुल राज बिग बॉसमध्ये जाणार अशी चर्चा आहे. प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणानंतर राहुल राजवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राहुल राज हे सर्व प्रसिद्धीसाठी करत असल्याचं बोललं जातंय. आता तो खंरच बिग बॉसमध्ये आहे की नाही ते १६ ऑक्टोबरला सर्वांनाच कळेल.\nराहुल राजबिग बॉस-10सलमान खानप्रत्यूषा बेनर्जीRahul raj SinghMumbaiSalman khanvj Banibig boss\nकर्ज फेडण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल, यूट्युबवर पाहून छापल्या शंभरच्या बनावट नोटा\nकेंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींची कोरोनावर मात\nराज्यात १८ हजार ३१७ नवे रुग्ण, ४३० जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २६५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५६ नवीन कोरोना रुग्ण\nकल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ४८२ रुग्ण\nआमीर खानच्या पाणी फाऊंडेशननं 'या' गावात उभारलं जंगल\nकंगनाचं ‘ते’ वक्तव्य चुकीचंच, उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल\nमुंबईतील यशवंत नाट्य संकुलाला लवकरच मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा\nचित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड\nदिपिकासह श्रद्धा, सारा, रकुल प्रितला कोरोना चाचणी करण्याचे आदेश\nयुनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पुरस्कारानं सोनू सूद सन्मानित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=194%3A2009-08-14-02-31-30&id=246052%3A2012-08-24-15-03-51&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=18", "date_download": "2020-10-01T02:27:34Z", "digest": "sha1:SZARNOL3RUGCOS6G3Z4UFL6MOIOSFAZE", "length": 31092, "nlines": 28, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गोची आजी-आजोबांची!", "raw_content": "\nडॉ. अंजली पेंडसे - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nआजी-आजोबांनी नातवंडांना सांभाळणं यात एक सार्थ भावना असते. परमोच्च सुखाची ती परिसीमा असू शकते, परंतु जेव्हा आजी-आजोबांच्या शारीरिक-मानसिक क्षमतांचा विचार न करता हे सांभाळणं ‘लादलं’ जातं तेव्हा ते ‘काम’ होतं. आज अनेक घरा त आजी-आजोबांची त्याच मुळे गोची होते आहे, पण बोलणार कुणाला कारण.. आपलेच दात आणि आपलेच ओठ..\n‘‘एमीने, एवढा काय तू भाव खातेयस फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे आज जाऊन उद्या रात्री परत. इतकं सोपं आहे आज जाऊन उद्या रात्री परत. इतकं सोपं आहे आपण मंगळवारी निघायचं. संध्याकाळी आपली देवीच्या देवळात पूजा. पुजारी माझ्या कित्येक वर्षांचे ओळखीचे आहेत. त्यामुळे ते उत्तम पूजा सांगतील. आपण सगळ्यांनी मनोभावे पूजा करू. बुधवारी सकाळी म्हणजे पहाटेच पन्हाळा. मस्त हिंडू, जेवण करून निघू. रात्रीपर्यंत आपापल्या घरी आपण मंगळवारी निघायचं. संध्याकाळी आपली देवीच्या देवळात पूजा. पुजारी माझ्या कित्येक वर्षांचे ओळखीचे आहेत. त्यामुळे ते उत्तम पूजा सांगतील. आपण सगळ्यांनी मनोभावे पूजा करू. बुधवारी सकाळी म्हणजे पहाटेच पन्हाळा. मस्त हिंडू, जेवण करून निघू. रात्रीपर्यंत आपापल्या घरी सगळ्या जणी तयार आहेत. तुलाच काय झालं सगळ्या जणी तयार आहेत. तुलाच काय झालं’’ संध्या आग्रह करत होती. सगळ्या मैत्रिणी संध्याच्या घरी जमल्या होत्या.\nमीना म्हणाली, ‘‘सगळं खरं आहे, पण मला जमणार नाही..’’\nआता सगळ्या जणी चिडल्या. नंदा म्हणाली, ‘‘तुझी आपली नेहमीच नकार घंटा असते. कारण तरी सांग.’’\nमीना म्हणाली, ‘‘अग कारणं काय, हजार आहेत मला खरोखरच जमणार नाही. तुम्ही जा. मजा करा. परत आल्यावर मला सगळं वर्णन सांगा. त्यात मला आनंद आहे.’’\nसंध्या आता खरोखरच वैतागली म्हणली, ‘‘मीने, आपण काही विशीतल्या तरुण पोरी नाही राहिलो. सगळ्या जणी पन्नास प्लस आहोत. अजून सगळ्या धडपणे चालू शकतोय. थोडय़ाफार गोळ्या घेऊन का होईना पण कुठे नीटपणे येऊ-जाऊ शकतोय. आणखी काही वर्षांनी काय होईल कुणी सांगावं तुला हे कळत नाही का तुला हे कळत ���ाही का\nआता मीना एकदम गप्प झाली.. तिच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणाली, ‘‘मला अजिबात जमणार नाही. माझ्या नातवंडांना मी सांभाळते हे तुम्हाला माहिती आहे. रविवारचा एकच दिवसाचा बेत असेल तर मी येऊ शकेन. पण आडवारी दोन दोन दिवस मला खरंच जमणार नाही.’’\nनीलानं सुचवलं. ‘ठीक आहे गं, सुनेला दोन दिवस रजा घ्यायला सांग.’’\nमीना म्हणाली, ‘‘ते नाही ना शक्य. ती आय.टी. क्षेत्रात आहे. ती जी सकाळी जाते ती रात्री लवकरात लवकर म्हणजे साडेआठ-नऊपर्यंत येते. सुटीच्या दिवशीही लॅपटॉपवर काम करत असते. तिला रजा घेताच येत नाही आणि माझ्या मजेसाठी मी तिला सांगू शकत नाही. मला काय यावंसं वाटत नाही का पण खरंच जमणार नाही.’’\nत्यावर संध्या आणखीनच वैतागली. म्हणाली, ‘‘मग तू एक पाळणाघरच उघड ना. निदान पैसे तरी मिळतील. नातवंडं असली तरी हे कसलं कम्पल्शन लग्नानंतर तुझी दोन मुलं सांभाळून तू तुझं करिअर केलंस ना लग्नानंतर तुझी दोन मुलं सांभाळून तू तुझं करिअर केलंस ना तुझ्या सासूने तुला स्वच्छ सांगितलं होतं, ‘आम्ही तुमची मुलं सांभाळणार नाही.’ म्हणून तू पाठोपाठ बाळंतपण स्वीकारलीस आणि तीनचार वर्ष घरीच राहिलीस, संसार-पाहुणे, मुलांचं संगोपन, सासू-सासऱ्यांचं आजारपण - सगळ्याला तू पुरी पडलीस. आता मुलांची लग्न झाली आहेत. तर तू पुन्हा आपली संसारात नव्याने अडकली आहेस. तुझं काय हे वय आहे का नातवंडांच्या मागे धावण्याचं तुझ्या सासूने तुला स्वच्छ सांगितलं होतं, ‘आम्ही तुमची मुलं सांभाळणार नाही.’ म्हणून तू पाठोपाठ बाळंतपण स्वीकारलीस आणि तीनचार वर्ष घरीच राहिलीस, संसार-पाहुणे, मुलांचं संगोपन, सासू-सासऱ्यांचं आजारपण - सगळ्याला तू पुरी पडलीस. आता मुलांची लग्न झाली आहेत. तर तू पुन्हा आपली संसारात नव्याने अडकली आहेस. तुझं काय हे वय आहे का नातवंडांच्या मागे धावण्याचं तुझ्या सुनेच्या करिअरची किंमत तू का चुकवते आहेस तुझ्या सुनेच्या करिअरची किंमत तू का चुकवते आहेस\nइतक्या वादविवादानंतरही मीना मैत्रिणींबरोबर दोन दिवस जाऊ शकली नाही ती नाहीच .. अशा मीना हल्ली घरोघरी आहेत.. आपापल्या वेदनेसह.. ही आजच्या बहुतांश आजीआजोबांसाठी वस्तुस्थिती आहे.\nतसा हा प्रश्न नाजूकच आहे. कारण नातवंडं म्हणजे दुधावरची साय प्रेमाचा झरा तर आजी-आजोबांच्या हृदयात झुळझुळतच असतो. त्याचं नातवंडावर प्रेमच नाही की काय प्रेमाचा झरा तर आजी-आजोबांच्या हृदयात झुळझुळतच असतो. त्याचं नातवंडावर प्रेमच नाही की काय अशी शंका कुणी घेऊ नये. या नातवंडांना ‘सांभाळणं’ हा खरा प्रश्न आहे. खरं तर काही तासांसाठी सांभाळणं, कधी तरी सलग दोनचार दिवस सांभाळणं हे आजी-आजोबांना जड नसतं. त्याचं\nकामही वाटत नाही. त्याचं ओझंही होत नाही. किंबहुना चांगल्या संवादातून नातवंडांबरोबरचं नातं फुलायला छान मदत होऊ शकते. पण बदलत्या काळात, बदलत्या गरजांबरोबर ही पण एक ‘गरज’ उत्पन्न झाली. आहे. स्त्रिया शिकल्या. नोक ऱ्या करू लागल्या. फक्त गरज म्हणून नाही तर स्वत:च्या क्षमतांना आजमावण्यासाठी, नव्या वाटांच्या नव्या करिअरला घडवण्यासाठीही चांगलंच आहे. पण मग लग्न केल्यावर संसारात\nपडताना संसारासाठीचं जे योगदान पती-पत्नीचं असायला हवं, ते आपण देऊ शकतो का याचाही विचार लग्न करतानाच त्यांनी करायला हवा. तो बऱ्याचदा केला जात नाही. तिथे अनेकदा आपल्या पालकांनाच गृहित धरणं होतं.\nनीता आणि नीलेश दोघंही नोकरी करतात. त्यांच्या लग्नाला तीन र्वष झाल्यावर दोघांचे आई-बाबा ‘‘आता आम्हाला गोड बातमी कळू दे’’ किंवा ‘‘वेळेत मुलं झाली की आपल्या उमेदीत त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावता येतात,’’ असं ऐकवू लागले. नीताने स्पष्ट सांगितलं, ‘‘मी नोकरी सोडणार नाही, आणि मुलाला पाळणाघरात ठेवणं मला मुळीच आवडत नाही.’’ साहजिकच तिचं मूल आणि आपलं नातवंड सांभाळण्याची जबाबदारी नीलेशच्या आई-बाबांनी घेतली. घेतली म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर ती लादली गेली. पहिलं नातवंड म्हणून वेगळंच सुख वाटलं. सार्थपणाची भावना आली. प्रेमाला वेगळं हळवं परिमाण लाभलं, पण दोन-चार दिवसांतच आजीच्या कमरेचा काटा ढिला झाला आणि आजोबांचा दमा टेन्शनमुळे आणखी वाढला. प्रश्न प्रेमाचा नव्हताच. आजी-आजोबांच्या शारीरिक माणि मानसिक क्षमतांचा होता..\nसध्या तरी एकत्र कुटुंबाचं बहुतांशी चित्र असं दिसतंय, की लग्नानंतर सून नोकरी करते - दोघंच राजा-राणी असतात, तोपर्यंत काही प्रश्न नसतो. सारं ‘गुडी गुडी’असतं. पण मूलं झालं की नातवंडांचं सुख आजी-आजोबांना वेगळंच सुख देतं. नातवंडांना खेळवावं ही आजी-आजोबांच्या सुखाची परिसीमाही त्यांना वाटू शकते. मुलाचा-मुलीचा भरलेला छान संसार पाहाणं भाग्याचंच असतं. पण नातवंडांना\nकेवळ अधून मधून न सांभाळता त्यांची पूर्णच जबाबदारी आली की आजी-आजोबाही गडब���तात. कारण शरीर पूर्र्वीसारखं कणखर नसतं. शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढत्या वयाबरोबर कमी होत जातात. पंचविशी,तिशीच्या आसपासची स्त्री ज्या उमेदीने आणि उत्साहाने छोटय़ा मुलांशी खेळेल, त्यांच्या मागे धावेल, त्यांना अंगाखांद्यांवर घेईल आणि त्यांचे लालनपालन ज्या ताकदीने करेल, ती ताकद ती पन्नासपंचावन्न वयाला आणू शकत नाही. सांधे धरतात, डोकं दुखतं, हालचाली आणि प्रतिसाद संथ होतात. वार्धक्याच्या अनेक व्याधींपैकी काही प्रत्येकीच्या वाटय़ाला येतात. आजोबांचीही तीच अवस्था असते. मग सून नोकरी करते म्हणून पूर्ण दिवस नातवंडांना सांभाळणं हे ‘काम’ होतं. मोठी जबाबदारी वाटते. प्रेम असलं तरी क्षमता नसतात. नातवंडांचा खेळताना सहज होणारा आरडाओरडा नको वाटतो. कारण मोठा आवाज सहन होत नाही. नातवंडं वाढीच्या वयातली मुलं असतात. उत्साहाने सळसळत असतात. या सगळ्याचा मेळ बसणं कठीणच असतं. अनेकदा तर दोन मुलं असतील तर दोघांचे हट्ट पुरवण्यात किंवा शाळेतून घरी आल्यानंतर त्यांचे कपडे बदलण्यापासून, जेवणापर्यंत आणि दुपारी झोपवण्यापर्यंत अनेक गोष्टी करण्यात आजी आजोबांची कसरत होते. अनेकदा तर त्या गडबडीत स्वत:ची औषधं, पथ्य पाणी याकडे बघायला त्यांना वेळ होत नाही. आणि मग मानसिक, शारीरिक तोल अधिकच ढासळतो.\nकमलाताईंचा चेहरा उतरलेला होता. त्यांना ‘‘कशा आहात’’ म्हणून विचारलं. कमलाताई म्हणाल्या, ‘‘ठीकच आहे म्हणायची’’ म्हणून विचारलं. कमलाताई म्हणाल्या, ‘‘ठीकच आहे म्हणायची’’ ‘‘असं का म्हणता’’ ‘‘असं का म्हणता’’ म्हणून विचारलं तर गप्प बसल्या. पण त्यांचे पती रागावून म्हणाले, ‘‘काही ठीक नाही. सध्या ही आजी नाही दाई आहे आणि मी आजोबा नाही हिचा हेल्पर आहे’’ म्हणून विचारलं तर गप्प बसल्या. पण त्यांचे पती रागावून म्हणाले, ‘‘काही ठीक नाही. सध्या ही आजी नाही दाई आहे आणि मी आजोबा नाही हिचा हेल्पर आहे’’ ‘‘म्हणजे काय’’ मी विचारलं त्यावर ते म्हणाले, ‘‘अहो सगळ्यांच्या मतानुसार आणि गरजेनुसार आम्ही आमची दोन नातवंडं वय र्वष अडीच आणि एक अशी सांभाळतो. त्यांची आई नोकरीला बाहेर पडली की ऑफिसला पोहोचण्याआधीच फोन करते, ‘‘मुलं रडली का’’ नंतर ऑफिसमधून तिचे तासा-दीड तासाने फोन येतच असतात. ‘‘औषध दिलं का’’ नंतर ऑफिसमधून तिचे तासा-दीड तासाने फोन येतच असतात. ‘‘औषध दिलं का’’ ‘‘टीव्ही लावला नाही ना’’ ‘‘टीव्ही लावला नाही ना’’ ‘‘टीव्हीवर फक्त कार्टूनच दाखवा.’’ ‘‘खायला वेळेवर दिलं का’’ ‘‘टीव्हीवर फक्त कार्टूनच दाखवा.’’ ‘‘खायला वेळेवर दिलं का मुलांनी खाल्लं का स्वत:च्या हातांनी खाल्लं का आम्ही भरवलं नंतर त्यांनी चूळ भरली का नंतर त्यांनी चूळ भरली का’’ ‘‘दुपारचे तीन वाजले. मुलं झोपली आहेत ना’’ ‘‘दुपारचे तीन वाजले. मुलं झोपली आहेत ना’’ ‘‘शाळेतून कधी आली’’ ‘‘शाळेतून कधी आली त्यांचे कपडे बदलले का त्यांचे कपडे बदलले का’’ एक ना दोन हजार तऱ्हेच्या सूचना आणि चौकशा करते. जणू आम्ही आमच्या मुलांना कधी वाढवलंच नाही. आणि बोलण्याचा टोन असा की, जणू कामासाठी ठेवलेल्या माणसांकडून जाब घेतेय’’ एक ना दोन हजार तऱ्हेच्या सूचना आणि चौकशा करते. जणू आम्ही आमच्या मुलांना कधी वाढवलंच नाही. आणि बोलण्याचा टोन असा की, जणू कामासाठी ठेवलेल्या माणसांकडून जाब घेतेय तिला एकदा स्पष्ट सांगितलं, ‘‘बाई, तुझा विश्वास नसेल तर तू दुसरी व्यवस्था बघ. हिच्या फोनच्या माऱ्यात आम्हाला एखाद तासही शांत झोप घेता येत नाही. वैतागलोय आम्ही तिला एकदा स्पष्ट सांगितलं, ‘‘बाई, तुझा विश्वास नसेल तर तू दुसरी व्यवस्था बघ. हिच्या फोनच्या माऱ्यात आम्हाला एखाद तासही शांत झोप घेता येत नाही. वैतागलोय आम्ही\nनीलमताईंची तर वेगळीच गोची आहे. त्यांना दोन मुलीच. दोघी नोकरी करणाऱ्या. नीलमताईंना तशी मुलांची, म्हणजे नातवंडांची आवड. सगळं प्रेमाने करणाऱ्या, पण त्यांच्या या प्रेमाचा अति फायदा घेतला गेला तो त्यांच्याच मुलींकडून. दोन्ही मुलींनी माहेर जवळ असावं म्हणून त्यांच्या जवळच घरं घेतली. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्र्वी दोघी आपापली मुलं त्यांच्याकडे सोडून जाऊ लागल्या. मुलं लहान होती, घरातच होती आणि नीलमताई आणि त्यांच्या पतीची वयंही फार जास्त नव्हती तोपर्यंत ठीक होतं, पण नंतर मुलांच्या शाळा, त्यांच्या टय़ुशन्स, त्याचं खाणं पिणं सगळंच सांभाळणं कठीण व्हायला लागलं. त्यातच आज काय घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला आता तुझ्याच घरी जेवते आणि जाते, असंही व्हायला लागलं. इथे आपलेच दात आणि आपलेच ओठ. दोघंही नवरा बायको आपली द:ुखं फक्त एकमेकांजवळ सांगू शकत होते.\nयाशिवाय या सांभाळण्यात आजोबा-आजी आणि नातवंड यांच्यातला जरनरेशन गॅपचाही मुद्दा महत्त्वाचा ठरतो. नव्या जगातल्या छोटय़ांना कॉम्प्युटर आणि रोबो हे जगण���याचे भाग वाटतात. मोबाईल, प्लेस्टेशन वा इतर गॅझेटस् यांच्याशिवाय अनेक मुलांचं पान हलत नाही. त्या मानाने आजी-आजोबा टेक्नोसॅव्ही नसतात. मोहनरावांच्या घरात सध्या तोच मोठा चर्चेचा वा वादाचाच म्हणू विषय झाला आहे. ते ज्या संस्कारात वाढले त्यांच्या दृष्टीने मैदानी खेळ वा शारीरिक खेळ मुलांच्या वाढीच्या दृष्टीने महत्वाचं योगदान ठरतात परंतु जेव्हा त्यांची सात आणि पाच वर्षांंची दोन्ही नातवंडं शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यानंतर फक्त कम्प्युटरवरच गेम खेळताना आणि फेसबुकवर गप्पा मारताना पाहातात तेव्हा त्याच्यातला सजग पिता जागृत होतो. खेळाचं महत्व मुलांना, नातवंडांना समजून सांगितलं जातं. पण त्यावर वैतागणे किंवा दुर्लक्ष करणं एवढय़ा दोनच प्रतिक्रिया जेव्हा त्यांना मिळतात तेव्हा ते अस्वस्थ होतात. आपण मुला-नातवंडांच्या भल्यासाठीच सांगतोय ना मग.. या प्रश्नाचा भुंगा मन पोखरत रहातो..\nवयात येणाऱ्या नातीचे कपडे हा सुद्धा अनेकदा आजी-आजोबांच्या चिंतेचा विषय होतो मग एखादे आजोबा तिला तिच्या कपडय़ांवरून बोलतात.. तर कधी आजीच्या प्रेमाने केलेल्या चविष्ट थालीपीठाकडे दुर्लक्ष करून नातू पिझा किंवा बर्गर खायला जातो. त्यावरून भांडणं होतात ती इतकी टोकाला जाऊ शकतात की वृद्ध आजी-आजोबांची रवानगी ओल्ड होम वा वृद्धाश्रमात होऊ शकते. यातली सर्वांत मोठी शोकांतिका ही असते की एकदा का नातवंडं मोठी झाली की त्यांना सांभाळण्यासाठी आजी-आजोबांची गरज नसते. त्यानंतर तर अनेकदा या आजी आजोबांचं ऐकायचंच नाही हेच त्यांचं गृहित वाक्य होतं. त्या बद्दल आपल्या मुलांकडे वा सुनेकडे तक्रार केली तर तिथेही त्यांचं एकून घेतलं जाईलच याची खुद्द आजी-आजोबांनाच खात्री नसते. तर दुसरीकडे आजी-आजोबा आपल्या तक्रारी सांगतात म्हणून नातवंड त्यांच्याशी अबोला तरी धरतात किंवा त्यांच्याविरुद्धच आई वडिलांकडे तक्रारी करतात, असंही काही घरात घडतं आणि मग दोन - तीन पिढय़ामधली वादावादी भांडणाचं कटू रुप घेऊन नाती कायमची बिघडू शकतात..\n हा प्रश्नच मुळी हवा तसा वेडावाकडा फिरवता येतो. तो तसा ट्विस्ट करून प्रश्न सुटत नाही. उलटा आणखी ओंगळ होतो. म्हणून तसं न करता त्यावर उपाय शोधायला हवेत. शोधले तर अनेक पर्याय उपलब्ध राहतात. एक पर्याय म्हणजे मूल झाल्यावर दोन-तीन वर्षांची गॅप सुनेने वा मुलीने ��ोकरीमध्ये घ्यावी. ही करिअरमधली गॅप फुकट जात नाही. मुलांना ज्या वेळी आईची-आजीची नव्हे- पूर्णवेळ नितांत गरज असते, त्या वेळी आई मिळते. त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक जडण-घडण व्यवस्थित फुलण्यासाठी मदत होते. नेहाला हे जाणवून दिल्यावर ती मोठय़ा फटकळपणाने म्हणाली, ‘‘त्यात काय हो मोठं सासू-सासरे घरीच तर असतात. दिलं मुलांकडे लक्ष तर काय मोठं सासू-सासरे घरीच तर असतात. दिलं मुलांकडे लक्ष तर काय मोठं आणि त्यांचीही ती नातवंडंच आहेत. काय उपकार करतात की काय आणि त्यांचीही ती नातवंडंच आहेत. काय उपकार करतात की काय आणि लग्न करताना माझी नोकरी आणि मला मिळणारा पगार हा प्लस पॉइंट होत नाही आणि लग्न करताना माझी नोकरी आणि मला मिळणारा पगार हा प्लस पॉइंट होत नाही’’ अशावेळी सुनेला-सुनेच्या नवऱ्यालाही त्यांची त्यांची भूमिका होती किंवा असते. पण यात नुकसान कोणाची आणि किती होतंय याचंही भान ठेवायला हवं.\nदुसरा पर्याय म्हणजे सुसज्ज आणि बाळांची सर्वतोपरी काळजी घेणारी ‘सेकंड होम’सारखी पाळणाघरं असावीत. तिथे मुलांना सोडून जाताना दिवसभर मुलं छान असतील याची खात्री त्यांच्या आई-वडिलांना वाटेल. मग गंमत म्हणून कधी तरी मुलं दिवसभर आजी-आजोबांकडे राहिली तर गोडी राहील.\nनवरा-बायको दोघांनी नोकरी करावी. पगार घरी आणावा. मग तो घरासाठी - म्हणजे घरातल्या सर्वासाठी वापरला जावा. मग थोडे पैसे खर्च करून घरात आजीला एक मदतनीस ठेवली तर तिची धावपळ कमी होईल. हा तिसरा पर्याय झाला. त्यामुळे तिचे आणि आजोबांचे शारीरिक कष्ट जितके कमी करता येतील, तेवढे त्यांचे समाधान राहील. सुपरव्हिजन करत थोडीशी धावपळ करणं आजी-आजोबा सहज स्वीकारतील. खरं तर या नातवंडांच्या सांभाळण्याच्या प्रश्नावर कुटुंबातल्या सर्वानी बसून उपाय काढता येतील. तो प्रश्न योग्य त्या नजरेने पाहिला तर समस्येचे निराकरणही सर्वानुमते होऊ शकेल. शिवाय आपला संसार सांभाळून निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या आपल्या आई-बाबांना पुन्हा आपला संसार सांभाळायला सांगायचं (आई-वडील तयार असले तरी), आयुष्यभर संसाराच्या रामरगाडय़ात अनेक करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करायला त्यांना आता तरी मोकळं न सोडणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय नाही का, हा ही विचार त्यांच्या मुलांनी करण्याची गरज आहे.\nया सगळ्याला अनेक पैलू आहेत. प्रत्येकाची आपली भूमिका असते. या���ाठी कुटुंबातल्या साऱ्यांनी एकत्र बसून मार्ग काढण्याची गरज आहे. अन्यथा अनेक घरातले आजी-आजोबा जगण्यातल्या साध्या साध्या आनंदांना मुकताहेत आणि ते सांगूही शकत नाहीत. अशी विचित्र गोची होत आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=51%3A2009-07-15-04-02-56&id=255479%3A2012-10-12-19-22-30&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=62", "date_download": "2020-10-01T01:42:20Z", "digest": "sha1:3RKWIPW4XADZS4OZOQOASYIKECRGL3V4", "length": 3166, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कार्तिकी यात्रेतील घोडाबाजार यंदा पंढरीत पुन्हा भरणार", "raw_content": "कार्तिकी यात्रेतील घोडाबाजार यंदा पंढरीत पुन्हा भरणार\nकार्तिकी यात्रेतील आकर्षण असलेला घोडय़ांचा बाजार यंदा पूर्वीप्रमाणेच भरवण्याचा निर्णय पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला असून व्यापाऱ्यांनी आपले घोडे बाजारात घेऊन येण्याचे आवाहन सभापती भगवान चौगुले यांनी केले आहे.\nपंढरीत भरणाऱ्या कार्तिकी यात्रेतील घोडेबाजार हे आजवर आकर्षण राहिलेले आहे. पण काही कारणामुळे हा घोडेबाजार अकलूज येथे भरू लागल्याने कार्तिकी यात्रेची शानच लुप्त पावली होती. दरवर्षी या बाजारात सोलापूरबरोबरच अन्य जिल्ह्य़ातूनही घोडे विक्रीस आणले जात. याबरोबरच गाय, म्हैस, बैल, शेळ्यांचाही मोठा बाजार भरत असे. या बाजारातील आर्थिक उलाढाल मोठी होती. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत आलेले अनेकजण या बाजारात घोडे खरेदी-विक्री करत. केवळ हा बाजार पाहण्यासाठी म्हणून या काळात येथे येत असत. परंतु गेल्यावर्षीपासून हा बाजार पंढरपूरऐवजी अकलूजला भरू लागल्याने अनेकजण नाराज होते. तो यंदाच्या वर्षीपासून पुन्हा भरवण्याची मागणी अनेकांनी केली होती. यानुसार यंदा १९ ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा घोडेबाजार पूर्वीप्रमाणे भरणार आहे. यासाठी सुरक्षा, वीज, पाणी, जनावरांवर औषधोपचार अशा सोयी उपलब्ध करून देण्याचे आदेश माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी दिले आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/shabdanchya-jaati-or-parts-of-speech/visheshan-or-adjective-in-marathi-grammar/sankhyavachak-visheshan/gananavachak?utm_source=modalnav&utm_medium=click", "date_download": "2020-10-01T02:16:36Z", "digest": "sha1:KZM26L5HGILNI2U6YNTKFGFZU6F7T3CR", "length": 6231, "nlines": 135, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "गणनावाचक विशेषण म्हणजे काय? | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची ���ूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nगणनावाचक विशेषण म्हणजे काय\nज्या संख्याविशेषणाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांची गणती किंवा मोजणी करता येते, त्या संख्याविशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात.\nमराठी व्याकरणातील काही गणनावाचक विशेषणे –\nत्या झाडाला पाच फुले आली आहेत.\nया वाक्यामध्ये फुलांची गणना करण्यासाठी पाच हे गणनावाचक विशेषण वापरण्यात आले आहे.\nवर्गात एकूण चाळीस विद्यार्थी आहेत.\nया वाक्यामध्ये विद्यार्थ्यांची गणना करण्यासाठी चाळीस हे गणनावाचक विशेषण वापरण्यात आले आहे.\nकालच्या सामन्यामध्ये सचिनने शंभर धावा केल्या.\nया वाक्यामध्ये धावांची गणना करण्यासाठी शंभर हे गणनावाचक विशेषण वापरण्यात आले आहे.\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/mla-nilesh-lanke", "date_download": "2020-10-01T01:31:52Z", "digest": "sha1:KNC2R4AFEUTMG3T6TK7VIVIMD6STKKUK", "length": 4148, "nlines": 126, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "mla nilesh lanke", "raw_content": "\nअस्तित्व संपलेल्या लोकांविषयी बोलण्यात अर्थच नाही\nके.के.रेंज भूसंपादन होणार नाही - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग\nपुरस्कारप्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच दोन वेतनवाढी मिळाव्या\nके.के. रेंजच्या जमीन हस्तांतरणास राज्य सरकारचा विरोध\nकर्जुले हर्या येथील कोव्हिड सेंटर राज्यात आदर्श ठरेल\nके.के.रेंज : शरद पवार संरक्षण मंत्र्यांना भेटणार\nशिष्टमंडळ पुन्हा पवारांकडे जाणार\nआमदार लंके उभारणार हजार बेडचे कोव्हिड सेंटर\nशिक्षकांच्या समुपदेशनाने विनंती बदल्या\nकोल्हापूर, नगर जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन शाळा\nडिजिटल शाळा उपक्रम राज्यासाठी पथदर्शक - आ. निलेश लंके\nआमदार निलेश लंके यांनी दिले पोलिसांना आव्हान\nपारनेर : राष्ट्रवादीचा सेनेला दे धक्का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/siddharth-shirole-held-a-meeting-on-rehabilitation-of-citizens/", "date_download": "2020-10-01T02:16:41Z", "digest": "sha1:7YT7TEW76IWGIDLBPDF2KNNITGEB5K5X", "length": 12004, "nlines": 137, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक - News Live Marathi", "raw_content": "\nनागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक\nNewslive मराठी- पुणे शहरात सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील कामगार पुतळा वसाहत येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nयासंदर्भात, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी कामगार पुतळा येथील रहिवाशांसोबत बैठक घेतली.\nतसेच यासंदर्भात मी लवकरच पुण्याचे खासदार गिरिश बापट, मेट्रोचे अधिकारी, महानगर पालिकेचे अधिकारी व स्थानिक नागरिक यांची बैठक आयोजीत करून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिरोळे यांनी नागरिकांना दिले.\nयाप्रसंगी दत्ता खाडे, स्थानिक नगरसेविका स्वाती लोखंडे,अशोक लोखंडे, शैलेश बडदे, स्थानिक कार्यकर्ते हमीद शेख, नजीर पठाण, बबन भालके,अप्पा आखाडे, रसूल शेख व स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकेडगाव येथे डिजिटल प्रशिक्षण अभियान संपन्न\nबारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन\nदिपाली धुमाळ यांना दिले विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्तीपत्र\nशिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\n५६ इंचाची छाती असणारा चौकीदार पळून गेला- राहूल गांधी\nNewslive मराठी- लोकसभेत राफेल प्रकरणावरील चर्चेवेळी ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार एका महिलेला पुढे करू स्वत: पळून गेला, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली. ते जयपूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. तुम्ही माझे रक्षण करा, असे त्यांनी सितारामन यांना सांगितले. सितारामन यांनी अडीच तास लोकसभेत किल्ला लढवला. मात्र, आमच्या एका आरोपाचेही त्या […]\nइंदू मिलवरुन कोणीही राजकारण करू नये- उद्धव ठाकरेंचे आवाहन\nराज्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकवरून जोरदार राजकारण तापले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभं करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. त्यामुळे या मुद्यावरून कोणीही राजकारण करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. […]\nमहाराष्ट्रात दिवसभरात १४,४९२ रुग्ण\nNewsliveमराठी – महाराष्ट्र राज्यात करोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक काल नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत १४,४९२ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात राज्यात ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी १३ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी १४,४९२ म्हणजे आतापर्यंतचे २४ तासांतील सर्वाधिक रुग्ण आढळले. राज्यातील करोनाबाधितांची एकू ण संख्या ६ लाख ४३ हजार झाली असून, १ […]\nएसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी\nसाधना विद्यालयात वॉटर बेल या उपक्रमाचा शुभारंभ\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nउंच असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त, संशोधकांचा दावा\nसाडेसहा हजार कोटींची घोषणा पण साडेसहा रुपये देखील मिळाले नाहीत- अजित पवार\nनाशिक-पुणे महामार्गावर तब्बल 2700 झाडांची कत्तल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/category/mantras-and-prayers/page/5", "date_download": "2020-10-01T00:42:16Z", "digest": "sha1:QOSK6TXNFIKWSVICYAFKADUZQADQB733", "length": 8390, "nlines": 76, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Mantras and Prayers - Page 5 of 5 - Royal Chef Sujata", "raw_content": "\nचैत्र महिन्यातील गुढी पाडव्याचे महत्व\nचैत्र् शुद्ध १ ह्या दिवसा पासून हिंदूचे नववर्ष आरंभ होते. ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये घरोघरी गुडी उभारून हा सण साजरा करतात. ह्या दिवशी घरासमोर सडा घालून रांगोळी घालतात, देवाची पूजा करून महानैवेद्द करतात. देवाजवळ नवीन\nहोळीचे महत्व: आपल्या मराठी महिन्याप्रमाणे होळी फाल्गुन महिन्यात व इंग्लिश महिन्या प्रमाणे मार्च महिन्यात येते. होली हा सण पूर्ण भारतात उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात ह्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवसाला फाल्गुन\nमकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती\nमकर संक्रांतीचे महत्व , माहिती व पूजा कशी करावी : जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात\nदिवाळी २०१५ दिवसांचे व पूजेचे वेळपत्रक\nदिवाळीच्या दिवसांमध्ये पूजेची वेळ : आपण सगळे वर्षभर दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी हा महाराष्ट्रातील मराठी लोकांचा सर्वात मोठा व आवडता सण आहे. सगळ्या सणांचा राजा असे दिवाळीला म्हंटले जाते. सगळेजण अगदी लहान\nसुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे\nदिवाळी मध्ये रांगोळीने आंगण सजवा\nरांगोळी (Rangoli) : आपल्या अंगणात रांगोळी काढणे हा प्रकार फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या प्रांतात घरासमोर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढणे हे आपल्या भारतीय संकृतीत आहे. रोज सकाळी घरासमोरील परिसर झाडून सडा घालून रांगोळी\nमहाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व\nश्रावण महिना : आषाढ महिना संपला की सगळ्यांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व खूप आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रियाची व मुलीची खूप धावपळ असते. तेव्हा पासून एक-एक सण चालू\nआषाढ अधिक मासाचे महत्व\nआषाढ अधिक मास ह्या वर्षी बुधवार दि. १६ जून २०१५ रोजी चालू होवून १६ जुलै २०१५ रोजी परंत आलेला आहे. आपल्या हिंदू धर्म शात्रामध्ये अधिक मासाचे महत्व मोठे मानले जाते. अधिक मास हा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=103%3A2009-08-05-07-14-08&id=250490%3A2012-09-16-10-01-06&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=15", "date_download": "2020-10-01T02:30:33Z", "digest": "sha1:A6MNGOTWUBHKJLSBWC4DXISXBJP2E3S2", "length": 11319, "nlines": 20, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रोजगार संधी", "raw_content": "\nसोमवार, १७ सप्टेंबर २०१२\n‘सीएसआयआर’ची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ‘नेट’ परीक्षा : अर्जदारांनी केमिकल सायन्सेस, अर्थ सायन्स, अॅटमॉस्फेरिक व ओहान सायन्सेस, लाइफ सायन्सेस, गणित, भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान- अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील बीई/बीटेक्. पदवी अथवा एमबीबीएससारखी पात्रता परीक्षा ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे.\nया संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १८ ते २४ ऑगस्ट २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सीएसआयआरची जाहिरात पाहावी अथवा सीएसआयआरच्या www.csirhrdg.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nसंगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१२.\nभारतीय खाद्य निगममध्ये तांत्रिक विभागात १६५२ जागा : अर्जदारांनी कृषी, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, बॉटनी, अन्न विज्ञान, कृषी अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा २६ वर्षे.\nअधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’ च्या २५ ते ३१ ऑगस्ट २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय खाद्य निगमची जाहिरात पाहावी अथवा निगमच्या http://ssconlinenic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.\nसंगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१२.\nआयुध निर्माणी- इटारसी येथे कुशल कामगारांच्या १४५ जागा : उमेदवारांनी १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय इलेक्ट्रिशियन, फिटर, बॉयलर, फिटर, रेफ्रिजरेशन, इलेक्ट्रॉनिक्स, टर्नर, बॉयलर अटेंडंट वा इन्स्ट्रुमेंट फिटर यांसारख्या विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.\nअर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी-इटारसीची जाहिरात पाहावी.\nविहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, आयुध निर्माणी, इटारसी (म.प्र.) ४६११२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१२.\nनॅशनल फर्टिलायझरमध्ये टेक्निशियन्सच्या पाच जागा : अर्जदारांनी इन्स्ट्रमेंटेशन वा इले��्ट्रॉनिकमधील पदविका पात्रता कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या www.nationalfurtilizers.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nजाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण तपशील व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, विजयपूर, जि. गुणा (म. प्र.) ४७३१११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१२.\nपदवीपूर्व इंजिनीयरिंग विद्यार्थ्यांसाठी सैन्य दलात ६० जागा : अर्जदार सिव्हिल, आर्किटेक्चरल, इलेक्ट्रिक, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक, कम्युनिकेशन, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीयरिंग वा संगणक इंजिनीयरिंगच्या पदवीपूर्व परीक्षेला २०१२-२०१३ सत्रात बसलेले असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २४ वर्षे.\nअधिक माहिती व तपशिलासाठी ११ ते १७ ऑगस्ट २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाचा www.joinindiaarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nसंगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१२.\nयुनायटेड बँकेत खेळाडूंसाठी कारकुनांच्या १५ जागा : अर्जदारांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी फुटबॉल, क्रिकेट, बॉक्सर, रेसलर यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले असायला हवे. वयोमर्यादा २८ वर्षे.\nअधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली युनायटेड बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या www.unitedbankofindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०१२.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय अर्थ/सांख्यिकी सेवा परीक्षा- २०१२ अंतर्गत ६० जागा : भारतीय अर्थ-सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्थशास्त्र, अप्लाइड इकॉनॉमिक, बिझनेस इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिट्रिक्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रता तर भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी सांख्यिकी, गणित, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.\nअधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१२.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/9/6/lahan-mulani-natak-kaa-pahava-.aspx", "date_download": "2020-10-01T01:03:47Z", "digest": "sha1:WAUSCIH4C7V3WJRN4V64U2S3RROOGFYS", "length": 14180, "nlines": 59, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "लहान मुलांनी नाटक का पाहावं?", "raw_content": "\nलहान मुलांनी नाटक का पाहावं\nलहान थोरांना मनापासून आवडणारा मनोरंजन विश्वातला प्रकार म्हणजे नाटक, नृत्यगीत, अभिनय या तिन्हींच्या अप्रतिम एकीकरणातून साकार होणार, हे नाटक नावाचं रसायन खरोखर अद्भुत म्हणायला हवं. परवाच ‘मुक्ता बर्वे’ या अभिनेत्रीचे विचार वाचले. ‘हृद्यांतर’मध्ये दोन लहान मुलींच्या आईची भूमिका वठवणारी ही गुणी अभिनेत्री. ‘आता तुम्हाला यापुढे नवीन काय करायला अवाडेल’ या प्रश्नावर ती उत्तरली, ‘आता मुलांसाठी नाटक करायचा विचार आहे.’ त्यांना मुलांसाठी नाटक करावसं वाटतंय तेसुद्धा स्वतः अभिनयाचं उत्तुंग शिखर गाठल्यावर याचं खूप अप्रूप वाटलं आणि मनापासून समाधानही वाटलं.\nआजची मुलं काय करतात त्यांच्या फावल्या वेळात काय पाहतात याचा विचार केला, तर भयानक वास्तव समोर येतं. व्हिडीओ गेम्स, मोबाईल गेम्सनी मुलांच्या मनाचा कब्जा घेतलाय. ब्लू व्हेल, गो पोकेमॉन गो.. यांसारख्या अनेक खेळांनी मुलांच्या भावविश्वात खळबळ उडवून दिलीय. त्यांना झिंगाटसारखी गाणी आवडू लागली आहेत.\n' याचं उत्तर शोधताना हाती येतं एक कटू सत्य. मुलांना खूप एकाकी वाटतं. आई-वडील आपापल्या कामात बिझी. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो.\nजिथं पैसा पुरेसा असतो, तिथे अधिकच्या अपेक्षेने पालक उर फुटेस्तोवर धावत राहतात घरात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे, आईबाबा आणि एखादंच मूल. मग त्याच्या वाढीच्या वयात त्याच्या भावनिक गरजा पूर्ण न करता आल्यानं मनातून खंतावलेले आई-बाबा त्यांची भरपाई पैशांच्या जोरावर मोबाईल, टी.व्ही., व्हिडीओ गेम्स इत्यादींमधून करू पाहतात त्यात आजच�� पिढी खूपच शार्प. त्यांना हवं ते कुठून आणि कसं मिळवायचं हे त्यांना बरोबर कळतं. यातून भलभलत्या मार्गांना मूल वळतात. याचं मुख्य कारण पालकांचा मुलांशी नीट संवादच होत नाही. संवाद हरवलाय. जिथं, आजी-आजोबा घरात असतात, तिथं थोड्याफार प्रमाणात तरी तो संवाद होतो संस्कारही होतात, पण अशी कुटुंब फार कमी आढळतात. मग यावर उत्तर काय मुलांच्या भावभावनांना योग्य प्रकटीकरणाची दिशा मिळायला हवी असेल त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवं असेल तर नाटकासारखं उत्तम मध्यम दुसरं नाही.\nअगदी लहान वयाच्या मुलांना राक्षस, पऱ्या, जादुगार अशासारख्या फॅन्टसीच्या जगात रमायला आवडतं. त्यापेक्षा जरा वरच्या वयोगटातल्या मुलांना साहसी नायक-नायिका भुरळ घालतात. त्यापुढच्या वयोगटातल्या मुलांना वास्तवातल्या त्यांच्या समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी ते विषय लक्षात घेऊन त्याकडे वळावंस वाटतं. या सर्व भावनिक गरजा नाटक पूर्ण करतं.\nनाटक हे मुलांना सुंदर दालन उघडून देतं, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. जिथं त्यांच्या वेगवेगळ्या कल्पनांना अवकाश मिळतं. जिथं मुक्तपणे संचार करता येतो. नाटकात खऱ्याचा आभास निर्माण होत असला तरी त्यातून मिळणारा निखळ आनंद मुलांना खूप हवाहवासा वाटतो. लहानपणी घर-घर, शाळा-शाळा, लुटुपुटूची बाहुलाबाहुलीची लग्न, भातुकली यांसारखे खेळ खेळताखेळता मूल त्याच्याशी एकरूप होऊन जातात. मुलांच्या नाटकाची ही छोटी आवृत्तीच म्हणता येईल. यादृष्टीनं पु.लं.चं 'वय मोठम खोटम' या नाटकाचाही विचार होऊ शकतो, यात मुलांचं भावविश्व किती तरलपणे नाटकारानं दाखवलंय, त्यात मध्येच विनोदही घडतो. एकीकडे मनोरंजन होत असताना संस्कारही होत असतात. लहान वयात शाळेतला संस्कार मोठं झाल्यावरही तसाच राहतो. तो अमीट ठसा असतो, जीवनभर आपली साथ देतो.\nमुलं अनुकरणशील असतात. त्यांचं मन टीप कागदासारखं असतं, समोर दिसेल ते तसच्या तसं आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं. अनुकरणाच्या या गुणातूनच आनंददायी चैतन्यदायी नाट्यनिर्माण होतं.\nमुलांच्या व्यक्तिमत्त्वाला संपन्न बनवायचं काम नाटक करतं. नुसतं नाटक पाहायला जायचं तर मुलांच्यात एक वेगळाच उत्साह संचारतो, नाटक सुरू झाल्यावर तर त्या भूमिकेशी मुलं तादात्म्य पावतात. त्या पात्राच्या सुख-दु:खाशी एकरूप होतात, जणू एका परीनं ती भूमिका जगतात आणि एक निखळ आनंद त्यांना मिळतो.\nनाटकात काय करायला मुलांना खूप आवडतं वेगवेगळया भूमिकेत शिरून त्यांच्या सुख-दु:खाना व्यक्त करण्यात खूप मजा वाटते. यातूनच मुलं कितीतरी गोष्टी शिकतात प्रत्येक काम मन लावून नीटनेटकं करणं, वेळच्या वेळी करणं, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, अभ्यासवृत्ती, उत्तम निर्णयक्षमता मोठ्यांना आदर देणं या सर्व गोष्टी त्यांच्या अंगी बाणतात. आपल्या जवळची वस्तू वाटून घ्यायची असते. एक तीळ सात जणांनी म्हणतात ना तसं हे त्यांना समजतं त्यातला, देण्यातला आनंद कळतो. चारचौघात उभं राहून धीटपणानं आपलं म्हणणं मांडता येतं. उद्धटपणा सोडून विनम्रपणा येतो, मित्रांच्या सहकलाकारांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव बनतो. खरं-खोटं. चांगलं-वाईट याची ओळख पटते. जुनं ते सोनं म्हणून जुने संस्कार रुजवताना नवं ते हवं म्हणत, योग्य तेवढं आत्मसात करायला मुलं शिकतात.\nएक संपन्न व्यक्तिमत्व घडवायला नाटक फार उपयुक्त ठरतं म्हणून व्यक्तिमत्त्व विकासामध्ये नाटकाचा रोल फार मोठा ठरतो. आता मुलांनी पाहायचं, करायचं तर त्यासाठी आधी नाटकाची संहिता (स्क्रिप्ट) तयार करावी लागते. एखादा विषय घेऊन तो एका कथानकात संवाद माध्यमातून गुंफला जातो, मात्र त्याची सुरुवात - मध्य दोन्ही उत्कंठावर्धक असावे लागतात सगळं पाहायला पुढे काय होईल त्याची कल्पना करण्यात मुलं गुंतत जातात.\nनुसती संहिता हाती आली तर नाटक होत नाही. वेगवेगळी पात्र आपल्या अभिनयानं जिवंत करणारे कलाकार लागतात. या सर्वांना एकत्र आणणारा, योग्य हालचाली देऊन दिशा देणारा दिग्दर्शक लागतो. याशिवाय बॅक स्टेज आर्टिस्ट, रंगभूषाकार, केशभूषाकार, वेशभूषाकार संगीतकार, गीतकार अशी कितीतरी मोठी फौज लागते या सगळ्यांच्या सहकार्यानं नाटक जिवंत होतं. पण खरंच हे नाटक आलं तरी कुठुन त्याचे पितृत्व कुणाकडे जाते त्याचे पितृत्व कुणाकडे जाते, याबद्दल सविस्तर चर्चा करू या आपण पुढच्या वेळी.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/coronavirus-four-more-members-of-great-andamanese-tribe-found-positive", "date_download": "2020-10-01T01:32:00Z", "digest": "sha1:GUZY7HXQRGSDXGQWDHQDLH6AK45HMAQJ", "length": 7985, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संकटग्रस्त ग्रेट अंदमान जातीलाही कोरोना लागण - द वायर मराठी", "raw_content": "\nसंकटग्रस्त ग्रेट अंदमान जातीलाही कोरोना लागण\nपोर्ट ब्लेअरः अंदमान ��� निकोबार बेटावरील ग्रेट अंदमान जातीतील १० जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. पोर्ट ब्लेअरमधील ग्रेट अंदमान जातीची लोकसंख्या केवळ ५९ असून आरोग्य खात्याने या जातीमध्ये कोरोनाचे संक्रमण पसरू नये म्हणून आरोग्य खात्याचे एक विशेष पथक पोर्ट ब्लेअर व स्ट्रेट आयलंडवर पाठवले आहे. या बेटांवर ग्रेट अंदमान जातीची अनुक्रमे ३४ व २४ माणसे राहात असून या सर्व जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.\nया संदर्भात आरोग्य विभागाचे उपसंचालक व नोडल अधिकारी अविजीत रॉय यांनी सांगितले की, कोरोनाबाधित पाच रुग्ण बरे झाले आहेत अन्य अद्याप उपचार घेत आहेत.\nग्रेट अंदमान जातीची लोकसंख्या कमी आहे पण या आदिवासी जातीचे लोक सामान्य लोकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अंदमान निकोबार ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक विश्वजीत पांड्या यांचे म्हणणे आहे. स्ट्रेट आयलंडवर अन्य कोणालाही जाण्याची परवानगी नाही. पण या बेटावरील लोकांना पोर्ट ब्लेअरवर जाण्याची परवानगी आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे, असे पांड्या यांनी सांगितले.\nमार्चपासून गेल्या गुरुवार अखेर अंदमान व निकोबार बेटावर २,९८५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून त्यापैकी २,३०९ रुग्ण बरे झाले आहेत व ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.\n१८५०च्या दशकात ग्रेट अंदमान जातीची लोकसंख्या ५ ते ८ हजारच्या दरम्यान होती. १९०१मध्ये ताप, सीफीलिस या सारख्या संक्रमित रोगांनी या जातीची लोकसंख्या ६२५ वर आली. १९३१च्या जनगणनेत ही संख्या ९० इतकी आढळून आली होती. ६० च्या दशकात १९ इतकी कमी झाली होती. नंतर ही जाती साथरोगांना बळी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जात होती. त्यांचा अन्य मानवी संपर्कही कमी करण्यात आला होता.\nअंदमान व निकोबार बेटांवर ग्रेट अंदमान जातींव्यतिरिक्त जारवा, शोमपेन व ओंगे या मोजकेच संख्या असलेल्या मानवी जाती आहेत, यांचा मानवी संपर्क अजिबात नाही.\nतस्करीविरोधी कायद्याने पीडितांच्या हक्कांचे रक्षण करावे\nफेसबुकवरील जाहिरातीत भाजप आघाडीवर\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2020-10-01T01:52:30Z", "digest": "sha1:DNBHWUU24YXTZBAGPVEP6HEB47ZLQOHE", "length": 4739, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बुश-द्यु-रोन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबुश-द्यु-रोन (फ्रेंच: Bouches-du-Rhône; ऑक्सितान: Bocas de Ròse; अर्थ:रोन नदीचे मुख) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व रोन नदीच्या मुखाजवळ वसला आहे.\nबुश-द्यु-रोनचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५,०८७ चौ. किमी (१,९६४ चौ. मैल)\nघनता ३८५.१ /चौ. किमी (९९७ /चौ. मैल)\nमार्सेल हे फ्रान्समधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे (पॅरिस खालोखाल)\nअनेक निसर्गरम्य व प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. दाट लोकवस्तीच्या ह्या विभागामधील मार्सेल, एक्स-ॲं-प्रोव्हॉंस व अ‍ॅर्ल ही मोठी शहरे आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nप्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग\nआल्प-दा-ओत-प्रोव्हॉंस · ओत-आल्प · आल्प-मरितीम · बुश-द्यु-रोन · व्हार · व्हॉक्ल्युझ\nLast edited on २० सप्टेंबर २०२०, at २१:३२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२० रोजी २१:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/india-corona-update-corona-cases-has-crossed-51-lakh-182067/", "date_download": "2020-10-01T01:10:27Z", "digest": "sha1:JZUWXANCENSUAFUHYESPKYM5WWGW7JCT", "length": 6747, "nlines": 81, "source_domain": "mpcnews.in", "title": "India Corona Update: कोरोनाबाधितांची संख्या 51 लाखांच्या पुढे, 97 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद - MPCNEWS", "raw_content": "\nIndia Corona Update: कोरोनाबाधितांची संख्या 51 लाखांच्या पुढे, 97 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद\nIndia Corona Update: कोरोनाबाधितांची संख्या 51 लाखांच्या पुढे, 97 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद\nमागील 24 तासांत देशभरात 1,132 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू\nएमपीसी न्यूज – डॉक्टर, नर्स, शास्त्रज्ञ यांच्या अथक प्रयत्नांनतरही कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच पाहायला मिळत आहे. मागील 24 तासातील आकडेवारी लक्षात घेता देशात 97 हजारांहून अधिक, 97 हजार 894 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांच्या संख्येने आता 51 लाखांच्या पुढचा टप्पा गाठला आहे.\nदेशातील एकूण 51 लाख 18 हजार 254 रुग्णांमध्ये 10 लाख 09 हजार 976 इतके सक्रीय रुग्ण तर 40 लाख 25 हजार 080 रुग्ण उपचारानंतर बरे झालेले आणि स्थलांतरीत आणि 83 हजार 198 इतक्या मृतांच्या नोंदीचा समावेश आहे.\n‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत देशात 6 कोटी 5 लाख 65 हजार 728 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 36 हजार 613 नमुन्यांची तपासणी ही बुधवारी (दि.16) करण्यात आली आहे.\nसध्या देशात वाढत असलेल्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे 97.97% : 2.03% इतके असून रिकव्हरी रेट 78.64% इतका आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri news: मनुष्यबळाची ‘कमतरता’, सीसीसी सेंटर खासगी संस्थांकडे\nPimpri news: खड्डे खोदाई, रोपे, मास्क, हातमोजे पालिकेचे\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/category/mumbai-konkan/raigad/", "date_download": "2020-10-01T00:50:27Z", "digest": "sha1:H4TVMEDXAUF7OAG7FDDSACYFMVFOV6W6", "length": 8406, "nlines": 219, "source_domain": "malharnews.com", "title": "रायगड | मल्हार न्यूज", "raw_content": "\nश��क्षक दिना निमित्तश्री निर्मलादेवी यांचे मार्गदर्शनाचा ऑनलाइन लाभ घेण्याचे आवाहन\nचक्रीवादळात माणगावमधील मृत व्यक्तींच्या वारसांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी मदतीचे वाटप गतिमानतेने करावे -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देणार ; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे\nमात्र आता संयम ठेवा…\nरायगड मध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठक\nरोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऐन पावसाळ्यात आपत्ती काळात प्रत्येकाने सज्ज असणे गरजेचे ; प्रांताधिकारी विठ्ठल...\nपालकमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथे कोविड केअर सेंटरबाबत घेतला आढावा\nयुगनिर्माते प्रतिष्ठान तर्फे गरजूंना अन्नधान्याचे वाटप\nवावळोली कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवावे – पालकमंत्री आदिती तटकरे\nउरण तालुक्यातील मोरा येथील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र)...\nपनवेल व नवी मुंबई परिसरातील कर्मचाऱ्यांची सेवा काही अंशी अत्यावश्यक ...\nकोटा येथे अडकलेले 27 विद्यार्थी व 7 पालक रायगड मध्ये दाखल\nमाणसाला माणूस बनवण्यासाठी आलाय कोरोना\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/category/news/page/3/", "date_download": "2020-10-01T02:09:42Z", "digest": "sha1:WAHYTRYBZLVIWUPMWEZA72RE3MGVM6ZW", "length": 15242, "nlines": 157, "source_domain": "belgaumlive.com", "title": "बातम्या Archives - Page 3 of 820 - बेळगांव Live", "raw_content": "\nडीसीपी आमटेंनी घेतली भिडे गुरुजींची भेट…\nबेळगाव शहर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे उपयुक्त डीसीपी विक्रम आमटे यांनी आज बेळगाव भेटीवर आलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठान बेळगावचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या टिळकवाडी येथील निवासस्थान��� आज संभाजी भिडे गुरुजी दाखल झाले...\nमच्छे डबल मर्डरचे रहस्य काय\nशनिवारी मच्छे येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणाचा अजूनही उलगडा झाला नसून हे खून नेमक्या कोणत्या कारणासाठी केले गेले आणि खुनामागे कोणाचा हात होता हे अजूनही रहस्यमय आहे. यासंदर्भात प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून काल खून करण्यात आलेल्या या दोन तरुणी...\nसीमाभागातील मराठा तरुणांसाठी कोणती मागणी करण्यात आली\nआण्णासाहेब विकास महामंडळाच्यावतीने मराठा समाजातील १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना उत्तेजन देण्यासाठी १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते. या योजनेचा लाभ आता सीमाभागातील युवकांनाही होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने आनासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष...\nकर्नाटक सरकारविरोधात शेतकऱ्यांचे राज्यव्यापी बंदची घोषणा\nकेंद्र सरकारने अंमलात आणलेला भू-सुधारणा कायदा आणि एपीएमसी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विविध रयत संघटनांच्या वतीने सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदला रयत संघटनांसह अनेक संघ-संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात आज बेळगाव कन्नड साहित्य...\nस्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल\nबेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार कामाला सुरुवात झाली. मात्र खरंच विकास होत आहे का हा प्रश्न अनेकांना अंतर्मुख करणारा आहे. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि नागरिकांना...\nबेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड\nबेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम पुरस्कार जाहीर करन्यात येतो. हा पुरस्कार 2 ऑक्टोंबर रोजी देण्यात येतो. त्यासाठीचे प्रस्ताव राज्य सरकारने मागविले...\nपोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त\nमहाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी अश्फाक मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून स्विफ्ट कारमध्ये साठवलेला ४० किलो गांजा तसेच महिषाळ जत...\nमच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून\nदुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव मंदिराजवळ घडली आहे. राजेश्री रवी बन्नूर वय 21 रा.काळेनट्टी वाघवडे, रोहिणी गंगप्पा हुलमनी वय 21 रा....\nस्मार्ट सिटी कामाची नवी तक्रार\nबेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या तक्रारी दिवसेंदिवस विविध भागातून ऐकायला मिळत आहेत. रस्ते, गटारी खोदकाम, वीज खांब, ड्रेनेज आणि अशा अनेक सुविधांसाठी स्मार्ट पणे करण्यात येणाऱ्या कामांबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत. चन्नम्मा नगर येथे स्मार्ट सिटी...\nहलगा-मच्छे बायपास विरोधात शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nहलगा-मच्छे बायपासबाबतीत हायकोर्टाची स्थगिती असूनही वर्क ऑर्डर नसताना कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे. याविरोधात कर्नाटक रयत संघाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हलगा-मच्छे बायपासबाबत खटला न्यायप्रविष्ट आहे. हायकोर्टाने स्थगिती देऊनही अचानक हे कामकाज सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1178692", "date_download": "2020-10-01T02:20:11Z", "digest": "sha1:VUT5TDRUXSVJFFDT25WFRIXRYKGDEX5V", "length": 5794, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गुरुत्वाकर्षण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गुरुत्वाकर्षण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:३०, २४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n→‎गुरुत्वाकर्षं आणि पुंज यामिकी\n१९:२९, २४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n(→‎समतुल्यता सिद्धान्त आणि आइन्स्टाइनची संकल्पना)\n१९:३०, २४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\nछो (→‎गुरुत्वाकर्षं आणि पुंज यामिकी)\n*''फ्रीडमन-लमॅत्र-रॉबर्ट्‌सन-वॉकर उकल'' ही विश्वोत्पत्तिशास्त्रीय उकल, विश्वाचा विस्तार भाकित करते.\n====गुरुत्वाकर्षंगुरुत्वाकर्षण आणि पुंज यामिकी====\nसाधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी विसंगत आहेत.{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = लीसा | आडनाव =रॅंडल | शीर्षक = वॉर्प्ड पॅसेजेस : अनरॅव्हलिंग द यूनिव्हर्सेस हिडन डायमेन्शन्स (Warped Passages: Unraveling the Universe's Hidden Dimensions) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = एको (Ecco) | वर्ष = २००५ | आयएसबीएन = 0-06-053108-8. }} गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता ��ेते. {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = रि. फि.| आडनाव =फेन्मन | सहलेखक =मोरिनिगो, एफ. बी.; वॅग्नर, डब्ल्यू. जी.; हॅटफील्ड, बी.| शीर्षक = गुरुत्वाकर्षणावरील फेन्मनची व्याख्याने (Feynman lectures on gravitation) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ॲडिसन-वेस्ली (Addison-Wesley) | वर्ष = १९९५ | आयएसबीएन = 0-201-62734-5 }}{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = ए.| आडनाव =झी | शीर्षक = क्वांटम फील्ड थियरी इन अ नटशेल (Quantum Field Theory in a Nutshell) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = प्रिन्स्टन विद्यापीठ मुद्रणालय | वर्ष = २००३ | आयएसबीएन = =0-691-01019-6}}. परंतु प्लॅंक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे टरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.रॅंडल, लीसा (२००५)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/hasan-mushrif-warns-private-doctors-over-corona-crises/", "date_download": "2020-10-01T00:50:40Z", "digest": "sha1:7QIBL4X62DOPAI3HFB7XKFJFGKNCISDU", "length": 16363, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "खासगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका : हसन मुश्रीफ - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nखासगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका : हसन मुश्रीफ\nकोल्हापूर : खासगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. कोरोना बाधित (Corona Virus) रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता समाजाची सेवाही करा, असा सल्लाही त्यांनी दिला.\nसमरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता मुश्रीफ म्हणाले, त्यांचा साखर कारखाना आहे. आवश्यक साधनसामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोव्हिड सेंटर सुरू करावे. जनसेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे.\nनामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला. कागलमधील कोरोनामुक्त हिंदुराव परसू पसारे (वय 75) व त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना (वय 70) यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सेवाभावी पद्धतीने सुरू केलेले महाराष्ट्रातील हे पहिले व एकमेव कोव्हिड हॉस्पिटल आहे. 112 बेडच्या या हॉस्पिटलमधून अलगीकरणसह ऑक्सिजन व्हेंटिलेटर या सुविधाही आहेत. माझं कुटुंब-माझी जबाबदारी हे दोन टप्प्यांतील अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरांत ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची टेस्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleदिल्ली मॉडेल नव्हे गोवा मॉडेलच सरस : मुख्यमंत्री सावंत\n दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तानसोबत टक्केवारी’ आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला त��ही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/om-raje-nimbalkar-vs-rana-jagjit-sinha-patil", "date_download": "2020-10-01T00:51:02Z", "digest": "sha1:Q5BMGOONFJ5MG2IW7TQ5BFSD5SMT4IWB", "length": 9264, "nlines": 162, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Om raje Nimbalkar vs Rana Jagjit Sinha Patil Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nशिवसेनेत वादळ, ओमराजेंविरोधात गुन्हा, सेना खासदारचीच तक्रार\nउस्मानाबाद : शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा दुसऱ्या तिसऱ्या\nउस्मानाबादेत कार्टून वॉर, दिवंगत पवनराजेंवर राष्ट्रवादीची जहरी टीका\nउस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने कार्टून वॉर पेटले आहे. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते कार्टूनच्या माध्यमातून एकमेकांवर\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nIPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/06/29/", "date_download": "2020-10-01T01:01:57Z", "digest": "sha1:A35M6XFAS65Q5IWKULQSVBWRDU56C77R", "length": 15302, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "June 29, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nआणि पालकमंत्र्यांनी काढली स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी\nजिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज सोमवारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच माजी नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. बेळगाव स्मार्ट...\nएम जी हिरेमठ नवे जिल्हाधिकारी\nराज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून एम जी हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे. उद्या मंगळवारी सध्याचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी हे सेवा निवृत्त होणार आहेत. बोंमनहळळी यांनी दोन वर्षे डी सी म्हणून सेवा बजावली आहे एम...\nजिल्ह्यात जणांचे 25,473 निरीक्षण पूर्ण : 20,583 जण निगेटिव्ह\nबेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार सोमवार दि. 29 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 25,473 जणांचे निरीक्षण पूर्ण झाले असून 20,583 जणांचा तपासणी अहव���ल निगेटिव्ह आला आहे....\nया तीन मंदिरात 31 जुलै पर्यंत दर्शन नाही\nबेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा ,जोगुळभावी सत्तेमादेवी आणि चिंचली मायक्का देवस्थानात 31 जुलै पर्यंत भक्तांना दर्शनासाठी नो एंट्रीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून या तिन्ही देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात.अनेक घराण्याच्या या कुलदेवता देखील आहेत.त्यामुळे दररोज ठिकठिकाणाहून भक्त...\nअन्यायकारक घरपट्टी केली जाणार कमी : पालकमंत्र्यांचे माजी नगरसेवकांना आश्वासन\nशहर उपनगरातील अन्यायकारक घरपट्टी वाढीच्या विरोधात माजी नगरसेवक संघटनेने उठवलेल्या आवाजाला यश आले असून महापालिका आपल्या अधिकारातील घरपट्टी वाढ कमी करेल, असे ठोस आश्वासन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्याला दिले असल्याची माहिती माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष ॲड....\n“त्या” चार नव्या कचरावाहू गाड्यांच्या उद्घाटनाचा लागला अखेर मुहूर्त\nबेळगाव शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या आणि सुमारे 15 दिवस धूळखात पडून असलेल्या चार कचरावाहू कॉम्पॅक्ट ट्रक गाड्यांचे उद्घाटन व शुभारंभाचा कार्यक्रम अखेर आज सोमवारी सकाळी पार पडला. बेळगाव महापालिका कार्यालय आवारात सोमवारी सकाळी आयोजित सदर कार्यक्रमास...\nजुलैअखेर पीयुसी तर ऑगस्टच्या प्रारंभी दहावीचा निकाल\nयंदाच्या पदवीपूर्व अर्थात पीयूसीचा निकाल जुलै महिनाअखेर आणि दहावी (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याचे राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री सुरेश कुमार यांनी सांगितले आहे. चिकबळ्ळापूर येथे सोमवारी एसएसएलसी परीक्षा केंद्राची पाहणी केल्यानंतर ते...\nयांनी” केली डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव रोखण्याची मागणी\nशहरातील कोल्हापूर क्राॅस नजीकच्या एस. पी. ऑफीस रोड क्रॉस नंबर 2 या परिसरातील डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना केली जावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवासी संज्योती पानारे यांनी केली आहे. कोल्हापूर क्राॅस नजीकच्या एस. पी. ऑफीस रोड क्रॉस नंबर...\nबंदुकीचा धाक दाखवत सराफी दुकान लुटणाऱ्यास अटक\nबंदुकीचा धाक दाखवून सराफी दुकानातून दागिने लुटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक क��ली आहे.अटक केलेल्या व्यक्तीचे नाव वैभव पाटील रा मजगाव असे आहे. समृद्धी जुवेलर्स या हिंडलगा रोडवरील दुकानात 27 जून रोजी एका व्यक्तीने सोन्याच्या चेन बघण्याच्या निमित्ताने प्रवेश केला.मालकाने सोन्याच्या चेन...\nऑनलाइन शालेय शिक्षणास राज्य सरकारची अनुमती\nऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेऊन आता राज्य सरकारने एका आदेशाद्वारे पहिली ते दहावीपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली आहे. ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता राज्य सरकारने याबाबत आदेश...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2010/09/02/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-01T01:35:30Z", "digest": "sha1:RO7U7YGVB7ILV642B2FNCX7GLRKYWP6S", "length": 28701, "nlines": 138, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "शिकायचं असेल तर इंग्रजीतूनच शिका… – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nशिकायचं असेल तर इंग्रजीतूनच शिका…\nराज्यात शालेय शिक्षणाच्या सुरू असलेल्या खेळखंडोब्यावर शनिवारी शिक्षण अधिकार समन्वय समिती पुण्यात आंदोलन करणार आहे… त्यासंदर्भातली एक लिंक मी फेसबुकवर शेअर केली होती. त्याला काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. ज्येष्ठ सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांचाही या उपक्रमाला पाठिंबा आहे.. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत.\nमाझ्या फेसबुकवरील स्टेट्सला ज्या कॉमेन्ट आल्या, त्यामध्ये लीना मेहेंदळे यांनी स्टार माझा यावर काही करतंय का अशी विचारणा केली. त्यांना मी योग्य तो प्रतिसाद दिला. त्याशिवाय एक कॉमेन्ट अशीही आली की, मराठी शाळांना परवानगी न देता सरकार इंग्रजी शाळांना राजरोस परवाने देतंय. सरकारच्या या धोरणाला आपण मराठी लोकच जबाबदार असल्याची ही प्रतिक्रिया होती. कारण आपण मराठीच आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळांमध्ये घालण्यात पुढाकार घेतो. त्यामुळेच तर मराठीला सर्वत्र अशी सापत्नभावाची वागणूक मिळतेय. आता सरकार फक्त मराठीला मूठमाती देण्याची औपचारिकता पूर्ण करतंय.\nमला वाटतं, अनेक मराठी पालकांना त्यांच्या मुलांनी इंग्रजी शाळेत जावं, इंग्रजी शिकावं, मोठं व्हावं, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवाव्या असं वाटण्यात काही गैर नाही. पण ज्या पालकांना आपल्या मुलांनी मराठी शाळांमध्येच जावं असं वाटतं किंवा स्वतः ज्या मुलांना मराठीतूनच शिक्षण घ्यावं असं वाटतं, त्याचं काय… त्यांना सरकार नावाची यंत्रणा मराठी शिक्षणाची जबरदस्ती कशी काय करू शकते.\nदुसरं म्हणजे, सरकारचं खरं दुखणं आहे, ते अनदान देण्याचं… सरकारला आणि त्यांच्या बाबूंना अशी भिती आहे की आज कायम विना अनुदान तत्वावर शाळा चालवण्याची परवानगी मागणारे भाविष्यात वेगवेगळी कारणं सांगून अनुदान मागतील, त्यासाठी आंदोलन करतील, सरक���रला कोंडीत पकडतील, पण हे संस्थाचालक आजच भविष्यात कधीही अनुदानाची मागणी करणार नाहीत, असं लिहून द्यायला तयार आहेत. पण सरकार आपल्याच भूमिकेवर ठाम आहे. सरकार त्यांना मराठी शाळा काढूच देत नाही. उलट ज्यांनी दोनवर्षांपूर्वी सरकारच्याच प्राथमिक स्वीकृतीनंतर शाळा सुरू केल्या त्यांनाही या शाळा बंद करायला भाग पाडलं जातंय. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली जायेत.\nशिक्षण हक्क समन्वय समितीनेच दिलेल्या माहितीनुसार सरकारकडे अन्नधान्यापासून मद्यनिर्मितीच्या प्रकल्पांना मदत देण्यासाठी पुरेसा निधी आहे, पण शिक्षणावर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.\nपण आता पैसे मागायचेच नाहीत तर… सरकारने त्यांचे पैसे कशावरही खर्च करावेत. दारूला नाही तर अजून कशालाही अनुदान द्यावं… तो सरकार आणि त्यांच्या बाबूंचा प्रश्न…\nमला पुण्यात शनिवारी होणार असलेल्या अभिनव आंदोलनाची माहिती होतीच. तरीही या संदर्भात आणखी एखादं कोल्हापूर स्टाईल अभिनव आंदोलन व्हावं असं वाटतं. किमानपक्षी प्रत्येकानं म्हणजे ज्यांना आपल्या पाल्यांनी मराठीतूनच शिकावं असं वाटतं त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात सरकारला आव्हान द्यायला हवं, मला कायद्यातलं फार कळत नाही. पण असं वाटतं की घटनादत्त मूलभूत अधिकारांचा भंग केल्याबद्धल सरकारला सुप्रीम कोर्टात खेचता यायला पाहिजे… सध्या नाहीतरी न्यायालये सर्वाधिक क्रियाशील झालीत तर आपणही त्याचा फायदा का उठवू नये… गेल्या काही वर्षातल्या अनेक वेगवेगळ्या न्यायालयीन निवाड्यात सरकारचा पराभव झालाय. तसा चांगल्या पद्धतीने युक्तीवाद झाला तर इथेही मराठीतून शिकू इच्छिणाऱ्या पालकांचाच विजय होईल…\nशिक्षण अधिकार समन्वय समितीचं मूळ निवेदन\nमहाराष्ट्र शासनाने २९ एप्रिल २००८ रोजी परिपत्रक काढून राज्यात विनाअनुदान तत्त्वावर नवीन प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी किंवा नवीन (वरील इयत्तांचे) वर्ग सुरू करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रूपये शुल्कासह प्रस्ताव मागितले व २० जुलै २००९च्या परिपत्रकाने त्यांच्यापैकी सर्व (सुमारे आठ हजार) मराठी शाळांचे प्रस्ताव रद्द केले. त्यानंतर १९ जून २०१० रोजी अशा अमान्य मराठी शाळांना ’अनधिकृत’ घोषित करून अशा सर्व शाळा ताबडतोब बंद करण्यात याव्यात,अन्यथा त्यांना एकरकमी एक लाख रूपये व ���्यानंतर प्रतिदिनी एक हजार रूपये असा दंड केला जाईल असे जुलमी परिपत्रक काढले. तसेच (२४ ऑगस्ट २००९च्या पत्राद्वारे) अशा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा हुकूमशाही फतवा काढला.साहजिकच ह्या धमकीमुळे धास्तावून गेलेल्या मराठी शाळाचालकांना आपल्या शाळा बंद करण्यावाचून गत्यंतर राहिले नाही. सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांना आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यास अनुमती नाकारली गेल्यामुळे सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अनोनात हाल झाले. ह्याची परिणती विद्यार्थ्यांची कुचंबणा होण्यात, पालक अस्वस्थ होण्यात व एकूणच समाज संभ्रमित होण्यात झाली आहे.\nअशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यशासन एकीकडे मराठी शाळांचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न करीत असतानाच दुसरीकडे विनाअनुदान तत्त्वावर इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी आमंत्रण देणारी परिपत्रके शासनाने गेल्या दीड वर्षात पुन्हापुन्हा काढली आहेत. जुलै २००९मध्ये मराठी शाळांचे प्रस्ताव रद्द केल्यावर शासनाने ऑगस्ट २००९मध्ये एकूण ११९० इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आणि त्याचबरोबर ३४ हिंदी, कन्नड व गुजराती माध्यमांच्या शाळांनाही मान्यता दिली, परंतु एकाही मराठी शाळेला महाराष्ट्रात मान्यता दिली नाही. पुढेही तेच सत्र चालू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनीही स्थानिक भाषेवर असे अत्याचार केले नव्हते.\nमुलांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणे हे एक अत्यंत पवित्र कार्य आहे. आईवडिलांच्याकडून घरी मिळणार्‍या संस्कारांबरोबरच शाळेतही मुलांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक ते मूलभूत ज्ञान संपादन करण्यासाठी मातृभाषा हेच सर्वोत्कृष्ट माध्यम आहे हे जगभरातील तज्ज्ञ मान्य करतात. कररूपाने सरकार जनतेकडून पैसा गोळा करीत असते व त्या पैशातूनच इतर खर्चाबरोबर शिक्षणक्षेत्रासाठी पुरेशी तरतूद केली गेली पाहिजे. शासनाच्या एकूण खर्चाच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर केला जावा असे आपल्या घटनेतच स्पष्टपणे म्हटलेले आहे, यावरून आपल्या सुजाण घटनाकारांनी देशाचे धोरण किती विचारपूर्वक व दूरदृष्टीने ठरवले होते ते स्पष्ट होते. पण त्याहून कितीतरी कमी खर्च करणार्‍या महाराष्ट्र शास���ाने अनुदान देण्याचे मान्य केलेल्या शाळांनाही गेल्या पाच वर्षांत वेतनेतर अनुदान दिलेले नाही; मात्र त्याच शासनाने विविध नेत्यांच्या ३६ कारखान्यांना धान्यापासून दरवर्षी एकूण १०० कोटी लिटर दारू गाळण्यासाठी परवाने देऊन त्यांना उदार मनाने अनुदान कबूल केलेले आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या श्री० अशोकराव चव्हाण ह्यांनी शासनाच्या संकेतस्थळावरील आपल्या व्यक्तिलेखात (बायोडेटा) आपण महात्मा गांधींच्या विचारसरणीचा अंगीकार केलेला असल्याचे व शिक्षण ही विकासाची गुरुकिल्ली आहे ह्यावर आपला दृढ विश्वास असल्याचे म्हटले आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घेतलेले दिसत नाही की स्वतः महात्मा गांधींनी बालकांना शालेय शिक्षण मातृभाषेतच मिळाले पाहिजे ह्यावर नेहमी भर दिला होता. ह्यावरून गांधीजींचा वारसा सांगणारी आजची आपली सरकारंच त्यांच्या तत्त्वांची कशी पायमल्ली करीत आहेत, हे सहज लक्षात यावं.\nकायद्याने शिक्षण हा बालकांचा मूलभूत अधिकार असताना महाराष्ट्र शासनाने शिक्षण देणे हा मात्र गुन्हा ठरवला आहे. शिवाय शिक्षण हा मूलभूत अधिकार असताना आपल्या राज्यातील बालकांचा स्वतःच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याच्या अधिकार कसा काय नाकारला जाऊ शकतो खरं म्हणजे, शिक्षण देण्यासारख्या पवित्र कार्यासाठी शासनाची अनुमती घेण्याची आवश्यकताच काय खरं म्हणजे, शिक्षण देण्यासारख्या पवित्र कार्यासाठी शासनाची अनुमती घेण्याची आवश्यकताच कायशासनाने सर्वांना अनुमती द्यायलाच पाहिजे; मात्र समाजहिताच्या दृष्टीने योग्य व वाजवी मार्गदर्शक तत्त्वे नेमून देऊन त्यांचे पालन बंधनकारक करावे.\nदेशाच्या कायद्यामधील मूलभूत तरतुदींशी फारकत घेतलेले धोरण बदलण्यास शासनाला भाग पाडण्यासाठी ताबडतोब पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच डॉ० रमेश पानसे ह्यांच्या नेतृत्वाखाली ’शिक्षण अधिकार समन्वय समिती’ची स्थापना करण्यात आली असून तिच्यातर्फे मराठी शाळांवर व पर्यायाने विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ह्याचाच एक भाग म्हणून म्हणून राज्यभाषा मराठीतून शिक्षण घेत असलेल्या ठिकठिकाणच्या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांच�� पालक, शिक्षक, शाळाचालक, आणि त्याचप्रमाणे इतर सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, भाषाप्रेमी, हितचिंतक, इत्यादींनी शनिवार दि० ४ सप्टेंबर २०१० रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या दरम्यान पुण्यातील संभाजी पुलाच्या दुतर्फा एकत्र जमून आपल्या खालील मागण्यांचे निवेदन जाहीररीत्या सरकारपुढे सादर करण्याचे ठरविले आहे. मान्यता न दिलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा आदेश देणारे १९ जून २०१०चे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना ताबडतोब मान्यता द्यावी नैसर्गिक वाढीच्या निकषावर १०वीपर्यंतच्या वर्गांना मान्यता देण्याचे धोरण स्वीकारावे राज्यभाषा मराठीतून शिक्षण देणार्‍या शाळांना शासनाने आर्थिक साहाय्य द्यावे राज्याचे शिक्षणविषयक धोरण व नियमावली ठरविण्यासाठी संबंधित ’तज्ज्ञांची’ समिती स्थापून तिच्या सूचनांनुसारच व कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी करून धोरण राबवावे.\nसर्व सुजाण नागरिकांना आम्ही असे कळकळीचे आवाहन करतो की, आपण नियोजित वेळी वरील ठिकाणास भेट देऊन प्रस्तुत निवेदनावर स्वाक्षरी करावी व ह्या मागण्यांना पाठबळ देऊन प्रस्तुत उपक्रम यशस्वी करावा.\nवरील निवेदनाचा आपल्या सर्व मित्रबांधवांत प्रसार करावा अशीही नम्र विनंती.\nशिक्षण अधिकार समन्वय समिती\nसंपर्क: रमेश पानसे: 98812 30869\nसलील कुलकर्णी: 98509 85957\nसुहास कोल्हेकर: 94229 86771,\nविजय पाध्ये: 98220 31963\nPublished by मेघराज पाटील\nसुनंदा पुष्कर आणि कळसूबाई शिखर…\nआता युद्ध अर्थव्यवस्था सुधारण्याचं…\nनमस्कार, आपण फ़ार महत्वाच्या व अतिआवश्यक मुद्दावर लिहाले आहे. आपले मुद्दे पटले. धन्यवाद.\nनक्कीच आता हातावर हात ठेऊन नाही, जमणार. माझी तुम्हाला विनंति आहे की, आपल्या वाहिनीचा वापर करुन, ही बातमी सर्व महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसास पोहचवा. हा कार्यक्रम जेवढा मोठा होईल, तेवढे याचे महत्व वाढेल व राजकिय दबाव तयार होईल.\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/lecture-bharatkumar-andhale-shramik-junior-college-sangamner-339716", "date_download": "2020-10-01T00:42:42Z", "digest": "sha1:RA7OW5GR67STL7Z24IIDK4II2J2GPIEV", "length": 15465, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "माणसाची किंमत शुन्य असते, वाईट काळात कोणीही बरोबर नसतो | eSakal", "raw_content": "\nमाणसाची किंमत शुन्य असते, वाईट काळात कोणीही बरोबर नसतो\nमाणसाची किंमत शुन्य असते. वाईट काळात कोणीही बरोबर नसतो, मात्र जेव्हा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो तेव्हा माणूस कामास सुरवात करतो.\nसंगमनेर (अहमदनगर) : माणसाची किंमत शुन्य असते. वाईट काळात कोणीही बरोबर नसतो, मात्र जेव्हा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो तेव्हा माणूस कामास सुरवात करतो. त्यासाठी आपल्या अस्तित्वाची जाणीव हवी, असे प्रतिपादन संयुक्त कर आयुक्त भरतकुमार आंधळे यांनी केले.\nश्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'सहजसोपी स्पर्धा परीक्षा' या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, वरीष्ठ महाविद्यालयातील भुगोल विभाग प्रमुख प्रा. रवींद्र गायकवाड उपस्थित होते.\nआंधळे म्हणाले, स्पर्धा परीक्षा सहज सोप्या नाही तर अवघड असतात. हे आधी आपण स्वीकारायला हवे. मात्र कोणातरी या बाबत व्यवस्थित समजावून सांगितल्यास व आपणही समजावून घेतल्यास परीक्षा सोप्या सोप्या वाटू लागतात. स्पर्धा परीक्षांमुळेच मला माणसे समजली.\nमाझ्या अपयशाच्या वेळी कोणी सोबत नव्हते, मात्र उत्तीर्ण झाल्याच्या क्षणाबरोबर आयुष्यच बदलून गेले. मला वेडा ठरवणारी माणसे माझे गुणगाण गाऊ लागली. युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर माझ्या ग्रामीण भागातील युवकांची स्पर्धा परीक्षेची भीती घालवण्याच्या उद्देशाने व्याख्याने देऊ लागलो. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी सुमारे 100 व्याख्याने दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नातून अपयशापासून सुरु होवून यशापर्यंत पोचलेला जीवनपट उलगडला. वेड्या माणसांनी इतिहास घडविला आणि नंतर तो शहाण्यांनी वाचला. प्रचंड मेहनत करा, जिज्ञासा जोपासा, प्रामाणिकपणे अभ्यास करा व आईवडीलांना फसवु नका असा संदेशही त्यांनी विद्यार्थ��यांना दिला.\nप्रास्ताविक प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शरद सावंत यांनी केले. यावेळी कला शाखेच्या समन्वयक प्रा. योगिता पाटील, वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. राजाराम चत्तर, विज्ञान शाखेच्या समन्वयक प्रा. रंजना सानप, सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर सहकारी सहभागी झाले होते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचिखली गावातील रस्त्यांसाठी 33 लाख रुपयांचा निधी - रामहरी कातोरे\nसंगमनेर (अहमदनगर) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेच्या 5054 अंतर्गतच्या निधीमधून...\nपाच दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन\nश्रीरामपूर (नगर) : शहरामधील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे....\nऑक्सिजनच्या नावाखाली विनाकारण रुग्णांची लुट करु नका\nसंगमनेर (अहमदनगर) : कोरोनाबाधित रुग्णावर योग्य उपचार होणे आवश्यक आहे. गरज असल्यास रुग्णाला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा द्यावी, मात्र ऑक्सिजनच्या...\nऑनलाइन सेवेसाठी पाच वर्षापासून धडपडतोय ‘संत तुकाराम पुरस्कार’ प्राप्त खांडगेदरा गाव\nबोटा (अहमदनगर) : पाच वर्षापूर्वी गावात मोबाईल सेवा सुरू झाली. या आनंदात असलेला संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा जेमतेम आठ दिवसानंतर विस्कळीत झालेली...\nभाजपच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जाजू, पिचड, विखे पाटील\nशिर्डी ः भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे...\nशेतकर्‍यांनी ऊसाची अधिकाधीक लागवड करावी : बाबा ओहोळ\nसंगमनेर (अहमदनगर) : दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांची आदर्श तत्व प्रणाली व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर साखर कारखान्याची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/these-3-players-vidarbha-are-going-playing-ipl-2020-333399", "date_download": "2020-10-01T01:27:28Z", "digest": "sha1:4A2WFDHM6MYGVEF33VS5PEFQ562BTZZC", "length": 17226, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्या बात है! विदर्भाच्या या तीन खेळाडूंची आयपीएलसाठी निवड; अबुधाबीला जाणार | eSakal", "raw_content": "\n विदर्भाच्या या तीन खेळाडूंची आयपीएलसाठी निवड; अबुधाबीला जाणार\nआगामी आयपीएलसाठी अनुक्रमे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नेट बॉलर म्हणून निवड केली आहे.\nनागपूर : गेल्या मोसमात घरगुती सामन्यांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण व चमकदार कामगिरीचे फळ विदर्भाच्या सौरभ दुबे, आदित्य ठाकरे व नचिकेत भुते या तीन युवा क्रिकेटपटूंना मिळाले आहे. या तिघांचीही आगामी आयपीएलसाठी अनुक्रमे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नेट बॉलर म्हणून निवड केली आहे.\nदेशविदेशातील दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेली 13 वी आयपीएल स्पर्धा येत्या 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातच्या अबुधाबी येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सौरभची रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघात, आदित्यची विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात, तर नचिकेतची के. एल. राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघात नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली आहे.\nअधिक माहितीसाठी - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...\nमध्यमगती गोलंदाज असलेला सौरभ\n21 वर्षीय डावखुरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या वर्ध्याच्या सौरभ दुबेने 2018-19 मध्ये झालेल्या कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाकडून उत्कृष्ट प्रदर्शन करीत नऊ सामन्यांमध्ये 35 गडी बाद केले होते. या कामगिरीच्या बळावर बांगलादेशविरुद्ध झालेल्या 23 वर्षांखालील मालिकेसाठी निवड झाली होती. याशिवाय बांगलादेशमध्ये आयोजित एमर्जिंग आशिया चषकातही त्याला संधी मिळाली होती. यावर्षी इंदूरमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या विदर्भ संघाचाही तो सदस्य होता. सहा फूट पाच इंच उंच सौरभ सध्या माजी कसोटीपटू झहीर खानच्या मार्गदर्शनात सराव करीत आहे.\nअकोल्याच्या आदित्यने वेधले माईक हेंसन यांचे लक्ष\n21 वर्षीय अकोल्याच्या आदित्यनेही आपल्या कामगिरीन��� आरसीबीचे माईक हेंसन यांचे लक्ष वेधले. आदित्यने ज्युनिअर क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर रणजी करंडकातही चार सामन्यांमध्ये 21 बळी टिपून अमीट छाप सोडली होती. त्याने सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेतही आठ सामन्यांमध्ये 46 गडी बाद केले होते. एमर्जिंग आशिया चषक आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या ज्युनिअर वर्ल्डकपमध्ये विजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो सदस्य राहिला आहे.\nमहत्त्वाची बातमी - ठाकरे सरकार हिंमत असेल तर माजी आमदारांवर ही कारवाई करून दाखवा...\nरेशीमबाग जिमखानाचा नचिकेत होणार पंजाबचा\nरेशीमबाग जिमखानाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या उंचपुऱ्या डावखुऱ्या नचिकेतने 2018-19 मध्ये खेळल्या गेलेल्या कुचबिहार करंडक स्पर्धेत सर्वाधिक 55 गडी बाद केले होते. त्याने तब्बल सहावेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी टिपले होते. याशिवाय त्याने गतवर्षी सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेतही पाच सामन्यांत 15 गडी बाद केले होते. माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू नरेंद्र भुते यांचा तो मुलगा आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचिखली गावातील रस्त्यांसाठी 33 लाख रुपयांचा निधी - रामहरी कातोरे\nसंगमनेर (अहमदनगर) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेच्या 5054 अंतर्गतच्या निधीमधून...\nशेतकरी गाढ झोपेत असतानाच कांदा चाळ पेटवली; सुमारे चाडेचार लाखाचे नुकसान\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : चोंभुत (ता. पारनेर) येथील नारायण बरकडे यांच्या कांदा चाळीला कोणीतरी आग लावुन पेटुन दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोरोना...\nलातुरात उद्यापासून ऑनलाईन एमएचसीईटी परीक्षा, बारा हजार विद्यार्थ्यांचे अर्ज\nलातूर : राज्य सरकारच्या वतीने गुरूवारपासून (ता. एक) राज्य सामाईक प्रवेश परीक्षेला (एमएचसीईटी) सुरवात होणार आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच ही परीक्षा...\nपावसाने केली सोयाबीनची दैना एकरी उत्पन्नात निम्म्यांनी घट\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : यंदाचा खरीप हंगाम निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकल्याने उडीद, मूग आणि सोयाबीनची नासाडी झाली. राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून...\nशेतकरी संघटनांचे आंदोलन राजकीय, भाजप खासदार भागवत कराडांचा दावा\nऔरंगाबाद : कृषी विधेयकाच्य��� विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना राजकीय पक्षांशी संबंधित असून, राजकीय भावनेतून विधेयकाच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत...\nद्राक्षपंढरीत फळबहार छाटण्यांना सुरवात; स्थानिक मजुरांना वाढली मागणी\nनाशिक / निफाड : बदलत्या हवामानाचा फटका मागील तीन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, यातच आता एवढे असतानादेखील चालू हंगामात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=more_news&hid=3185", "date_download": "2020-10-01T00:13:17Z", "digest": "sha1:ZUWNCBCKHVCCUFJGAM2B2P25FIKPZ2KB", "length": 15348, "nlines": 148, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "Shirur Taluka", "raw_content": "\nगुरुवार, 01 ऑक्टोबर 2020\nमुख्य पान शिरूर तालुका गावांची यादी थेट गावातून महाराष्ट्र देश आणखी...\nबातम्या, जाहिरातींसाठी संपर्कः तेजस फडके- 9766117755 / 9423020103 www.shirurtaluka.com वर आपल्या प्रियजणांचा वाढदिवस साजरा करा... संपर्क: तेजस फडके- 9766117755 / 9423020103\nबातम्या, जाहिरातींसाठी संपर्कः तेजस फडके- 9766117755 / 9423020103\nwww.shirurtaluka.com वर आपल्या प्रियजणांचा वाढदिवस साजरा करा... संपर्क: तेजस फडके- 9766117755 / 9423020103\nप्रहार संघटनेच्या मदतीने बालिकेला मिळाले नवजीवन\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nशिरुर शहरात ४ गावठी पिस्तुलसह चौघांना अटक\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nशिक्रापूर पोलिसांनी छापा टाकलेला गुटखा किती लाखांचा पाहा...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nVideo: अखेर माजी सैनिकांचा वाद सैनिक संघटनेकडून मिटला\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nसादलगावमध्ये रॅपिड सर्वेक्षणात रॅपिड एक्शन...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nदोन दिवसाच्या बाळाला स्क्रू ड्रायव्हरने एवढ्या वेळा भोकसले अन... बुधवार, 30 सप्टेंबर 2020\n...म्हणून उदरनिर्वाहासाठी महिलांचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअहमद शाहने सोनू सूदला पाठवला क्यूट मेसेज अन... बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nशिरूर तालुक्यातून विवाहित महिला बेपत्ता बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nVideo: नवरीला लावली अशी हळद; हसूच आवरेना बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनाट्य, चित्रपट कलावंतांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर... मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nप्रहार संघटनेच्या मदतीने बालिकेला मिळाले नवजीवन बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nशिरूर तालुक्यातून विवाहित महिला बेपत्ता बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nशिरुर शहरात ४ गावठी पिस्तुलसह चौघांना अटक मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nसंपादित जमिनीचे पैसे लाटल्याने फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nशिक्रापुरात शेतकऱ्यांच्या जर्शी गायांची चोरी... मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्याचा मुलगा पंचविशीतच न्यायाधीश रविवार, 05 जुलै 2020\nगरीबीवर मात करीत त्याने केले खाकीचे स्वप्न पुर्ण... रविवार, 05 जुलै 2020\nVideo: कोरोना व्हायरसपासून घ्या अशी काळजी... रविवार, 05 जुलै 2020\nकोरोनाशी लढणारे लढवय्ये तांबे दांपत्य व्हायरल... बुधवार, 01 जुलै 2020\n...त्यामुळे दुध व्यवसाय संकटात: प्रकाश कुतवळ बुधवार, 01 जुलै 2020\nमाजी जवानाचे वडील कोरोनाने गेले अन् अंधार होता... शनिवार, 19 सप्टेंबर 2020\nमराठी युवकांची राजकारण्यांकडून सुरू असणारी ससेहोलपट त्वरित थांबवा... गुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nआहेर दांपत्याची दूध व्यवसायात झेप शनिवार, 05 सप्टेंबर 2020\nप्रत्येक दिव्याला सूर्य करणारा शिक्षक शनिवार, 05 सप्टेंबर 2020\nपराभवामुळे खचुन न जाता पुन्हा उभारी घेणारे अशोक पवार रविवार, 30 ऑगस्ट 2020\nनाट्य, चित्रपट कलावंतांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर... मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nभाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार... सोमवार, 28 सप्टेंबर 2020\nडॉक्टर दाम्पत्याला बंदुकीचा धाक दाखवला अन... सोमवार, 28 सप्टेंबर 2020\nशिक्रापूरमध्ये वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nएमआयएमच्या जिल्हा अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nVideo: नवरीला लावली अशी हळद; हसूच आवरेना बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nVideo: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nVideo: बापरे, फक्त सहा महिन्यांचा मुलगा अन्... बुधवार, 23 सप्टेंबर 2020\nVideo: खेकडा मारतोय सिगारेटचे झुरक्यावर झुरके मंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nVideo: युवकाने चक्क बैलालाच बसवले डबलशीट शनिवार, 19 सप्टेंबर 2020\nखासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे विविध मागण्या... मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nभाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार... सोमवार, 28 सप्टेंबर 2020\nआमची भूमिका कोणत्याही पदासाठी नव्हे तर देशाच्या हितासाठीच... बुधवार, 26 ऑगस्ट 2020\nमंगलदास बांदल यांनी पुन्हा उडवली राजकीय वर्तुळात खळबळ सोमवार, 24 ऑगस्ट 2020\nआजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफ... गुरुवार, 20 ऑगस्ट 2020\nदोन दिवसाच्या बाळाला स्क्रू ड्रायव्हरने एवढ्या वेळा भोकसले अन... बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nशिक्रापूर पोलिसांनी छापा टाकलेला गुटखा किती लाखांचा पाहा... मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\n शिक्रापूरमध्ये तीन खोल्या भरून गुटखा सोमवार, 28 सप्टेंबर 2020\nशिरूर तालुक्यात युवतीवर केला बलात्कार अन्... सोमवार, 28 सप्टेंबर 2020\n...म्हणून एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हे दाखल शनिवार, 26 सप्टेंबर 2020\nअहमद शाहने सोनू सूदला पाठवला क्यूट मेसेज अन... बुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनाट्य, चित्रपट कलावंतांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर... मंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nरिंकू राजगुरुचा हा फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात... बुधवार, 16 सप्टेंबर 2020\nसुशांत सिंगच्या विचाराने मला झोप नाही लागत सोमवार, 07 सप्टेंबर 2020\n'बाहुबली' चित्रपटाला टक्‍कर देणार सैफ अली खान शुक्रवार, 04 सप्टेंबर 2020\nकोरोना बाबत काय म्हणतात ज्योतिषी आणि ज्योतिषशास्र... सोमवार, 20 जुलै 2020\nसाप्ताहिक राशीभविष्य... सोमवार, 20 जुलै 2020\nसाप्ताहिक राशीभविष्य... रविवार, 12 जुलै 2020\nसाप्ताहिक राशीभविष्य... शनिवार, 11 जुलै 2020\nसाप्ताहिक राशीभविष्य गुरुवार, 02 जुलै 2020\nआजचा वाढदिवस: सुदर्शन रावसाहेब चक्रे मंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nआजचा वाढदिवस: विजय बांदल सोमवार, 07 सप्टेंबर 2020\nआजचा वाढदिवस: श्रीकांत निचित बुधवार, 02 सप्टेंबर 2020\nआजचा वाढदिवस: स्वप्निल बोरकर मंगळवार, 01 सप्टेंबर 2020\nआजचा वाढदिवस: अ‍ॅड अशोकबापु पवार रविवार, 30 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका... मंगळवार, 28 जुलै 2020\nशारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्... शनिवार, 15 ऑगस्ट 2020\nशिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड... शनिवार, 18 जुलै 2020\nवाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ... रविवार, 02 ऑगस्ट 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nशिरूर तालुक्यात युवतीवर केला बलात्कार अन्... सोमवार, 28 सप्टेंबर 2020\nबलात्कारातील पीडित महिलेला पुन्हा धमकी शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nरांजणगावमध्ये मोबाईलवर बोलत असताना तिघे आले अन्... गुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकरडे घाटातील बेवारस गाडीचे रहस्य उलगडले... ��ुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nमराठी युवकांची राजकारण्यांकडून सुरू असणारी ससेहोलपट त्वरित थांबवा... गुरुवार, 17 सप्टेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-special-story-gitanjali-joshi-marathi-article-3533", "date_download": "2020-10-01T00:20:39Z", "digest": "sha1:ERRQXCUCIBGI3XZEM4NGXXZ44QXNJMXL", "length": 27781, "nlines": 122, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Special Story Gitanjali Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nएक प्रसिद्ध कवयित्री, तर दुसरी प्रसिद्ध लेखिका... साहित्यात रमणाऱ्या या आक्का आणि ताईला आयुष्याचे जोडीदारही साहित्यिकच मिळाले. साहित्यप्रेमानंच त्यांचं नातं बळकट केलं...\nमोटारीनं बेळगावला जाताना निपाणी शहर मागं पडलं, की थोड्याच वेळात तवंदीचा घाट लागतो. तवंदी स्तवनिधी या नावाचा अपभ्रंश असावा. कारण पाटीवरती स्तवनिधी असंच नाव लिहिलं आहे. रस्ता जरा चढणीचा आणि वळणावळणाचा आहे. भवतालचा निसर्ग रूक्षच आहे. दृष्टीला एकही हिरवंगार झाड पडत नाही. डाव्या हाताला एक डोंगर दिसतो. हाच तवंदीचा डोंगर. डोंगरावर सुकलेलं पिवळं गवत आणि खडकाळ जमीन दिसते आहे. डोंगरमाथ्यावरच्या तुरळक हिरवाईतून काही कौलारू घरं दिसत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी ब्रह्मदेवाचं एक प्रशस्त मंदिर दिसतं. भारतात राम, कृष्ण, शिव, दुर्गा आणि अन्य देवीदेवतांची असंख्य देवळं आहेत, पण ब्रह्मदेवाचं मंदिर क्वचितच दिसतं. पूर्वी डोंगरमाथ्यावर जायला कच्चा रस्ता होता, त्यामुळं गाडी वरपर्यंत जात नसे. आता मात्र वरपर्यंत गाडी, बस जाते. मूठभर आकाराचं खेडं अजूनही सुधारणेच्या परिस स्पर्शापासून दूरच आहे. गावातली बहुतांशा घरं कुणबी-दलितांची आहेत. एक-दोन घरंच ब्राह्मणांची आहेत. अजूनही इनामदार-दीक्षितांचा वाडा विचारलात, तर ''बामणाच्या वाड्यात जायचं हाय व्हय'' असं विचारलं जातं.\nवाडा पूर्णपणे उद्‌ध्वस्त स्थितीत आहे. वाड्याच्या ढासळलेल्या कमानीतच दिंडीदरवाजा असणार. आता मात्र कुत्र्या-मांजरींनाही आत यायला मुक्त प्रवेश आहे. दारातून आत गेल्यावर डाव्या भिंतीत कोनाडा आहे. तिथं कुणा पूर्वजांच्या पादुका आहेत. सकाळी सकाळीच कुणी येऊन फुलं वाहून दिवा लावून गेलं आहे. तिथं उभं राहिल्यावर आक्काच्या 'मृद्‌गंध' पुस्तकातलं वाड्याचं वर्णन आठवलं.\nदोन्ही बाजूला उंच जोते असलेला गोपाळराव दीक्षितांचा दुमजली वाडा. सोप्याच्या डाव्या बाजूला शिसवी लाकडाचा प्रशस्त पाराचा झोपाळा. झोपाळ्यावर बसून इंदिरा (संत) आणि कमला (फडके) या गोपाळरावांच्या लहानशा मुली झोके घेत. सारवलेल्या हिरव्यागार अंगणात हळदीनं गौरीचे पाय रेखलेले असत. धान्याच्या राशी निवडायला, सुपानं पाखडायला, मसाले कांडायला गावातल्या बायका येत. गोठ्यात हंबरणाऱ्या गाई, म्हशी होत्या. दुधातुपानं भरून वाहणारं समृद्ध घर. चांदीचे खणखणते रुपये आईच्या हातावर ठेवणारे रुबाबदार, देखणे मामलेदार वडील. आक्का आणि ताईंच्या मनात हे तवंदी गाव आणि हा वाडा सदैव जिवंत राहिला. अगदी शेवटपर्यंत. तवंदीचा निसर्ग, तिथल्या निरागस मैत्रिणी, गुरं-वासरं आक्काच्या कवितांमध्ये आणि ताईच्या कथा कादंबऱ्यांमध्ये वाचकांना भेटत राहिले म्हणूनच कदाचित या उद्‌ध्वस्त वास्तूच्या पडक्‍या भिंतींनाही त्या दोघींच्या लहानपणाचा सुगंध अजूनही लगडलेला आहे.\nगोपाळराव दीक्षित मामलेदार होते. त्यांच्या नोकरीनिमित्त त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं वास्तव्य हावेरी, गदग अशा गावांमध्ये व्हायचं. गोपाळरावांच्या प्रथम पत्नीला लग्नानंतर काही वर्षें अपत्य झालं नाही, तेव्हा तिनंच आग्रहानं आपल्या नवऱ्याचा दुसरा विवाह करून दिला. गोपाळरावांच्या द्वितीय पत्नीला दोन मुली झाल्या. थोरली इंदिरा आणि धाकटी कमला. दुर्दैवानं गोपाळरावांचा अल्प आजारानं अकालीच मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी गोपाळरावांनी आपल्या दोन बायकांची, दोन मुलींची आणि शेतीवाडीची जबाबदारी आपल्या एका दूरच्या चुलत भावाकडं सोपवली. गोपाळरावांच्या मृत्यूनंतर दीक्षित कुटुंब तवंदीच्या वाड्यात वास्तव्याला गेलं. इंदिरा आणि कमला काकांच्या कठोर शिस्तीत तवंदीच्या वाड्यात राहू लागल्या.\nघरातले लोक इंदिराला आक्का म्हणत. कमलाचा जन्म नागपंचमीचा असल्यानं तिला नागूताई किंवा ताई म्हणत. वडील गेले, तेव्हा आक्का सात वर्षांची होती आणि ताई अवघी चार वर्षांची. तवंदीला शाळा नव्हती. त्यामुळं दोघींचा वेळ खेळण्यात, मैत्रिणींबरोबर पाणंदीवर फिरायला जाण्यात किंवा गोठ्यात जनाबाईबरोबर गाई-म्हशींची देखभाल करण्यात जायचा. तवंदीच्या डोंगरदरीतल्या पाणंदीचं आक्कानं केलेलं वर्णन अतिशय लुब्ध करणारं आहे...\n''पाणंदीच्या दोन्ही बाजूला बोरी, बाभळी, चिंच, अडुळशाची खुरटी झाडं होती... आणि या झाडांना वेढून एकमेकांशी जोडणाऱ्या करवंदीची, शतरंगी घ��णेरीची, घंटीच्या फुलांची कुंपणीची अशा नाना तऱ्हेच्या जाळीदार, हिरवी भिंत उभी करणाऱ्या वेली होत्या. त्यांच्या तळाशी तेरड्याची, तरवडीची, टाकळ्याची, धोतऱ्याची उंच उंच तणांची गर्दी होती. अशा दोन्ही बाजूंनी सजवलेल्या जाळीतून पाणंदीची वाट जायची. दगडगोट्यांची आणि भक्क पांढऱ्या मातीची. चालताना वर पाहिलं, की भिंतींनी रेखलेली आकाशाची निळी पट्टी दिसायची. दोन्ही बाजूंनी हिरव्यांनी गुंफलेला आणि वरून उघडा असा हा जणू बोगदाच\nदुपारच्या वेळी घरातली मोठी माणसं वामकुक्षी घेत असली, की आक्का आणि ताई माडीवरच्या खोलीत जायच्या. तिथं एक मोठी लाकडी संदूक होती. संदुकीत वडिलांची पुस्तकं ठेवली होती. हावेरीला असताना आक्का आपली आपणच मैत्रिणीकडून वाचायला शिकली होती. संदुकीतलं पुस्तकं काढून आक्का, ताईला वाचून दाखवायचा प्रयत्न करीत असे. आक्का त्या वयातच कविता करू लागली होती. गदगला असताना वडिलांनी कौतुकानं तिला कविता लिहिण्यासाठी वही आणून दिली होती. आता काकांच्या हुकूमशाहीत मात्र हे सगळं लपूनच करावं लागत होतं.\nपुढं दोघींच्या शिक्षणासाठी दोघी मुली, धाकटी आई आणि काका काकू बेळगावला स्थायिक झाले. थोरली आई मात्र शेतीवाडीचं काम सांभाळायला तवंदीलाच राहिली.\nदोघींचं शालेय शिक्षण बेळगावलाच पार पडलं. कॉलेजसाठी आक्कानं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. आक्काची राहायची सोय वसतिगृहात झाली. आयुष्यात प्रथमच इतर तरुण मुलींना पाहून मुक्त आनंदी आयुष्य किती सुखद असतं हे आक्काला जाणवलं. काकांच्या तुरुंगासमान घरात जगताना आक्का आणि ताईला न हसायला परवानगी होती ना मोकळेपणानं बोलायला मैत्रिणींच्या सहवासात आक्का हसू-बोलू लागली. उमलू लागली आणि कविताही लिहू लागली मैत्रिणींच्या सहवासात आक्का हसू-बोलू लागली. उमलू लागली आणि कविताही लिहू लागली या कवितांमुळंच आक्काची भेट ना. मं. संतांशी झाली. संत स्वतः कविता लिहायचे आणि कॉलेजच्या मराठी मंडळाचे सदस्य होते. या एका भेटीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही. पण हे प्रेम काकांना समजलं, तेव्हा त्यांच्या क्रोधाच्या अग्नीत आक्का होरपळून निघाली. काकांनी आक्काचं नाव फर्ग्युसनमधून काढलं... आणि ताईची शालान्त परीक्षा झाल्यावर दोघींचं नाव कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात घा���लं. कुटुंब कोल्हापूरला वास्तव्याला गेलं. एका पुतणीचं प्रेमप्रकरण निकालात काढायच्या या प्रयत्नामुळं दुसरीच्या आयुष्यात काय घडणार आहे, याची कल्पनासुद्धा काकांना नसावी या कवितांमुळंच आक्काची भेट ना. मं. संतांशी झाली. संत स्वतः कविता लिहायचे आणि कॉलेजच्या मराठी मंडळाचे सदस्य होते. या एका भेटीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही. पण हे प्रेम काकांना समजलं, तेव्हा त्यांच्या क्रोधाच्या अग्नीत आक्का होरपळून निघाली. काकांनी आक्काचं नाव फर्ग्युसनमधून काढलं... आणि ताईची शालान्त परीक्षा झाल्यावर दोघींचं नाव कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात घातलं. कुटुंब कोल्हापूरला वास्तव्याला गेलं. एका पुतणीचं प्रेमप्रकरण निकालात काढायच्या या प्रयत्नामुळं दुसरीच्या आयुष्यात काय घडणार आहे, याची कल्पनासुद्धा काकांना नसावी कारण राजाराम कॉलेजातच स्वप्नाळू डोळ्यांच्या कमलाची भेट प्रोफेसर ना. सी. फडके यांच्याबरोबर झाली आणि एका वादळी प्रेमकथेची सुरुवात झाली\nआक्का आणि ताई दोघींच्या प्रेमकथांमध्ये पुष्कळ साम्य आढळतं. या दोघीही ज्या व्यक्तींच्या प्रेमात पडल्या, ते दोघंही साहित्यिक होते. ना. म. संत प्रतिभावंत कवी होते. पुढं जाऊन ते नामवंत लघुनिबंधकारही झाले. आप्पाही आघाडीचे कादंबरीकार, लघुनिबंधाचे (गुजगोष्टी) जनक, कथाकार.\n आणि दोघंही अतिशय देखणे. आक्का आणि ताई दोघींच्या वाचनाच्या आवडीला खतपाणी घातले ते आप्पा आणि ना. म. संतांनीच. आक्काला एक कवयित्री म्हणून घडवण्यात ना. म. संतांचा फार मोठा हात होता... आणि ताईला तर आप्पांनीच लेखिका केलं. दोन्ही बहिणींची प्रेमकथा वादळी होती. घरातल्यांचा विरोध झाला तरीही दोघींनी खंबीरपणे त्या विरोधाला न जुमानता आपल्या निवडीच्या पुरुषाशी लग्न केलं. दोघींच्या वैवाहिक आयुष्यात साहित्यप्रेमानंच त्यांचं नातं बळकट केलं. बी. ए. च्या परीक्षेचा निकाल लागला त्याच दिवशी आक्का आणि ना. म. संत ऊर्फ नाना यांचा विवाह झाला. ताईला मात्र दीर्घ कालावधीच्या अग्निदिव्यातून जायला लागलं. दोघींच्या पाठीशी थोरली आईच भक्कमपणे उभी होती. आक्काचं वैवाहिक जीवन केवळ दहा वर्षांचं टिकलेलं एक सुंदर स्वप्न होतं. नानांना विषमज्वर झाला आणि त्यांचा अकाली मृत्यू झाला. केवळ ३२ वर्षांचं वय आणि पदरात तीन लह���न मुलं... पण आक्कानं खंबीरपणानं कोसळलेल्या घरकुलाच्या भिंती सावरल्या. आप्पा-ताई तिच्यामागं भक्कम आधार देत उभे राहिले. बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात शिक्षिकेची नोकरी करणारी आक्का प्राचार्यपदावरून निवृत्त झाली. या खडतर प्रवासात आप्पा-ताई नेहमी तिच्या पाठीशी राहिले.\nपती-पत्नी, आई-मुलं किंवा दोन मित्र, कुठल्याही नात्यात ते नातं संपूर्णतेला नेणारा महत्त्वाचा घटक एकमेकांना स्वतःचा वेगळेपणा जपत वाढायला संधी देणं हा असतो. हल्लीच्या भाषेत त्याला 'स्पेस' देणं असं म्हणतात. आक्का आणि ताई यांच्या नात्यात मला अशी एक स्पेस दिसते. दोघींचं बाह्यरूप एकमेकींपेक्षा खूप वेगळं होतं. आक्का अगदी साधी. साधं नऊवारी लुगडं, एक वेणी, कपाळाला छोटीशी टिकली. तिचं व्यक्तिमत्त्व सोज्ज्वळ, शांत, गंभीर होतं. ताईचं रूप अगदी वेगळं. तिचे कापलेले केस, स्लीव्हलेस ब्लाऊज, जॉर्जेटच्या साड्या अशा त्यावेळी आधुनिक वाटणाऱ्या वेशभूषेत ती फार ग्लॅमरस दिसायची. (पुढं मात्र सुती साड्या नेसायची.) स्वभावही भावूक, अतिशय मिश्‍किल. पण त्या दोघी शेवटपर्यंत तशाच राहिल्या. दोघींची साहित्यिक वर्तुळं अगदी वेगळी. आक्काची स्नेहीमंडळी मुख्यतः ‘सत्यकथा’ मौजमधली साहित्यिक मांदियाळी. श्री. पु. भागवत, श्रीनिवास कुलकर्णी तर कौटुंबिक जिव्हाळ्याचे. तसंच बा. भ. बोरकर, संजीवनी मराठे, पद्मा गोळे, शांताबाई शेळके, अनुराधा पोतदार, ना. धों. महानोर ही सगळी जिव्हाळ्याची माणसं. ताईचं विश्‍व आप्पांपुरतंच होतं. पण तरीही कथाकार मंडळाची ती सदस्य होती. दि. बा. मोकाशी, श्री. ज. जोशी, अरविंद गोखले हे इतर सदस्य घरी यायचे. तिला आवडणारे आप्पांचे स्नेही म्हणजे विठ्ठलराव दीक्षित, डॉ. राहातेकर, माणिकलाल परदेशी, बापूराव शाळिग्राम. पण या वेगळ्या स्नेहपरिवारांचा त्या दोघींना कधी त्रास झाला नाही.\nआक्का पुण्याला आली किंवा ताई बेळगावला गेली, की सुना-लेकींसाठी साड्या घेण्याची दोघींना प्रचंड हौस नाटक, सिनेमा किंवा गाण्याच्या मैफिलींना दोघी मिळून जायच्या. परतल्यावर कॉफी पिताना पाहिलेल्या कार्यक्रमाची चर्चा व्हायलाच हवी नाटक, सिनेमा किंवा गाण्याच्या मैफिलींना दोघी मिळून जायच्या. परतल्यावर कॉफी पिताना पाहिलेल्या कार्यक्रमाची चर्चा व्हायलाच हवी दोन्ही कुटुंबांनी दुःखाच्या प्रसंगात एकमेकांना साथ दिली. शुभप्रस��ग एकत्रित साजरे केले. याला कारण मुळात या दोघींचं अतूट नातं होतं.\nआक्का पुण्याला आली, की रात्रीची जेवणं झाल्यावर दोघी बहिणी अंगणातल्या झोपाळ्यावर मंद-मंद झोके घेत गप्पा मारायच्या. त्या दोघींचं आणि झोपाळ्याचं तवंदीच्या दिवसांपासूनच काहीतरी नातं असावं. झोपाळ्याजवळच्या गुलमोहरानं त्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या.\nआता आक्का आणि ताई या जगात नाहीत, गुलमोहराचं झाड, दौलत बंगला आणि तो झोपाळाही उरला नाही. फक्त त्या गेलेल्या सुंदर दिवसांच्या आठवणीच उरल्या आहेत. ''कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही'' हेच खरं\nसाहित्य निसर्ग खेडं दलित ब्राह्मण शिक्षण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bandish-bandits-incredible-journey-of-self-discovery-with-one-another", "date_download": "2020-10-01T01:58:17Z", "digest": "sha1:3Q54Q4JAL4RHIE2JCFGEXNLFSUAED4PW", "length": 26282, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘बंदिश बँडिट’ – दोन घराण्यातील जुगलबंदी - द वायर मराठी", "raw_content": "\n‘बंदिश बँडिट’ – दोन घराण्यातील जुगलबंदी\nताल आणि सूर शिकवता येत असले तरी संगीताची लय गायकाला स्वतःच शोधावी लागते. ही लय बऱ्याचदा आपल्या जीवनानुभवातून येत असते. या मालिकतेतील नायकाला हा अनुभव देऊन त्याला ही लय सापडण्यासाठी या मालिकेत प्रेमकथा गुंफली गेली आहे.\n‘बंदिश बँडिट’ ही अमेझॉन प्राईमची नवी वेब सिरीज अशाच एका प्रतिभावंत, शिस्तप्रिय आणि अहंकारी राजाची आणि त्याच्या राठोड घराण्याची कहाणी आहे, ज्याचं नाव आहे पंडित राधे मोहन उर्फ पंडितजी.\nजोधपूर नावाच्या एका नगरात एक राजा राहात असतो. त्याचं साम्राज्य असतं सुरांवर अचाट प्रतिभेचा तो धनी असतो. त्यामुळे सगळे रसिक त्याचा आदर करतात, त्याला आदर्श मानतात. राजालाही आपल्या कलेचा अहंकार असतोच. पण आपल्या प्रतिभेचा आवाका त्याला माहीत असतो. त्यामुळेच राजा आपला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ देत नाही. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून, शिस्त, कठोर नियम आदींच्या वापरातून जनतेत आपली अदब तो कायम ठेवतो आणि स्वतःचं साम्राज्य अनभिषिक्त ठेवतो. त्यामुळेच राजाचे अवगुण माहीत असूनही त्याचे रसिक त्यालाच आपला गुरू मानतात, त्याच्याच आशीर्���ादाची अभिलाषा ठेवतात. ‘बंदिश बँडिट’ ही अमेझॉन प्राईमची नवी वेब सिरीज अशाच एका प्रतिभावंत, शिस्तप्रिय आणि अहंकारी राजाची आणि त्याच्या राठोड घराण्याची कहाणी आहे, ज्याचं नाव आहे पंडित राधे मोहन उर्फ पंडितजी. (नसिरुद्दीन शाह)\nया आगळ्यावेगळ्या संगीत सीरीजच्या ट्रेलरवरून ‘बंदिश बँडिट’ ही सीरीज शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या मुलाच्या आणि बॉलिवूड संगीत गाणाऱ्या नवख्या गायिकेच्या प्रेममय जुगलबंदीची कथा आहे असं वाटतं. पण ट्रेलरमधील चित्रण ही मुख्य कथा नसून तो एक वाढवून दाखवलेला सब प्लॉट आहे असं वाटत राहतं. कारण राठोड आणि बिकानेर या दोन घराण्यांतील स्पर्धा आणि आपल्या घराण्याचं संगीत जिवंत राहावं यासाठी राठोड परिवारीची धडपड हा या मालिकेचा मुख्य केंद्रबिंदू आहे आणि त्यावर आधारित मालिकेचा क्लायमॅक्स देखील आहे.\nताल आणि सूर शिकवता येत असले तरी संगीताची लय गायकाला स्वतःच शोधावी लागते. ही लय बऱ्याचदा आपल्या जीवनानुभवातून येत असते. या मालिकतेतील नायकाला अर्थात राधेला ( ऋत्विक भौमिक) हा अनुभव देऊन त्याला ही लय सापडण्यासाठी या मालिकेत प्रेमकथा गुंफली गेली आहे असं वाटत राहतं. मात्र त्यामुळे ही मालिका तरुण प्रेक्षकांना आकर्षून घेते.\nपंडित राधे मोहन राठोड हे २५ वर्षांपासून जोधपूरचे संगीत सम्राट असतात आणि आता उतारवयात आपल्या नातवात (राधे) ते आपला उत्तराधिकारी शोधत असतात. पण त्यासाठी ते संगीत कलेशी कोणतीही तडजोड करत नाही आणि जोपर्यंत राधे संगीत कलेसाठी लागणारी साधना आणि शिस्त अंगिकारत नाही तोपर्यंत ते त्याचं गंडा बंधन करीत नाही. (गंडाबंधन हे सर्वांत योग्य शिष्याचं केलं जातं आणि त्याला घराण्याचं वैशिष्ट्य असलेल्या संगीताचं खास प्रशिक्षण दिलं जातं)\nपंडितजीप्रती राधेला प्रचंड आदर असतो आणि त्यांच्याप्रमाणेच त्यालाही संगीत सम्राट व्हायचं असतं. अशावेळी जोधपूरमध्ये येते स्टेज परफॉर्मर बिनधास्त मुंबैय्या गर्ल तमन्ना. तमन्नाचा एका म्युझिक कंपनीशी ३ हिट गाणे देण्यासाठीचा करार झालेला असतो. पहिलचं गाणं फ्लॉप झाल्याने उदास झालेली तमन्ना नव्या हिटच्या शोधात जोधपूरला आपल्या वडिलांकडे येते. तिच्या कॉन्सर्टने राधे दिपून जातो आणि राधेच्या शास्त्रीय संगीताचा ऑटो ट्यूनवर गाणाऱ्या तमन्नावर देखील प्रभाव पडतो. घरावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी राधे तमन्नासोबत आवाज बदलून गाण्यासाठी तयार होतो. गाणं हिट होतं आणि ‘मास्कमॅन’ राधे यू ट्यूब सेन्सेशन बनतो.\nदरम्यानच्या काळात नुकतंच प्रौढत्वात प्रवेश केलेल्या राधे-तमन्नाचं प्रेम फुलत जातं. तिसऱ्या हिट गाण्यानंतर तमन्नाला स्वतःच्या सुमार गायकीबाबत विश्वास बसतो आणि गाण्याचं योग्य प्रशिक्षण घेण्यासाठी राधेच्या जीवनातून ती निघून जाते. पण राधेसाठी दुःख कुरवाळत बसायला वेळ नसतो कारण पंडितजींच्या पहिल्या बायकोपासूनचा मुलगा दिग्विजय (अतुल कुलकर्णी) आपल्या बापाला-पंडितजीला संगीत सम्राट स्पर्धेचं आव्हान देतो. पंडित राधे मोहनची पहिली पत्नी ही गुरुपुत्री असते. पंडितजींनी त्यांची गायकी दिग्विजयच्या आजोबापासून (बिकानेर घराणा) शिकलेली असते. पण पंडितजी जोधपूरमध्ये येऊन धनाढ्य मुलीसोबत दुसरं लग्न करतात ( या विवाहापासून त्यांना दोन मुलं राहतात- राजेंद्र आणि देवेन्द्र ) आणि स्वतःचं राठोड घराणं सुरू करतात. त्यामुळे ‘संगीत सम्राट’ हरल्यास राठोड घराणं कायमचं नष्ट व्हावं अशी शर्त दिग्विजयने घातलेली असते. या स्पर्धेत दिग्विजयसारख्या मातब्बर गायकासमोर राधे या आपल्या नवख्या पण महत्त्वाकांक्षी नातवाला पंडितजी उतरवतात. पण ‘मास्कमॅन’ राधेबाबत कळल्यावर ते राधेचं प्रशिक्षण बंद करतात. मग शेवटी सगळं कुटुंब एकत्र येऊन ही स्पर्धा जिंकतात, अशी या वेब सिरीजची कथा आहे.\nपण कोणताही चित्रपट किंवा मालिका ही उत्तम ठरते जेव्हा त्यात अनेक मथितार्थ दडलेले असतात. प्रत्येक पात्राचे अनेक पैलू हळुवार उलगडले जातात. ‘बंदिश बँडीट’ ही याबाबतीत सरस ठरते. सांस-बहु छाप पराकोटीचा त्याग आणि पराकोटीचा अत्याचार यात नाही. उलट सामान्य माणूस जसा वागतो, तशीच यातील पात्र वागतात आणि त्यामुळेच ती अधिक जवळची वाटतात. या मालिकेतील महत्त्वाच्या सर्वच पात्रांना ग्रे शेड आहे. कारण सामान्य माणूस तसाच असतो आणि कधी कधी असामान्य कलाकार सुद्धा पंडितजींना संगीतसम्राट स्पर्धेत हरविणारी एकमेव व्यक्ती म्हणजे त्यांची सून मोहिनी-राधेची आई. ती आपल्यापेक्षा उत्तम गाते हे ठाऊक असल्यानं पंडितजी तिला सून करून आणतात आणि सून-पत्नी-मातेचा आदर्श निर्माण करण्यासाठी संगीत त्यागण्याचं तिच्याकडून वचन घेतात. शिवाय आपल्याच मुलाशी-दिग्विजयशी स्पर्धा करतात. वास्तवात सं��ीत क्षेत्रातील ईर्षा, स्पर्धा आणि अहंकार हा नवा विषय नाही. ‘कट्यार काळजात घुसली’ मध्येही त्याचं चित्रण दाखवलं गेलं आहे. नसिरुद्दीन शाहने उत्तमरीत्या हे ग्रे शेड्स त्यांच्या भूमिकेत साकारले आहेत.\nपहिल्या पिढीनंतर तिसरी पिढी महान कलावंत झालेली संगीत क्षेत्रात अनेकदा पाहायला मिळते. बऱ्याचदा आई किंवा वडिलांच्या प्रतिभेच्या प्रकाशात त्यांच्या मुलांचं चकाकणं ओळखू येत नाही किंवा संगीताच्या साधनेची आर्थिक झळ लागल्याने दुसऱ्या पिढीतील अपत्य आर्थिक सुबत्तेला अधिक महत्त्व देतात. या मालिकेत देखील पंडितजींची दोन्ही मुलं राजेंद्र आणि देवेन्द्र हे उत्तम पखवाज आणि सारंगी वादक असतात. पण राजेंद्र घर-संसाराच्या रहाटगाडग्यात संगीतापासून दुरावतो तर देवेन्द्रला पंडितजींच्या अनुशासनामुळे प्रेम आणि गायन दोन्ही सोडावं लागतं. व्हायोलिन आणि सारंगीच्या मिलाफातून त्याने तयार केलेल्या देवलीन या नव्या वाद्याला पेटंट करण्याची त्यांची इच्छा असते. या दोघांच्याही पात्राला ग्रे शेड्स आहेतच. बापाला शास्त्रीय संगीताशिवाय दुसरं काहीही चालत नाही तरीही जगण्यासाठी पैसा देखील लागतो. त्यामुळेच देवेन्द्र जिंगल गातो. तर ‘इस घर में रहना हैं तो थोडी बहुत धोकाधडी तो करनी पडती हैं बेटा’, असं राजेंद्र आपल्या पोराला सांगतो. दिग्विजय आणि मोहिनी पूर्वाश्रमीचे प्रेमी. जेव्हा राजेंद्र मोहिनीला विचारतो, “क्या अब भी प्यार करती हो उससे” त्यावर मोहिनी गप्प बसते तर मोहिनीवर प्रेम करत असूनही तिचा मुलगा राधे संगीत सम्राट जिंकू नये यासाठी दिग्विजय सतत प्रयत्न करत राहतो.\nनाटककार महेश एलकुंचवार एका मुलाखतीत म्हणाले होते की “भारतात सुमारपणा हा फार नैसर्गिक मानला जातो. त्यामुळे एखाद्या शास्त्रात जीव ओतण्याची प्रवृत्ती सहसा आढळत नाही. त्यामुळेच आपल्याकडे अभिजात कलाकृती क्वचित निर्माण होते.” ‘बंदिश बँडिट’मधील हिरोईन तमन्ना या सुमारपणाचं प्रतिनिधित्व करते. संगीत शिकण्यापेक्षा ऑटो ट्यून करून १० सेकंदात लाखोंचं लक्ष काबीज करायचं हा तिचा अजेंडा. पण सुमारपण जेव्हा व्यासंगी कलाकाराला भिडतं तेव्हा त्याची हजारो शकलं पडतात. हेच तमन्नाच्या बाबतीतही होतं. श्रेया चौधरीने तमन्नाच्या सुमारपणाचा हा संघर्ष अगदी सहज आणि ट्रेंडी पद्धतीनं उतरवला आहे. तर शास्त्री�� संगीताची साधना करणारा राधे अगदी निरागस पद्धतीनं टिपला आहे ऋत्विक भौमिक यानं. मालिकेच्या सुरुवातीलाच काहीसा साशंक आणि आत्मविश्वास नसलेला राधे या मालिकेच्या अंतापर्यंत खऱ्या अर्थानं हिरो बनताना दिसतो. भौमिक आपल्या थेटर पार्श्वभूमीमुळं हा प्रवास उत्तमरीत्या अभिनयात उतरवू शकला. त्यामुळेच ही मालिका ‘कमिंग ऑफ एज’ बनली.\n‘बंदिश बँडिट’ ही मालिका शास्त्रीय संगीतावर आधारित असल्यानं त्याच्या रियाजाचा अभिनय सर्वच कलाकारांनी उत्तम साकारला आहे. लिपसिंकची नेहमीच भीती वाटत असणाऱ्या नसिरुद्दीन शाहनी ‘सर्फरोश’चा गुलफाम हसन विसरून शास्त्रीय संगीत गाणारा पंडित प्रभावीपणे उभा केला आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच पहिले ३ मिनिटं असलेल्या शॉट्समध्ये नसिरुद्दीन फक्त अभिनयातून कसलेला पंडित उभा करतात. तर अतुल कुलकर्णी ‘ए री सखी’ चा विरह आपल्या अभिनयात अशा प्रकारे उतरवतात की पाहणारा थक्क होतो. सुरांच्या रियाजाचा अभिनय सर्वाधिक ऋत्विक भौमिकच्या वाट्याला आला आहे आणि काही ठिकाणी तो स्वतःच ते गाणं गातोय असा भास निर्माण होतो.\n‘गो गोआ गॉन’ फेम अभिनेता आनंद तिवारी याने ‘बंदिश बँडिट’ या मुख्यतः शास्त्रीय संगीतावर आधारित मालिकेचं दिग्दर्शन करणं ही भारतीय सिनेसृष्टीत ‘कंटेंट’च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि तितकंच महत्त्वाचं आहे या मालिकेला लाभलेलं शंकर एहसान लॉय यांचं ‘देसी’ संगीत. संगीत म्हणजे या मालिकेचा आत्मा. एकापेक्षा एक बंदिशी, ठुमरी यात ऐकायला मिळतात. खुद्द पंडित अजय चक्रवर्ती, श्रेया सौंदर यांच्या आवाजातील बंदिशी म्हणजे संगीत रसिकांना पर्वणीच. शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यात चित्रपटांचं योगदान नाकारून चालणार नाही. शेकडो हिंदी गाणी रागांवर आधारलेली आहे. अनेक शास्त्रीय गायकांनी देखील चित्रपटांसाठी शास्त्रीय गायन केलं आहे. ‘बसंत बहार’मधील केतकी गुलाब जुही या पंडित भीमसेन जोशींच्या जुगलबंदीपासून ते सुलतान खान यांनी गायलेलं अलबेला सजन (राग अहिर भैरव) आणि ‘जब वी मेट’ या चित्रपटात उस्ताद रशीद खान यांनी गायलेल्या ‘आयोगे जब तुम’पर्यंत, चित्रपटांतील शास्त्रीय गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. ‘बंदिश बँडिट’ हाच वारसा पुढं नेणारी आहे कारण ही मालिका पाहणारा प्रेक्षक यातील संगीताच्या मोहिनीपासून वाचू शकणार नाही.\nदेर आए.. दुरुस्त आए\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/india-china-ladakh-soldiers-killed-background", "date_download": "2020-10-01T01:44:24Z", "digest": "sha1:VBYMT724BZL4UJ2LVPJKQWPD5UA77C6P", "length": 16462, "nlines": 93, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘वडिलांच्या स्वप्नांची पूर्ती’ : ७ शहीद जवानांच्या कथा - द वायर मराठी", "raw_content": "\n‘वडिलांच्या स्वप्नांची पूर्ती’ : ७ शहीद जवानांच्या कथा\nलडाखच्या पूर्वेकडील गलवान खोर्यात सोमवारी व मंगळवारी रात्री चीन व भारताच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन २० भारतीय सैनिक शहीद झाले व चीनचे ४३ सैनिक मृत वा जखमी झाले. चीनने आपल्या मृत वा जखमी सैनिकांच्या संदर्भातील आकडेवारी अद्याप अधिकृतरित्या दिलेली नाही.\nचीन व भारतीय सैन्यामध्ये चकमक उडाल्यानंतर त्यात तीन भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त पहिल्यांदा मंगळवारी दुपारी प्रसार माध्यमात आले पण त्यावेळी या शहीद सैनिकांची नावे जाहीर झालेली नव्हती. पण नंतर १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, हवालदार पलानी व शिपाई ओझा अशी शहीद जवानांची नावे उघडकीस आली.\nनंतर बुधवारी बंगालचे राजेश ओरांग व हिमाचल प्रदेशचे अंकुश ठाकूर या दोन शिपायांची नावे प्रसिद्ध झाली. त्यानंतर पूर्ण शहीदांची नावे भारतीय लष्कराने जाहीर केली. त्यात नायब सुभेदार नुदूराम सोरेन, नायब सुभेदार मनदीप सिंग, नायब सुभेदार सुभेदार सतनाम सिंग, हवालदार सुनील कुमार, हवालदार बिपूल रॉय, नायक दीपक कुमार, शिपाई गणेश राम, शिपाई चंद्रकांता प्रधान, शिपाई गुरुबिंदर, शिपाई गुरतेज सिंग, शिपाई चंदन कुमार, शिपाई कुंदन कुमार, शिपाई अमन कुमार, शिपाई जय किशोर सिंग व शिपाई गणेश हान्सदा या जवानांचा समावेश होता.\nपीटीआय व अन्य वृत्तसंस्थांनी २० शहीद जवानांपैकी ७ जणांची माहिती प्रसिद्ध केली आहे, ती खालील प्रमाणे.\nआपल्या मुलाने भारतीय लष्करात भरती होऊन देशाची सेवा करावी अशी शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर संतोष बाबू भारतीय लष्करात सामील झाले.\n‘मला स्वतः भारतीय लष्करात सामील व्हायचे होते पण माझे स्वप्न अपुरे राहिले होते. माझा मुलगा भारतीय लष्करात सामील झाल्याने माझे स्वप्न पुरे झाल्याचे’ शहीद कर्नल संतोष बाबूंचे वडील बी. उपेंदर सांगतात. ते निवृत्त बँक अधिकारी असून आपल्या नातेवाईकांच्या विरोधाला बळी न पडता त्यांनी आपल्या मुलाला भारतीय लष्करात रुजू होण्याचा सल्ला दिला होता.\nशहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा व मुलगी असून ते दिल्लीत राहतात. गेल्याच रविवारी संतोष बाबू यांनी आपल्या आईशी फोनवरून संवाद साधला होता व सीमेवर तणाव असल्याचे त्यांना सांगितले होते. माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, त्याचा मला अभिमान असल्याची त्यांची प्रतिक्रिया होती.\nमूळचे तामिळनाडूचे असलेले हवालदार के. पलानी सोमवारी चिनी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झाले. गेले २२ वर्षे ते भारतीय लष्करात होते. पुढील वर्षी ते निवृत्त होणार होते.\nतामिळनाडू सरकारने पलानी यांच्या कुटुंबियाना २० लाख रु.ची आर्थिक मदत जाहीर केली आहे व कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केले आहे. पलानी यांचे एक बंधु भारतीय लष्करात राजस्थानमध्ये कार्यरत आहेत.\nपलानी वयाच्या १८ व्या वर्षी भारतीय लष्करात सामील झाले होते. त्यांचे मूळ गाव रामनाथपुरम जिल्ह्यातल्या काडूक्कलूर असून पलानी यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.\n२०१५मध्ये राजेश ओरांग भारतीय लष्करात सामील झाले. मंगळवारी राजेश यांच्या मृत्यूची वार्ता भारतीय लष्कराने ओरांग कुटुंबियांना सांगितली. वडील सुभाष ओरांग हे सीमांत शेतकरी असून प. बंगालमधील बिरभूम जिल्ह्यातील बेलगोरीया गावात त्यांची थोडी शेती आहे. माझा मुलगा देशासाठी गेला, त्याने देशसेवा केली अशी प्रतिक्रिया सुभाष यांनी दिली.\nशहीद राजेश विशीतील होते. पुढील सुटीवर घरी येतील तेव्हा त्यांचे लग्न करून देण्याची तयारी त्यांची आई ममता यांनी सुरू केली होती. राजेश यांना दोन भाऊ व दोन बहिणी असून १२ वी पास झाल्यानंतर ते बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते.\nमाझ्या भावाला लहानपणापासून देशाची सेवा करण्याची इच्छा ह���ती, त्यामुळे त्याने १२ वी होताच लगेचच लष्करात जाण्याचे ठरवल्याचे त्याची बहिण शकुंतला यांनी सांगितले.\nहिमाचल प्रदेशातील कारोहटा हे गाव शहीद शिपाई अंकुश ठाकूर यांचे. केवळ २१ वय. २०१८मध्ये ते पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांचे वडील व आजोबा भारतीय लष्करात होते. अंकुश यांना धाकटा भाऊ आहे.\nअंकुश शहीद झाल्यानंतर त्यांचे गाव दुःखात बुडाले. ग्रामस्थांनी चीनविरोधात घोषणा दिल्या. बुधवारी सरकारी इतमामात त्यांच्या अंत्यसंस्कार केले जातील असे सरकारने जाहीर केले होते.\nशिपाई कुंदन कुमार ओझा\nशिपाई कुंदन कुमार ओझा हे मूळचे झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील दिहारी गावचे. त्यांचे वय २६ होते. सोशल मीडियात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार कुंदन कुमार यांना १७ दिवसांपूर्वीच पुत्ररत्न झाले होते. पण ही माहिती अधिकृत स्वरुपाची नाही.\nओदिशातील कंधमाल जिल्ह्यातील बियारपंगा गावात जन्मलेले चंद्रकांता प्रधान २०१४ मध्ये भारतीय लष्करात सामील झाले. घराची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने चंद्रकांता यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. ते अविवाहित होते. त्यांच्यामागे दोन लहान भाऊ व एक बहिण आहे.\nचंद्रकांता यांच्या मृत्यूची बातमी मंगळवारी रात्री वडील करुणाकर प्रधान यांना कळाली व त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. माझा मुलगा कर्तव्यात चुकला नाही, तो धाडसी, पराक्रमी होता. अशी प्रतिक्रिया करुणाकर प्रधान यांनी दिली.\nनायब सुभेदार नंदूराम सोरेन\n४३ वर्षाचे शहीद नायब सुभेदार नंदूराम सोरेन हे मयूरभंज जिल्ह्यातील चंपूडा या गावातले रहिवासी होते. १९९७मध्ये १२ वी झाल्यानंतर नंदूराम यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.\nनंदूराम शहीद झाल्याची बातमी कळाल्यानंतर आम्हा प्रचंड धक्का बसला, तो आमचा व आमच्या गावातला सर्वांचा लाडका होता अशी प्रतिक्रिया त्यांचे वडील माझी यांनी दिली.\nनंदूराम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व तीन मुली आहेत.\nमोदींचे मौन सुटले; राहुल गांधीचे ५ प्रश्न\nभीमा-कोरेगाव : ९ कार्यकर्त्यांवर स्पायवेअरचा हल्ला\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात साम���हिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2020-10-01T00:55:01Z", "digest": "sha1:35Z3NLQLP6B3YVCPPFBJ6HNZI4U66TXD", "length": 14329, "nlines": 141, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शिवसेनेचे दबावतंत्र सुरु! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nin featured, ठळक बातम्या, मुंबई\nसत्तेतून बाहेर पडण्याची सेना आमदार, खासदारांची तयारी\nमुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला खुलेआम आव्हान देत, भाजपप्रवेशाची तयारी सुरू केली असतानाच दुसरीकडे शिवसनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम देत सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार ��सल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार व सर्व प्रमुख नेत्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाली, या बैठकीत सर्वांनीच सत्तेतून बाहेर पडण्यास तयारी दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे शिवसनेना केव्हाही सत्तेतून व एनडीएतून बाहेर पडू शकते असे वातावरण सध्या असले तरी शिवसेनेचा हा इशारा म्हणजे राणेंच्या प्रवेशाला विरोध तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या होत असलेल्या विस्तारात अधिक मंत्रिपदे मिळावी, यासाठी सुरू असलेली ही खेळी असल्याचा तर्कही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.\nऔरंगाबाद येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लवकरच होईल, असे सुतोवाच केले होते. त्यातच राणेंनीही भाजपप्रवेशासाठी हालचाली वाढवत थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच टार्गेट केले. यासर्व हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मातोश्रीवर सोमवारी दुपारी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीलाही महत्वप्राप्त झाले होते. या बैठकीत शिवसेना आमदारांनी फडणवीस सरकारविरोधात रोष व्यक्त केला. भाजपसोबत राहण्यात आता हित नाही. तुम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आमदार, खासदारांनी ठाकरे यांना सांगितले. तुमचे म्हणणे मी मुख्यमंत्र्यांच्या एकदा आणि शेवटचे कानावर घालतो, नंतर आपण आपला निर्णय घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहे.\nतर सत्तेत राहायचे कशाला\nमातोश्रीवरील या बैठकीनंतर खासदार संजय राऊत म्हणाले, आमदार-खासदारांनी आपली मते पक्षप्रमुखांसमोर मांडली. सत्तेत असूनही आमची कामे होणार नसतील तर सत्तेत राहायचे कशाला असे मत सर्वांनी मांडले. मोदी सरकारसह राज्यातील भाजप सरकारविरोधात जनतेत असंतोष निर्माण होऊ लागला आहे. पेट्रोलच्या किंमती व इतर बाबींमुळे सरकारविरोधात जनमत तयार होऊ लागले असून, या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू नये असे पक्षाचे खासदार, आमदार व नेत्यांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आपला मार्ग निवडेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. तर पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, आमदारांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे मत मांडले असून पक्षप्रमुख याबाबत अंतिम भूमिका मांडतील.\nमातोश्रीवर दोन तास चाललेल्या बैठकी�� शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीबाबत चर्चा झाली. संबंधित मंत्र्यांना कार्याचा, कामाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. अनेक आमदारांच्या तक्रारी होत्या. ग्रामीण भागातील काही आमदारांनी मंत्री आमचे काहीही काम करत नाहीत अशी टीका केली होती. मुंबईतील आमदार तुकाराम काते यांनीही शिवसेनेच्या मंत्र्यावर तोफ डागली होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, मंत्र्यांनी आपली हतबलता बैठकीत मांडली. आम्हाला पाच रूपयांचाही निधी दिला जात नाही. तर आम्ही कामे कशी करावीत आणि कोणाला निधी, फंड वितरित कसा आणि कोठून करणार, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते. या बैठकीत सर्व नेत्यांना मोबाईल, लॅपटॉप नेण्यास मज्जाव केला होता. त्यांच्या स्वीय सहायकांनाही आत सोडण्यात आले नाही. बैठकीतील चर्चा व माहिती होऊ बाहेर जाऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईलबंदी करण्यात आली होती.\nआ. जगतापांना मंत्रिपद, आ. लांडगेंना पक्षकार्य\n‘रोहिंग्या’ राष्ट्रीय धोका; कोर्टाने दखल देऊ नये\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\n‘रोहिंग्या’ राष्ट्रीय धोका; कोर्टाने दखल देऊ नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/girish-bapat-has-not-fulfilled-assurance-alleged-sanjog-waghere/", "date_download": "2020-10-01T01:07:55Z", "digest": "sha1:5STSPOPO6AE5L3Q5WVBNI2VLD6EORASZ", "length": 11368, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "बापट यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्��\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nबापट यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही\nपिंपरी-चिंचवड :- पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेच्या सत्तेत येण्यापूर्वी शहरातील विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतू सत्तेत आल्यानंतर त्यांनी आश्वासनाकडे तूर्तास दुर्लक्ष केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत येण्यापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, बोपखेल, संरक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या वल्गना केल्या होत्या. मात्र, वर्षभरात पालकमंत्र्यांनी शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत. महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकांमध्ये नाव असूनही ते हजर राहात नाहीत. त्यामुळे बापटांना पिंपरी-चिंचवडची अॅलर्जी आहे का, असा सवाल वाघेरे-पाटील यांनी केले आहे.\nपवना, इंद्रायणी या नद्या गटारगंगा झाल्या आहेत. नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. यामुळे डासांची उत्पती वाढली आहे.शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर बनला असून विविध समस्यांनी शहरवासीय त्रस्त आहेत. परंतु, शहराच्या प्रश्नांकडे सत्ताधा-यांचे लक्ष नाही. पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. स्थानिक पदाधिका-यांमध्ये एकमत नाही. पदाधिकारी कच-यात गुरफटले आहेत. कच-याच्या किती निविदा काढाव्यात अन् किती नाही. याबाबतच त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. कोणत्याही वरिष्ठ नेत्याचे लक्ष नसल्यामुळे पदाधिका-यांचा चुकीचा कारभार सुसाट सुरु आहे. बापट शहरात फिरकत नाहीत. महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी बापटांचे पत्रिकेत नाव असते. मात्र, ते हजर राहात नाहीत. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत, झाल्यास त्याचा अपेक्षित पाठपुरावा केला जात नाही, असे वाघेरे म्हणाले.\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असताना महिन्यातून एक ते दोन वेळा शहरात यायचे. शहरातील प्रश्न सोडवयाचे. शहरातील झाडाची फांदी तुटली, तरी ते अधिका-यांना सांगून ते काम करुन घ्यायचे. त्यांचे शहरावर अत्यंत बारीक लक्ष होते. त्यामुळेच शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. मात्र, भाजपच्या राजवटीत पालकमंत्र्यांचे शहराकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून त्यात शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे वाघेरे यांनी नमूद केले आहे.\nमुलगा मार खात असल्याचे पाहून बापाचा मृत्यू\nसावखेडासीमची अपहृत तरुणी आढळली चंद्रपूर जिल्ह्यात\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nमे. स्मार्ट कार्ड सोल्युशनमध्ये भारतीय कामगार सेनेची शाखा\nसावखेडासीमची अपहृत तरुणी आढळली चंद्रपूर जिल्ह्यात\nअपहृत अभियंत्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=51%3A2009-07-15-04-02-56&id=255262%3A2012-10-11-18-52-50&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=62", "date_download": "2020-10-01T01:20:22Z", "digest": "sha1:MNK4NH5PT5ERTJ63YAV7PNB7UJ4GQUQC", "length": 4314, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायती बिनविरोध", "raw_content": "कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायती बिनविरोध\nकोल्हापूर जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतीपकी ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार असून, १५ हजार ४२१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील २१९ अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, माघार घेण्यात आलेल्या उमेदवारांचा नेमका आकडा समजू शकला नाही.\nकोल्हापूर जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध झाल्या. तालुक्यातील एकूण ग्रामपंचायती आणि कंसातील बिनविरोध ग्रामपंचायतींची आकडेवारी पुढीलप्रमाणे - करवीरमधील ४९ (४)आजरा ३७ (६), चंदगड २६ (५), भुदरगड ४२ (१०), राधानगरी ४३ (१७), पन्हाळा ४५ (९), शाहूवाडी ४९ (१२), गगनबावडा २० (९), शिरोळ १६ (१), हातकणंगले ३९ (४), कागल २४ (१) अशाप्रकारे आहेत.\nअंतर्गत संघर्षांतून मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल झाले असल्याने काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात एकाच गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल असल्याने त्यांना माघार घेण्यासाठी नेत्यांना मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसत होते. ‘यावेळी नाही तर कधीच नाही’ असा ठाम निर्णय घेतलेले उमेदवार आता एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. करवीरमध्ये ग्रामपंचयतींसाठी दुरंगी, तिरंगी लढती होणार असून कणेरीवाडी, हणबरवाडी, नंदवाळ, पासार्डे आदी ठिकाणी बिनविरोध लढती झाल्या.\nउर्वरित ४५ गावातील एकूण जागा कंसात, गावनिहाय उमेदवार - दोनवडे ९, म्हाळुंगे ११ (२२), सावर्डे दुमाला ९ (१९), सांगरूळ १७, पाडळी बा ९, सावरवाडी ९ (२३), िशगणापूर १३, वडणगे १७, आंबेवाडी ९ (१८), मांडरे ७, सादळे-मादळे ७, वाकरे १३, आरळे ९, कसबा बीड ११, हसूर दुमाला ११, चिंचवड तर्फे कळे ९, वरणगे ११, हिरवडे दुमाला ७, भुये ९, कांडगाव ११, िदडनेली ११, चुये ९,\nकळंबे तर्फ ठाणे १३ (६३), वसगडे १६ (१२), कावणे ९ (१८) अशी आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-wachak-lihitat-marathi-article-2470", "date_download": "2020-10-01T00:54:25Z", "digest": "sha1:6SYCHY44A4D73GKH7HZKDO4MNRYUPYKH", "length": 11500, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Wachak Lihitat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nनिवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.\nसंपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.\n‘सकाळ साप्ताहिक’चा ‘पर्यटन विशेष’ अंक वाचला. ‘स्वराज्याचा बुलंद पहारेकरी’, ‘चंद्रगडावरचे अग्निदिव्य’, ‘आडवाटेवरची लेणी’ हे लेख आवडले. पर्यटन म्हटले, की लोकांना समुद्र किनारी किंवा परदेशात जावे असे वाटते. मात्र सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यात असणारे किल्ले, लेणी याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. सह्याद्रीमध्ये पर्यटन करण्यासाठी अनेक स्थळे आहेत हे या अंकामुळे समजले. इतिहासावर प्रेम करणाऱ्यांना सिद्धगडाविषयी असणारा ‘स्वराज्याचा बुलंद पहारेकरी’ हा लेख नक्की आवडेल. याची खात्री आहे.\n- राजेश कुलकर्णी, इंदापूर\n‘सकाळ साप्ताहिक’चा १२ जानेवारीचा अंक वाचला. हुर्रे..ऽऽ...ही कव्हर स्टोरी खूपच आवडली. भारतीय संघ हा परदेशी नेहमीच पराभूत होत असतो. अशी टीका केली जाते. त्यातही ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला एकदाही मालिका विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे विराट सेनेने ऑस्ट्रेलियन भूमीवर मिळवलेला विजय हा खासच म्हणावा लागेल. भारतीय संघात राहुल द्रविड नंतर कोण हा प्रश्‍न अनेक क्रिकेट रसिकांना सतावत होता. मात्र चेतेश्‍वर पुजारा याने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध केलेल्या फलंदाजीमधून सिद्ध केले आहे, की तोच राहुल द्रविडचा खरा वारसदार आहे. सोशल मिडियावर टीका केली जात आहे, की ऑस्ट्रेलियन संघ कमकुवत होता. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी थोडी कमकुवत होती. मात्र त्यांचे गोलंदाज हे जागतिक दर्जाचे आहेत. त्यामुळे भारतीय संघाने मिळवलेला विजय हा भीमपराक्रमच ठरतो.\nबाला रफिक ‘हिंद केसरी’ होईल\n‘सकाळ साप्ताहिक’चा ५ जानेवारीचा अंक वाचला. ‘लाल मातीतला मल्ल’ हा लेख आवडला. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात अभिजित कटके आणि बाला रफिक यांच्यात लढत होणार होती. हे दोन्ही मल्ल तुल्यबळ आहेत. त्यामुळे कोण जिंकणार, याचा अंदाज बांधणे कठीण होते. मात्र ही लढत बाला रफीक याने एकतर्फी जिंकली. बाला रफिकचे अभिनंदन. ज्या आक्रमकपणे त्याने कुस्ती केली ते पाहता बाला रफिक फक्त महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर थांबणार नाही. भविष्यात तो ‘हिंद केसरी’ नक्की होईल असे वाटते. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बाला रफिकसारखे मल्ल आहेत. मात्र त्यांना योग्य संधी आणि आधुनिक प्रशिक्षण मिळत नाही. आंतरराष्ट्रीयस्तरावर कुस्ती हा क्रीडाप्रकार हे मॅटवर खेळला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील मल्लांनी मॅटवर कुस्ती खेळण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळेल आणि त्या यशात महाराष्ट्रातील मल्लांचा सिंहाचा वाटा असेल.\n- अमोल ननावरे, इंदापूर\n‘अर्थनीती’ आर्थिक फायदा देणारी\n‘सकाळ साप्ताहिक’मधील डॉ. वसंत पटवर्धन यांचे ‘अर्थनीतीः शेअर बाजार’ हे सदर मी नियमित वाचतो. या सदरामुळे शेअर बाजाराची परिस्थिती कशी आहे, कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी, कंपन्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, यासंबंधी माहिती मिळते. या माहितीच्या आधारे मी अनेकदा शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे, आणि मला चांगला परतावादेखील मिळालेला आहे.\n- भगवान शिरसीकर, भांडूप, मुंबई\nसकाळ ई-मेल सकाळ साप्ताहिक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nashik-local-news/freight-is-the-island/articleshow/69392532.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T02:49:58Z", "digest": "sha1:XDZHEAMTCDBCDRCQSIMDXGYOXNWZK2UJ", "length": 8987, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंदिरानगरच्या रथचक्र चौकानंतर राजसारथी सोसायटी जवळील चौकात वाहतूक सर्व दिशेने आहे. नाशिक रोड ते कलानगर सिडको हा ट्रँफिक खूप आहे. वाहतूक बेट, चार पाच प्रखर दिव्यांचा खांब आणि सिग्नलची व्यवस्था केली तर अपघात टळतील.........दत्तानन्द कुलकर्णी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nअतिशय धक्कादायक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागि���ीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/missing-star-preachers-meetings/articleshow/71558498.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T01:48:47Z", "digest": "sha1:UGTEIS6B75DITI22VVIERDYAHAGAXPHE", "length": 10652, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "satara News : स्टार प्रचारकांच्या सभांना फटका - missing star preachers meetings\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्टार प्रचारकांच्या सभांना फटका\nसातारा शहरासह जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर पाणी पडत आहे...\nसातारा शहरासह जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर पाणी पडत आहे. त्यामुळे उमेदवारांची पंचाईत होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अशा स्टार प्रचारकांच्या सभा पुढील आठवड्यात जिल्ह्यात होणार आहेत. त्यांच्या सभांना पावसाचा फटका बसण्याची भीती राजकीय पक्षांना वाटत आहे.\nसाताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांत १५ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, निर्णायक टप्प्यातील प्रचार सभा अडचणीत आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या सभांसह अन्य अकरा सभांचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे. अगोदरच प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला असताना पावसाने जोर धरल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचणे मुश्‍कील झाले आहे. कोपरा सभा, पदयात्रांसाठी कार्यकर्ते जमवताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपैसेवाल्यांविरोधात आपला लढा महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफ���टोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-10-01T02:52:28Z", "digest": "sha1:VCRXYAJIY7S63T5BIT6GH6KTAR5CRQBB", "length": 5722, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला आणि रातोरात स्टार झाला 'हा' गोलंदाज\nआम्ही बळीचा बकरा होण्यासाठी नाही आलो; कर्णधाराने सुनावले\nकरोना संकटात पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका ठरली, पाहा वेळापत्रक\n२५ जणांचा क्रिकेट संघ जाणार या देशाच्या दौऱ्यावर\nदुसरी कसोटी: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे Live अपडेट्स\nफलंदाजांसमोर हवे निश्चित ध्येय\nकरोनाची धास्ती; ऑलिम्पिक रद्द करण्याचा विचार\n संघात होणार मोठा बदल\nINDvsNZ:असे आहे कसोटी मालिकेचे वेळापत्रक आणि रेकॉर्ड\nIND vs NZ : बदला घ्यायचे मनातसुद्धा नाही- विराट कोहली\nएका क्लिकवर जाणून घ्या भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा\nMCA साठी अभिमानाची गोष्ट; ५ खेळाडू टीम इंडियात\n'आता ICC वर्ल्ड कप जिंकणे हा एकच ध्यास'\nन्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा\nविराट कोहलीचे टेन्शन वाढलं; शिखर धवन संघाबाहेर\nमिशन न्यूझीलंड; क्रिकेटपटू म्हणाला, नेक्स्ट स्टॉप ऑकलंड\nभुवनेश्वरवर लंडन येथे ऑपरेशन; NCAमध्ये दाखल\nअसा आहे टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा\nऑस्ट्रेलियाला केवळ 'हा' संघ देऊ शकतो मात\nपिंक कसोटीत पहिला दिवस भारताचा, ६८ धावांची आघाडी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/fort-making-competition-in-girgaon-during-diwali-29681", "date_download": "2020-10-01T01:29:16Z", "digest": "sha1:DRJ2TNLEGUVTZHE5HXTPBRES2BLO2TZX", "length": 4452, "nlines": 81, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दिवाळीनिमित्त गिरगांवात 'किल्ले बांधणी स्पर्धे'चं आयोजन | Girgaon", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदिवाळीनिमित्त गिरगांवात 'किल्ले बांधणी स्पर्धे'चं आयोजन\nदिवाळीनिमित्त गिरगां���ात 'किल्ले बांधणी स्पर्धे'चं आयोजन\nBy वैभव पाटील उत्सव\nदिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ तर आलाच. पण त्यातही बच्चे कंपनीसाठी औत्सुक्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे किल्ले बनवणे. परंतु, दिवाळीच्या सुट्या आणि अंगणात चिमुकल्यांनी बनवलेले मातीचे किल्ले आता पाहायला मिळत नाही. ही संस्कृती नष्ट होऊ नये यासाठी मुंबईतल्या गिरगांवमधील गिरगांव प्रबोधन संस्थेतर्फे गेली तीन वर्षे किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे बनवलेले किल्ले प्रदर्शनासाठी ठेवलं जात असून या प्रदर्शनाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो.\nयंदाच्या वर्षीही 'किल्ले बांधणी स्पर्धा' आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्यांना १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत गिरगांवमधील शारदासदन शाळा या ठिकाणी किल्ले बनवून आणायचे आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/happy-eating-part-six-obesity-problems-and-children/", "date_download": "2020-10-01T01:53:51Z", "digest": "sha1:G2LLIYFEHJIWYM2DEYSFTMRJRWDAMFTV", "length": 30010, "nlines": 396, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "खाऊ आनंदे! ( भाग सहा ) ओबेसिटी प्रॉब्लेम आणि मुले - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n ( भाग सहा ) ओबेसिटी प्रॉब्लेम आणि मुले\nजगातील एकविसाव्या शतकातील सगळ्यात मोठे आणि गंभीर असे, लोकांच्या आरोग्यासंबंधी चे आवाहन आहे वजन वाढ आणि ही केवळ सुखवस्तू देशातच नाही ,तर कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमधील,, शहरातून हे प्रमाण खूप वाढते आहे .ही एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल.\n2016 मधील एका संशोधनानुसार पाच वर्षाखालील मुले अंदाजे 41 मिलीयन, लठ्ठपणाची शिकार होती. दुर्दैवाने त्यातील अर्धी ही अशियात तर 25% आफ्रिकेत होती. अर्थात लठ्ठपणाच्या समस्येच्या प��ठोपाठ येणारे इतर राक्षस, म्हणजेच हाय बीपी ,डायबिटीस ,हार्ट प्रॉब्लेम हे ही वस्तीला येऊ लागले.\nज्यावेळी लहान मुलेही या लठ्ठपणाची शिकार होतात, त्यावेळी त्यांना फार लहान वयात डायबेटिस चा धोका निर्माण होतो ,ज्याला “Juvenile किंवा टाईप वन डायबेटिस “म्हणतात. वयाच्या चौदाव्या वर्षापूर्वी ज्याची सुरवात होते तो हा डायबिटीस 2015 च्या ‘इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन’ चा डाटा नुसार भारतात 97,700 मुले या आजाराने ग्रस्त होती .या T 1 डायबेटीस mellitus चे प्रमाण हे एकूण डायबेटिसच्या रुग्णांच्या 1 ते 3. 61% एवढ आहे.\nएवढी आकडेवारी देण्याचा कारणच हे आहे की त्याची तीव्रता कळायला हवी. आज खरंतर प्रत्येक जण आपले वजन कमी करण्याच्या मागे आहे. आणि ते किती कठीण आहे हे प्रत्येकाला माहिती आहे तरीही त्यासाठी जे करायला हवं ते प्रामाणिकपणे केल्या जात नाही. हेही एक दुर्दैवच तरीही त्यासाठी जे करायला हवं ते प्रामाणिकपणे केल्या जात नाही. हेही एक दुर्दैवच “सगळं कळतंय पण वळत नाही” ही स्थिती बदलणे आपल्या हातात आहे. सर्वप्रथम आशियाई देशांमध्ये याचं प्रमाण वाढतं का आहे “सगळं कळतंय पण वळत नाही” ही स्थिती बदलणे आपल्या हातात आहे. सर्वप्रथम आशियाई देशांमध्ये याचं प्रमाण वाढतं का आहे \nआशियाई देश पूर्वीपासून त्या मनाने गरीब आणि पूर्णपणे शाकाहारी असलेला, शेतीप्रधान देश आहे .त्यामुळे तेथील लोकांच्या जनुकांची जडणघडण कमी अन्नात जास्त काम करण्याच्या दृष्टीने बनलेली आहे .गेल्या पन्नास वर्षात यामध्ये बदल झाला आणि दर एकरी उत्पन्न वाढले. आवश्यकतेपेक्षा जास्त खाण्याकडे ,तेला तूपा सारख्या कॅलरीज जास्त घेण्याकडे त्यांचा कल वाढला . त्यांची जनुके मात्र त्याला याच्यासाठी परवानगी देत नव्हती. वैद्यकीय भाषेत “थरिपटी जीन्स सिन्ड्रोम”असे म्हणतात.\nआजच्या संशोधनानुसार तरी मधुमेह अनुवंशिक असतो. अशाप्रकारच्या जीन्सला खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाची कमतरता यांची ढील मिळाली की मग आपोआपच आणि मधुमेह यांचे स्वागत केल्या जात. आणि मुख्य म्हणजे “आमच्याकडे हेरिडेतरी आहे डायबेटिस”असं म्हणून आपण मोकळा होऊ शकतो.\nदुर्दैव हे आहे की आत्ताच्या काळात कमी वयामध्ये होणाऱ्या डायबिटीस ला आम्ही पालकच जबाबदार आहोत. आईवडिलांची खाण्याची, राहण्याची ,फिरण्याची जी पद्धत असते त्यानुसारच साधारण मुलांची पद्धत ठर��े. हे एक कारण दुसरी गोष्ट वाढदिवसाला फक्त औक्षण न करता केक, वेफर्स, तळलेले पदार्थ यांचा भडीमार होतो .आणि तो पद्धत म्हणून सगळेच करतात. त्यामुळे महिन्यातून चार-पाच वेळा असे खाणे होते. मुल कमी जेवले की फक्त डॉक्टर कडे जाऊन लगेच त्याला औषध आणायचे, एवढं झालं की जबाबदारी संपली असं आयांना वाटतं. बक्षीस म्हणून मॅक्डोनाल्ड आणि डॉमिनोज पिझ्झा आमिष दाखवले जाते.. मधल्या सुट्टी साठी सुद्धा वडापाव समोसा याचे ” रेडी टू इट” असेच डबे दिले जातात. गुढीपाडवाही भरपूर खाऊन साजरा होतो तितकाच न्यू इअर डे , आणि तितकाच ख्रिसमससही दुसरी गोष्ट वाढदिवसाला फक्त औक्षण न करता केक, वेफर्स, तळलेले पदार्थ यांचा भडीमार होतो .आणि तो पद्धत म्हणून सगळेच करतात. त्यामुळे महिन्यातून चार-पाच वेळा असे खाणे होते. मुल कमी जेवले की फक्त डॉक्टर कडे जाऊन लगेच त्याला औषध आणायचे, एवढं झालं की जबाबदारी संपली असं आयांना वाटतं. बक्षीस म्हणून मॅक्डोनाल्ड आणि डॉमिनोज पिझ्झा आमिष दाखवले जाते.. मधल्या सुट्टी साठी सुद्धा वडापाव समोसा याचे ” रेडी टू इट” असेच डबे दिले जातात. गुढीपाडवाही भरपूर खाऊन साजरा होतो तितकाच न्यू इअर डे , आणि तितकाच ख्रिसमससही एकूणच खादाडी वर जास्त भर असतो.\nशरीराला आवश्यक असलेल्या अण्णा पेक्षा अधिक आपण खाल्ले तर त्याचे रुपांतर रक्त मासात होत नाही तर त्याची बनते फक्त चरबी याला पण “अति खाण्याने झालेले कुपोषण” असं म्हणू शकतो\nव्यायामाची कमतरता हे ही तितकेच जबाबदार आहे. आजकाल बऱ्याच शाळा अशा आहेत की ज्यांना स्वतःचे ग्राउंड नाही. त्यांचे रुटीन बघितले तर आठ तासांचा कोंडमारा म्हणून शाळा, पुढचे दोन– तीन तास ट्युशन साठी बसणे, ते संपल्यावर टीव्हीसमोर बसणे ,आणि उरलेले सात आठ तास झोप यात मुलांचे शरीर हलतच नाही.\nमुलांना असणारा तणाव हा कमी वयात मधुमेह होण्यासाठी असलेले सगळ्यात महत्त्वाचे कारण आपल्याला प्रश्न पडतो की लहान मुलांना कसला आलाय तणाव आपल्याला प्रश्न पडतो की लहान मुलांना कसला आलाय तणाव प्रत्यक्षात आज तरी तणावात सगळ्यात जास्त ही लहान मुले भरली जात आहेत. मार्क्स मिळवणे ,त्यासाठीची एवढी स्पर्धा, लहान होत चाललेली कुटुंब, टीव्हीवरील मारामाऱ्या ,घरातील बिघडलेले नातेसंबंध ह्या सगळ्या मध्ये, खळखळून हसणारी आजी आजोबांबरोबर ,आपल्या आते-मामे, चुलत भावंडांबरोबर खेळणारी मुले दिसतच नाहीत.\nपुण्यातील तील बाल भवनच्या शोभा भागवत यांनी एक छान गोष्ट शेअर केली .त्या म्हणतात, “एवढ्या 35 वर्षांत मला किंवा बालभवनच्या ताईला एकाही लहान मुलाला साधी चापट लागली नाही. मुलांनी काही वेडेपणा केला तर भीती म्हणून ताई मुलांना माझ्यासमोर आणून बसवतात. मी काय केलं वगैरे विचारते आणि मग त्याच्याशी अर्धा पाऊण तास गप्पा मारते. तेवढ्या वेळात तो जे काय केलं असेल ते विसरूनही जातो, आणि मग परत जेव्हा तायांकडे पाठवते ,तेव्हा ती मुलं म्हणतात ,आम्ही इथेच बसतो. मला आवडले. त्यांना ऑफिस मध्ये येणारे जाणारे, तिथल्या वस्तू हे बघायला खूप आवडत असते. “सांगण्याचा उद्देश असा, त्या म्हणतात की “आजकाल मुलांशी बोलायलाच कोणाला वेळ नाही आहे. आजूबाजूची परिस्थिती ही आपण अशी निर्माण करू देत नाही की जेणेकरून ते हसतील खेळतील आनंदी होतील.”\nमुले आपला तणाव वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. नखे खातात ,उदास उदास राहतात .त्यांना सल्ले नको असतात. त्यांना बोलायला हवं असतं .कुणीतरी त्यांचं म्हणणं ऐकावं असं त्यांना वाटतं. त्यांना बोलतं करा. त्यांना खेळ, मॉल असं काही नको असतं. त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो. वाढदिवस साजरे करण्याची पद्धतही आपल्याला बदलता येईल. मुलांसाठी आवश्यक पदार्थ ,समतोल दृष्टिकोनातून ,घरी तयार करून त्यांचे खऱ्या अर्थाने पोषण आपण करू शकतो. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायला घालण्यापेक्षा ,भरपूर खेळल्यानंतर नैसर्गिक भूक लागते. भूक लागल्यावर माणूस जे पानात पडेल ते हमखास निमूटपणे खातो .हेफक्त आपण लक्षात ठेवायला पाहिजे.\nमनसोक्त बागडणारी, मुले खळखळून हसणारी मुले, यांच्यामध्येच आपल्या या पुढील पिढीचे आरोग्याचे रहस्य दडलेले आहे त्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवे.\n आतापर्यंतच्या आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर च्या “पोषण सप्ताहाच्या निमित्ताने “आपण या विषयावर बरीच चर्चा केली. अनेक पैलूंचा आढावा घेतला. परंतू महत्व अर्थात त्यालाच आहे, की आपण ह्या माहिती वर चिंतन-मनन किती करतो स्वतःच्या आहाराचा आढावा किती घेतो स्वतःच्या आहाराचा आढावा किती घेतो बदल करण्यासाठी काही हालचाली करतो का\nजागतिक पातळीवरील शास्त्रीय संशोधनाने आता हे सिद्ध झालंय वजन वाढ, मधुमेह, हृदयविकार उच्च रक्तदाब हे विकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी “संतुलित आहार “अतिशय महत्त्वाचा असतो .जीवन शैली सुधारते .शारीरिक शक्ती ,,कृती कार्यक्षमता वाढते. ताणतणाव कमी होतात .शांत झोप लागते आणि आयुष्य स्वास्थ्यपूर्ण आणि निरामय होते.\nशास्त्रीय व्याख्याच बघायची तर ,”संतुलित आहार म्हणजे असा आहार ,ज्यात शरीराला आवश्यक सुमारे 42 प्रकारचे अन्नघटक म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट carbs, विटामिन्स मिनरल्स पाणी प्रोटीन फैबर्स, आदीं पुरवणारे पदार्थ योग्य प्रमाणात असतील. हे पाच विभागात विभागता येतील.\n१) धान्य आणि त्यापासून बनणारे बनणारे पदार्थ.\n२) डाळी आणि कडधान्य.\n३) दूध दुधाचे पदार्थ अंडी मांस मासे.\n४) फळे आणि भाज्या पालेभाज्या ,शेंगांच्या ,शिरांच्या ,गरांच्या भाज्या. कंदमुळे\n५) तेल तूप साखर.\nआहाराचं योग्य संतुलन साधण्यासाठी या पाचही गटातील पदार्थांचा समावेश प्रत्येक जेवणात करायला पाहिजे. फक्त साखरेचा मात्र अत्यल्प वापर करावा. संतुलनासाठी आंबट-तुरट खारट कडू गोड या सगळ्या चवी ,आणि अन्नावरील प्रक्रियांच्या सगळ्या प्रक्रिया वापरून होणारा आहार तो संतुलित आहार यापुढील सगळी जबाबदारी तुमची आणि तुमच्या कल्पकतेची यापुढील सगळी जबाबदारी तुमची आणि तुमच्या कल्पकतेची लागा तर तयारीला आजपासूनच\nएम एस काऊंसेलिग सायको थेरपी.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआता सरकारी डायऱ्या, कॅलेंडर छापण्यावर निर्बंध\nNext articleपवारांनंतर संजय राऊतांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/identity-of-emotions/", "date_download": "2020-10-01T00:49:16Z", "digest": "sha1:L4MUNZPMEX6XW25OKDQOHJ442QPPGVGG", "length": 27808, "nlines": 401, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "\"ओळख भावभावनांची !\" - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nआजी-आजोबा टीव्ही बघत असताना आजी सारख्या प्रतिक्रिया देत असते,”अग बाई ग च सगळे चुकीचं चालू आहे सध्या जगात “वगैरे वगैरे त्यांनी आमची करमणूक होत असते.\nअशा बऱ्याच घटना दररोज आपल्या मनाविरुद्ध चुकीच्या घडत असतात .एकूणच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत काय घडतं ,सभोवतालच्या व्यक्ती ज्या प्रकारे वागतात ,त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे उद्दीपित करणाऱ्या गोष्टी (स्टिम्युलस )आणि त्याला जाणारी प्रतिक्रिया ही आपल्या दैनंदिन व्यवहारातील नेहमीची घडणारी घटना \nअगदी जैविक पातळीवरही याचा वारंवार प्रत्यय येतो .पव्हेलोव या मानसशास्त्रज्ञाने “लर्निंग “म्हणजे शिकण्याची क्रिया कशी होते हे सांगता��ा जे प्रयोग केले त्या वेळी घंटा वाजल्यानंतर प्रयोगातील कुत्र्याच्या लाळ उत्पन्न करणार्या ग्रंथी उद्दीपित होतात. हे आपण वाचलं आणि ऐकलं असणार. अगदी साधं हे सांगताना जे प्रयोग केले त्या वेळी घंटा वाजल्यानंतर प्रयोगातील कुत्र्याच्या लाळ उत्पन्न करणार्या ग्रंथी उद्दीपित होतात. हे आपण वाचलं आणि ऐकलं असणार. अगदी साधं फोडणीत मिरच्या, तिखट टाकल्यानंतर किंवा घरात ठेचा करताना येणारा ठसका आपण सगळ्यांनी अनुभवला असणार फोडणीत मिरच्या, तिखट टाकल्यानंतर किंवा घरात ठेचा करताना येणारा ठसका आपण सगळ्यांनी अनुभवला असणार क्रिया आणि त्यावरील प्रतिक्रिया\nअसेच परिणाम आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांचे ही होत असतात .त्याच्या प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात सतत उमटत असतात .म्हणूनच वैयक्तिकरीत्या प्रत्येकच माणूस आजकाल “डिप्रेस” होतो .\nपण तो खरंच “depress “च होतो का होणारा परिणाम हा केवळ निराशा या एकाच भावनेने पुरता मर्यादित असतो का\nउदाहरणार्थ : दररोजची रूटीनची कामे स्नेहल अगदी व्यवस्थित करते. दोन दिवस दिर आणि इतर नातेवाईक पाहुणे म्हणून येतात. नेमके त्याच दिवशी स्नेहल एका कार्यक्रमाला बाहेर जावे लागते. Korona काळात घरात बसून बोर झाल्याने आणि मैत्रिणीचा मन राखण्यासाठी ती जाण्याचा निर्णय घेते.\nआता प्रत्यक्ष प्रसंग असा, स्नेहल नाश्त्यासाठी ची जुजबी तयारी करून गेलेली आहे.येईपर्यंत लोक उठणार नाहीत एवढ्या लवकर हा विचार करून यायला थोडा उशीर झाला .नाश्तापाणी स्नेहलच्या सासूबाईंनी आटपून घेतले होते .\nघरात शिरताना तिने संवाद सुरू केला,”छान झाला कार्यक्रम चार महिन्यात घराबाहेरच पडले नव्हते ना त्यामुळे गेले चार महिन्यात घराबाहेरच पडले नव्हते ना त्यामुळे गेले “(अपराधी भाव) .दररोज पूर्ण सकाळ सासुबाई यांची पोथी व पूजा चालते. आज नेमके दिरांना वाटेल ही वहिनी भटकत राहते आणि वयस्क आईला करावे लागते. (कुणाला काय वाटेल याची खंत करणारा स्व संवाद.)\nहात-पाय धुऊन किचनमध्ये शिरते.”काय करायचे विचारते .(सासूबाईंना राग आला आहे का याचा अंदाज घेते.– ताण अनुभव). मनात आणखीन एक भावना (अर्थात स्व संवाद )”दररोज तर कितीही कामे असो यांची पूजापाठ संपत नाही. ते इतके महत्वाचे असतात का विचारते .(सासूबाईंना राग आला आहे का याचा अंदाज घेते.– ताण अनुभव). मनात आणखीन एक भावना (अर्थात स्व संवाद )”दररोज तर कितीही कामे असो यांची पूजापाठ संपत नाही. ते इतके महत्वाचे असतात का आणि आज नेमके……\nदुपारी सासर्यांचे दुपारचे खाण्याचे, चहा स्वतःहून विचारून करते आणि म्हणते, ” सकाळपासून भरपूर काम झाली ना आज दमल्या असतील ना त्या दमल्या असतील ना त्या आता मला वेळ आहे .करते ना मी आता मला वेळ आहे .करते ना मी\nयात नेमकी कोणती भावना खरंच काळजी वाटते आहे खरंच काळजी वाटते आहे की प्रेम वाटत आहे की प्रेम वाटत आहे की अपराधी भावनेची परतफेड की अपराधी भावनेची परतफेड\nस्नेहलच्या मनातील भाव भावनांचे कल्लोळ आपण जसे बघितले, तसे प्रत्येकाच्याच बाबतीत कमी-अधिक घडत असतात.\n* नुकत्याच बदललेल्या नवीन नोकरीतील प्रोबेशन पीरियड असल्याने ,गौरव घरी दिवाळीत जाऊ शकत नसल्याने — निराश वाटते.\n*आईच्या मनासारखे गुण मिळवू शकलो नाही. आता आईला काय सांगू असा विचार येऊन साकेत ला — निराश वाटते.\n*नोकरीच्या निमित्ताने मुले दूर असतात .आतापासून तरी हात पाय हात चालतात आहे तोपर्यंत मुलाकडे न जाण्याचा निर्णय अजीत अरुणाने घेतला आहे. पण मधून मधून तिला–; निराश वाटतं.\n*सेजल ला तब्येत ठीक नसल्यामुळे ट्रीपला येता आले नाही ,त्यामुळे तिची मैत्रीण गौरी पूर्ण ट्रिप भर– निराश आहे.\nवरील चारही उदाहरणांचा आपण शेवट निराशा वाटण्याच्या भावनेने केला..\nपण खरंच ह्या सगळ्या भावना निराशेच्या आहेत का घरी जाऊ न शकल्याने, भावा बहिणींची भेट घेऊ न शकल्याने, त्यांना मिस करणे ,दुःख वाटणे, वाईट वाटणे ,एकटे वाटणे ,आठवण येणे या इतरही भावना तेथे येतीलच \nआईच्या मनासारखे गुण मिळवू शकलो नाही ,आता आईला काय सांगू यात फक्त निराशा दडलेली आहे यात फक्त निराशा दडलेली आहे नक्कीच नाही त्यांनी स्वतः प्रयत्न केले व मार्क्स कमी पडले तर साकेत ला वाईट वाटेल आणि निराशाही येईल कदाचित पण आता आईच्या मनासारखे गुण नाही मिळालेले. आणि प्रश्न आईला उत्तर देण्याचा आहे. यात बराचसा अपराधी भाव, न्यूनगंडाची भावना ,स्वतःबद्दलचा राग आणि भीती, दबाव आणि ताण हे भाव आहेत.\nअरुणाला आपल्या मुलगा सुने शिवाय राहताना दोघांना एकाकीपणा वाटतो ,असुरक्षितता वाटते, काही वेळात दूर असणाऱ्या मुलांची काळजी ,चिंता वाटते , कंटाळवाण होते .केवळ निराशा येत नाही .कारण तो त्यांनी स्वतःच्या मनाने घेतलेला ,सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून घेतलेला निर्णय असतो.\nमैत्रीण ट्���ीपला येऊ न शकल्याने तिला काय वाटत असेल ती ट्रीप ला येऊ शकली नाही हा मैत्रिणीच्या भावनेतून गोरी जेव्हा विचार करते, त्याला आपण “तदनुभुतीची भावना “म्हणू शकतो.(empathy)\nहे सांगण्याचा अर्थ असा की ,जीवनात जेव्हा विविध घटना घडत असतात ,त्याने केवळ निराशा येते असे नाही . भावनांच्या अनेक अनेक छटा आपल्याला त्यात पाहायला मिळतात .त्या पलीकडे जाऊन त्या, त्या घटनेकडे बघितले तर आपल्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत हे ठरवता येते .आजकाल माध्यमिक शाळेतील मुलांपासून जेव्हा” डीप्रेस” या शब्दाचा वापर ऐकल्या जातो, त्यावेळी त्यांना “भावना ओळखण्याची कला” शिकवण्याची गरज वाटायला लागते .जेणेकरून आपली भावना ओळखणे ,ती स्वीकारणे ,आणि हळू हळू टप्प्याटप्प्याने त्या भावनेवर ताबा मिळवणे, हेहि शिकता येते.\nया सगळ्या भावनांवर एकदम कंट्रोल करण्याऐवजी त्यांना बरेचदा त्यांचा ,त्यांचा वेळ घेऊ द्यावा लागतो . (फक्त ती भावना अनाठायी दूर पर्यंत “ग्रासत” नाही ना एवढं मात्र बघायला हव.) केवळ निराशे बद्दलच ( जनरल अर्थाने) बोलायचं झालं तर आली थोडी निराशा ,येऊ द्या घेऊ द्या तिला तिचा ,तिचा वेळ घेऊ द्या तिला तिचा ,तिचा वेळ कुणाशी तरी बोला किंवा सरळ डायरी लिहा. लिहिता लिहिता कुठे काय बिनसलं नेमकं. लिहिता लिहिता कुठे काय बिनसलं नेमकं त्यापाशी आपणच ,आपले, आपोआप पोहोचतो .आणि मग सरळ आशेचा किरण दिसु लागतो.\nभावनांची ओळख आणि हाताळणी या दोन्ही गोष्टींना आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यातून मानसिक बळ मिळू शकते.मात्र नियमित सराव, सवयी, अनुभव आणि कृतीतून संस्कार मात्र घडावे लागतात.\nआजकालच्या काळात मनोविकारांच्या उपचारांवर भर देण्याऐवजी ,”पॉझिटिव्ह सायकोलॉजी”ही महत्त्वाची शाखा मानली जाते .म्हणजे मनोविकार किंवा नकारात्मक विचार आल्यानंतर त्याची हाताळणी करण्याऐवजी , मुळातच सकारात्मक पैलूंवर भर देऊन आव्हाने पेलणे, मनोबल मिळवण्याच्या सवयी लावणे ,यावर आज भर आहे. (प्रिव्हेंटिव्ह केअर). त्या पार्श्वभूमीवर भावनांची ओळख आणि निगराणी हा एक महत्त्वाचा विषय आहे. यातून निराशा केव्हाच पळ काढेल कारण “दिल हे छोटासा ,छोटी सी आशा “त्याची मशागत सदैव चालू राहील.\nएम एस काऊंसेलिग सायको थेरपी.\nही बातमी पण वाचा : “ओसरी : एक फ्रेंडशिप बेंच \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article���आणि बोलता बोलता तुकाराम मुंढे म्हणाले, ‘माझे काय करायचे हे ठाकरे सरकार ठरवेल \nNext articleआता गुरुदत्तच्या जीवनावरही चित्रपट\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/best-home-remedies-cure-shaking-teeth-2/", "date_download": "2020-10-01T01:29:35Z", "digest": "sha1:WIPZYD2LOTKOTQD3QC66O53I4KILEXQA", "length": 18866, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "दात सैल झालेत किंवा काही खाताना हलतात का ? करा 'हे' 4 सोपे घरगुती उपाय | best home remedies cure shaking teeth | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nदात सैल झालेत किंवा काही खाताना हलतात का करा ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय\nदात सैल झालेत किंवा काही खाताना हलतात का करा ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – काहींना अचानक अशी समस्या येते की, दात कमजोर होतात आणि हलू लागतात. वाढत्या वयात ही चिंता जास्त जाणवते. हिरड्यांची समस्याही दातांच्या हलण्याचं कारण असू शकते. याशिवाय पॅरियोडोंटम नावाच्या आजारानंही दात कमजोर होतात. दातांच्या आजूबाजूचे टिशू सैल होतात त्यामुळं दात हलू लागतात.\nदात हलत असतील तर अनेकांना टणक किंवा कडक पदार्थ खण्याची भीती वाटते. अशात दात तुटूही शकतो. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही सोपे घरगुती सोपे उपाय जाणून घेणार आहोत. यामुळं तुम्ही दातांच्या दातांच्या समस्या दूर करू शकता.\n1) मीठ आणि मोहरीचं तेल – मीठ आणि मोहरीचं तेल यामुळं दात सैल होण्याची किंवा दात हलण्याची समस्याही दूर होऊ शकते. यासाठी थोडं मीठ घ्या त्यात मोहरीचं तेल टाका. यानं दात स्वच्छ करा. आयुर्वेदातही मीठ दातांच्या आरोग्यासठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. मीठात अँटीसेप्टीक गुण असतात. तुम्ही मिठाच्या पाण्याच्या गुळण्याही करू शकता. यामुळं हिरड्यांची सूज येण्याची समस्याही दूर होते.\n2) काळे मिरे आणि हळद – काळे मिरे आणि हळद यांचा वापर करून तुम्ही दातांमधील बॅक्टेरिया दूर करू शकता. यामुळं हिरड्याही मजबूत होतात. यासाठी काळे मिरे आणि हळद असे दोन्हीही पदार्थ समप्रमाणात घ्या. आता हे दातांवर लावा आणि मसाज करा. यामुळंही दात हलण्याची समस्या दूर होते.\n3) हिरव्या भाज्यांचं सेवन – निरोगी राहण्याचा पहिला मंत्र आहे तो म्हणजे योग्य संतुलित आहार. आहारात जेवढं शक्य असेल तेवढं हिरव्या भाज्यांचं सेवन करावं. हिरव्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स असतात. यामुळं इम्युन सिस्टीम मजबूत होते. याशिवाय हिरव्या भाज्यांच्या सेवनानं इंफेक्शनदेखील होत नाही. यामुळं दातांची मुळं मजबूत होतात. लहान मुलांनाही अनेकदा दात हलण्याची समस्या येते. त्यांच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता.\n4) अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा – जर तुम्ही जास्त प्रमाणात अॅसिडयुक्त पदार्थांचं किंवा पेयांचं सेवन करत असाल तर तुम्हाल�� दात हलण्याची समस्या येऊ शकते. त्यामुळं अशा पदार्थांचं किंवा पेयांचं सेवन करू नका. सॉफ्ट ड्रिंक, सोडा, कोल्डड्रिंक अशा पदार्थांचंही सेवन बंद करायला हवं.\nटीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nSSR Death Case : ‘मुंबई पोलिसांवर बिलकुल विश्वास नाही’, सुशांतच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं\nपार्थ यांची नाराजी कायम कुटुंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार \n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा करा दूर, जाणून घ्या\nअशी करा डोळ्यांची देखभाल, दूर राहतील ‘हे’ 7 आजार, अन्यथा महागात पडेल…\nनाव ‘सत्यानाशी’ परंतु गुणांची खाण अस्थमा, डायबिटीज, अल्सर, काविळ आणि…\nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता, डायटमध्ये आर्वजून…\nTurmeric Benefits : स्वच्छ आणि उजळदार चेहऱ्यासाठी हळद वापरून पहा \nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nआर्मेनिया-आझरबैजान संघर्षात 16 जणांचा मृत्यू\nदुचाकी चोरणाऱ्या 7 जणांना लोणीकंद पोलिसांनी केले अटक\n N-95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांनी शोधला…\nसांगलीत गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा\nआवळा खाण्याचे ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे \nसमोर आले ‘कोरोना’चे विलक्षण लक्षणं, त्याकडे करू…\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे…\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nCorona Sweet : 15 प्रकारच्या मसाल्यांनी बनविली…\nबकरीचं दूध ठरतं ‘डेंगू’मध्ये…\nलठ्ठपणा होईल कमी, फक्त इतके दिवस दररोज चालत रहा\nआरोग्यासाठी नियमित पथ्य आवश्यक\nव्हिटॅमिन-D चं प्रमाण ‘मुबलक’ असेल तर…\nजास्त झोपायची सवय असल्यास बंद करा, अन्यथा होतील…\nमास्क घातल्यानंतर तुम्हालाही गुदमरतं का \nडेंग्यूने सांगलीत तरुणाचा मृत्यू ; आरोग्य यंत्रणा सुस्त\nजिजामाता प्राथमिक शाळेत तंबाखू मतलब खल्लास पोस्टर स्पर्धेचे…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\nसुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\nGandhi Jayanti 2020 : ‘महात्मा गांधीं’नी देखील…\n पुण्यातील नवले ब्रिजजवळ तरुणाचा खून, हात-पाय…\nCongo Fever : ‘कांगो’ ताप कसा पसरतो \nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\n सिगारेटच्या धुराप्रमाणे पसरतो ‘कोरोना व्हायरस’,…\nPurandar : पुरंदर तालुका कॉंग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रल्हाद…\nWorld Heart Day 2020 : सायलेंट हृदय विकाराचा झटका असतो अधिक धोकादायक,…\n1 ऑक्टोबरपासून बदलणार Tax संबंधित ‘हे’ नियम, सर्व करदात्यांनी जाणून घेणं महत्वाचं\n लोन रिस्ट्रक्चर केल्या रेटिंगमध्ये लागणार ‘डाग’, पुन्हा कर्ज घेणं सोपं नाही\nअडुळसा आरोग्यासाठी बहुगुणी, ‘हे’ 5 फायदे तुम्हाला ठेवतील तंदुरूस्त, संक्रमणापासून राहाल दूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/strong-opposition-to-privatization-of-education/articleshow/63030676.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T02:00:02Z", "digest": "sha1:R6CQBVMBUGAQYYAXNY6OZ3QZV6R3QDPH", "length": 11786, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध���ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिक्षणाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध\nकोल्हापूर येथील शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे शहरातील जवाहरनगर, सुभाषनगर, नेहरूनगरातील सरकारी शाळेत जाऊन थेट पालक, शिक्षकांशी संवाद साधत शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात प्रबोधन करण्यात आले\nम़ टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nयेथील शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे शहरातील जवाहरनगर, सुभाषनगर, नेहरूनगरातील सरकारी शाळेत जाऊन थेट पालक, शिक्षकांशी संवाद साधत शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात प्रबोधन करण्यात आले़ शाळा बंद, खासगीकरणाविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला़ खासगी कंपन्यांकडे कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद केल्या जाणार नाहीत, यासाठी तीव्र आंदोलन करण्यासाठी कृती समितीने वज्रमूठ आवळली आहे. शाळांतील बैठकीत शाळा बंदच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करण्यात आली.\nशहरातील वीर कैकय्या विद्यालय, संत रोहिदास विद्यामंदिर, नेहरू विद्यामंदिर, उर्दू मराठी शाळा येथे समिती पदाधिकाऱ्यांनी प्रबोधन केले़ पालकांशी संवाद साधत शाळा बंदच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले़ प्रत्येक शाळांतील बैठकीत सरकारच्या शाळा बंद करण्याच्या आदेशाची होळी करून निषेध नोंदवण्यात आला़ शाळा बंद करू नये, असे मेसेज मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना पाठवावे, असे आवाहनही करण्यात आले़ समितीतर्फे महादेवराव जाधव, गणी आजरेकर, महादेवराव पाटील, बाबा खडस, संभाजी जगदाळे, रमेश मोरे, अशोक पोवार, सुभाष देसाई, गिरीष फोंडे, तानाजी पाटील, संजय पाटील, संजय कडगावे, सूवर्णा सोनाळकर, विनोद भोंग यांनी प्रबोधन केले़ पालक बैठकीस ज्योती कुराडे, रूपाली पाटील, संगीता गायकवाड, जयश्री व्हटकर, आरती पोळ, जस्मिन मोमीन, प्रियंका भोसले, अजय पोळ आदी उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअपघातातून आदेश बांदेकर बचावले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nअर्थवृत्तसोने चांदी स्वस्त ; जाणून घ्या आजचा भाव\nऔरंगाबाद: अतिरिक्त बिल आकारणाऱ्या १४ रुग्णालयांना दणका\nआयपीएलIPL 2020: सुनील गावस्करांनी पुन्हा केली विराट कोहलीबाबत टिप्पणी, म्हणाले\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nधार्मिकअधिक मास पौर्णिमा : धनलक्ष्मीचे पूजन पुण्यदायी; 'हे' उपाय उपयुक्त\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/soon-the-penguin-will-be-found-in-this-case-nilesh-rane/", "date_download": "2020-09-30T23:55:04Z", "digest": "sha1:Y3PFO26MNYQPHVYDLLFOLN3APTXFRGLS", "length": 15968, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "लवकरच पेंग्विन ‘या’ केसमध्ये सापडणार; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सन���…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nलवकरच पेंग्विन ‘या’ केसमध्ये सापडणार; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला\nमुंबई : सुशांतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियनने आयोजित केलेल्या एका पार्टीत शिवसेना (Shiv Sena) नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उपस्थित असल्याचा खुलासा अभिनेत्री नूपुर मेहता (Nupur Mehta) हिने केला आहे . यावरून भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला .\nनिलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की , कितीही लपवलं तरी सत्य एक ना एक दिवस बाहेर येतं. मागच्या ७५ दिवसांमध्ये अनेक वेळा विषय वळवण्याचे व पुरावे नष्ट करण्याचे प्रयोग झाले; पण सगळं झाकणं कोणाला शक्य नाही म्हणून लवकरच पेंग्विन ह्या केसमध्ये सापडणार, असा आरोपदेखील राणे यांनी केला आहे .\nदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे, की सुशांतच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मात्र भाजप नेते नारायण राणे यांनी माझ्याकडे काही पुरावे असून ते थोड्याच दिवसांत समोर आणणार असून युवा मंत्री यामध्ये सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nकितीही लपवलं तरी सत्य एक ना एक दिवस बाहेर येतं. मागच्या 75 दिवसांमध्ये अनेक वेळा विषय वळवण्याचे व पुरावे नष्ट करण्याचे प्रयोग झाले पण सगळं झाकणं कोणाला शक्य नाही म्हणून लवकरच पेंग्विन ह्या केस मध्ये सापडणार. https://t.co/8VAdW2pHTY\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘हिटमॅन’ रोहित शर्माने चालत्या बसच्या छतावर मारले षटकार; पाहा व्हिडीओ\nNext article‘शिवसेना बदनाम हुई, डार्लिंग सत्ता के लिये’ ; भाजप नेत्याचा टोला\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2020-10-01T02:00:46Z", "digest": "sha1:WF6VBTEPCORFKHGIMSNFGUL24FO6E4WE", "length": 10327, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "सुरेश जैन यांच्या भूमिकेने सेना-भाजपमध्ये संभ्रम - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Unlabelled सुरेश जैन यांच्या भूमिकेने सेना-भाजपमध्ये संभ्रम\nसुरेश जैन यांच्या भूमिकेने सेना-भाजपमध्ये संभ्रम\nजळगाव महापालिका निवडणुकीची घटिका समीप आल्याने राजकीय पटलावर पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांनी महापालिकेसाठी भाजप-शिवसेना युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे सांगत राजकीय बॉम्बगोळा टाकला आहे. यामुळे खुद्द भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. महापालिकेतील युतीच्या नावाखाली सुरेश जैन स्वत:चे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.\nघरकुल घोटाळा प्रकरणातील संशयित म्हणून माजी मंत्री सुरेश जैन साडेचार वर्षे तुरुंगात होते. जामिनावर बाहेर पडल्यावर आता राजकारण नाही तर समाजकारण हा आपला पिंड आहे, असे त्यांनी जाहीर केले होते. या काळात सुमारे दीड-दोन वर्ष ��े राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहिले. मात्र, जळगाव महापलिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच ते अचानक सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवडय़ात बुलढाणा येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांशी निवडणुकीबाबत चर्चा केली असून ते भाजप-शिवसेना युतीसाठी तयार आहेत. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित असल्याचा दावा जैन यांनी केला आहे. या दाव्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. कारण, जळगाव शहराचे राजकीय वातावरण मुळात सुरेश जैन विरुद्ध भाजप असे आहे. भाजपचे वजनदार नेते एकनाथ खडसे यांचे चिरंजीव आणि भाजपचे अधिकृत उमेदवार दिवंगत निखिल खडसे यांना सुरेश जैन यांनी शिवसेनेच्या मदतीने विधान परिषद निवडणुकीत पराभूत केले होते.\nभाजपचे प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत गेल्या आठवडय़ात महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. यात बुथ रचना, वॉर्ड रचना आदींवर चर्चा झाली. या वेळी जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळेदेखील उपस्थित होते. महापालिकेची निवडणूक कोणाच्या मार्गदर्शनाखाली लढण्यात येणार आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. कारण, आतापर्यंत जिल्ह्य़ात भाजपला एकहाती यश मिळवून देणारे एकनाथ खडसे यांना पक्षानेच दूर लोटले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन जिल्ह्य़ाकडे लक्ष देत नाहीत तर पालकमंत्रिपदाची जबाबदारी असणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे तर जळगावला येतच नाहीत, असा तक्रारीचा सूर कार्यकर्त्यांनी आळवल्याने बैठकीत वादंग झडले.\nगिरीश महाजनांचे सोईचे राजकारण\nगेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे राजकारण हे त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मनसेचे नेते विद्यमान महापौर ललित कोल्हे, शहर विकास आघाडीचे कैलास सोनवणे यांच्या अवतीभोवती फिरत असते. यामुळे भाजपच्या नगरसेवकांमधून नेहमी ओरड होते. सध्या तर ते प्रत्येकाला निवडणुकीचे गाजर दाखवीत आहेत. त्यांच्या ताब्यात मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेत भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. एकहाती सत्ता असूनही भाजप कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने अध्यक्ष बदलण्याची नामुष्की भाजपवर आली आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी ���ॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maratha-reservation-will-do-our-best-to-win-the-fight-says-uddhav-thackeray/articleshow/78152639.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2020-10-01T02:09:57Z", "digest": "sha1:7XBZUZHUZJBTWFH6EY5AVVRKCJFWOUG2", "length": 17693, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Maratha reservation: Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा लढा; ठाकरे सरकारला मिळाली भाजपचीही साथ\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaratha Reservation: मराठा आरक्षणाचा लढा; ठाकरे सरकारला मिळाली भाजपचीही साथ\nMaratha Reservation मराठा आरक्षण कायद्याच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकजूट होण्याचे आवाहन आज केले. या आवाहनाला प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह राज्यातील सर्वच पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.\nमुंबई: मराठा आरक्षण कायदा हा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने केलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील कायेदशीर लढा जिंकण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या आवाहनाला विरोधी पक्षांसह, विविध पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच या कायद्याच्या लढ्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठिंबा असेल असे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले. ( Chief Minister Uddhav Thackeray held an all-party meeting on Maratha Reservation )\nवाचा: मराठा आरक्षणसाठी उदयनराजे इन अॅक्शन; मुख्यमंत्र्यांकडे केल्या 'या' दहा मागण्या\nमराठा आरक्षण कायद्याच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्ष तसेच विविध पक्ष नेते यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, 'मराठा आरक्षणाचा कायदा आपण विधिमंडळात एकमुखाने मंजूर केला आहे. या कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने अनपेक्षितपणे अंतरिम स्थगिती दिली. पण हा कायदा राज्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन केला आहे. त्यामुळे हा कायदा कायम राहावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करणे अपेक्षित आहे. काही तरतुदींना स्थगिती दिल्यामुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्याची गरज आहे. मराठा समाजातील तरुणांसाठी इतर सुविधा आणि सवलती देण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयात ठामपणे बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जाणार आहोत. याशिवाय विविध घटकांशीही विचारविनिमय सुरू आहे. यात आजच्या बैठकीच्या रूपाने विविध पक्षांनीही सहकार्य देऊ केले आहे. हा कायदेशीर लढा आपण यापुर्वीही एकजुटीने लढत होतो आणि आताही एकजुटीने प्रयत्न करणार आहोत, ही समाधानाची बाब आहे.'\nवाचा: उदयनराजेंनी मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करावं; मेटेंचं आवाहन\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चर्चेत हा लढा कायदेशीर आहे. हा विषय न्यायालयीन असल्याने या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सरकार जो प्रयत्न करेल त्यासोबत विरोधी पक्ष असेल, असे सांगितले. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रास्ताविक केले. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही या कायद्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याबाबतच्या मुद्द्यांबाबत माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस, दरेकर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह, आमदार कपिल पाटील, आमदार विनायक मेटे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवरही चर्चा झाली. महाधिवक्ता अॅड. आशुतोष कुंभकोणी, अॅड. विजयसिंह थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयातील विविध मुद्द्यांबाबत माहिती दिली.\nबैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा राज्यमंत्री प्रहार संघटनेचे बच्चू कडू उपस्थित होते. अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.\nवाचा: संकटकाळातही भाजपची राजकीय फायद्यासाठी धडपड; मलिक यांची टीका\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nCoronavirus In Maharashtra: रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ; राज्याने ओलांडला ११ लाखांचा टप्पा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-new-zealand-100-days-without-domestic-virus-case/", "date_download": "2020-10-01T00:05:56Z", "digest": "sha1:TNOOCQPNRGHIQGYT2SEST5TOS42TDRWI", "length": 17022, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "100 दिवसांपासून 'या' देशात 'कोरोना'ची एकही केस नाही, तरी सुद्धा 'इशारा' | coronavirus new zealand 100 days without domestic virus case", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\n100 दिवसांपासून ‘या’ देशात ‘कोरोना’ची एकही केस नाही, तरी सुद्धा ‘इशारा’\n100 दिवसांपासून ‘या’ देशात ‘कोरोना’ची एकही केस नाही, तरी सुद्धा ‘इशारा’\nन्यूझीलँड : मागील 100 दिवसात न्यूझीलँडमध्ये कोरोनाची एकसुद्धा केस समोर आलेली नाही. मात्र, नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे, अन्यथा व्हिएतनाम किंवा ऑस्ट्रेलियासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.\nव्हायरसवर वेळेत नियंत्रण मिळवणार्‍या सुमारे 50 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाचे खुप कौतूक होत आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचे सुद्धा लोक कौतूक करत आहेत. न्यूझीलँडला सध्या जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानले जात आहे.\nन्यूझीलँडमध्ये मागील 100 दिवसात कोरोनाची एक सुद्धा केस समोर आलेली नाही. मात्र, नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे, अन्यथा व्हिएतनाम किंवा ऑस्ट्रेलियासारख्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो.\nन्यूझीलँडच्या अधिकार्‍यांना कोरोनाबाबत अजूनही चिंता वाटत आहे, कारण लोकांनी आता सामान्य जीवन जगण्यास सुरूवात केली आहे आणि ते टेस्ट करण्यास सुद्धा नकार देत आहेत. अनेक लोक सरकारकडून जारी ट्रेसिंग अ‍ॅपचा सुद्धा वापर करणे टाळत आहेत. हायजीनची सुद्धा काळजी घेताना दिसत नाहीत.\nयेत्या दिवसात कोरो���ा व्हायरस पसरण्याच्या स्थितीसाठी न्यूझीलँड स्वताला तयार करत आहे. जेणेकरून व्हायरस पसरल्यास वेळेत योग्य पावले उचलता येतील. न्यूझीलँडमध्ये आतापर्यंत एकुण 1219 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तर, सध्या आयसोलेशन सेंटरमध्ये 23 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. या केस अन्य देशांतून आलेल्या लोकांशी संबंधित आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nअयोध्येत बांधल्या जाणार्‍या मशिदीचं नाव मोहम्मद साहेब यांच्यावरील असावं, योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याची सूचना\nओलींनी पुन्हा केला नेपाळमध्ये ‘असली’ अयोध्या असल्याचा दावा, रामाची मुर्ती बनविण्याचा आदेश, करणार खोदकाम\n‘कोरोना’चा फटका बसल्यानं Disney चा मोठा निर्णय थीम पार्कमधील 28 हजार…\n जाणून घ्या ‘इतिहास’ आणि…\nजाणून घ्या एका पाणी विकणाऱ्या व्यक्तीबद्दल ज्याने चीनच्या सर्वात श्रीमंत असणाऱ्या…\nयुक्रेनमध्ये लष्कराच्या विमानाचा ‘अपघात’, 22 ठार तर 4 बेपत्ता\nCorornavirus : इथं ‘कोरोना’वरची पहिली लस आरोग्य मंत्र्यांनीच घेतली, लोक…\nएक तासाच्या फ्लाइटने जगातील कोणत्याही देशाचा प्रवास, जाणून घ्या कोणत्या टेक्नॉलॉजीवर…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nIPL 2020 : इरफान पठाणचा 18 वर्षीय शिष्य अब्दुल समद…\nअनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डाटाचे ‘हे’…\nअशी करा डोळ्यांची देखभाल, दूर राहतील ‘हे’ 7…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nशिरूर पोलीस स्टेशनचा प्रश्‍न अखेर मार्गी \nऔरंगाबादमध्ये लॉकडाउन कालावधीत 52 शाळांच्या प्रांगणात…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nटीबीचा आजार टाळण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा वापर\nचांगल्या सौंदर्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, जाणून…\nबद्धकोष्ठतेसाठी ‘रामबाण’ उपाय आहे तूप आणि गरम…\n‘गॅस’ पास होण्याची समस्या आहे का \nआरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे उद्या लाक्षणिक उपोषण\nकाय ‘सेक्स’ची सवय मानसिक विकार आहे \nपुरूषांपेक्षा महिलांना ‘या’ रोगाचा धोका अधिक ;…\nदोन मेंदू असलेल्या अर्भकाला जीवदान, जिवंतपणी पुरणाऱ्या…\n‘क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम’ची ‘ही’ आहेत…\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या ��र्षी…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nIPL 2020 : विजय मिळवून देऊ न शकल्याने भावूक झाला ईशान किसन,…\nजिल्हाधिकार्‍यांकडून अपमानामुळे यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचा…\n नेत्रहीन बाळा नागेन्द्रन 9 व्या प्रयत्नात…\nपत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अति वरिष्ठ IPS अधिकारी तडकाफडकी…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nनाशिक : 1.5 लाख लोक ‘कोरोना’च्या हाय रिस्क झोनमध्ये,…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\n पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा…\nPune : नव विवाहितेची कात्रज तलावात उडी मारून आत्महत्या\n नेत्रहीन बाळा नागेन्द्रन 9 व्या प्रयत्नात बनले IAS, 4 वेळा UPSC मध्ये सलग झाले होते नापास\nPune : महापालिकेने 74 ऍम्ब्युलन्समध्ये उपलब्ध केली ऑक्सीजनची सुविधा, तातडीच्या वेळी ‘या’ नंबरवर करा कॉल,…\n666 वर्षानंतर बनतोय ‘हा’ योग, घोड्यांपेक्षाही अधिक वेगानं धावणार ‘या’ 3 राशींचं नशीब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/couldve-saved-more-lives-if-we-had-better-information-official-on-delhi-anaj-mandi-fire/videoshow/72429807.cms", "date_download": "2020-10-01T02:21:28Z", "digest": "sha1:H27FDNRYPSGKU7D4SL6OJR5MPJN3CO5M", "length": 9816, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ��प्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavla-councilor-nikhil-kaviswar/", "date_download": "2020-10-01T01:39:43Z", "digest": "sha1:6ZHFKGJB33YWXE5EIDPBSCSA7SJEOP4T", "length": 3069, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavla Councilor Nikhil Kaviswar Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निखिल कविश्वर\nएमपीसी न्यूज - लोणावळा येथील नगरसेवक निखिल कविश्वर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आज नियुक्ती करण्यात आली. लोणावळा शहर युवक काँग्रेसपासून राजकारणात पदार्पण केलेले कविश्वर हे लोणावळा नगरपरिषदेत दोन वेळा स्वीकृत…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%87....-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87./4TPivs.html", "date_download": "2020-10-01T00:14:24Z", "digest": "sha1:YMCOYBOUL2WBHV3XNIHGJNUT23HENJUC", "length": 9828, "nlines": 63, "source_domain": "rajsatya.page", "title": "कोरोनाग्रस्तांची संख्या कराड तालुक्यात का वाढते.... कोरोना घराच्या दारात उभा आहे. - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकोरोनाग्रस्तांची संख्या कराड तालुक्यात का वाढते.... कोरोना घराच्या दारात उभा आहे.\nApril 19, 2020 • गोरख तावरे • विशेष लेख\nकोरोनाग्रस्तांची संख्या कराड तालुक्यात का वाढते.... कोरोना घराच्या दारात उभा आहे.\nकराड - \"कोरनामुक्त\" होणाऱ्या कराड तालुक्यातील तांबवे येथील रुग्णास टाळ्यांच्या गजरात घरी पाठविले आणि कराड तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आज सायंकाळी पुन्हा एकदा 2 कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे.वास्तविक \"कोरोना\" आपले हातपाय पसरतोय असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना असतानाही कोरोना आपले डोके वर काढतो आहे. ही चिंतेची बाब आहे.\nनागरिकांनी स्वतः काही गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. घरात थांबणे. इतरांच्या संपर्कात न येणे. हाच कोरोनाला सध्यातरी थांबविण्याचा एकमेव मार्ग आहे. सातारा जिल्ह्याचा अहवाल पाहिल्यानंतर विशेषता कराड तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, हे दिसून येत आहे. तांबवे, महारुगडेवाडी, ओगलेवाडी आणि आता चरेगाव, बाबरमाची याठिकाणीच्या व्यक्तींना कोरोना झालेला आहे. नुकताच महारुगडेवाडी येथील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कराड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधित रुग्णावर अंत्यसंस्कार केलेले आहेत.\nएक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत आहे की, परदेशगमन करून आलेल्या व्यक्ती अथवा इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीं कोरोना बाधित झालेले आहेत. दरम्यान ज्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ते इतरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची तपासणी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. ही एक दिलासादायक व आनंदाची बातमी आहे. दरम्यान काही व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग उद्भवतो ही मात्र धक्कादायक व मनाला क्लेश देणारी बाब होय.\nपरदेशगमन करून आलेल्या व्यक्ती तसेच मुंबई, पुण्यासह इतर राज्यातून आलेल्या कराड तालुक्यातील व्यक्तीनी कोव्हिड 19 ची तपासणी निसंकोचपणे पुढे येऊन करणे अत्यावश्यक आहे. मला काय होते... या भ्रमात कोणी राहू नये. अथवा राज्य शासन, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन करीत असलेल्या आवाहनानुसार तपासणी करून घ्यावी. कोरोनाग्रस्त अथवा कोरोना बाधित न होण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण कोरोनाच्या आजारावर अद्याप जगभरामध्ये कोठे औषध,लस तयार झालेले नाही. याबाबत संशोधन सुरू आहे.आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. आपणच कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. इतर अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आले नाही पाहिजे. विनाकारण कोणतेही काम नसताना लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर फिरणे महागात पडू शकते. कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगाच्यासमोर आहे. प्रत्येकाच्या दारात कोरोना येऊन उभा आहे. फक्त त्याला घरात घ्यायचे की नाही, हे आपण ठरवायचे आहे.\nएकदा या आकडेवारीवर सर्वांनी विचार...\n19 एप्रिल 2020 रोजीची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा - 379\nकृष्णा हॉस्पीटल, कराड- 276\nप्रवासी-120, निकट सहवासीत-403, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-132 = एकूण 655\n14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 10\nकोरोना नमुने घेतलेले एकूण- 665\nकोरोना बाधित अहवाल - 13\nकोरोना अबाधित अहवाल - 614\nअहवाल प्रलंबित - 28\nआलेली प्रवाशी संख्या (दिनांक 18.4.2020) - 1065\nहोम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1065\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 654\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 411\nसंस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 173\nआज दाखल - 0\nयापैकी डिस्जार्ज केलेले- 89\nयापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0\nअद्याप दाखल - 90\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lord-mahavirs-birth-anniversary/", "date_download": "2020-10-01T00:34:34Z", "digest": "sha1:NK4X6KNCH2SNLMCYQXNA7CK7AK5GHF5H", "length": 3139, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lord Mahavir's birth anniversary Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त जन्म कल्याणक कार्यक्रम रद्द करून शिधा वाटप\nएमपीसी न्यूज - अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनाचे औचित्य साधून कोरोना या महामारीमुळे संपूर्ण देशावर जे संकट ओढवले आहे. त्यासाठी भगवान महावीर जन्म कल्याणक कार्यक्रम रद्द करून तळेगाव सकल जैन समाजाच्या वतीने 500 किलो…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासा���ी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_45.html", "date_download": "2020-10-01T02:26:09Z", "digest": "sha1:SAGTPQP2OVJIN2RKJW5O4HDP4HALD7XH", "length": 11490, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "वरोरा व मुल येथील उपजिल्हा रूग्णालयाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर", "raw_content": "\nवरोरा व मुल येथील उपजिल्हा रूग्णालयाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nbyMahaupdate.in मंगळवार, जून ३०, २०२०\nचंद्रपूर,दि. 30 : लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रम हा केंद्र शासनाचा आरोग्य व कुटुंब कल्याण, मंत्रालय यांचे मार्फत संस्थेमधील प्रसुतीगृह तसेच शस्त्रक्रियागृह यांचा दर्जा उंचविण्याचा दृष्टीने आयपीएचएस (इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅंडर्ड) व एनक्यूएएस (नॅशनल कॉलिटी एशुरन्स स्टॅंडर्ड) मानांकनानुसार मे-2018 मध्ये सुरु करण्यात आले.\nलक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोरा व मुल या संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nलक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) या कार्यक्रमाचा मुळ उद्देश गर्भवती महिलांना सन्मानपुर्वक वागणुक देणे तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन प्रसुती सुरक्षितपणे करणे तसेच मातामृत्यु व बालमृत्युचे प्रमाण कमी करणे होय.\nत्याअनुषंगाने सदर कार्यक्रमातर्गत संस्थास्तरावर प्रसुती कक्ष व शस्त्रक्रिया गृह करीता क्वॉलिटी सर्कल स्थापन करण्यात आले असून यामध्ये वैद्यकिय अधिक्षक, स्त्रिरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भुलतज्ञ, अधिपरिसेविका व परिसेविका यांचा समावेश करण्यात आला होता. क्वॉलिटी सर्कल यांचेमार्फत संस्थास्तरीय मुल्यमापन करून आरोग्य संस्थेतील त्रुटी काढण्यात आले. सदर त्रुटींची पुर्तता केल्यानंतर जिल्हास्तरीय कोचिंग चमुमार्फत मुल्यमापन करण्यात आले. सदर मूल्यमापन अहवालानुसार, 70 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त आरोग्यसंस्थांना राज्यस्तरीय मानांकनाकरीता पाठविण्यात आले.\nराज्यस्तरीय मानांकनाकरीता चंद्��पूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, मुल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या आरोग्यसंस्थाची निवड करण्यात आली. तद्नंतर सदर संस्थेची मानांकनानुसार पडताळणी करणेकरीता केंद्रशासनामार्फत दोन सदस्यीय चमू पाठविण्यात आले. सदर चमुमार्फत उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे योग्य ती उपाययोजना व सुधारणा केल्याने तसेच मातामृत्यु दर शून्यावर आणल्याने तेथील प्रसुतीगृहाला व शस्त्रक्रियागृहाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले बाबत केंद्रशासनाकडून 2 मार्च 2020 रोजी पत्राद्वारे जिल्हास्तरावर व संस्थास्तरावर कळविण्यात आले.\nचंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, मुल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने रु.2 लक्ष प्रति वर्ष असे सलग 3 वर्ष प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह असे प्रति विभाग केंद्रशासनामार्फत निधी प्राप्त होणार आहे. उपरोक्त संस्थांना राष्ट्रीय मानांकन मिळणेकरीता उपजिल्हा रुग्णालय, मुल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील वैद्यकिय अधिक्षक, परीसेविका प्रसुतीगृह तसेच शस्त्रक्रियागृह येथे अधिकृत अधिपरीचारीका व वर्ग 4 चे कर्मचारी यांनी संस्थेकरिता केलेले प्रयत्न तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सदर संस्थेला भेटी देऊन केलेले मार्गदर्शन व पाठपुरावा या सर्व बाबींमुळे सदर संस्थेला मानांकन मिळणे शक्य झाले.\nराष्ट्रीय पुरस्कार मिळणेकरीता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे विशेष सहकार्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, लक्ष कार्यक्रम अधिकारी डॉ. बंडू रामटेके, स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिप्ती श्रीरामे, जिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. पराग जिवतोडे, आयपीएचएस समन्वयक डॉ. यशश्री मुसळे, संस्थास्तरावरील वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा डॉ. गोवर्धन दूधे, उपजिल्हा रुग्णालय मुल डॉ. सुर्यकांत बाबर तसेच उपजिल्हा रुग्णालय वरोरा व मुल येथील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.\nलक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रमामुळे सामान्य जनतेला शासकिय रुग्णालयात होणारे फायदे:\nशासकिय रुग्णालयाची प्रतिमा उच्च दर्जाची होईल. प्रसुती दरम्यान गर्भवती महिलेला तिच्या इच्छेनुसार प्रसुती करता येईल व याकरीता गर्भवती महिलेला सन्मानपुर्वक वागणुक दिली जाईल. यामुळे शासकिय रुग्णालयात प्रसुतीच्या संख्येमध्ये वाढ होईल.\nगुणवत्तापुर्वक सुविधा दिल्याने मातामृत्यु व बालमृत्युचे प्रमाण कमी होईल. गुंतागुंतीच्या वेळेस वेळीच धोका ओळखुन रुग्णांना मोफत संदर्भ सेवा देण्यात येईल. प्रसुतीदरम्यान प्रसंगानुसार शस्त्रक्रिया करण्यात येईल. खाजगी संस्थेपेक्षा उच्च दर्जाच्या सेवा शासकिय संस्थेत मोफत घेता येईल.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/china-made-blisters-road-anil-rathore-hit-mobile-road-soon-he-got-information-56490", "date_download": "2020-10-01T00:40:39Z", "digest": "sha1:2FQDG2CCGLM4KM2GZG5VFRTXJ6S2T7W4", "length": 13212, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "\"China made, blisters on the road!\" Anil Rathore hit the mobile on the road as soon as he got the information | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`चायना मेड, रस्त्यावर फोड ` ती माहिती मिळताच अनिल राठोड यांनी रस्त्यावर आपटले मोबाईल\n`चायना मेड, रस्त्यावर फोड ` ती माहिती मिळताच अनिल राठोड यांनी रस्त्यावर आपटले मोबाईल\n`चायना मेड, रस्त्यावर फोड ` ती माहिती मिळताच अनिल राठोड यांनी रस्त्यावर आपटले मोबाईल\nबुधवार, 17 जून 2020\nचिनी बनावटीच्या वस्तुंची होळी करून त्यांनी चीनचा निषेध केला. यापुढे कोणीही चिनी बनावटीच्या वस्तु वापरू नये, असे आवाहन करीत त्यांनी आज चिनी बनावटीचे मोबाईल रस्त्यावर आपटून फोडले.\nनगर : चीन-भारत सीमारेषेवर दोन्ही सैन्याच्या चकमकीत आज भारतीय जवानांच्या हुतात्म्याची बातमी ऐकताच शिवसेनेेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड चिडले. लगेचच चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी करून त्यांनी चीनचा निषेध केला. यापुढे कोणीही चिनी बनावटीच्या वस्तु वापरू नये, असे आवाहन कर���त त्यांनी आज चिनी बनावटीचे मोबाईल रस्त्यावर आपटून फोडले.\nचीनने सीमेवर भारताशी कुरबुरी सुरू केली आहे. काल सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे काही जवान शहीद झाले. चीनने जागतिक महासत्ता होण्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्याचाच भाग म्हणून त्यांनी भारताला डिवचले आहे. त्यामुळे भविष्यात चीन हा भारताचा शत्रू होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक चिडले आहेत.\nकाल या संघर्षाच्या बातम्या धडकत असताना राठोड अस्वस्थ झाले. आज त्यांनी आंदोलन पुकारले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीगेटजवळ आंदोलन पुकारत चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी केली. राठोड यांनी चिनी बनावटीचे मोबाईल रस्त्यावर धडाधड आदळून फोडून टाकले. यापुढे कोणीही चिनी बनावटीच्या वस्तु वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापाैर अभिषेक कळमकर, विक्रम राठोड तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.\nकार्यकर्त्यांनी चिनच्या विरोधात घोषणा देत यापुढे चिनचा कोणताही माल वापरणार नाही, असा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांची त्यांच्याजवळी मोबाईल बदलून भारतीय बनावटीचे मोबाईल वापरण्याचा निर्णय घेतला. आपण व आपल्या जवळील सहकाऱ्यांनाही भारतीय बनावटीच्या वस्तु वापरण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.\nचीनहा हा भ्याड हल्ला : राठोड\nचिन - भारतादरम्यान झालेला संघर्ष, चिनचा हा भ्याड हल्ला आम्ही सहन करणार नाही. ही अत्यंत भय आणि चिंता निर्माण करणारी घटना आहे. आपले 20 जवान शहीद झाले. ज्या जवानांमुळे आपलं कुटुंब सुरक्षित आहे. देश सुरक्षित आहे. त्या जवानांवर अशी वेळ येते. याचा बदला घेतलाच पाहिजे. आपले 20 मारले चिनचे 20 हजार मारले पाहिजे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने या घटनेचा निषेध करीत आहोत. यापुढे नागरिकांनी चिनचा कोणताही माल वापरू नये. आपल्या कुटुंबाला सांगून चिनच्या मालाची होळी करा, असे आवाहन अऩिल राठोड यांनी या वेळी केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगरमध्ये पोलिस निरीक्षकाकडून पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार\nनगर : एका सव्वीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nआमदारांच्या प्लाझ्मा दानाचे आयएएस अधिक���ऱ्यास कौतुक \nकेडगाव (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची पुण्यात ससून...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nहमी भावाने सोयाबीनची खरेदी १५ ऑक्टोबरपासून : बाळासाहेब पाटील\nमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी एक ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदी १५...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nअसा फसला होता तस्कर राजा गौससाठी जेल तोडण्याचा प्लान \nनागपूर : कुख्यात गुंड आणि नुकत्याच अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंपाजवळ झालेल्या बिनेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी चेतन हजारे याने नागपूर...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nसुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : प्रसिद्ध अभिनेत्याला लवकरच समन्स\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी) रडावर सात आणखी सेलेब्रिटी आले आहेत....\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमोबाईल नगर भारत आमदार अनिल राठोड anil rathod चीन आंदोलन agitation दिल्ली विक्रम राठोड vikram rathor\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2020-10-01T00:49:38Z", "digest": "sha1:5PUBD56NXSMK2K5LYHQILWAYCY5POQFN", "length": 11388, "nlines": 65, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "सहकार राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अडकले ठेवीदारांचे सुुमारे दोन हजार कोटी - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social सहकार राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अडकले ठेवीदारांचे सुुमारे दोन हजार कोटी\nसहकार राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अडकले ठेवीदारांचे सुुमारे दोन हजार कोटी\nसहकार राज्यमंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात असुरक्षित कर्ज, गैरव्यवहारांमुळे तब्बल १६२ पतसंस्था बंद पडल्या आहेत. यात ठेवीदारांचे सुुमारे दोन हजार कोटी रुपये अडकून पडले आहेत. या ठेवी परत मिळविण्यासाठी संपुर्ण जळगाव जिल्ह्यात आंदोलने सुरु आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या लोकशाही दिनात ठेवीदारांच्या ३७५ तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र त्यावर अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. ठेवीदराच्या या प्रश्‍नावर गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षात असतांना वेळोवेळी आंदोलनात भाग घेत तत्कालीन मंत्री व सरकारवर टिका केलेली आहे. मात्र आता त्यांच्याच कडे सहकार ख��ते आल्यानंतर देखील ठेवीदरांच्या मागण्यांकडे ते लक्ष द्यायला तयार नाहीत. यामुळे गुलाबरावांबद्दल जिल्ह्यात नाराजीचा सुर उमटू लागला आहे.\nबिना सहकार नही उद्धार’ हे सहकाराचे ब्रीद आहे. मात्र, या क्षेत्राला गैरव्यवहाराची लागण झाल्याने सहकारावरची विश्‍वासार्हता कमी होवू लागली आहे. अनेक साखर कारखाने, बँका बुडाल्या मात्र त्यातही पतसंस्थांच्या घोटाळ्यामुळे तर हे क्षेत्र पुरते बदनाम झाले. असुरक्षित कर्ज, गैरव्यवहारांमुळे राज्यातील तब्बल ३५० पतसंस्था बंद पडल्या आहेत. यात निम्म्यापेक्षा जास्त पतसंस्था जळगाव जिल्ह्यातील आहेत. आपल्या हक्काच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांचा गेल्या पाच वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. जिल्हा उपनिबंधकांना घेराव, लोकशाही दिनी तक्रारी, मंत्र्यांकडे पाठपुरावा, मोर्चे, आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आदी सर्वच मार्गांचा अवलंब करुन झाला आहे. डोक्यावर कर्ज असल्याने होत असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या विषयाची संपुर्ण देशभर चर्चा आहे मात्र स्वत:चे पैसे असूनही ते परत मिळत नसल्याने ठेवीदरांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही, अशी भावना ठेवीदरांमध्ये व्यक्त होत आहे. ठेवी अडकल्याने अनेकांच्या उपवर मुलींची लग्ने होत नाहीत, काहींना वैद्यकीय उपचार करता येत नाही, अशी चिंताजनक परिस्थिती जिल्हाभरात आहे. ठेवीदरांच्या या लढ्यात गुलाबराव पाटील यांनीही सेना स्टाईलने सहभाग घेतला आहे. मात्र आता तेच सहकार खात्याचे राज्यमंत्री असतांना या विषयाकडे गांभीर्यांने लक्ष देण्यास तयार नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कलम १०१ अन्वये कर्ज घेणार्‍याने तारण ठेवलेल्या वस्तू, इमारतीची विक्री तसेच, गैरव्यवहार झालेल्या पतसंस्थेच्या संचालकांची पूर्वीच्या व आताच्या आर्थिक स्थितीची माहिती कलम ९१ अन्वये जिल्हा उपनिबंधक कार्यालयास देण्याबाबतही सहकार खाते उदासिन आहे. कायद्यात तरतुदी खूप आहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीबाबत कमालीची उदासीनता असल्याचे चित्र आहे. या सगळ्याचा फटका ठेवीदारांना बसला आहे. संबंधितांकडून जबाबदारी निश्‍चितीची रक्कम वसूल करून त्या पतसंस्थेच्या प्रशासकांकडे, पतसंस्थेत जमा करून ती जिल्हा उपनिबंधकां���्या संमतीने ठेवीदारांना वाटणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत अशी कारवाई झालेली नाही. संबंधितांनी न्यायालयात जाऊन आणलेले स्थगनादेश, सहकार खात्याकडील अपुरे मनुष्यबळ, वसुली कारवाईसाठी इच्छाशक्तीचा अभाव, अशी अनेक कारणे यामागे दिली जातात. यामुळे विरोधी पक्षात असतांना गुलाबरावांना जशी ठेवीदरांबद्दल तळमळ वाटत होती तशीच आता सत्तेत असतांना दाखवावी अशी अपेक्षा जिल्ह्यातील ठेवीदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/05/news-051033/", "date_download": "2020-10-01T00:20:03Z", "digest": "sha1:GWGOVJF3BZ5T23IURZ65IQMUWDTVMCMH", "length": 12068, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सुजित झावरेंचे बंड थंडावणार ? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/सुजित झावरेंचे बंड थंडावणार \nसुजित झावरेंचे बंड थंडावणार \nपारनेर :- जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवत नगर जिल्हातील नेत्यांशी महाआघाडी करून विधानसभा निवडणुकीत उतरणाचा निर्णय घेतला आहे.\nत्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर राहुन पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांना मदत करावी. अशी गळ राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी झावरे यांना घातली आहे.\nदुसरीकडे झावरे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सोमवारी नगर जिल्हाच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी झावरे यांचे मन कळविण्यात यशस्वी होतात की नाही याकडेही लक्ष लागले आहे.\nगेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीमध्ये झावरे यांचा स्थानिक पदाधिकान्यांसह पक्षश्रेष्ठींशी धुसफुस चालू आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत झावरे यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे यांच्याशी जवळीक साधत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला आहे.\nपरंतु पारनेर नगर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने झावरे यांनी भाजपा प्रवेशाबाबत वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. नगर तालुक्यातील महाआघाडीच्या कळपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.\nया महाआघाडीमध्ये शिवसेनचे जि. प. सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य माधवराव लामखडे, माजी सभापती जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, सभापती रामदास भोर, जि. प. सदस्य प्रताप शेळके यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. या महाआघाडीवतीने कार्ले व झावरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.\nत्यामुळे दोन दिवसात या महाआघाडीचे उमेदवार पारनेर – नगर विधानसभा मतदार संघात ठरणार असून, कार्ले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे झावरे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठीं आशावादी असून मन वळविण्याचे प्रयत्न चालु केले आहेत.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार��थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/06/important-news-collectors-this-order-regarding-corona-test/", "date_download": "2020-10-01T01:29:48Z", "digest": "sha1:XG36OE7RM5NN4BXPTJYXVOJT57FEZSSV", "length": 11712, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महत्वाची बातमी; कोरोना चाचणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे 'हे' आदेश - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/महत्वाची बातमी; कोरोना चाचणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ आदेश\nमहत्वाची बातमी; कोरोना चाचणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ आदेश\nअहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. अहमदनगरमध्ये ��ागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे.\nत्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासन आता आणखी सतर्कतेने काम करत आहे. कोरोना चाचणी प्रयोग शाळांमध्ये जलद गतीने चाचणी व प्रयोग शाळांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील.\nआता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महत्वाचा आदेश जारी केले आहेत. करोनाच्या तपासणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागणार नाही.\nतसेच लक्षणे नसणार्‍या रुग्णांना घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता असणार नाही.\nमात्र, त्यांनी घरातच विलगीकरण करण्यात येणार आहे.या संदर्भात काही सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार –\n१) आयसीएमआर मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळेत करोना तपासणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असणार नाही. संबंधित प्रयोगशाळांना स्वॅब घेतलेल्या\nव्यक्तींची माहिती तसेच कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती व जिल्हा शल्यचिकित्सक नगर व जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, नगर यांना दररोज कळविणे बंधनकारक असणार आहे. २) संबंधित माहिती आरटीपीसीआर अ‍ॅपवर टाकणे बंधनकारक असणार आहे .\n३) खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोव्हिड-19 लक्षणे असणार्‍या व्यक्तींची तपासणी करावयाची असल्यास स्वॅब घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करणे आवश्यक राहील.\nकोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती तातडीने निकटचे शासकीय रुग्णालयांना कळविणे तसेच त्यांना शासकीय आयसोलेशन इन्स्टिट्यूटमध्ये भरती होणे बंधनकारक असणार आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/18/kohinoors-pradip-gandhi-dies-in-corona-family-appeals-hey/", "date_download": "2020-10-01T02:39:20Z", "digest": "sha1:IHSIDQI5LQIE34IZZDOAKWPTUSTTMAGB", "length": 9730, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोहिनूर चे प्रदीप गांधी यांचे कोरोनाने निधन, परिवाराने केले 'हे' आवाहन - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nHome/Ahmednagar City/कोहिनूर चे प्रदीप गांधी यांचे कोरोनाने निधन, परिवाराने केले ‘हे’ आवाहन\nकोहिनूर चे प्रदीप गांधी यांचे कोरोनाने निधन, परिवाराने केले ‘हे’ आवाहन\nअहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कापडबाजार येथील कोहिनूर चे मालक श्री प्रदिपशेठ गांधी यांचे आज कोरोना मुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या वर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.\nदरम्यान त्यांच्या निधना���ंतर त्यांच्या परिवाराकडून एक संदेश देण्यात आला आहे – तो खालीलप्रमाणे –\nश्री प्रदीपजी गांधी, उम्र ६५ वर्ष इनका मंगळवार ,18 ऑगस्ट 2020 को अहमदनगर में हृदयगति रुकने की वजह से दुःखद निधन हुआ हैशहर में कोरोना वायरस के प्रकोप के कारण उठावना , बैठक आदि कोई कार्यक्रम का आयोजन नही है शहर में कोरोना वायरस के प्रकोप के कारण उठावना , बैठक आदि कोई कार्यक्रम का आयोजन नही है आप अपने घर पर ही , दिवंगत आत्मा की शांति के लिए ” नवकार महामंत्र ” का जाप करे \n: शोकाकुल : गांधी परिवार. कोहिनूर अहमदनगर\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/10/09/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96-2/", "date_download": "2020-10-01T02:03:38Z", "digest": "sha1:TFREDJW3OB6GDCTHGLBZDALLXRQFR7ML", "length": 4323, "nlines": 90, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "राख… !!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n“ती शांतता वेगळीच होती\nआकाशात झेप घ्यायची होती\nआपलंस म्हणारी कोण होती\nअश्रु ती ढाळत होती\nमला आगीत पहात होती\nमाझी झोप शांत होती\nडोळे मिटली जातं होती\nराखेस आज मिळाली होती\nखुप काही सांगत होती\nआठवणीत ती राहीली होती\nराखेस का बोलत होती\nपरतुन ती जातं होती\nमला मनात साठवतं होती\nराखेत मला शोधत होती\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.telsatech.org/page/how-to-choose-and-change-your-next-graphics-card/", "date_download": "2020-10-01T00:31:37Z", "digest": "sha1:7SMAPVOTUFPGORPWQWQSJQCLS4KQ6EYD", "length": 21650, "nlines": 50, "source_domain": "mr.telsatech.org", "title": "आपले पुढील ग्राफिक्स कार्ड कसे निवडावे आणि ते कसे बदलावे 2020", "raw_content": "\nआपले पुढील ग्राफिक्स कार्ड कसे निवडावे आणि ते कसे बदलावे\nवर पोस्ट केले १९-०४-२०२०\nसंगणक ग्राफिक्स आजकाल आश्चर्यकारकपणे अत्याधुनिक आहेत. विशेषत: व्हिडिओ गेममध्ये, त्यापैकी काही जवळजवळ फोटोरॅलिस्टिक आहेत हे सर्व GPU किंवा ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट म्हणून ओळखल्या जाणार्‍या समर्पित हार्डवेअर घटकास धन्यवाद आहे. एक अत्याधुनिक मायक्रोप्रोसेसर ज्याची सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) चे डिझाइन खूपच वेगळे आहे जे सर्व सामान्य हेतू प्रक्रिया कार्य हाताळते.\nसीपीयू एखाद्या जीपीयूप्रमाणे कार्य करू शकतो, परंतु हे त्यास भयंकर आहे. जीपीयू हजारो लहान प्रोसेसर कोअरचा वापर करते जे ग्राफिक्सशी संबंधित कार्ये तुलनेने अरुंद संच अतिशय द्रुतपणे करण्यासाठी एकत्र काम करतात.\nया लेखात आम्ही आपल्यासाठी योग्य ग्राफिक्स कार्ड कसे निवडावे आणि आपल्या डेस्कटॉप पीसी सिस्टममध्ये ग्राफिक कार्ड कसे बदलावे हे आम्ही स्पष्ट करू. आम्ही लॅपटॉप वापरकर्त्यांकडे असलेले काही अपग्रेड पर्याय देखील स्पर्श करू.\nग्राफिक्स कार्ड वि एम्बेडेड जीपीयू वि डिस्क्रिप्ट जीपीयू\nआपण \"जीपीयू\" आणि \"ग्राफिक्स कार्ड\" या शब्दाचा वापर आपसात बदलता येण्यासारखा ऐकू शकाल जे बर्‍याच भागासाठी चांगले आहे. तथापि, शब्द ग्राफिक कार्ड विशेषत: काढण्यायोग्य, स्वतंत्र जीपीयू बोर्डांचा उल्लेख करतात जे अपग्रेड केले जाऊ शकतात.\n“एम्बेडेड” GPUs सीपीयूमध्ये तयार केले जातात किंवा सिंगल “सिस्टम-ऑन-ए-चिप” चा भाग बनवतात, जसे आपल्याला स्मार्टफोन किंवा टॅब्लेटमध्ये सापडतील. लॅपटॉपमधील “डिस्क्रिट” जीपीयू ही मुळात ग्राफिक्स कार्डच्या समतुल्य असतात, परंतु अशा प्रकारे प्रणालीमध्ये तयार केली जातात की बहुतेक वेळा भाग अपग्रेडिंग करण्याच्या आड येत नाही.\nआम्ही थोडे अपवाद काहीसे पुढे जाऊ तरी.\nआपल्याला वैशिष्ट्यांविषयी काय माहित असणे आवश्यक आहे\nग्राफिक्स कार्ड हे संपूर्ण, विशिष्ट संगणकासारखे असते जे स्वतःच असतात. हे उर्वरित संगणकास हाय स्पीड फिजिकल कनेक्शनद्वारे जोडते, सहसा पीसीआय (पेरिफेरल कंपोनेन्ट इंटरकनेक्ट एक्सप्रेस) प्रोटोकॉल वापरुन. पीसीआय 3.0 लिहिताना या प्रोटोकॉलची नवीनतम आवृत्ती आहे.\nडेस्कटॉप पीसी वर ही कार्डे एक लांब स्लॉट वापरतात, सहसा पीसीआय एक्स 16 स्लॉट. हे सूचित करते की डेटा ट्रान्समिशनसाठी स्लॉटमध्ये 16 “लेन” उपलब्ध आहेत. एका सिस्टममध्ये एकाधिक ग्राफिक्स कार्ड सक्षम करण्यासाठी बर्‍याच मदरबोर्डवर बहुविध स्लॉट असू शकतात, काही कमी लेनसह असू शकतात. आम्ही येथे याबद्दल चर्चा करणार नाही कारण बहुतेक वापरकर्त्यांसाठी हे असंबद्ध आहे.\nयोग्य ग्राफिक्स कार्ड निवडण्यासाठी वैशिष्ट्यांकडे पहात असताना, आपल्याला सामान्यत: या अटी दिसतील:\nकोर / प्रोसेसरची संख्या जीझेड पॉवर आवश्यकतांमध्ये मोजली मेमरी जीपीयू गती\nजेव्हा जीपीयू गती किंवा कोर क्रमांकांबद्दल ग्रॅन्युलर तपशीलाचा विचार केला तर आपल्याला खरोखर फारसे लक्ष देण्याची गरज नाही. त्या संख्या प्रत्यक्षात आपल्याला ग्राफिक कार्ड किती चांगले कार्य करतात हे सांगत नाही.\nत्याऐवजी त्या विशिष्ट कार्डसाठी ऑनलाइन बेंचमार्क शोधणे अधिक कार्यक्षम आहे. आपण स्वत: साठी निकाल संदर्भित करणे देखील आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आपण एक गेमर असल्यास, आपण कोणती विशिष्ट शीर्षके सर्वाधिक खेळायला इच्छिता हे ठरवा. आपला मॉनिटर कोणता रिझोल्यूशन वापरतो ते लक्षात घ्या ���णि कोणते फ्रेमरेट आपल्यास स्वीकार्य आहे ते ठरवा.\nआता आपण ज्या कार्डाचा विचार करीत आहात त्या कामगिरीच्या क्रमांकासाठी आपल्या परिस्थितीशी जुळणी करा. आपण इच्छित गती, तपशील आणि रिझोल्यूशन सेटिंग्जद्वारे कार्ड शीर्षके चालवू शकतात\nआपण जे शोधत आहात ते पुरविते आणि नंतर किंमत विचारात घ्यावी असे वाटणारी कार्डे शॉर्टलिस्ट करा. आपण अत्यंत तपशीलवार माहिती काढू शकता, तर हा लहान आणि गोड दृष्टिकोन बर्‍याच लोकांसाठी कार्य करेल.\nउर्वरित वैशिष्ट्ये आपल्या वेळेसाठी उपयुक्त आहेत. आपण कार्ड निर्माताने सांगितलेली किमान वीजपुरवठा आवश्यकता पूर्णपणे पाळली पाहिजे. याचा अर्थ नवीन वीजपुरवठा खरेदी करणे, तर आपल्या एकूण किंमतीत ते घटक बनवा\nअंतिम मोठे-तिकिट तपशील म्हणजे व्हिडिओ मेमरीचे प्रमाण. येथेच जीपीयूद्वारे द्रुत प्रवेशासाठी डेटा संग्रहित केला जातो. आपल्याकडे पुरेशी मेमरी नसल्यास, माहिती स्टोरेजच्या इतर प्रकारांमध्ये स्वॅप केली जाणे आवश्यक आहे, जे फ्रेम रेट पूर्णपणे नष्ट करते. 2019 मध्ये, 8 जीबी मेमरी ही लक्ष्य ठेवण्यासाठी चांगली संख्या आहे, 6 जीबी अचूक किमान आहे, परंतु मर्यादित दीर्घायुष्यासह.\nआजच्या बाजारामध्ये जीपीयूच्या दोन ब्रँड खरोखरच महत्त्वाच्या आहेत: एनव्हीडिया आणि एएमडी. या दोघांमधील स्पर्धेची पातळी पिढ्या-पिढ्या वेगवेगळी असते, परंतु एनव्हीडियामध्ये जास्त मार्केट शेअर आणि सामान्यत: अधिक सामर्थ्यवान GPU आहेत. एएमडी मध्य-श्रेणी आणि त्यापेक्षा कमी किंमतीत किंमतीवर जोरदार स्पर्धा करते. जे मुख्य प्रवाहात वापरकर्त्यांकरिता त्यांच्या विशिष्ट व्याजांची कार्डे बनवते.\nलेखनाच्या वेळी, इंटेल कॉर्पोरेशन त्यांची स्वतःची स्पर्धात्मक जीपीयू उत्पादने सोडण्यासाठी तयार आहे. इंटेल एम्बेडेड जीपीयू मार्केटमधील प्रमुख खेळाडू आहे, त्यांच्या मुख्य प्रवाहातील सीपीयू बहुतेक वैशिष्ट्यीकृत आणि समाकलित ग्राफिक्स कोर आहेत.\nआपण विशिष्ट ग्राफिक्स कार्ड ब्रँड निवडण्याबद्दल काळजी घेतली पाहिजे खरोखर नाही. आपल्यासाठी कार्यप्रदर्शन, आवाज, उर्जा वापर आणि किंमतीचे उत्कृष्ट मिश्रण असलेले कार्ड शोधणे ही सर्वात चांगली रणनीती आहे. कधीकधी ते एएमडीचे कार्ड असणार आहे आणि कधीकधी ते एनव्हीडियाचे असेल.\nआपल्या डेस्कटॉप पीसीमध्ये ग्राफिक्स कार्ड कसे बदलावे\nआपण त्याच ब्रँडद्वारे कार्ड पुनर्स्थित करत असल्यास, आपण आधीपासून स्थापित केलेले सॉफ्टवेअर स्वयंचलितरित्या कार्य करेल याची शक्यता आहे. आपले सॉफ्टवेअर अद्ययावत झाले आहे याची खात्री करा\nआपण ब्रँड बदलल्यास, आपल्या संगणकावरील इतर कोणत्याही सॉफ्टवेअरप्रमाणे सॉफ्टवेअर विस्थापित करा आणि आपल्या नवीन कार्डसाठी योग्य सॉफ्टवेअर डाउनलोड करा. ग्राफिक्स कार्ड बदलण्यापूर्वी जुने सॉफ्टवेअर विस्थापित करा आणि बदल पूर्ण झाल्यानंतर नवीन सॉफ्टवेअर स्थापित करा.\nआता आम्ही ग्राफिक कार्ड शारीरिकरित्या स्थापित करण्याच्या व्यवसायात येऊ शकतो.\nआपल्याकडे असणारा ग्राफिक कार्ड असलेला डेस्कटॉप संगणक असल्यास किंवा आपल्या मदरबोर्डवर एक ओपन स्लॉट असल्यास आपल्या संगणकाची ग्राफिक्स कार्यक्षमता आपण श्रेणीसुधारित करू शकता.\nआपण ज्या कार्डची स्थापना करणार आहात त्याची खात्री करा:\nआपल्या सध्याच्या वीजपुरवठ्यासह कार्य करेल. आपल्या बाबतीत फिट होईल.\nआपला संगणक बंद आहे हे सुनिश्चित करा. तथापि, शक्य असल्यास, संगणकास पृथ्वीशी कार्य करण्यासाठी मुख्यसह कनेक्ट केलेले सोडा. वैकल्पिकरित्या, एक ग्राउंडिंग पट्टा खरेदी करा किंवा शेवटचा उपाय म्हणून, कोणतेही घटक हाताळण्यापूर्वी स्वत: ला काहीतरी बनवा.\nप्रथम, संगणकासह आलेल्या मॅन्युअलनुसार आपले केस उघडा. मदरबोर्डच्या शीर्षस्थानी आणि सर्व कार्ड स्लॉट्स उघडकीस आणण्यासाठी आपल्याला सामान्यत: फक्त एका बाजूचे पॅनेल काढण्याची आवश्यकता असते.\nआपल्याकडे आधीपासूनच जागेवर ग्राफिक कार्ड असल्यास, ग्राफिक कार्डमधून उर्जा पॉवर केबल डिस्कनेक्ट करा.\nपुढे बॅकप्लेटवर ग्राफिक्स कार्ड असलेली धारणा प्लेट स्क्रू काढा.\nआपला पुढचा भाग अवघड असू शकतो, आपला केस किती तंग आहे यावर अवलंबून असेल. स्लॉटच्या मागील बाजूस ग्राफिक्स कार्ड साइट एक छोटी धारणा क्लिप आहे.\nयातील डिझाइन मदरबोर्डच्या एका ब्रँडपेक्षा दुसर्‍यापेक्षा वेगळी आहे, म्हणून मॅन्युअलचा संदर्भ घ्या की ते कसे सोडवायचे हे न समजल्यास. क्लिप सोडा. आता स्लॉटवरून हळूवारपणे ग्राफिक्स कार्ड काढा. हे सोडण्यासाठी आपणास त्यास किंचित समोरासमोर विग्ल करणे आवश्यक आहे. कडा करून बोर्ड हाताळण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या उघड त्वचेसह कोणत्याही उघड्या तांबे कनेक्टरला स्पर्श करू नका. आपल्याकडे आता एक ओपन स्लॉट असावा.\nआपले नवीन ग्राफिक्स कार्ड स्थापित करण्यासाठी फक्त या चरणांचे उलट करा किंवा नवीन ग्राफिक्स कार्ड स्थापित करण्यासाठी आमचे सखोल मार्गदर्शक वाचा.\nआता आपला संगणक पुन्हा बंद करा आणि तो चालू करा. सर्व ठरल्याप्रमाणे झाल्यास, संभाव्यत: कमी रिझोल्यूशन ग्राफिक्ससह आपण Windows मधे परत बूट कराल. आपल्याला आवश्यक असल्यास नवीन सॉफ्टवेअर स्थापित करण्याची वेळ आली आहे. नसल्यास, नवीन कार्ड शोधले पाहिजे आणि स्वयंचलितपणे सेट केले जावे. आपण पूर्ण केले\nलॅपटॉप ग्राफिक्स अपग्रेड करत आहे\nजर आपल्याकडे बाह्य ग्राफिक्ससाठी सक्षम असलेल्या थंडरबोल्ट 3 पोर्टसह लॅपटॉप असेल तर आपण “ईजीपीयू” संलग्नक विकत घेऊ शकता आणि ग्राफिक्स कार्ड अशा प्रकारे कनेक्ट करू शकता. काही इतरांपेक्षा अधिक पोर्टेबल आहेत, परंतु हे खरेदी करण्यापेक्षा स्वस्त आहे आणि संपूर्णपणे नवीन लॅपटॉप आहे.\nकाही लॅपटॉपमध्ये अपग्रेड करण्यायोग्य ग्राफिक्स असतात, ज्यांना बर्‍याचदा “एमएक्सएम” विभाग म्हणतात. आपल्या लॅपटॉप निर्मात्याशी संपर्क साधा किंवा आपल्यासाठी तेच आहे की नाही हे पाहण्यासाठी दस्तऐवजीकरणांचा सल्ला घ्या. तसे असल्यास, त्यांच्याकडून थेट हे विशेष अपग्रेड मॉड्यूल खरेदी करणे शक्य आहे.\nआपल्याला बनावट ओळख तयार करण्यात मदत करण्यासाठी 3 सर्वोत्कृष्ट वेबसाइट्सविंडोज डिरेक्टरीमध्ये फायलींची यादी कशी प्रिंट करावीविंडोज आणि ओएस एक्स मध्ये आपले मॉनिटर कसे कॅलिब्रेट करावेमॅकवर विंडोज चालविण्यासाठी अंतिम मार्गदर्शककमांड प्रॉम्प्टमध्ये स्वयं-पूर्ण कसे चालू करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/94-positive-death.html", "date_download": "2020-10-01T00:18:29Z", "digest": "sha1:7NM5UEAKPVGKBXVRYYLVAYCLGP6PD4CP", "length": 10429, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "यवतमाळ : दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह - KhabarBat™", "raw_content": "\nHome यवतमाळ यवतमाळ : दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह\nयवतमाळ : दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह\n 47 जणांना सुट्टी\nयवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात 94 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 47 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.\nमृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 67 वर्षीय महिला आणि पुसद शहरातील 60 वर्षीय पुरुष आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 94 जणांमध्ये 60 पुरुष व 34 महिला आहेत. यात बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील तीन पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील 19 पुरूष व नऊ महिला, पुसद शहरातील 14 पुरूष व सात महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरूष, दारव्हा शहरातील एक पुरूष, वणी शहरातील चार पुरूष व 11 महिला, महागाव तालुक्यातील पाच पुरूष व एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरूष, दिग्रस शहरातील 10 पुरूष व पाच महिलांचा समावेष आहे.\nसद्यस्थितीत जिल्ह्यात 592 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 196 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2714 झाली आहे. यापैकी 1850 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 66 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 173 जण भरती आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 130 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 42580 नमुने पाठविले असून यापैकी 41441 प्राप्त तर 1139 अप्राप्त आहेत. तसेच 38727 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rohit-pawar-development-plan-45835", "date_download": "2020-10-01T01:28:17Z", "digest": "sha1:XIEDQ5G4SFIVCO7TYDXPROUQZVY3QSAG", "length": 9141, "nlines": 189, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "rohit pawar on development plan | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविकास हाच केंद्रबिंदू : रोहित पवार\nविकास हाच केंद्रबिंदू : रोहित पवार\nविकास हाच केंद्रबिंदू : रोहित पवार\nगुरुवार, 21 नोव्हेंबर 2019\nग्रामीण भागातील आरोग्य, रोजगार, शिक्षणपद्धती बदलण्याची गरज आहे\nनगर : माझ्याकडून काम करताना राजकारण होणार नाही. आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्याला प्राधान्यक्रम असेल. मतदारसंघाचा विकास हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.\nबारामती एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने कर्जत येथे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील यांच्या���ाठी आयोजित 'चला समृद्ध गाव घडवू या' या कार्यशाळेत पवार बोलत होते.\nपवार म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य, रोजगार, शिक्षणपद्धती बदलण्याची गरज आहे. सर्वांना शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. भविष्यात ग्रामविकास, महिला सबलीकरण, शिक्षण या विषयासंदर्भाने अभ्यासदौरे काढले जातील. त्यामुळे आपल्या कामात नाविन्य येईल.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार\nनागपूर : यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात रान पेटले असताना ते...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nयवतमाळ : जिल्हाधिकारी-डॉक्टर संघर्ष पेटला, शहरात लागले पोस्टर्स\nयवतमाळ : जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना मागणीचे निवेदन देण्यासाठी गेलो असता, त्यांनी उद्धट वागणूक देऊन अपमान केल्याचा आरोप करीत वैद्यकीय...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nआझाद मैदानात सुरू झाला जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्यासाठी लढा\nयवतमाळ : जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी काल वैद्यकीय अधिकाऱ्यांना अतिशय उद्धट वागणूक दिल्याचा आरोप करून जिल्ह्यातील डॉक्टर्स आणि...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nनवरात्रौत्सवात यंदा गरबा, दांडियाला बंदी; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानंतर आता १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सव ही साध्या पध्दतीनेच साजरा करावा, तसेच नवरात्रीत गरबा,...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nआरोग्य रोजगार रोहित पवार राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/", "date_download": "2020-10-01T02:11:20Z", "digest": "sha1:EB4YHYYZTILW7PNO7TMJUZGTHT3ZXBP4", "length": 19995, "nlines": 400, "source_domain": "malharnews.com", "title": "मल्हार न्यूज | एक संवाद …आपलं न्यूज चँँनल …", "raw_content": "\nतेजस्विनी संस्थेच्या वतीने अशोकराव आव्हाळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार\nबिग बॉस फेम पराग कान्हेरेंचा “BIGG वडापाव”\nराज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्याच्या तालुका समन्वयक पदी ॲड मयुर जगत���प\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग पुन्हा एकदा कलाकारांच्या प्रश्नासाठी मैदानात\nसिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने नोबल हॉस्पिटलला दोन हायफ्लो न्यासल कॅनूला मशीन भेट\nलोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार\nजादा आकारणी करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख\n“इवलेसेरोप लाववयलेद्वारी , त्याचा वेलूगेला गगणावरी “\nअप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांचा सन्मान\nबिग बॉस फेम पराग कान्हेरेंचा “BIGG वडापाव”\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी\nसिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने नोबल हॉस्पिटलला दोन हायफ्लो न्यासल कॅनूला मशीन भेट\nलोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार\nपाकिस्तानचे भारतापुढे लोटांगण; चर्चेची मागणी\nस्पायसर हायस्कूलच्या अवाजवी फी वाढीच्या विरोधात पालकांचे ठ्ठिया आंदोलन\nनियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते भांबुर्डा वन उद्यानाचे...\nशिवसेनेच्या वतीने लुल्लानगरपुलाचे उद्घाटन….\nमुंबईच्‍या ख-या हिरोंनी वाढवली मेयेर व्हिटाबायोटिक्‍सच्‍या मार्फत रोगप्रतिकार शक्‍ती\nकोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये मुंबई पोलिस दलाला वेलमॅन व वेलवुमन सप्‍लीमेण्टसचे पाठबळ मुंबई प्रतिनिधी, जगभरात कोविड-१९ महामारीचे संकट वाढत असताना आपल्‍यापैकी अनेकांनी घरात राहत घरातूनच काम...\nशिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा\n“वर्दी मधल्या दैवतांची सुरक्षितता”….\nखासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल\n१९३ वस्तूंवरील कर दरात घट – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nव्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या महिलांचे आव्हान संपुष्टात\nआसाम, गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघास पश्चिम बंगाल संघाकडून १८-२५, १०-२५, १४-२५ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव...\nपुण्याच्या श्रुतिका राऊत हिला कझाकिस्तान येथे कांस्य पदक\nसिंधी प्रीमियर लीग सीजन २’ रंगणार डिसेंबरपासून\nनवीन वर��षाची हिमेश रेशमिया कडून प्रेक्षकांसाठी अनमोल भेट “हॅप्पी हार्डी अँड हिर”\nगणेश जाधव, पुणे बॉलिवूडमध्ये आत्ता नवीन वर्षाची सुरुवात म्युझिकल पद्धतीने होणार आहे कारण गायक ,संगीत ,दिग्दर्शक, अभिनेता ,रॉकस्टार हिमेश रेशमिया याचा आगामी हिंदी चित्रपट \"हॅप्पी...\nनील नितीन मुकेश यांचा ‘बायपास रोड’ चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित\nपुणे, बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश यांचा आगामी ‘बायपास रोड’ हा सस्पेन्स ड्रामा चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. नील नितीन मुकेश यांनी पुण्यात आयोजित...\nभूपाल पंडित,पुणे अभिनेता आयुष्यमान खुराणाने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. ‘आर्टीकल 15’, ‘अंधाधून’ नंतर आयुष्यमान नवीन काय घेऊन येणार याची त्याच्या चहात्यांना उत्सुकता लागलेली होती. ‘ड्रीम...\nस्वप्नपूर्तीचा प्रवास ‘मिशन मंगल’\nभूपाल पंडित, पुणे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ने मंगळ ग्रहावर आपला उपग्रह पाठवून अंतराळ संशोधनात दैदिप्यमान यश मिळविले. याच यशस्वी मोहिमेची कथा अक्षयकुमारच्या बहुचर्चित ‘मिशन मंगल’...\nबाटला हाऊस’ चकमकी पलीकडची गोष्ट\nभूपाल पंडित, पुणे बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून बायोपिक, वास्तव घटना यावर आधारित चित्रपटांची चलती सुरु आहे. एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास जसा लोकांना आवडतो तसेच काही महत्वपूर्ण घटना...\nकोरोना आणि पुणे जिल्‍हा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुट्टीच्या तीन दिवसात नेमकं काय केलं \nधनवडे कुटुंबाने केले मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत…\nबजाजची भारतामधील पहिली QUTE QUADRICYCLE\nशारदाई फौंडेशन आणि आदिवासी युवा एकता परिषद वतीने वृक्षारोपण\nसर्व सकल जैन समाजातील सर्वात पवित्र सण, पर्युषण पर्व महत्व जाणून घ्या\nमहाड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार तयारी\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/21/news-921193/", "date_download": "2020-10-01T01:07:05Z", "digest": "sha1:N75DEMHJB2YGS34FZEVZTKEES3BRKAZV", "length": 9830, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "भाजप नगरसेवकाकडून युवकास लाकडी दांडक्याने मारहाण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/भाजप नगरसेवकाकडून युवकास लाकडी दांडक्याने मारहाण\nभाजप नगरसेवकाकडून युवकास लाकडी दांडक्याने मारहाण\nअहमदनगर : मनोज दुल्लम याने युवकास विनाकारण लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना सावेडीतील कुष्ठधाम रोडवरील अजिंक्य हॉटेलसमोर घडली.\nयाप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दुल्लमविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सागर अरुण घोरपडे (वय २५, रा.लालटाकी, नगर) हा युवक जखमी झाला आहे.\nयाबाबत समजलेली माहिती अशी की, कुष्ठधाम रोडवरील अजिंक्य हॉटेल येथे मनोज दुल्लम याने विनाकारण सागर घोरपडे यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने मारहाण केली.\nया मारहाणीत घोरपडे यांच्या डाव्या डोळ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.\nयाप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सागर घोरपडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार केदार हे करीत आहेत.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/konkan/", "date_download": "2020-10-01T00:26:18Z", "digest": "sha1:2SCXP25OCCQLY2GAML3GEISNFXKIAWHB", "length": 35427, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा | नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळज��क दावा\n“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक निशाण देशमुख यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाधित भागात 1400 एकर जमीन विकत घेतली”, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. निशाण देशमुख हे उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.\nबनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश | मनसे गुहागर तालुका सचिव पोलिसांच्या ताब्यात\n‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. एका वायरल ध्वनिफितीच्या आधारे नाशिक क्राईम ब्रँचच्या युनिट 1च्या पथकाने बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश करत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील रहिवाशी असलेला संशयित राकेश सदानंद सुर्वे उर्फ कृष्णा यास आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष बाब म्हणजे हा सुर्वे मनसेचा गुहागर तालुका सचिव असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामुळे या कारवाईकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काय भूमिका असेल याबाबतही विविध चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.\nसिंधुदूर्ग शिरोडा-वेळागर येथील जमीन हस्तांतरण | MTDC आणि हॉटेल ताजमध्ये सामंजस्य करार\nकोरोना व्हायरसमुळे व्यवसाय व उद्योग बंद असल्यामुळे महाराष्ट्र राज्यावरील आर्थिक भार अधिक वाढला आहे. अशात महाराष्ट्र सरकारच्या “मिशन बिगिन अगेन” ला चालना देणारी बातमी गुरुवारी समोर आली आहे. ताज ग्रुप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात गुरुवारी 125 कोटींच्या गुंतवणूकीचा सामंजस्य करार झाल्याची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली.\nस्वप्नालीची शिक्षणाची तळमळ | आ. नितेश राणे तिच्या हॉस्टेलच्या मदतीसाठी पुढाकार घेणार\nमनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर अडथळे फारच शुल्लक ठरतात. संकटावर मात करत आपल ध्येय गाठण्याची महत्त्वकांक्षा इतिहास घडवून जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गावातील एका तरुणीने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या ही तरुणी जंगलात, डोंगरावर भर पावसात झोपडीत दिवसभर अभ्यास करते. ध्येय गाठण्याची तिची जिद्द नक्कीच विचार करण्यासारखी आहे.\nआयुषभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली, बदनामी केली | नियती कोणाला सोडत ��ाही\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.\nसिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीआधीच भाजपकडून राष्ट्रवादीला धक्का\nराष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल,” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. मात्र त्यापूर्वीच भाजपने राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रासंबंधित धक्के देण्यास सुरुवात केली आहे.\nकोकणी लोकांसाठी राणेंचा पुढाकार | फडणवीसांच्या हस्ते अत्याधुनिक कोविड-१९ लॅबचे लोकार्पण\nमाजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे कसाल येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कोविड 19 लॅबचे काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि खा. नारायण राणे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील संबोधित केलं.\nज्यांच्या नावातच गुलाब आहे, त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये - आ. नितेश राणे\nनारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही कामधंदा उरलेला नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. नाणार प्रकल्पाला ८० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातो. मात्र, यामागे शिवसेनेचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू आहे, असे राणे यांनी म्हटले होते.\nरत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन\nरत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांना आतापर्यंत ४२ चिमुकल्यांना कोरोनामुक्त केले आहे. त्यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.\nकोकण गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन कालावधी १० दिवसांवर\nगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यां चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन होण्याचा कालावधी १४ वरुन १० दिवसांवर आणण्यात आला आहे. सोबतच एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं आहे त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे.\nसरकारकडून हालचाली नाही, गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मनसे गाड्या सोडणार\nकोरोना संकट आणि आगामी गणेशोत्सव याची सांगड कशी घालायची असा प्रश्न मुंबईतल्या चाकरमान्यांना पडला आहे. कारण शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणी माणसाचे पारंपारिक आवडते सण आहेत. यासाठी सुट्टी टाकून, खाडे करुन चाकरमानी गावी जातात. सध्या कोरोना संकटामुळे त्यांच्या प्रवासावर सावट आलं आहे.\nकेंद्र सरकार कोकणात विशेष रेल्वे सोडायला तयार, ठाकरे सरकारकडून मागणीच नाही - आ. आशिष शेलार\nगणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना चाकरमान्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय ठाकरे सरकारने घेतला नसून, आता यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर चाकरमान्यांची कोंडी करण्याची ठाकरे सरकारची इच्छा असल्याचा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.\nरायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा १० दिवसांचा लॉकडाउन\nकोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या वाढच्या संसर्गावर आळा घालण्य��साठी म्हणून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.\nचाकरमानी कोकणात ज्या ठिकाणावरून येणार, त्याच ठिकाणी स्वस्त दरात कोविड चाचणी करावी\nगणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर काल मिळालं.\nगणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातल्यास आंदोलन करु - खा. नारायण राणे\nगणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.\nगणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. करोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.\nखळबळ वगैरे काही नाही ही फक्त त्यांची वळवळ - निलेश राणे\nशरद पवारांना यावं मातोश्रीवर लागलं अशी परिस्थिती नाही,अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना,तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.\nकाँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण ग्रामीण भागतल्या जुन्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारत नाही\nसामना संपादकीयमधून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज टीका करण्यात आली आहे. पूर्वी थोरातांची कमळा चित्रपट गा���ला होता. आता विखे पाटलांची कमळा अशा एक चित्रपट आला आणि पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची टूक अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे. मात्र त्यांची टुरटूर सुरु आहे अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून यांना टोला लगावण्यात आला आहे. यावेळी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इशारा देत टीका केली आहे.\nशिवसैनिक म्हणजे तुम्ही किंवा मुलगा पंतप्रधान बनणार आणि जॅकेट शिवायला टाकली खासदारांनी\nशिवसेनेचा काल ५४वा वर्धापन दिन पार पडला. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन काल कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला होता.\nवादळग्रस्त कोकणी माणसाचे प्रश्न घेऊन फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटले\nनुकसानग्रस्तांना तातडीने रोख रक्कम म्हणून मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार देखील उपस्थित होते.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=250497:2012-09-16-11-04-09&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116", "date_download": "2020-10-01T01:40:30Z", "digest": "sha1:Y6VXX3LI4XFRCDU64L33L6ENAECNZ24S", "length": 21166, "nlines": 244, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ परीक्षेची तयारी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ परीक्षेची तयारी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ परीक्षेची तयारी\nसंजय मोरे,सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\n‘आतंकवाद’, ‘दहशतवाद’, ‘अतिरेकी हल्ला’ हे सर्वच शब्द आता सर्वानाच परिचित होऊ लागले आहेत आणि त्याची झळ सर्व जगाला जाणवत आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी जगाच्या पाठीवरील सर्व देशांनी कंबर कसली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारतातही मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न होताना दिसून येतात.\nसाहस, देशसेवा, समाजात प्रतिष्ठा असे आयुष्य वाटय़ाला यावे, असे अनेक तरुणांना वाटत असते. असा युवावर्ग नेहमी नामी संधीच्या शोधात असतो. त्यांना गुप्तहेर खात्यातील तसेच इंटेलिजन्स ब्युरोमधील नोकरीचे आकर्षण वाटत असते असते. मात्र, त्यासाठी अर्ज कधी निघतात, शिक्षण किती असावे लागत, त्यासाठी कोणती परीक्षा असते, वयोमर्यादा किती असते, अनुभवाची गरज आहे का, परीक्षा घेतली जात असेल तर ती केव्हा होते, पोलीस खात्यातून त्याचे अर्ज मिळतात का, प्रथम लेखी परीक्षा होते की शारीरिक क्षमता चाचणी, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना याबद्दल पुरेशी माहिती असतेच, असे नाही.\nपदवी पूर्ण झाल्यानंतर या परीक्षेची माहिती मिळविण्यात बराच कालावधी निघून जातो आणि जेव्हा या परीक्षेची नीट माहिती मिळते तेव्हा परीक्षेसाठी असणारी वयाची पात्रता जवळपास निघून जाण्याची वेळ येऊन ठेपलेली असते. म्हणूनच योग्य माहिती योग्य वेळी मिळवणे फार गरजेचे ठरते. अलीकडेच इंटेलिजन्स ब्युरोमार्��त निघालेल्या ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ पदाची जाहिरात निघाल्याने अनेक तरुणांना आपले स्वप्न साध्य करण्याची संधी मिळणार आहे.\n‘इंटेलिजन्स ब्युरो’तर्फे ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, यासाठी लेखी परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची तसेच वर्णनात्मक अशा दोन्ही पद्धतीची असणार आहे. पहिली प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून दुसरी प्रश्नपुस्तिका ही वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे. दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी एकत्रितपणे एक तास ४० मिनिटे कालावधी देण्यात येणार आहे.\nप्रश्नपुस्तिका १ : पहिली प्रश्नपुस्तिका ही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून यात सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी व गणित या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.\nसामान्य ज्ञान या घटकात शालेय स्तरावरील अभ्यासक्रम म्हणजेच इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, नागरीशास्त्र, अर्थशास्त्र या घटकांवरील प्रश्न विचारले जातात तसेच चालू घडामोडींचा समावेश या घटकात केलेला असतो. चालू घडामोडी या घटकात आर्थिक, भौगोलिक, वैज्ञानिक, राजनैतिक घडामोडींचा समावेश केलेला असतो.\nइंग्रजी या घटकात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, वाक्यातील चूक ओळखणे, चुकीची अथवा योग्य स्पेलिंग ओळखणे, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहिणे, उताऱ्यावरील प्रश्न अशा प्रश्नांचा समावेश असतो.\nगणित या घटकात संख्या व संख्याप्रणाली, सरासरी, लसावि व मसावि, शतमान-शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, आगगाडीवरील प्रश्न, बोट व प्रवाहावरील प्रश्न, अंतर-वेग व वेळ, काळ-काम, त्रिकोणमिती, भूमिती या घटकांवरील प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.\nबुद्धिमापन चाचणी या घटकात संख्यामालिका, वर्णमालिका, समान-संबंध, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, दिशाविषयक प्रश्न, नाते-संबंध, बैठक व रांगेतील प्रश्न, आकृत्यांची संख्या ओळखणे, घन व ठोकळा, कालमापन, घडय़ाळावरील प्रश्न अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.\nप्रश्नपत्रिका दुसरी :- ही प्रश्नपत्रिका वर्णनात्मक पद्धतीची असून ही पूर्णपणे इंग्रजी भाषेवरील लेखनशैली तपासण्यासाठी असते. या घटकात निबंध, पत्र व्यवहार, सारांश लेखन यांसारखे प्रश्न विचारले जातात.\nपरीक्षेचा अभ्यासक्रम अशा प्रकारचा असून व्यवस्थितपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेत नक्कीच यश मिळू शकते. ज्या उमेदवारांची अभ्यासाची तयारी परीक्षेपूर्वी चांगली होते व परीक्षेच्या दिवशी संपूर्ण पेपर नियोजित वेळेत जास्तीत जास्त अचूक सोडवून होतो त्याला या परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे जाते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावस���ची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/tag/bhave/", "date_download": "2020-10-01T01:23:03Z", "digest": "sha1:CX2FED4ZD4WKV3PGQD3QVQJLBCSIJ465", "length": 6769, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Bhave – profiles", "raw_content": "\nएक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत.\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nदोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्‍या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-satara-tourism-special-story-suryakant-pawar-marathi-article-3770", "date_download": "2020-10-01T00:22:29Z", "digest": "sha1:O6VNB7VWGWI4SJAQCKUOHMCQSDWLPFAV", "length": 19066, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Satara Tourism Special Story Suryakant Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nजैवविविधतेने नटलेले कास पठार\nजैवविविधतेने नटलेल��� कास पठार\nसोमवार, 27 जानेवारी 2020\n'युनिसेफ'ने जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेले कास पठार म्हणजे जैवविविधतेने नटलेले महत्त्वाचे ठिकाण आहे. शेकडो प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती याच पठारावर आढळतात. त्यातही काही वनस्पती या जगाच्या पाठीवर कास पठारावरच येतात. पांढऱ्या कमळांची चादर ओढलेला कुमुदिनी तलाव, छत्रपतींनी वापरलेला राजमार्ग याच कास पठारावर आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांच्या अनियंत्रित लोंढ्यांमुळे या पठारावरील जैवविविधता धोक्‍यात आली आहे.\n'युनिसेफ'ने जुलै २०१२ मध्ये कास पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. त्यामुळे कास पठाराने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. कासच्या व्यवस्थापनासाठी, वनसंवर्धन आणि विकासाकरिता पहिल्यांदा संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. आता कासचे व्यवस्थापन कास पठार कार्यकारी समितीमार्फत पाहिले जाते. या समितीत कास, कासाणी, आटाळी, एकीव, कुसुंबीमुरा व पाटेघर या गावांचा समावेश आहे. या समितीमार्फत स्थानिकांना रोजगार, वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे, ग्रामस्थांना सौरदिवे, एलपीजी गॅस वाटप, पर्यटकांसाठी वाहनतळ, माहिती फलक, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, माहिती पुस्तिका, सुरक्षेसाठी बॅरीकेड्‌स इत्यादी सुविधा दिल्या जातात.\nजागतिक वारसा स्थळ म्हणून नावारूपास आलेले कास पठार सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. या परिसरात 'कासा' नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. त्यावरून या पठारास कास पठार हे नाव पडले, असे सांगितले जाते. कास पठाराचे एकूण क्षेत्र १९७२.८५ हेक्‍टर राखीव वनक्षेत्राचे आहे. कास पठारालगतच कास हे छोटेसे गाव आहे. गावात कासाई देवीचे मंदिर आहे. कास पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १२१३ मीटर आहे. येथील पर्जन्यमान हे २५०० ते ३००० मिलिमीटर आहे. कास परिसरात जूनपासून पावसाला सुरुवात होते. ऑक्‍टोबर अखेर पाऊस पडतच असतो. कास पठारालगत कास तलाव व त्याच्या भोवताली घनदाट जंगल असून हा तलाव व आजूबाजूचा भाग सातारा नगरपालिकेच्या ताब्यात आहे. हा तलाव व कास पठार सातारा शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असून या तलावातूनच सातारा शहराला पाणीपुरवठा होतो. कास पठारावर येण्यासाठी पुणे, मुंबई येथील पर्यटक हल्ली पाचवड-मेढा-कुसुंबी मार्गाचाही वा���र करतात.\nकास पठारावर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. त्यामध्ये प्रदेशनिष्ठ (Endemic) व अतिदुर्मीळ (Endangared) वनस्पतींचाही समावेश आहे. रेडडाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठारावर जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यात दर १५ ते २० दिवसांनी विविध रंगीबेरंगी फुलझाडांचे आयुष्य प्रगती करत असल्याचे दिसून येते. सातारा शहराचे वैभव म्हणून वायतुरा (Aponogeton sataraensin) ही अतिप्रदेशनिष्ठ व अतिदुर्मीळ वनस्पती फक्त पश्‍चिम घाटातील कास येथेच आढळते, म्हणून तिला Sataraensis हे नाव पडले आहे. कास पठारावर विविध प्रकारची ३२ प्रजातींची फुलपाखरे, १९ प्रजातींचे सरपटणारे प्राणी, ३० प्रजातींचे पक्षी व १० प्रजातींचे सस्तन प्राणी अशी जैवविविधता आढळते. कास पठारावर हिरडा, भोमा, जांभूळ, गेळा, कासा, पिसा, उंबर, करवंद, तोरणे, अंजणी या वृक्ष प्रजाती आढळतात, तर ४०० पेक्षा जास्त फुल प्रजाती आढळतात. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती असलेले पुष्प पठार आहे.\nकास पठारापासून जवळच कोयना अभयारण्याची हद्द आहे. कास पठारावर रानडुक्कर, भेकर, सायाळ, खवले मांजर, मुंगूस, बिबट्या, तरस, ससे, गवे, भेकर इत्यादी प्रकारचे वन्यजीव प्रामुख्याने आढळतात. शिक्रा, गरुड, रानवे, धनेश, बुलबूल, कोकीळ आदी ३० प्रकारचे वन्यपक्षी आढळतात. रेड हेलेन, ब्लू टायगर, सिल्व्हरलाइन, सनबीम, पेंटेड, लेडी, ओकलीफ इत्यादी ३२ प्रकारची फुलपाखरे आढळतात. कास पठारालगतच कुमुदिनी तलाव, वजराई धबधबा, कास तलाव, डाक बंगला, घाटाई देवराई, बामणोली बोट क्‍लब, श्री क्षेत्र शेंबडी मठ, यवतेश्वर मंदिर तसेच पश्‍चिमेला सह्याद्रीनगर येथे पवनऊर्जा प्रकल्प आहे. येथूनच राजमार्गावरून महाबळेश्वर या जागतिक पर्यटन स्थळाला जाता येते.\nकास पठारावरील जैवविविधता जूनच्या पहिल्या पावसापासूनच बहरायला सुरुवात होते. काही दुर्मीळ फुले जून, जुलैपासूनच येतात. जुलै, ऑगस्टमध्ये रानहळद (चवर), टूथब्रश, वायतुरा, पंद, आमरीचे विविध प्रकार इत्यादी पांढऱ्या रंगांची फुले येतात. त्यांची संख्या कमी असते. त्यामुळे आच्छादित पठार दिसत नाही. तेरड्याच्या लाल, गुलाबी रंगाने पठारावर रंगांची जादू सुरू होते. त्यात भर घालतात ते चेंडूच्या आकाराचे पांढरे गेंद व कीटकभक्षी वनस्पती म्हणून ओळख असणारे निळी सीतेची आसव. या वनस्पतीने पठारावर पांढऱ्या व निळ्या-जांभळ्या रंगाचा आभास तयार होतो. शेवटी मिकी माऊस व सोनकीने पिवळ्या रंगाची शाल पांघरली जाते. तेरडा, गेंद, सीतेचा आसव, मिकी माऊस व सोनकी या फुलांचीच उपस्थितीच पठारावर गालिचा तयार करते. बाकी इतर फुले दुर्मीळ व कमी प्रमाणातील असून त्यात कीटकभक्षी इंडिका ड्रासेरा व इंडिका बर्मानी (दवबिंदू), नीलिमा, अबोलिमा, निळी, काळी व पांढरी निसुर्डी, कापरु, भुईशीर्ड, दगडफूल, हालुंदा, मोठी सोनकी, पिंडा, वायतुरा इत्यादी व इतर अनेक फुले पाहता येतात.\nकास पठाराचा शिरोमणी असणारा कुमुदिनी तलाव पांढऱ्या वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी बहरतो. या फुलांच्या बहराने तलावावर पांढऱ्या कमळांची चादर चढवल्याचा आभास निर्माण होतो. कुमुदिनी तलाव पठारावरून पश्‍चिमेकडे जाणाऱ्या ऐतिहासिक राजमार्गावर आहे. त्या राजमार्गाला लागूनच सुमारे दोन हेक्‍टर क्षेत्रावर हा तलाव आहे. या तलावाचे पाण्याच्या पृष्ठभागावर कुमुदिनी (निम्फॉईडस इंडिकम) ही वनस्पती, तर पाण्याच्या तळाला खाली रोटाला ही वनस्पती आढळते. ऑगस्ट, सप्टेंबरच्या दरम्यान कुमुदिनीला पांढरी फुले येण्यास प्रारंभ होतो. या फुलांच्या मंद सुवासाने सर्व परिसर सुगंधित होतो.\nबांबूपासून तयार केलेली हिरवीगार टोपली ज्याप्रमाणे उलटी टाकली की दिसते, त्याचप्रमाणे टोपली कार्वी (स्ट्रॉंबीलॅन्थस) गुच्छात येणारी वनस्पती असून सात वर्षांनी ती कासवर मोठ्या प्रमाणावर फुलते. तिला 'खरवर' व 'बक्रा' असेही संबोधले जाते. एका गुच्छात आलेल्या शेकडो निळ्या फुलांनी कास पठार टोपली कार्वी उमललेला भाग निळा-जांभळा दिसतो. टोपली कार्वीची पाने गव्याला जास्त आवडतात. पठाराला कुंपणाचे कवच असल्याने गव्यांसह सर्वच प्राण्यांच्या मुक्त संचारावर मर्यादा आल्या आहेत.\nपर्यटकांच्या गर्दीने जैवविविधतेला धोका\nसातारा जिल्ह्याचा मानबिंदू असलेले कास पठार हे सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी अक्षरशः पर्यटकांच्या गर्दीने फुलते. पण हीच अनियंत्रित गर्दी या फुलांच्या मुळावर येत आहे. नियंत्रित पर्यटन ही संकल्पना फक्त दरवर्षी कागदावरच राहत आहे. मानवाच्या अनियंत्रित पर्यटनाने या दुर्मीळ जैवविविधतेला धक्का बसत असल्याचे दिसते.\nपर्यटन कास पठार कमळ पर्यटक जैवविविधता रोजगार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक ��्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/33354-siemens-kursel-online-pazlarma-straitjijie-diazie-nazile-kazhzin", "date_download": "2020-10-01T02:37:28Z", "digest": "sha1:NEWK5YR3PJKWKDYOXPQ5PQ2XQTFDKKBD", "length": 8235, "nlines": 30, "source_domain": "cuiler.com", "title": "सेमट युझनः कुर्सेल ऑनलाईन पझरलामा स्ट्रेटजिनिझी डेयाझी नसील काझानिन", "raw_content": "\nसेमट युझनः कुर्सेल ऑनलाईन पझरलामा स्ट्रेटजिनिझी डेयाझी नसील काझानिन\nBir pazarlama müdürü, girişimci veya küçük bir işletmenin sahibiyseniz, बेल्की दे çevrimiçi pazarlama müdahalelerinizi iyileştirmek istersiniz. एफएमजीजी सेवा पुरवठादार .com आयसीडीएडी ओल्सानिज्ज, अरुलसलारारिसिआलिस इन्सआपिंग बिर्स सिर्सेटिनीज वर्सा, ब्यूरुक ऑलसिलीलिंक अकादमी फॉर्सील एन्डेरिलर व सिसटीली सोसियल फॉर्मेली फॉर्मेली फॉर्मेली फॉर्मेली फॉर्मेली फॉर्मेली फॉर्मेली फॉर्मेली फॉर्मेली फोरम मल्टीप्लेयर कूरमया देवम एडर. Google ने आपल्यास त्वरित नवीन Google च्या शोध प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी Google च्या शोध प्रक्रियेत भाग घेण्यास आरंभ केला आहे.\nआपल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी Google ने आपल्यास विकिपीडियाशी संपर्क साधण्यास प्रारंभ केला आहे.\nअनकक, येरली हेदेफ पेपरलरिनिझ्ड म्यूसटरेलरी एरास्तिरकरक एकेस्ट्रा बिर मेसाफ ड्युसउनेयूयोर म्युडुनुझ बिगेंडिगिनिज, तात्पर्य आणि क्वेश्डरिंग सेव्ह्डमिनगिनिझ कोऑनरलला इलिजिली बिलिनगिन इटरियू युगिन एमिन मिनीज\nSemaltेट डिजिटल सेवा 'रॉस नाई', आपल्या वेब साइटवर टर्मीनेट आणि इतर वेबसाईट्सचा समावेश आहे.\nआपल्या ग्राहकांना चांगले माहिती द्या\nआपल्या माहितीविषयीच्या विविध स्रोतांचे अन्वेषण करण्यासाठी लक्षणीय वेळ द्याआंतरराष्ट्रीय ग्राहक जर शक्य असेल तर प्रादेशिक व्यावसायिकांशी सल्लामसलत करा जे ग्राहकांच्या सहभागावर आधारलेले आहेत. डिझायनिंग योग्य क्लायंटना त्यांच्या मूळ भाषेमध्ये एक चांगला संदेश आपल्या संभाषणाचा दर वाढविण्याचा एक निश्चित मार्ग आहे.\nमंडारीन मेसेंजरिन, अरापा, स्पॅनिशोलका याय ब्यूयुक मेसटेरी टानिनिनीज़ ओलान हर्जांगी बिर यर्डे özelleştirmek için mesajın yerelleştirilmesi iyi bir stratejidir. Ayrıca, वेब साइट्सइझिन इजिंलिझस स्यूर्मेनुइन् इयरेलेस्ट्टीमेय अनूतमेयिन. Sonuç olarak, müşterileriniz eşithildır नवीन शब्दशः, मेटालर, ब्लॉग आणि इलीटाइलर बेल���ली टेरिसह्लरिन गोर özelleştirilmesi गेरेकिरी\nयेरेर्ल मोटरलाइर अर अरामा टेरमॉलरिन डिकटक एडिन\nएसइओ uzmanınızın, वेब स्टोअर छपाई आणि आक्षेपार्ह जोडणी यासारख्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या जाहिरातींनी भरलेल्या बाह्यांगात भरलेल्या फुलाच्या आकाराचा दाब एकाएकी कमी झाल्यामुळे होणारी रहस्ये आहेत. Çeşitli yerel reklamverenlerin bölgesel arama motorlarıyla çalışıyor olabileceğini unutmayın.\nजर आपली कंपनी लहान असेल किंवा आपला ब्रँड चांगला नसेल, तर तो नाहीलोकप्रिय वृत्तपत्रांच्या किंवा मासिकांच्या पुढच्या पृष्ठावर दिसणे शक्य आहे. परंतु आपण प्रादेशिक सहकार्याने तयार करून लहानसे सुरू करू शकताब्लॉग जे आपल्या ग्राहकांना प्राधान्य देतात किंवा आपल्या उत्पादनांचे किंवा सेवेचे पूरक अशा कंपन्या.\nधमक्या आणि आव्हाने स्थापित करणे\nआपल्याला SWOT आणि PEST कडून मिळविलेला ज्ञान दुर्लक्ष करण्यास प्रोत्साहन दिले जातेआपल्या व्यवसायाची जाहिरात ऑनलाईन करा. प्रत्येक उपक्रम स्वत: च्या विशिष्ट धोक्यांना आणि आव्हाने आहेत आणि आपण त्यास उत्तम प्रकारे पारंगत असले पाहिजेनवीन तंत्रज्ञानाचे परिणाम आणि कायदे बदलणे आपल्या उत्पादन किंवा सेवेला प्रभावित करू शकतात. वेबच्या विकासावर लक्ष केंद्रित करू नकाआधारित विपणन हस्तक्षेप आणि आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांसह कार्य करते जे आपल्याला स्पर्धात्मक फायदे देतात Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://help.twitter.com/mr/using-twitter/tweetdeck-teams", "date_download": "2020-10-01T01:41:56Z", "digest": "sha1:D4AXDB7O7V5S3NSVD4THLCJZFKZTF5E2", "length": 25012, "nlines": 155, "source_domain": "help.twitter.com", "title": "TweetDeck वरील संघांचे वैशिष्ट्य वापरण्याच्या पद्धती", "raw_content": "\nTweetDeck वरील संघांचे वैशिष्ट्य वापरण्याच्या पद्धती\nTweetDeck च्या संघांच्या वैशिष्ट्यामुळे एकाधिक लोकांना पासवर्ड शेअर न करता Twitter खाते शेअर करण्याची परवानगी मिळते.\nजेव्हा संघातील सदस्य त्याच्या स्वतःच्या Twitter खात्यावरून TweetDeck वर लॉग इन करतो तेव्हा त्याला त्याच्या खाती टॅबमध्ये आणि नवीन ट्विट पॅनेलमध्ये शेअर केलेले खाते दिसेल. संघाचे सदस्य त्यांच्या स्वत: च्या खात्यांवर लॉगइन सत्यापन सक्षम करू शकतात, ज्यामुळे त्यांचे खाते (तसेच त्यांच्या TweetDeck मधील कोणतीही अतिरिक्त खाती) सुरक्षित राहील.\nसंघाचे वैशिष्ट्य वापरून खाते मालक इतर लोकांबरोबर त्याचा पासवर्ड शेअर न करता व्यक्तीसापेक्ष खाते प्रवेश मंजूर करू शकतो:\nपासवर्ड, फोन क्रमांक आणि लॉगइन सत्यापन सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकतो.\nइतरांना प्रशासक किंवा सहयोगी म्हणून खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करू शकतो.\nसंघाच्या खात्याच्या वतीने कृती करू शकतो (ट्विट, पुनर्ट्विट, थेट संदेश, पसंती इत्यादि), ट्विट्स नियोजित करणे, याद्या तयार करणे आणि कलेक्शन तयार करणे.\nइतरांना प्रशासक किंवा सहयोगी म्हणून खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करू शकतो.\nसंघाच्या खात्याच्या वतीने कृती करू शकतो (ट्विट, पुनर्ट्विट, थेट संदेश, पसंती इत्यादि), ट्विट्स नियोजित करणे, याद्या तयार करणे आणि कलेक्शन तयार करणे.\nसंघाच्या खात्याच्या वतीने कृती करू शकतो (ट्विट, पुनर्ट्विट, थेट संदेश, पसंती इत्यादि), ट्विट्स नियोजित करणे, याद्या तयार करणे आणि कलेक्शन तयार करणे.\nखात्याच्या कृतींमध्ये क्लायंटनुसार थोडाफार बदल होऊ शकतो. TweetDeck वरून कशी सुरुवात करायची यावरील सूचनांसाठी खालील लेख पहा:\nनोट: खाते मालक अधिकृत प्रशासक आणि सहयोगींनी त्यांच्या खात्यांवर पोस्ट केलेल्या मजकुरासाठी जबाबदार असतात.\nखात्यामधील प्रवेश शेअर करणे\nआपल्या संघाचा सेट अप करणे:\nआपणास ज्या खात्यावरील प्रवेश शेअर करायचा आहे त्या खात्यावरून TweetDeck वर लॉग इन करा.\nनॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा.\nज्या खात्यावरील प्रवेश आपणास शेअर करायचा आहे ते निवडून संघ व्यवस्थापित करा बटण क्लिक करा.\nसंघाचा सदस्य समाविष्ट करा रकान्यामध्ये आपणास ज्या व्यक्तीला आमंत्रित करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव किंवा @उपभोक्तानाव टाइप करा.\nअधिकृत करा क्लिक करा. एकदा आपण एखाद्या व्यक्तीला अधिकृत केले की त्यांना ई-मेल, त्यांच्या TweetDeck खात्यांचे पॅनेलमध्ये आमंत्रण, आणि पुश सूचनापत्र मिळेल.\nशेअर केलेले खाते वापरण्यास सुरुवात करण्यासाठी नवीन संघ सदस्याने आमंत्रण स्वीकारणे आवश्यक असेल.\nनोट: आपणास आपले स्वतःचे Twitter खाते प्रशासक म्हणून समाविष्ट करायचे असू शकते जेणेकरुन आपण आपल्या स्वत: च्या TweetDeck वरून संघाचे व्यवस्थापन करू शकता. आपण जास्तीत जास्त 200 संघाचे सदस्य समाविष्ट करू शकता.\nकेवळ शेअर केलेल्या खात्याचा मालक पासवर्ड, फोन क्रमांक आणि लॉगइन ���त्यापन सेटिंग्ज व्यवस्थापित करतो.\nमालक आणि प्रशासक दोघेही संघ व्यवस्थापित करू शकतात.\nजबाबदारी बदलणे किंवा TweetDeck वरून संघाच्या सदस्याला काढून टाकणे:\nनॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा.\nआपल्याला व्यवस्थापित करायचे आहे असे खाते निवडा.\nसंघामधील सदस्यांची यादी उघडण्यासाठी संघ व्यवस्थापित करा क्लिक करा.\nआपणास ज्या व्यक्तीची जबाबदारी बदलायची आहे ती शोधून भूमिका बदला क्लिक करा.\nसहयोगी, प्रशासक किंवा संघमधून काढून टाका निवडा.\nआपल्या निवडीची पुष्टी करा.\nनोट: सहयोगींना संघाची खाती व्यवस्थापित करण्याची कार्यक्षमता नसते. केवळ प्रशासक संघ व्यवस्थापित करू शकतात.\nजेव्हा आपल्याला एखाद्या संघामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा आपणास ई-मेल सूचनापत्र तसेच आपल्या TweetDeck खात्यामध्ये सूचनापत्र मिळेल.\nसर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.\nसंघाच्या विनंत्या टॅप करा.\nआमंत्रणाचा स्वीकारण्यासाठी संघाच्या विनंत्या अंतर्गत सक्षम करा प्रतीक टॅप करा किंवा आमंत्रणाला नकार देण्यासाठी हटवा प्रतीक टॅप करा.\nसंघाचे सदस्य म्हणून, आपण ट्विट्स, थेट संदेश, पसंती आणि पुनर्ट्विट पोस्ट करू शकता. आपण पासवर्ड बदलू शकत नाही किंवा खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकत नाही.\nजेव्हा आपल्याला एखाद्या संघामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा आपणास ई-मेल सूचनापत्र तसेच आपल्या TweetDeck खात्यामध्ये सूचनापत्र मिळेल.\nसर्वात वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हिगेशन मेनू प्रतीक किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे यापैकी जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.\nसंघाच्या विनंत्या टॅप करा.\nआमंत्रणाचा स्वीकारण्यासाठी संघाच्या विनंत्या अंतर्गत सक्षम करा प्रतीक टॅप करा किंवा आमंत्रणाला नकार देण्यासाठी हटवा प्रतीक टॅप करा.\nसंघाचे सदस्य म्हणून, आपण ट्विट्स, थेट संदेश, पसंती आणि पुनर्ट्विट पोस्ट करू शकता. आपण पासवर्ड बदलू शकत नाही किंवा खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकत नाही.\nजेव्हा आपल्याला एखाद्या संघामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा आपणास ई-मेल सूचनापत्र तसेच आपल्या TweetDeck खात्यामध्ये सूचनापत्र मिळेल.\nTweetDeck वरून: नॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा. आपणास सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेल्या संघाचे Twitter खाते ���िसेल.\nस्वीकारा किंवा नकार द्या क्लिक करा.\nआपण स्वीकार केल्यास ते खाते खाती टॅबमध्ये आणि नवीन ट्विट पॅनेलमध्ये आता दिसेल.\nसंघाचे सदस्य म्हणून, आपण ट्विट्स, थेट संदेश, पसंती आणि पुनर्ट्विट पोस्ट करू शकता. आपण पासवर्ड बदलू शकत नाही किंवा खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकत नाही.\nसंघामधून स्वतःचे नाव काढून टाकणे\nआपणास संघामध्ये यापुढे राहायचे नसल्यास आपण संघामधून स्वतःचे नाव काढून टाकू शकता.\nTweetDeck वरून संघामधून स्वतःचे नाव काढून टाकणे:\nनॅव्हीगेशन बारवरील खाती क्लिक करा.\nज्या खात्यासाठी आपणास आपले नाव संघामधून काढून टाकायचे आहे ते निवडा.\nसंघामधून बाहेर पडा क्लिक करा.\nबाहेर पडा क्लिक करून आपल्या निवडीची पुष्टी करा.\nमला संघांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करायला नको आहे. मी माझी सेटिंग्ज कशी बदलू\ntwitter.com वरील आपल्या गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्जच्या विभागाच्या संघांसाठी Twitter वरील संघामध्ये आपणास कोणी आमंत्रित करावे हे समायोजित करण्यासाठी आपण आपली सेटिंग्ज बदलू शकता.\nमी यापूर्वी खात्याचा पासवर्ड दिला आहे. आता कोणाला प्रवेश आहे हे मी कसे व्यवस्थापित करू\nज्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या पासवर्ड दिला आहे तसेच सहयोगी किंवा प्रशासक म्हणून ज्यांना समाविष्ट केले आहे त्यांच्यासह आपल्या संघाच्या सदस्यांच्या यादीमध्ये TweetDeck वरील सध्या या खात्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे नाव दाखविले जाते.\nयादीमध्ये दाखविलेल्या एखाद्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा नसल्यास त्या व्यक्ती पुढील जबाबदारी बदला क्लिक करा आणि संघामधून काढून टाका निवडा. यामुळे TweetDeck मधील त्या व्यक्तीचा प्रवेश मागे घेतला जाईल. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी, आपला पासवर्ड बदला आणि twitter.com/settings/applications वर आपल्या खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणते अनुप्रयोग अधिकृत आहेत ते पहा.\nमी TweetDeck मध्ये वापर करत असलेली इतर खाती देखील माझ्या मालकीची आहेत. मी संघाला कसे व्यवस्थापित करू\nआपल्याकडे उप-खाते देखील असल्यास आणि आपणास सदस्यांच्या सदस्यांची यादी पाहायची आणि व्यवस्थापित करायची असल्यास, आपणास सध्या लॉग इन केलेल्या खात्यामधून लॉग आउट करून नंतर इच्छित खात्यामध्ये पुन्हा लॉग इन करणे आवश्यक असेल.\nमी माझ्या Twitter खात्यामधील TweetDeck प्रवेश रद्द केल्यास माझ्या संघाच्या सदस्यांचे काय होईल\nआपण TweetDeck मधील ��ंघाच्या यादीमधून सदस्यांना जोवर काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्या संघाच्या सदस्यांना आपल्या Twitter खात्यामधील प्रवेश गमवावा लागणार नाही. TweetDeck वर अनुप्रयोगाचा प्रवेश रद्द करण्याने संघाच्या सदस्यांच्या यादीवर परिणाम होणार नाही.\nमी माझ्या Twitter खात्याचा पासवर्ड बदलल्यास माझ्या संघाच्या सदस्यांचे काय होईल\nआपण पासवर्ड बदलल्यास आपल्या संघाच्या सदस्यांचा खात्यामधील प्रवेश गमावला जाणार नाही. आम्ही आपल्याला पासवर्ड अपडेट करण्यास प्रोत्साहित करतो जेणेकरून केवळ आपणास (खाते मालक किंवा खाते व्यवस्थापित करणारी व्यक्ती म्हणून) हे माहित होते.\nमी TweetDeck च्या बाहेर संघांचा वापर करू शकतो/ते\nकेवळ TweetDeck मधेच संघाची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.\nTweetDeck न वापरता मी संघ व्यवस्थापित करू शकतो/ते\nकेवळ TweetDeck मधेच संघ व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. नवीन सदस्य समाविष्ट करण्यासाठी किंवा विद्यमान सदस्यांना दिलेली जबाबदारी बदलण्यासाठी आपण TweetDeck वर लॉग इन करणे आवश्यक आहे.\nमाझ्या संघाचे सदस्य त्यांचे खाते सुरक्षित ठेवत आहेत याची मला खात्री कशी करता येते\nसंघाचे वैशिष्ट्य वापरणे म्हणजे आपल्या संघाचे सदस्य त्यांच्या Twitter खात्यावरून TweetDeck मध्ये लॉग इन करतात. ते सर्व शेअर केलेली खाती सुरक्षित ठेवण्यासाठी TweetDeck वर लॉग इन करण्यासाठी वापरल्या गेलेल्या खात्यासाठी लॉगइन सत्यापन सक्षम करू शकतात.\nमी संघाच्या खात्यांमध्ये ई-मेल सूचनापत्रांवरून सदस्यता कशी रद्द करू शकतो/ते\nजेव्हा आपणास एखाद्या संघाच्या खात्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि आपल्या खात्यांपैकी एखाद्या खात्यासाठी संघामध्ये सहभागी होण्यासाठी एखाद्याला आमंत्रित केले जाते तेव्हा Twitter कडून ई-मेल सूचनापत्र पाठविले जाते. आम्हाला वाटते की आपल्या संघाविषयी हे महत्त्वपूर्ण सूचनापत्र आहे, म्हणून त्यांच्यासाठी सदस्यता रद्द करण्याचा पर्याय नाही. आपणास \"आपल्याला आमंत्रित केले आहे\" ई-मेल सूचनापत्र मिळविणे थांबवायचे असल्यास, twitter.com वरील आपल्या गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्जवर जाऊन संघामध्ये आपणास कोणी आमंत्रित करावे हे समायोजित करण्यासाठी आपण आपली सेटिंग्ज बदलू शकता.\nमी माझ्या संघामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव समाविष्ट करू शकत नाही. मी काय करावे\nत्या व्यक्तीने कदाचित गोपनीयता स��टिंग्ज सक्षम केली असावी ज्यामुळे तिला संघामध्ये समाविष्ट होण्यास प्रतिबंधित केले जात आहे. हे असे घडते आहे का हे पाहण्यासाठी संघामधील सदस्याशी बोला. ते नवीन आमंत्रण स्वीकारण्यासाठी twitter.com वरील त्यांच्या गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज पृष्ठावरील संघांसाठी Twitter विभागामध्ये तात्पुरते सेटिंग अक्षम करु शकतात.\nहा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा\nसर्वात वरती स्क्रोल करा\nचला, Twitter वर जाऊ\nआपले खाते व्यवस्थापित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/man-became-overnight-millionaire-digging-up-huge-gemstones/", "date_download": "2020-10-01T01:56:50Z", "digest": "sha1:RDKDMUMENYM35NFRPXPD534CT7CP3QR3", "length": 16899, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "सापडलेला पहिला 'दगड' विकून 'त्यानं' कमावले 23.5 कोटी, दुसरा सापडल्यानंतर उघडलं 'नशीब' | man became overnight millionaire digging up huge gemstones | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nसापडलेला पहिला ‘दगड’ विकून ‘त्यानं’ कमावले 23.5 कोटी, दुसरा सापडल्यानंतर उघडलं ‘नशीब’\nसापडलेला पहिला ‘दगड’ विकून ‘त्यानं’ कमावले 23.5 कोटी, दुसरा सापडल्यानंतर उघडलं ‘नशीब’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यक्तीला खोदकाम करताना एक असा अजब दगड (टांझनाइट स्टोन) सापडला, जो विकून त्याने १४.७ कोटी रुपये कमावले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तीला काही काळापूर्वी असाच आणखी एक दगड सापडला होता आणि पहिला दगड विकून त्याला २३.५ कोटी रुपये मिळाले होते.\nएका वृत्तसंस्थेनुसार, दोन वेळा कोट्यवधी रुपयांचा दगड मिळणाऱ्या या व्यक्तीचे नाव सॅनिनिऊ लॅजेर आहे. तो टांझानियाचा रहिवासी आहे आणि तेथीलच खाणीत काम करत असताना त्यांना हे दगड सापडले आहेत. टांझानिया हा पूर्व आफ्रिकन देश आहे, जो केनिया आणि झिम्बाब्वेजवळ आहे. सॅनिनिऊ हे ५२ वर्षांचे आहेत आणि ते ३० मुलांचे वडील आहेत.\nसॅनिनिऊला सापडलेल्या नवीन Tanzanite दगडाचे वजन ६.३ किलो होते. सोमवारी एका खास सोहळ्यात त्यांनी हा दगड १४.७ कोटी रुपयांना विकला. हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित होते.\nसॅनिनिऊला चार बायका आहेत आणि एकूण ३० मुले आहेत. दगड विकून मोठ्या प्रमाणात पैसे कमावल्यानंतर ते म्हणाले की, त्य�� पैशातून एक शाळा व शॉपिंग मॉल तयार करणार आहे. मात्र एवढे पैसे कमावल्यानंतरही ते त्यांची राहण्याची पद्धत बदलणार नाहीत आणि पूर्वीप्रमाणेच २००० गायींची देखरेख करतील, असेही ते म्हणाले.\nसॅनिनिऊला मौल्यवान दगड मिळाल्याची खात्री टांझानियाच्या खाण मंत्रालयाने केली आहे. Tanzanite दगडाचा अपवाद म्हणून याला Gemstone म्हणतात.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘या’ लोकांना स्कीन कॅन्सरचा सर्वाधिक धोका \n धरण क्षेत्रात एकाच दिवसात सव्वा महिना पाणी पुरेल एवढा पाऊस\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\nGandhi Jayanti 2020 : ‘महात्मा गांधीं’नी देखील…\nसमोर आले ‘कोरोना’चे विलक्षण लक्षणं, त्याकडे करू…\n 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘ही’ 5…\nचंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे : शिवसेना\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून ‘रात्रगस्त’\nOrigin Of Maa Kali : अशाप्रकारे झाला होता कालीमातेचा जन्म,…\nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली…\nकेसांना वाढण्यापासून रोखतात स्प्लिट एंड्स, ‘या’…\nअवयवदान केलेल्या ‘त्या’ ब्रेनडेड मुलाला १२ वीत…\nतुम्ही डोकेदुखीने त्रस्त असाल तर ‘हे’ 6 घरगुती…\n‘दात’ किडण्याची समस्या होईल दूर,…\nCorona Virus : जीवघेण्या ‘कोरोना’ला WHO नं दिलं…\n‘गलगंड’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे,…\nचेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करतो बटाटा, जाणून घ्या कसा करावा…\nहिवाळ्यात जवळ देखील येणार नाही आजार, जाणून घ्या कच्ची पपई…\nCoronavirus Treatment : ‘कोरोना’च्या उपचारात कशी…\nCoronavirus : जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसवरील…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने…\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा ��्रोडक्शनचा माजी…\nBIG BOSS 14 : सलमान खानच्या शोमध्ये राधे माँ चं जाणं…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात…\nनितीन गडकरींनी केली ‘कोरोना’वर मात, ट्विट करून…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\nतरुणांच्या हातातील केळी खाण्याचा मोह हत्ती लाही आवरला नाही,…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nउत्तर कोरियाने पुन्हा बनविला अणुबॉम्ब, ‘कोरोना’ काळात आणखी…\nशिवसेनेत जातीचं राजकारण, शिवसैनिकाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र \n29 सप्टेंबर राशीफळ : कर्क, तुळ आणि मकर राशीसाठी शुभ आहे दिवस, वाचा…\nआता सुटया मिठाईवरही कालमर्यादेची सूचना बंधनकारक, अन्यथा लाखाचा होणार…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 87 नवे पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू\n सरकारनं आर्थिक वर्ष 2019 साठी GST Annual Return भरण्याची मुदत एक महिन्यानं वाढवली\nIPL 2020 : इरफान पठाणचा 18 वर्षीय शिष्य अब्दुल समद आयपीएलमध्ये करतोय ‘एन्ट्री’, जाणून घ्या कोण आहे तो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/navneet-kour-rana", "date_download": "2020-10-01T02:38:02Z", "digest": "sha1:FDAWUES7IRYSRDSX5RAM2QK2XDUH4GYS", "length": 9202, "nlines": 170, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Navneet Kour Rana Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची ��रंपरा\nअमरावती : नवनीत राणांकडून तहसील कार्यालयाची झाडाझडती\nमेळघाटातील कनेक्टिव्हिटीची समस्या सोडवा, नवनीत राणांची लोकसभेत मागणी\nनिराधारांना 200 रुपये देता, तेवढ्याचा आपण चहा पितो : नवनीत कौर राणा\nस्पेशल रिपोर्ट : नवनीत राणांच्या भेटीना अमरावती जिल्हा रुग्णालयाचा पर्दाफाश\nइम्तियाज जलील, नवनीत राणांची मराठीतून शपथ, पाहा कोणत्या खासदाराची कुठल्या भाषेत शपथ\nशपथविधीपूर्वी नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्याशी खास बातचीत\nअमरावती : नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांचं भाषण, मोदींवर सडकून टीका\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/tapi-river-overflow/", "date_download": "2020-10-01T00:46:51Z", "digest": "sha1:N7ONGWBPLOUFWYOHPIBDWT5TDTV7C67J", "length": 20122, "nlines": 210, "source_domain": "malharnews.com", "title": "तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | मल्हार न्यूज", "raw_content": "\nHome उत्तर-महाराष्ट्र नंदुरबार तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nतापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nहतनूर धरण पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन 26 ऑगस्ट 2019 रोजी पहाटे 1 वाजता धरणाचे सर्व 36 गेट पुर्ण उघडून सुमारे 1 लाख 92 हजार क्युसेक्स प्रवाह तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 15 गेट पुर्ण उघडण्यात आले असून सुमारे 1 लाख 28 हजार क्युसेक्स,तर प्रकाशा बॅरेजचे 8 गेट पुर्ण उघडण्यात येऊन 1 लाख 44 हजार क्युसेक्स पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे व नदी काठावार थांबू नये,असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.\nपूरग्रस्तांना जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत अनेक नागरिक आपले योगदान देत आहेत. द सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रिज ट्रस्ट नंदुरबार आणि सुवार्ता अलायन्स चर्च नंदुरबारतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला डॉ.राजेश वळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ह दोन्ही धनादेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांचेकडे सुर्पूर्द केले रनाळे येथील जि.प.कल्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी गावात मदत फेरी काढून त्यात एकत्रित झालेल्या3540रुपयांचा धनादेश,तर संतोष माळी यांनी 20हजार380रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला मायाबाई मराठे यांनीदेखील पूरग्रस्तांसाठी10 हजाराचा धनादेश दिला आहे.\nया महिन्याच्या सुरुवातीस आलेल्या पुरामुळे या दोन्ही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात जिवित व वित्तहानी झाली होती. त्यानंतर पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनीदेखील पूरग्रस्तांना मदतीसाठी आपले योगदान दिले आहे नागरिकांना पूरग्रस्तांना सहाय्य करावयाचे असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेत द्यावा,असे आवाहन\nजिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी केले आहे.\nदि 3 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन\nशासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांच�� न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी लोकशाही दिन हा जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी आयोजित केला जातो सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे दि3सप्टेंबर रोजी दुपारी1.00 वाजता आयोजित करण्यात येईल संबंधितांनी याची नोंद घ्यावी,निवासीउपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी कळविले आहे.\nमागासवर्ग आयोगाकडे हरकती सादर करण्याबाबत आवाहन\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचेकडे ठेलारी (भटक्या जमातीचा-ब)या जमातीचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या भटक्या जमातीच्या अ.क्र.29 धनगरची तत्सम म्हणून(भटक्या जमाती-क)मध्ये समावेश करण्याबाबत निवेदन प्राप्त झाले आहे ठेलारी या जमातीच्या मागणी संदर्भात संस्था,संघटना अथवा व्यक्तींना निवेदन,हरकती व सूचना लेखी स्वरुपात मांडावयाच्या असल्यास त्यांनी दि 12 सप्टेंबर 2019 पर्यंत आयोगाच्या कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात,असे आयोगाचे सदस्य सचिव डी.डी.देशमुख यांनी कळविले आहे आयोगाच्या कार्यालयाचा पत्ता सदस्य सचिव,महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग,नविन प्रशासकीय इमारत रुम न.309,तिसरा मजला,विधान भवन समोर पुणे-411001असून ई-मेल msbccpune@gmail.com आहे.\nपूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यासाठी दाखला आवश्यक\nराज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा व इतर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे बाधित पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यापूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम1950च्या कलम41 अ नुसार विहित नमुन्यात अर्ज धर्मादाय उपायुक्त किंवा सहायक धर्मादाय आयुक्त यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे मदत गोळा करण्यासाठी अर्ज केलेल्या मंडळांना किंवा संस्थांना चौकशीनंतर अटींच्या अधीन राहून दाखला देण्यात येईल पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गोळा केलेल्या वस्तू किंवा रकमेचा योग्य उपयोग गरजूंना होण्यासाठी मंडळांनी वस्तू व रकमेचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत किंवा त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्याच्या समन्वयाने किंवा निरीक्षणाखाली करावे संबंधित मंडळांनी पुर्वसुचना देताना सोबत सर्व सदस्यांच्या सहीचा हस्तलिखित ठराव आणि पदाधिकारी व सदस्यांची ओळख��त्राची प्रत सोबत जोडावी पुर्वसुचना प्राप्त झाल्यानंतर15दिवसाच्या आत दाखला देण्यात येईल मदत गोळा करण्यात फसवणूक अथवा अपव्यय झाल्याचे निदर्शनास आल्यास धर्मादाय उपायुक्त किंवा सहायक धर्मादाय आयुक्त मदत अथवा रक्कम गोळा न करण्याचे आदेश देतील तसेच हिशोबपत्रके सादर करून उर्वरित रक्कम पीटीए फंडात जमा करण्याचे आदेशित करतील,असे धर्मादाय आयुक्त संजय मेहरे यांनी कळविले आहे.\nजिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई\nजिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण यांनी तापी नदीपात्रा\nशेजारील गावात अवैध वाळू आणि रेतीच्या उत्खननाविरोधात कारवाई केली आहे श्रीमती चव्हाण यांनी दि23ऑगस्ट रोजी पाहणी केली असता शहादा तालुक्यातील मौजे टेंभे येथे अवैधरित्या वाळू/रेतीची साठवणूक आढळून आली. त्यानुसार मंडळ अधिकारी सारंगखेडा व तलाठी टेंभे यांना बोलावून पंचनामा करण्यात आला पंचनाम्यानुसार अंदाजे 997ब्रास वाळूची साठवणूक केल्याचे निदर्शनास आले सदर वाळू/रेतीसाठा जप्त करण्याबाबत तहसीलदार शहादा यांना कळविण्यात आले असून उपविभागीय अधिकारी शहादा यांना साठ्याचा जाहीर लिलाव करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.\nजिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड शासकीय दौऱ्यावरून परतत असताना दि25ऑगस्ट रोजी नंदुरबार शहराजवळ वाळू वाहतूक करणारे वाहन क्रमांक एमएच-39एडी0350आढळूल आले वाहन चालकाजवळ वाहू वाहतूक परवाना आढळून न आल्याने सदर वाहन जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जमा करण्यात आले आहे या वाहनावर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे,असे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कळविले आहे.\nPrevious articleअभिनेता अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला दिल्या वाढदिवसाच्या ट्रिपल शुभेच्छा\nNext articleकोंढवा पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन\nसामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कोळी यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nशिंदखेडा पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न\nइमानदारी अजुन जिवंत आहे\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सह��त असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\nशासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप\nसामुहिक वनहक्क क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/05/", "date_download": "2020-10-01T00:42:00Z", "digest": "sha1:QUPI3BKFJEUBKKUQB7O7SUXR33PVHB6Y", "length": 14959, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "May 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nमुचंडी येथे दुकानाला भीषण आग : 15 लाखाचे नुकसान\nमुचंडी (ता. बेळगाव) गावातील एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. दुकानाला लागुनच घर असल्यामुळे या दुर्घटनेत सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. श्री सिद्धेश्वरनगर, मुचंडी येथील सदर दुर्घटनाग्रस्त किराणा मालाचे दुकान...\nजिल्ह्यात जणांचे 13,642 निरीक्षण पूर्ण : 2,251 अहवाल प्रलंबित\nबेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार रविवार दि. 31 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 13,642 निरीक्षण पूर्ण झाले असून 9,764 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह...\n24 तासात राज्याने ओलांडला 3 हजाराचा टप्पा :1218 जणांना डिस्चार्ज\nकर्नाटक राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्यने रविवारी 3 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज रविवार दि. 31 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 299 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत....\nलॉक डाऊनमध्येही चर्चा ग्रामपंचायत निवडणुकीची\nसंपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीमुळे हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. पाचव्या टप्प्यातील लॉक डाऊनमध्ये कांही शिथिलता देण्यात आली असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. ही वस्तुस्थिती असताना कांही महाभाग कोरोनाच्या संकटाचा विचार न...\nबेळगावात नवीन 13 रुग्ण-2 अगसगे तर 1 माळ्यानट्टीचे महाराष्ट्र रिटर्न\nबेळगावात 31 मे रोजी नवीन 13 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे बेळगावचा आकडा वाढत 147 वरून 160 ला पोहोचला आहे.तर कर्नाटक राज्याने देखील 3000 रुग्णांचा टप्पा पार केला आहे रविवारी राज्यात नवीन 299 रुग्ण सापडले आहेत राज्यातील कोरोना...\nबेळगावकरानी अनुभवला सुखद गारवा\nतापत्या गर्मीने हैरान झालेल्या बेळगाव शहरातील लोकांनी रविवारी दुपारी वळीव पावसाने दिलेल्या दणक्या नंतर सुखद गारवा अनुभवला.एक तासांहून अधिक काळ झालेल्या पावसाने वातावरणात बदल झाला होता. मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने बेळगावला एक तासाहून अधिक काळ झोडपून काढले.रविवारी लॉक डाऊन नसल्यामुळे नागरिक...\nअगसगेत मिठाई वाटलेल्यांचे वाढले टेन्शन\nअगसगे गावात जावून क्वारंटाईन मुक्त झालेल्या व्यक्तींना मिठाई वाटलेल्या काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या पुढाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. मुंबईहून आलेल्या स्थलांतरित कामगारांना अगसगे गावात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते.त्यांची क्वारंटाईन मुदत संपल्यावर त्यांना सोडण्यात आले. स्थलांतरित कामगारांना क्वारंटाईन मुक्त केल्याचे वृत्त कळताच...\nकोरोना आणि डिप्रेशन-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स\nसध्या प्रत्येक बातम्या, वाहिन्या असो वा व्हॉटसअँप किंवा फेसबुकवर कोरोना...रस्त्यावर फिरलो तरी कोरोना होईल घरी बसा...आणि घरी बसलो तरी कोरोनाच्याच चर्चा...संपूर्ण देशाला गुंडाळून टाकलेल्या या कोरोना विषाणूने आता प्रत्येक नागरिकाचे आयुष्य कोरोनामय करून टाकले आहे. कोरोनाची धास्ती इतकी वाढलीय...\nआता प्रतीक्षा मान्सून बरसण्याची\nमागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शेतीतील मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही पाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पेरणी तसेच इतर...\nहिरेबागेवाडी होणार लवकरच कंटेनमेंट झोनपासून मुक्त\nहिरेबागेवाडी होणार लवकरच कंटेनमेंट झोनपासून मुक्त बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत होती. मात्र आता ती काही अंशी थांबले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे गाव कंटेनमेंट झोनपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्���ेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/dhananjay-munde-is-mentioned-as-an-evil-demon-anger-among-the-parliaments/", "date_download": "2020-10-01T00:34:50Z", "digest": "sha1:RMIUK55NAKI3BP2D2H3CASYYIBAJYDN6", "length": 13919, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "धनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप - News Live Marathi", "raw_content": "\nधनंजय मुंडेंचा दुष्ट राक्षस म्हणून उल्लेख; परळीकरांमध्ये संताप\nNewslive मराठी– परळी दि.19 पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची जीभ घसरली असून, राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा त्यांनी दुष्ट राक्षस असा उल्लेख करत जाहीर सभेतून अपमानजनक भाष्य केल्याने परळीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 24 तास जनतेसाठी राबणारा, लोकांना पाणी देणारा म���णूस देवदूत असतो, राक्षस नाही, हजारो बहिणींचे कन्यादान केल्याचे पुण्य ज्याच्या पाठीशी आहे, त्यांचा असा उल्लेख करणार्‍यांचा परळीची जनता तिव्र शब्दात निषेध करू लागली आहे.\nशुक्रवार परळीत झालेल्या एका सभेत पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा दुष्ट राक्षस असा उल्लेख करत या राक्षसाच्या तोंडाला जॅमर बसवा, असे भाषण केले. हे भाषण ऐकुण उपस्थित भाजपा कार्यकर्ते ही अस्वस्थ होवून ताई हे काय बोलत आहेत असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले. अनेकांनी तेथेच अशा वक्तव्याची नाराजी व्यक्त केली. वर्तमानपत्रात आज या संबंधी बातम्या प्रसिध्द होताच शहरात संतापाची लाट उसळली असून, ताई पातळी सोडू नका असा वडीलकीचा सल्ला अनेकांनी त्यांना दिला आहे.\nपरळीच्या जनतेसाठी तुम्ही भलेही विकास केला नसेल, मात्र सांगण्यासाठी काही नाही म्हणून विरोधकांना राक्षस म्हणणे ही कोणती संस्कृती कोणते संस्कार आज स्व.गोपीनाथराव मुंडे हे आज हयातीत असते तर त्यांनाही हे आवडले नसते, एकीकडे धनंजय मुंडे आपल्या भाषणात ताईंविषयी बोलताना आमच्या बहिणबाई, आमच्या ताईसाहेब असा आदरार्थी उल्लेख करतात. दोन उमेदवारांमधील हा फरकही परळीकरांना आता दिसू लागला आहे.\nधनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे\nमोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त\nबातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nसात शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश; राज ठाकरेंचा शिवसेनेला धक्का\nकोरोना काळात सुद्धा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगाबादमध्ये मनसेने शिवसेनेला धक्का दिला आहे. औरंगाबादमधील सात निष्ठावंत शिवसेनैकांनी मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. मनसेकडून ट्विट करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी औरंगाबाद पालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा फटका […]\nकामगार विधयेक मंजुर, आता कामगारही उतरणार रस्त्यावर\nकृषी विधेयकाला विरोध होत असतनाच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कामगार विधेयक मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱयांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार आहेत. नवे कामगार धोरण हे औद्योगिक शांततेचा भंग करणा��े आहे, असा घरचा आहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या भारतीय मजदूर संघाने दिला आहे. तसेच सरकारच्या या कामगार विधेयकांविरुद्ध आंदोलनाचा इशाराही दिला आहे. बुधवारी रात्री […]\nमुंबई पोलिसांबद्दल काहीही बोललात तर…; मनसेनेचा कंगनाला इशारा\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचाच धागा पकडत मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगना राणौतला इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असे खोपकर यांनी म्हटले आहे. तसेच […]\nमोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून\nमाझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा जास्त आनंद- जितेंद्र आव्हाड\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nबारामतीत अल्पवयीन मुलासह पाच जणांवर मोकांतर्गत कारवाई\nभाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/kaal-or-tense-in-marathi-grammar/riti-bhutkaal?utm_source=modalnav&utm_medium=click", "date_download": "2020-10-01T00:05:18Z", "digest": "sha1:WFPZ5WKUYPIGFEL43MMAX5DYQSO7Y23R", "length": 8047, "nlines": 141, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "मराठी व्याकरणातील रीती भूतकाळ | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nरीती भूतकाळ म्हणजे काय\nमराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली होती, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ असतो.\nती दररोज पाढे म्हणत होती.\nया वाक्यामध्ये पाढे म्हणण्याची क्रिया ही सातत्याने (दररोज) घडत आलेली दिसून येत आहे.\nतसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.\nसमर्थ नियमित लिखाण करत होता.\nया वाक्यामध्ये लिखाण करण्याची क्रिया ही सातत्याने (नियमित) घडत आलेली दिसून येत आहे.\nतसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.\nराजेश दररोज व्यायाम करत होता.\nया वाक्यामध्ये व्यायाम करण्याची क्रिया ही सातत्याने (दररोज) घडत आलेली दिसून येत आहे.\nतसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.\nआम्ही दर महिन्याला घरातील किराणा भरत होतो.\nया वाक्यामध्ये किराणा भरण्याची क्रिया ही सातत्याने (दर महिन्याला) घडत आलेली दिसून येत आहे.\nतसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.\nते सर्वजण दररोज सकाळी सहाची गाडी पकडत होते.\nया वाक्यामध्ये गाडी पकडण्याची क्रिया ही सातत्याने (दररोज) घडत आलेली दिसून येत आहे.\nतसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/cricket-news", "date_download": "2020-10-01T02:17:30Z", "digest": "sha1:2XUAESNCPFHZBK6CFXLJHE325LQESOC6", "length": 6514, "nlines": 113, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "क्रीडा, क्रिकेट , क्रिकेटपटू , खेळ , Cricket News , Sports News in Marathi", "raw_content": "\nदिल्ली कैपिटल्सचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा आयपीएलच्या इतिहासात असे काम करणारा पहिला गोलंदाज ठरला\nरंगतदार सामन्यात बंगळुरूची बाजी\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nIPL 2020: राजस्थान रॉयल्सला एका षटकात 5 षटकार मारून जिंकण्यात मदत करणारा राहुल तेवतिया कोण\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nकार्तिक यशस्वी होणार की वॉर्नरची बॅट तळपणार : आज कोलकाताविरुध्द हैदराबाद यांच्यात लढत\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nचेन्नईचा सलग दुसरा पराभव\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\n…म्हणून विराटला ठोठावला आहे दंड\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nअनुष्काने दिलं गावसकरांना उत्तर, गावस्कर यांनी केलं होतं आक्षेपार्ह वक्त्य\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nराहुलच्या तडाख्यात आरसीबीचा विराट पराभव : पंजाबचा 97 धावांनी विजय\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन, IPL मध्ये कॉमेंट्री करीत होते\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nसट्टा लावणारे सहाजण अटकेत\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nआयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी रॉयल विजय\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nIPL 2020: RCB ने विराट कोहलीच्या विजयी पदार्पणाच्या जोरावर हैदराबादला रोमांचक सामन्यात पराभूत केले\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nचेन्नईच्या टीमसाठी एक चांगली बातमी, रुतुराज गायकवाड संघात दाखल\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nReliance Jioच्या नवीन योजना, दररोज 3GB डेटा व्यतिरिक्त हे फायदे उपलब्ध असतील- सर्व प्लान्स विषयी जाणून घ्या\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nहैदराबादपुढे आज बंगळुरूचे विराट आव्हान\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nचुकीच्या व्यक्तीला दिला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nDC vs KXIP IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nIPL 2020 DC vs KXIP : नाणेफेक जिंकून पंजाबची प्रथम गोलंदाजी\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/start-of-the-mgm-olympics/articleshow/72355376.cms", "date_download": "2020-10-01T02:33:27Z", "digest": "sha1:64K2ZCXIX6REE4G5IXZ4Q6CWBPBS2GJY", "length": 11640, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादएमजीएम विद्यापीठातील महाविद्यालयातील खेळाडूंसाठी आयोजित एमजीएम ऑलिम्पिक स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ झाला...\nएमजीएम ऑलिम्पिक स्पर्धेत व्हॉलिबॉल क्रीडा प्रकारात कौशल्यपणाला लावताना खेळाडू.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nएमजीएम विद्यापीठातील महाविद्यालयातील खेळाडूंसाठी आयोजित एमजीएम ऑलिम्पिक स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ झाला.\nएमजीएम ऑलिम्पिकमध्ये जलतरण, टेनिस, टेबल टेनिस, नेमबाजी, बॅडमिंटन, फुटबॉल, कबड्डी, खोखो, व्हॉलिबॉल, थ्रोबॉल, बास्केटबॉल, योगा, अॅथलेटिक्स अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.\nग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते एमजीएम ऑलिम्पिकचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती व सचिव अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, कुलसचिव प्रा. आशिष गाडेकर, संयोजक डॉ. प्रदीपकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनी मशाल पेटवून स्पर्धेचा शुभारंभ केला. क्लोवर डेल स्कूल व संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.\n'विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी एमजीएम संस्थेकडून सदैव पुढाकार घेतला जातो. अशा स्पर्धांमधून गुणवान खेळाडू पुढे येतात. आगामी काळातही उत्तम खेळाडू घडतील, असा विश्वास ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल, पण कंगना घाबरणारी नाही'...\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार...\nदंगल गर्ल बबिता फोगाटला राज्य सरकारने दिली मोठी जबाबदार...\n'तुम्ही कंगना राणावतचे ऑफिस तोडू शकता, पण तिची हिंमत ना...\n...आणि हर्षद पायावर उभा राहिला\nहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lohgaon-wagholi-road/", "date_download": "2020-10-01T01:34:16Z", "digest": "sha1:3AGJ4SFIBJIQEC2DXNDRM2ZDPEODYI5L", "length": 2977, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lohgaon-wagholi road Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLohgaon: संतनगर येथे फर्निचरच्या गोदामाला भीषण आग\nएमपीसी न्यूज - पुण्यात लोहगाव- वाघोली रस्त्यावरील संतनगर येथे एका फर्निचर बनवणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन फायरगाङ्या व दोन वाॅटर ब्राऊझर घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विज���\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=194%3A2009-08-14-02-31-30&id=237942%3A2012-07-13-21-59-57&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=18", "date_download": "2020-10-01T01:19:40Z", "digest": "sha1:QENFXQ32Z3UBSM74BBMETTU2K5HOP655", "length": 29721, "nlines": 22, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "हम साथ साथ है.!", "raw_content": "हम साथ साथ है.\nअनिल हर्डीकर , शनिवार , १४ जुलै २०१२\nआजच्या काळात एकत्र कुटुंबात राहणं, तेही गुण्यागोविंदाने ही काहीशी ‘हटके’ गोष्ट, विशेषत: मुंबई किंवा परिसरातील कमी जागेत राहताना आम्हाला भेटली अशी कुटुंबं, छोटय़ा असो वा मोठय़ा घरात असणारी, पण आनंदाने एकमेकांना सांभाळून राहणारी, नकारात्मक गोष्टींनाही सकारात्मकतेने पाहणारी.\nअलीकडेच माझ्या मित्राचा फोन आला; तो ‘आजोबा झाला’ हे सांगण्यासाठी त्याच्या एकुलत्या एका लेकीला मुलगा झाला होता. अक्षरश: वर्षांत घरी पाळणा हलला. त्याची लेक मानसी आमच्या अंगाखांद्यावर खेळलेली. आम्ही बाळ पाहायला गेलो. मानसी आनंदात होती. मानसीचा नवरा महेंद्रही तिथेच होता. मी गमतीनं म्हणालो, ‘‘काय मग, आता फुलस्टॉप का त्याच्या एकुलत्या एका लेकीला मुलगा झाला होता. अक्षरश: वर्षांत घरी पाळणा हलला. त्याची लेक मानसी आमच्या अंगाखांद्यावर खेळलेली. आम्ही बाळ पाहायला गेलो. मानसी आनंदात होती. मानसीचा नवरा महेंद्रही तिथेच होता. मी गमतीनं म्हणालो, ‘‘काय मग, आता फुलस्टॉप का’’ त्यावर महेंद्र म्हणाला, ‘‘फुलस्टॉप का’’ त्यावर महेंद्र म्हणाला, ‘‘फुलस्टॉप का आता शक्य तेवढं लौकर या बाळाला ‘दादा’ करायचं आहे.’’\nमानसी म्हणाली, ‘‘आमच्या कुटुंब नियोजनाची स्लोगन थोडी आल्टर केल्येय. ‘हम दो, हमारे कम से कम दो’.’’\nमहेंद्र म्हणाला, ‘‘काका, मला ना भाऊ, ना बहीण, ना काका, ना आत्या, ना मावशी, ना मामा.’’\n‘‘आमच्याकडेही तसंच,’’ मानसी म्हणाली. ‘‘चुलतभाऊ नाही, बहीण नाही, आतेभाऊ नाही, आतेबहीण नाही, मावसभाऊ नाही, मामेभ��ऊ नाही, मामेबहीण नाही. त्यामुळे आमच्या मुलांना तरी ते हवेत.’’\nमहेंद्र म्हणाला, ‘‘काका, अलीकडे मुलांचे संगोपन, शिक्षण परवडत नाही ही कारणं सांगितली जातात. असं असेल तर मी कर्ज काढेन. महागडे कपडे नकोत, खेळणी नकोत, टय़ूशन्स ठेवणार नाही. घरात शिकवू, पण आम्ही आमच्या मुलांना भावंडं देऊ. एकलकोंडे नाही होऊ देणार.’’\nमानसी म्हणाली, ‘‘काका, मला महेंद्रनं बघण्याच्या कार्यक्रमाची पसंती कळवण्यापूर्वी ही ‘भविष्यातल्या मुलांची’ अट घातली होती नि मला ती मान्य होती.’’\nआजच्या काळात असा विचार करणारे तरुण आहेत हे ऐकून अचंबा वाटला होता.\nहे सगळं आता आठवायचं कारण म्हणजे अशोक मुळ्ये नावाच्या एका अविवाहित उत्साही अवलियानं दादरच्या शिवाजी मंदिरात आयोजलेलं एकत्र कुटुंबांचं संमेलन अशोक मुळ्यांनी जवळजवळ ४२ एकत्र कुटुंबे ‘पाहिली’. त्यातल्या १८ कुटुंबांना एकत्र बोलावण्याचं निश्चित झालं. बरं ही सगळी मंडळी इकडे विरार, तिकडे अंबरनाथ-कल्याण अशी टोकाची, पण उत्साहाने कार्यक्रमाला आली आणि आपलं एकत्रपण चक्क साजरं केलं. या एकत्र कुटुंबांपैकी काहीजणांशी संवाद साधला. त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडला तो त्यांच्यातल्या अखंड नात्याचा प्रवास \nपरळ व्हिलेजमध्ये चांगलं १७००/१८०० स्क्वेअर फुटांचं घर, २५० स्क्वेअर फुटांची टेरेस, वेगवेगळ्या बेडरूम्स असणारे बलराम बेर्डे यांचं एकत्र कुटुंब. ७१ वर्षांच्या अंजली बलराम बेर्डे या मूळच्या माहेरच्या रत्नागिरीच्या. अनेक अडीअडचणींना तोंड देत आज आनंदानं पतीराजांसह ३ मुलगे, ३ सुना आणि सहा नातवंडांच्या एकत्र कुटुंबाची देखरेख करताहेत. ३ मुलांपैकी दोघे नोकरदार. एकाचा संगणकाचा उद्योग, तीनही सुना नोकरी करणाऱ्या. अंजलीताईंच्या बोलण्यात प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा. त्या म्हणाल्या, ‘‘मुलांना, सुनांना सांगितलं, बाकी काही मागणं नाही. प्रत्येक जोडप्यानं कमीत कमी दोन नातवंडं द्यायचीच. आम्ही त्यांच्याकडे पाहायला समर्थ आहोत आणि खरं म्हणजे त्यामुळे मी ठणठणीत आहे आणि तुम्हाला सांगते, आम्हाला करावं असं काहीच लागत नाही. तीच आपापसात रमतात, भांडतात, खेळतात, खिदळतात. आजी-आजोबा आहोत म्हणून अधूनमधून ओरडतोही आणि तितकंच प्रेमानं करतोही, या एकदा.’’ अंजलीताईंनी गप्पा मारता मारता आमंत्रणही केलं. मीही मजेत म्हणालो, ‘‘अहो, आणखी कशाला मला बोलवता’’ त्यावर हसून त्या म्हणाल्या, ‘‘ऐंशी तिथे पंचाऐंशी.’’ अंजलीताईंनी मला विचारलं, ‘‘तुम्ही किती घरात’’ त्यावर हसून त्या म्हणाल्या, ‘‘ऐंशी तिथे पंचाऐंशी.’’ अंजलीताईंनी मला विचारलं, ‘‘तुम्ही किती घरात’’ मी कमी गुण मिळवलेल्या मुलासारखं दबक्या आवाजात म्हणालो, ‘‘तीन. मी, बायको, मुलगा.’’ अंजलीताई म्हणाल्या, ‘‘तुमच्या पत्नीचा स्वयंपाकाचा अंदाज नसेल जमत. आमच्याकडे आयत्या वेळी आलेला पाहुणाही खपून जातो. मला सुनाही चांगल्या मिळाल्या. त्यांना त्यांच्या मुलांच्या आजारपणात रजा घ्याव्या लागत नाहीत आणि काळजीही करावी लागत नाही आम्ही घरात असल्यामुळे. आणखी काय हवं माणसाला’’ मी कमी गुण मिळवलेल्या मुलासारखं दबक्या आवाजात म्हणालो, ‘‘तीन. मी, बायको, मुलगा.’’ अंजलीताई म्हणाल्या, ‘‘तुमच्या पत्नीचा स्वयंपाकाचा अंदाज नसेल जमत. आमच्याकडे आयत्या वेळी आलेला पाहुणाही खपून जातो. मला सुनाही चांगल्या मिळाल्या. त्यांना त्यांच्या मुलांच्या आजारपणात रजा घ्याव्या लागत नाहीत आणि काळजीही करावी लागत नाही आम्ही घरात असल्यामुळे. आणखी काय हवं माणसाला अगदी खरं सांगते, भाग्यवती मी या संसारी. देवाला फक्त सांगते, दृष्ट नको लावू.’’\nयांच्या बरोबर उलट १८० स्क्वेअर फुटांच्या जागेत राहणारं चर्नी रोडच्या ठाकूरद्वारमधलं सुहास पावसकरांचं कुटुंब. १२ जण एकत्र राहणाऱ्या या कुटुंबाने त्यातल्या सकारात्मक गोष्टी जास्त पाहिल्या. खर्चात बचत होते, नातवंडांवर संस्कारही होतात. मुंबईतल्या जागेचे अवाच्या सव्वा वाढलेले भाव लक्षात घेता नवीन जागा घेणं या कुटुंबाला परवडणारं नाही, पण त्यांची त्याबद्दल तक्रार नाही. पावसकरांचं वय आहे ७१, तर पत्नीचं ६४. त्या म्हणाल्या, ‘‘इथेच झाली सगळी बाळंतपणं. इतकंच कशाला आमच्याकडे दरवर्र्षी पाच दिवसांचा गणपती असतो. ४५ जण येऊन जातात. मस्त साजरे होतात सण. रोजच्या जगण्यात काही गोष्टी स्वीकारायला लागतात, पण ते चालायचंच. पाणी फक्त सकाळचं येतं. त्यासाठी लवकर उठावं लागतं. टीव्हीचा त्रास होतो. झोपही अनेकदा अपुरी होते, पण आता त्याची सवय झालीय.’’\nपरशुराम देवरुखकर यांचीही जागा १६० स्क्वेअर फुटांची. सासूबाई ७७, तर सासरे ८२ वर्षांचे. या दहा जणांच्या कुटुंबाला पाणीही तितकंच लागतं. मग सगळी पाण्याची भांडी, बादल्या भरून ठेवाव्या लागतात. त्यामुळे मोठय़ा कपाटातलं सामान दिवसातून एकदाच काढता येतं. सासू-सासरे, २ मुलगे, दोन सुना असलेल्या या कुटुंबात सकाळी एका सुनेनं जेवण करायचं, तर दुसरीने रात्री असं ठरलेलं आहे. मुलगे नोकरी करतात, परंतु तरीही घरातली आर्थिक घडी स्थिर राहावी म्हणून घरातल्या घरात सीझनल लघुउद्योग करणारं हे कुटुंब हसतमुखाने संसार करत आहेत.\nविलेपाल्र्यात राहणारे तरुणेश जोगळेकर ५१ वर्षांचे. घरात वडील, दोन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि मुलं. एकूण ८ जण. ते म्हणाले, ‘‘आम्हा नवराबायकोला कुठे बाहेर जायचं असेल तरी मुलांची कसलीच काळजी नसते. अर्थात माझ्या भावाबहिणीलाही तोच फायदा. कामं वाटून घेणं हे आपापसातल्या सामंजस्याने शक्य होतं, विशेषकरून आजारपणात मनुष्यबळाचा फायदा खूप जाणवतो. माझ्या मित्रांकडे, नात्यातील अनेक घरांत पाहतो, मुलं एकेकटी कॉम्प्युटरसमोर बसलेली असतात. आमच्या घरात भावंडांना भावंडांची ‘कंपनी’ मिळते. स्वत:ला काही तरी वेगळं करायचं असलं तर मात्र मनाला मुरड घालावी लागते, पण तसं पाहायला गेलं तर प्रत्येक कुटुंबपद्धतीत गुणदोष हे असायचेच.\nभाई सावंत यांचंही एकत्र कुटुंब. पंचावन्न जणांच्या या एकत्र कुटुंबाचा फॅमिली बिझनेस एकच आहे. त्यांची गोरेगावला स्वत:ची इमारत आहे. त्यात ही कुटुंबं राहतात. मात्र जेवण एकाच मोठय़ा स्वयंपाकघरात होतं. अण्णा सावंत म्हणाले, ‘‘आमच्या एवढय़ा मोठय़ा कुटुंबाच्या एकत्रित राहण्यामागचं गुपित म्हणजे मोकळेपणा. सगळे जण एकमेकांसाठी आहेत. कुणी एकटं पडलंय असं होत नाही. ज्यांना काही बोलायचंय ते मोकळेपणे बोलू शकतात. अर्थात एकत्र कुटुंब म्हणजे समस्या नाहीत असं नाही, पण कुटुंबप्रमुख या नात्याने भाई काय किंवा मी काय पुढाकार घेऊन ती समस्या वाढणार नाही याकडे लक्ष देतो. काही वेळा माघारही घ्यावी लागते, पण नंतर त्यांना ती गोष्ट समजून सांगण्याचा अधिकारही मिळतो. आमच्या सुना अगदी सातारा, कोल्हापूर, बेळगाव इथल्या आहेत. लग्न जुळवताना आम्ही त्या कुटुंबाला आमच्या घरीच बोलावतो. त्यांना आमचं कुटुंब दाखवतो. गंमत म्हणजे या सगळ्यांना भावतो तो मोकळेपणाच. काही वेळा एखादं वर्ष जातं त्यांना अ‍ॅडजस्ट व्हायला, पण मग रुळतात सगळ्या. अर्थात आता काळ बदलला आहे, त्यामुळे तरुण पिढीच्या वागण्यात- कपडय़ांमध्ये फरक आला आहे. तो स्वीकारण्याचा समंजसपणा मोठी माणसं म्हणून आम्हाला दाख���ावाच लागतो. इतरांच्या बाबतीत ते किती शक्य आहे हे मला माहीत नाही, पण आमचं कुटुंब एकत्र राहतं हे सत्य आहे.’’ त्यांच्या सुनबाई म्हणाल्या, ‘‘एकत्र कुटुंब म्हणजे फायदे-तोटे असणारच, पण व्यक्तिगत माझ्या बाबतीत सांगायचं तर मी जेव्हा कधी टेन्स असते तेव्हा तेव्हा मला ऐकणारं, ऐकून घेणारं कुणी तरी असतंच घरात. हा माझ्यासाठी सर्वात मोठा फायदा आहे.’’\nअलीकडेच केवळ सोय व नाइलाज म्हणून एकत्र कुटुंबातून पुण्याला राहायला गेलेल्या बाईंशी ओळख झाली. एकत्र कुटुंबाचा नुसता विषय काढल्यावर त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही शास्त्री हॉलमध्ये एकत्र राहायचो. मी धाकटी भावजय म्हणून घरात आले. माझ्या मोठय़ा जाऊबाईंनी (३ वर्षांनी मोठय़ा) मी धाकटी आहे हे मला जाणवू दिलं नाही. मला नेहमी प्रत्येक कौटुंबिक निर्णयात सामील करून घेत. माझी सूचना लक्षात घेत. एखादी गोष्ट नाही पटली तर त्यांचा दृष्टिकोन बोलून दाखवत. माझ्या मुलांवर ओरडत, पण तितकंच प्रेम करत. आमच्या घरात माझे पती आणि दीर एक तारखेला ठराविक रक्कम एका पेटाऱ्यात जमा करत. त्यात एक रायटिंग पॅड असे. घरातील कुणाही व्यक्तीने पैसे खर्च करावेत. मात्र खर्चाचा तपशील लिहून ठेवायचा अशी पद्धत होती. गरज पडली तर दुसऱ्यांदा पैसे ठेवावे लागत, पण जबाबदारीने सगळेच वागत. त्यामुळे कधीही वाद, तंटा झाला नाही. मीही आपसूक जाऊबाईंसारखं वागायची. माझ्या माहेरी माझ्या जाऊबाईंचंही कौतुक होतं. शेजारपाजारचे म्हणत, ‘अगदी सख्ख्या बहिणी आहात तुम्ही.’ मी कबूल करते की, मी जी काही चांगली वागले ती माझ्या जावेमुळे. आज आम्ही वेगळे राहतो आहोत ती केवळ एक सोय म्हणून, गरज म्हणून. मात्र माझं हक्काचं घर शास्त्री हॉलमध्ये आहे आणि माझ्या भावजयीचं पुण्यात.’’\nसुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ एकत्र कुटुंबात राहणारे. एकत्र कुटुंबाचा पुरस्कार करताना गप्पात म्हणाले होते, ‘‘अरे, आपण नोकरी-व्यवसाय करत असताना आपले वरिष्ठ, सोबतचे आणि हाताखाली काम करणारे यांच्याशी कैकदा मतभेद असूनही जमवून घेतो ना नाही ना नोकरी सोडून देत नाही ना नोकरी सोडून देत मग संसारात वेगळी चूल मांडायचा प्रयत्न का मग संसारात वेगळी चूल मांडायचा प्रयत्न का\nएकत्र कुटुंबात राहायचं तर एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतंच आणि यशस्वी कुटुंबाचं बहुतांश यश हे घरातल्या स्त्र��यांवर असतं हे अगदी खरं आहे. मी अनेक वर्षे एकत्र कुटुंबात राहिलेल्या एका काकूंशी गप्पा जमवल्या. त्या म्हणाल्या, ‘‘एकत्र कुटुंबात सगळी माणसं आपापल्या कामात व्यस्त असतील आणि घरातल्या कामांची व्यवस्थित वाटणी झाली असेल तर एकत्र कुटुंबाइतकी चांगली व्यवस्था नाही, पण बऱ्याचदा दुर्दैवाने काही माणसं अधिकाधिक आळशी, परावलंबी आणि बेजबाबदार होतात. आमच्या घरात तसं घडलं नाही. मी मोठी सून होते. माझ्या सासूबाईंचे कितीही केलं तरी त्यांचं समाधान होत नसे. माझे सासरे मात्र माझ्या वडिलांसारखे होते, अगदी लाख माणूस. माझ्या पाठीशी खंबीर उभे राहायचे. माझा दीर धाकटा, पण समजूतदार. त्यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीला सांगितले, ‘माझ्या आईशी तुला जमवून घेता आलं नाही तरी हरकत नाही. वहिनीशी जमवून घे.’ मला म्हणाले, ‘तुझे अनुभव तिला सांग, तुम्ही आपापसात भांडा, पण मागे काही वाईट बोलू नका.’ आम्ही ती पथ्यं पाळली. २५ वर्षे एकत्र राहिलो. क्वचित कधी भांडलो, नाही असं नाही, पण आम्ही दोघींनी नवऱ्यांजवळ कधीच तक्रार केली नाही. माझ्या धाकटय़ा जावेचा मला खूप आधार मिळाला. सासूबाई मला जो त्रास देत त्यासाठी मला भागीदाराची गरज होती ती तिनं भागवली. आमच्या घरी सकाळचं जेवण तिनं केलं, तर रात्रीचं मी करायचे. माझ्या माहेरची माणसं आली तर मी पूर्ण मोकळी असायची, त्यांच्याबरोबर फिरायला, गप्पा मारायला आणि तिच्या माहेरची माणसं आली की तीही मोकळी असे आणि आमची नणंद येणार अशी चिठ्ठी-पत्र आलं की आम्ही दोन्ही जोडपी बाहेरगावी फिरायला जायचो. यात सासऱ्यांचीच भूमिका मोठी होती. ते नणंदेला सरळ सांगत, एरवी ११ महिने सासरी असतेच मग एक महिना आईवडिलांचीही सेवा कर. आता मुलगा व्यवसायामुळे अमरावतीला असतो. मी नातवंडांच्या ओढीनं तिथे जाते. मध्यंतरीच्या काळात सासू-सासरे गेले, पण त्या आठवणी मात्र अजून ताज्या आहेत.’’\nठाण्याच्या चेंदणी कोळीवाडय़ातल्या दौडकरांच्या कुटुंबातल्या गोरक्षनाथ आणि शैलेश यांच्याही घरात एकूण माणसं १६, गोरक्षनाथांचं वय ५१, शैलेश तरुण. तो म्हणाला, ‘‘आमचा हॉटेलचा व्यवसाय. घरातील पुरुष मंडळी याच व्यवसायात. तुम्हाला घरातल्या कुणाचा वाढदिवस साजरा करायचा असला तर बाहेरून नातेवाईक बोलवावे लागतात. आमचं तसं नाही. आम्ही वाढदिवस साजरा करायचं म्हटलं की घरचाच फोर्स भरपूर असतो.’’\nविलेपार्ले य��थे राहणाऱ्या एका तरुणानं नाव न देण्याच्या अटीवर एकत्र कुटुंबातील काही गुपितं सांगितली. तो म्हणाला, ‘‘आमच्या घरात पसारा पडला तर कुणालाच त्याचं काही वाटत नाही. घरच्यांनाही, बाहेरच्यांनाही. घराला कुलूप लागत नाही, आंघोळीला कुणी जायचंय या भांडणात चतुर सभासद न बोलता आंघोळ उरकून येऊ शकतो. घराबाहेर न सांगताही राहता येतं. आल्यावर कुणी विचारलं तर त्या वेळी जो घरात नसेल त्याला सांगून गेलो होतो असं सांगता येतं. पण जी माणसं घरात असतात त्यांच्याच आवडीच्या सीरियल्स पाहाव्या लागतात. सर्व खरेदी घाऊक प्रमाणात, त्यामुळे पैसे वाचतात आणि मोठं गिऱ्हाईक जायला नको म्हणून दुकानदार जपून वागतात आणि गंमत म्हणजे बायको रागावली तरी वहिनी, आई जेवायला वाढतात. विनोदाचा भाग सोडा, पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे आहेत. व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचे झाले तर एकत्र कुटुंब म्हणजे टीम वर्क नाही तर सिनर्जी. २ अधिक २ बरोबर ४ नव्हे तर २ अधिक २ बरोबर ४ हून अधिक. मी तर म्हणेन एकत्र कुटुंबाचे काही तोटे असतीलही, पण फायदे जास्तच आहेत. मग ती नोकरी करणारी भावंडं असोत वा व्यवसाय करणारी असोत. वैयक्तिक, आर्थिक आणि मानसिक प्रगतीसाठी एकत्र कुटुंबाइतकं सशक्त माध्यम नाही.’’", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1363/", "date_download": "2020-10-01T00:33:38Z", "digest": "sha1:I2Q27IITSLXKVN6CFAXIQ5APXOZUCPSM", "length": 15453, "nlines": 82, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबादमध्ये सात करोनाबाधितांचा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nआरोग्य औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्र\nऔरंगाबादमध्ये सात करोनाबाधितांचा मृत्यू\nऔरंगाबाद:गेल्या १६ तासांमध्ये ३६ ते ६५ वयोगटातील सात करोनाबाधितांचा उपचारादरम्यान (घाटी) मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यु��ी संख्या १३५ झाली आहे. आज 105 रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्ण संख्या 2535 झाली असून आजपर्यंत 1400 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर 135 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nमदनी कॉलनी येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला ९ जून रोजी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते व दुसऱया दिवशी रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे स्वॅब चाचणीवरुन स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान श्वसनविकार, न्युमोनिया, मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोगामुळे रुग्णाचा गुरुवारी (११ जून) सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला. फाजलपुरा येथील एसटी कॉलनीतील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला गुरुवारी घाटीमध्ये दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. श्वसनविकार, न्युमोनियामुळे रुग्णाचा गुरुवारी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. मिलकॉर्नर येथील ३६ वर्षीय पुरुष रुग्णाला ८ मे रोजी दाखल केले होते व १० जून रोजी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. मात्र उपचारादरम्यान श्वसनविकार, न्युमोनिया व इतर गुंतागुंत यामुळे रुग्णाचा शुक्रवारी (१२ जून) सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. कैलास नगर येथील ४० वर्षीय पुरुष रुग्णाला ७ जून रोजी दाखल केले होते व तो बाधित असल्याचे दुसऱया दिवशी निदान झाले असतानाच, न्युमोनिया, श्वसनविकार, मधुमेहाच्या गुंतागुंतीतून रुग्णाचा शुक्रवारी पहाटे साडेतीनला मृत्यू झाला. त्याचवेळी पद्मपुरा येथील ५० वर्षीय करोनाबाधित पुरूषाचा गुरुवारी (११ जून) रात्री नऊ वाजता, इंदिरा नगर, बायजीपुरा येथील ६१ वर्षीय करोनाबाधित पुरूषाचा शुक्रवारी पहाटे साडेचारला, तर आंबेडकर नगर, सिडको येथील ६२ वर्षीय करोनाबाधित पुरूष रुग्णाचा शुक्रवारी सकाळी आठला शहरातील एकाच खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत १०२, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ३२ व जिल्हा सामान्य रुग्णालयात एक, अशा एकूण १३५ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.\nजिल्ह्यातील नव्या १०५ बाधितांमध्ये कटकट गेट येथील १, समर्थ नगर २, रोशनगेट १, संजय नगर १, संभाजी कॉलनी १, सिल्कमिल कॉलनी १, सिडको १, राम नगर १, पीर बाजार २, उस्मानपुरा १, कबीर नगर, सातारा परिसर २, रोशनगेट ४, औरंगपुरा ५, सादात नगर २, बायजीपुरा ३, पुंडलिक नगर ६, सिटी चौक १, जुना बाजार, न्यू वस्ती २, चेतना नगर १, शिवाजी नगर ४, बौद्ध नगर, जवाहार कॉलनी २, सारंग सोसायटी २, उत्तम नगर १, महेश नगर २, गौतम नगर, जालना रोड १, न्यू हनुमान नगर १, जुना मोंढा, गवळीपुरा १, एन-आठ सिडको १, छावणी परिसर १, सुंदरवाडी १, गुलमंडी १, मुजीब कॉलनी, रोशनगेट १, ‍विशाल नगर ३, पटेल नगर २, रेणुका माता मंदिर, एन-नऊ १, यशोधरा कॉलनी, नेहरु नगर १, रहीम नगर १, भवानी नगर १, साई नगर, एन सहा, सिडको १, खोकडपुरा १, संजय नगर, आकाशवाणी परिसर १, एन-तीन, सिडको १, सिडको टॉउन सेंटर, एन-एक १, संत एकनाथ सोसायटी २, एन-चार, सिडको १, बारी कॉलनी १, रोझाबाग १, एमजीएम परिसर १, बजाज नगर २ आणि निल्लोड (ता. सिल्लोड) ३, वैजापूर १, मारीसुरी कॉलनी, गंगापूर १, गणेश नगर, पंढरपूर १, पडेगाव १, कन्नड २, मुकुंदवाडी १, खुलताबाद १, नारेगाव ३, कानडगाव १, शताबी नगर १, मल्हार चौक, विजय नगर, गारखेडा १, पटेल नगर, बीड बायपास रोड १, क्रांती चौक पोलिस स्टेशनजवळ १, सातारा गाव परिसर १, किराडपुरा १, एसआरपीएफ परिसर १ व इतर ठिकाणचे ४, या भागातील ४८ महिला व ५७ पुरुषांचा समावेश आहे.\n← राज्यात आरोग्य सुविधा मोठ्याप्रमाणात उपलब्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nएमएसपी कमी केला जाऊ शकतो असे नितीन गडकरी यांच्या हवाल्याने देण्यात आलेले वृत्त गडकरी यांनी फेटाळले →\nराज्यात १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nवांद्रे येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट\nऔरंगाबाद जिल्ह्यात 1160 रुग्णांवर उपचार सुरु, 56 रुग्णांची वाढ\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्��ामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/mt-50-years-ago/50-years-ago/articleshow/66955586.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T02:22:37Z", "digest": "sha1:QJJJXVBLJ4DS7PPRHJ2ZPOGISJUCXYMB", "length": 12997, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयंचलित यंत्रपद्धतीचा वापर करण्याचा प्रश्न निवडक बाबींपुरता एका समितीकडे सोपविण्यात येत आहे, असे केंद्रीय मजूर मंत्री जयसुखलाल हाथी यांनी आज राज्यसभेत सांगितले.\nनवी दिल्ली: स्वयंचलित यंत्रपद्धतीचा वापर करण्याचा प्रश्न निवडक बाबींपुरता एका समितीकडे सोपविण्यात येत आहे, असे केंद्रीय मजूर मंत्री जयसुखलाल हाथी यांनी आज राज्यसभेत सांगितले. ते म्हणाले की, सामाजिक हिताची सरकारला काळजी असून बेकारी वाढू नये असा सरकारचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी कार्यक्षमतेसाठी आवश्यक वाटेल त्याच ठिकाणी कॉम्प्युटर्स वापरण्यात येतील.\nनागपूर: पानशेत धरणाचे काम जून १९७१ पर्यंत पूर्ण होईल, असे पाटबंधारे मंत्री शंकरराव चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले. एक जुलैते ३१ ऑक्टोबर १९६८ या चार महिन्यात कोयनेच्या परिसरात भूकंपाचे एकूण ३२६ पक्के धक्के बसले. त्यापैकी तीन तीव्र, ५९ मध्यम व २६४ सौम्य होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.\nमुंबई: चार लाख रुपये खर्चून रामटेक येथे कविकुलगुरू कालिदासाचे स्मारक उभारण्याचा निर्णय महाराष���ट्र सरकारने घेतला असल्याचे समजते. या थोर कवीच्या मेघदूतामध्ये रामटेक परिसराचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १७ डिसेंबर रोजी संकल्पित स्मारकाची कोनशिला बसविण्यात येणार आहे. रामटेकजवळ धूम्रेश्वराच्या मंदिरानजीक या स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.\nसेऊल: १९६६ प्रमाणे यंदाही आशियाई क्रीडा स्पर्धा बँकॉकलाच होतील, पण त्यात हॉकी स्पर्धेचा समावेश असेलच असे सांगता येत नाही. आशयाई क्रीडा स्पर्धेचा खर्च एकट्या थायलंडला परवडत नाही, त्यामुळे या स्पर्धा बारगळणार अशी भीती वाटत होती. त्यांनतर सर्वांच्या विचार विनिमयातून तोडगा निघाला की स्पर्धांची संख्या कमी करावी व येणारा तोटा सर्व आशियाई देशांनी मिळून सोसावा. त्यामुळे १४ पैकी १०च स्पर्धा होतील व त्यात हॉकीला स्थान मिळणार नाही, असा अंदाज आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nसोमवार ८ मे १९६७...\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - दत्तक पुलं...\n\\Bमराठी कथांचे जर्मन बुक बॉन\\B - मराठी लघुकथा...\n५ डिसेंबर १९६८ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहॉकी पन्नास वर्षांपूर्वी जयसुखलाल हाथी कालिदास Kalidas jaysukhlal haathi hockey 50 Years ago\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता ���ेणार, पण पालकांच्या परवानगीने\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0,-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE..%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B9/hBM6CB.html", "date_download": "2020-10-01T01:06:22Z", "digest": "sha1:F3JP7RTAEF4FRMHP5XLNTI4BNBVQMJHK", "length": 6186, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा..वेळापत्रक नव्याने जाहीर होणार : मंत्री उदय सामंत - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा..वेळापत्रक नव्याने जाहीर होणार : मंत्री उदय सामंत\nApril 7, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा..वेळापत्रक नव्याने जाहीर होणार : मंत्री उदय सामंत\nमुंबई, - राज्यातील कोरो��ाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.\nश्री. सामंत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.\nश्री. सामंत म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी संगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%BE---%E0%A4%A1%E0%A5%89.-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87/hoNp6V.html", "date_download": "2020-10-01T01:24:04Z", "digest": "sha1:USC7MIGXIOKESD5NKIJTJTB2ZKJFV6YE", "length": 4379, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबवा - डॉ. नीलम गोऱ्हे - सं��ादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nगावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबवा - डॉ. नीलम गोऱ्हे\nMarch 20, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nगावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबवा - डॉ. नीलम गोऱ्हे\nमुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट तत्काळ थांबविण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.\nकोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक नागरिक हे आपापल्या गावी जात आहेत. अशा गंभीर प्रसंगी आपल्या कुटुंबियांसोबत असावे असे प्रत्येकालाच वाटते व त्यामुळे ते गावी उपलब्ध वाहतूक साधनाने जात आहेत. राज्य शासनाच्या बसेस सोबत नागरिक खाजगी वाहनेही वापरत आहेत आणि ह्याच गोष्टीचा गैरफायदा खाजगी वाहन व्यावसायिक घेत आहेत.\nपुणे-नागपूर अथवा पुणे-लातूर व इतर बसेसचा दर ह्या व्यावसायिकांनी वाढवलेला आहे. दर वाढविल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी परिवहन आयुक्त श्री शेखर चन्ने यांना अशा व्यावसायिकांवर तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त शेखर चन्ने यांनी संबंधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना दिल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8C.%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4/QK1FFH.html", "date_download": "2020-10-01T02:31:29Z", "digest": "sha1:NGJEVSK7OZRWTLBVYS4544XR2LJZ4XGB", "length": 11241, "nlines": 49, "source_domain": "rajsatya.page", "title": "नेहरु युवा केंद्राच्या युवा गौरव पुरस्काराने सौ.मधुराणी थोरात सन्मानित - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nनेहरु युवा केंद्राच्या युवा गौरव पुरस्काराने सौ.मधुराणी थोरात सन्मानित\nFebruary 24, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nनेहरु युवा केंद्राच्या युवा गौरव पुरस्काराने सौ.मधुराणी थोरात सन्मानित\nकराड - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयातर्गंत नेहरु युवा केंद्र, सातारा यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा युवा गौरव पुरस्कार ओंड, ता.कराड येथील सौ.मधुराणी आनंदा थोरात यांना प्रदान करण्यात आला.\nभारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयातर्गंत नेहरु युवा\nकेंद्र, सातारा यांच्यावतीने आयोजित जिल्हा युवा संमेलनात युवा गौरव\nपुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाबळेश्वर येथील सनराईज कॅन्डल्सचे सीईओ भावेशभाटीया, जिल्हा परिषद सदस्या सौ.अर्चना देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचेजिल्हा समन्वयक कुंदन शिनगारे, समाजकार्य पदवीका महाविद्यालयाच्या प्राचार्या शाली जोसेफ, पेस ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे संचालक युवराज भंडलकर, नेहरु युवा केंद्र, सातारा जिल्हा समन्वयक कालिदास घाटवळ, तिर्री गोपी, पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र यादव, लेखाधिकारी भानुदास\nदव यांची उपस्थिती होती.\nसौ.मधुराणी आनंदा थोरात या ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून 2009 सालापासून आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, पर्यावरण व महिला बालकल्याण आणि कौशल्य विकास क्षेत्रात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित आहेत. कराडमधील ज्ञानदीप कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून शहरासह चौदाव्या वित्त आयोगातर्गंत गावापासून वाडीवस्तींपर्यंत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देवून अनेकांना विशेषत: महिलांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले आहे. राज्य महिला आयोगाच्यावतीने महिलांसाठी कायदे व हक्कविषयीक आणि विशेषत: डिजिटल साक्षरता\nप्रशिक्षण व कार्यशाळा घेतली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्गंत राष्ट्रीय जनसहयोग एवं बालविकास संस्थानच्या (निपसीड) असुरक्षित महिलांसाठी समुपदेशन विषयी कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाद्वारे असुरक्षीतमहिलांसाठी समुपदेशन करण्याचे काम करत आहेत. शासनाच्या यशदाच्या माध्यमातून प्रशिक्षक म्���णून ग्रामविकास विकास आराखडा निर्मितीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावस्तरावरील कर्मचार्यांना\nप्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्र,\nसातारा यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांत सहभागी होण्याबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणूनही रोगदान दिले आहे. नेहरु युवा केंद्राच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे.\nसनबीम व ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी डिजीटल साक्षरता कार्यशाळा यशस्वीपणे घेतल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती योजना अभियान (कराड तालुका पंचायत समिती) येथे समुह साधन व्यक्ती (बीआरपी) म्हणून कार्य करताना महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी योगदान दिले आहे. कराड पंचायत समिती स्तरावर महिला तक्रार निवारण समिती सदस्या म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक अंकेक्षण अंतर्गंत रोजगार हमी योजनेचे\nकराड तालुकास्तरावर सीआरपी म्हणून कार्यरत असताना रोजगार हमी योजनेच्या कामांची तपासणी करुन रोहयोचे महत्व आणि जॉबकार्डधारकांचे हक्कांविषयी जागृती केली आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग आहे.\nडॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण मुलींचे वसतीगृहात नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यासाठी त्या योगदान देत आहेत. कोरो, मुंबई यांच्या माध्यमातून एकल महिलांचे संघटन उभारण्यासाठी त्यांनी कापील, गोळेश्‍वरसह कराड तालुक्यात चळवळ उभारण्यास प्रारंभ केला आहे. एकल महिलांचे एकसंघ करुन त्यांचा बचत गट उभारणीसह\nत्यांच्या आरोग्य, शिक्षण व उपजिविका याकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यकत्यांकरिता नेतृत्वविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहेत. महिला व बालविकास विभागाच्यावतीने कराड येथील आशाकिरण महिलांचे शासकीय वसतीगृहात समुपदेशन करण्यासाठी त्यांना नियुक्त केले आहे. नेेहरु युवा केंद्राच्या उपक्रमांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. युवागौ पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.मधुराणी थोरात यांचे सर्वत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/", "date_download": "2020-10-01T01:47:48Z", "digest": "sha1:5FHCDTGAOOKCPVLQWRWHPV4MHL62Q4ZZ", "length": 12484, "nlines": 203, "source_domain": "abhivrutta.com", "title": "ABHIVRUTTA – e-news portal", "raw_content": "\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चे प्रकाशन\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nआंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nआंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला\nसांगली : पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला असल्याचे समजते. हा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला…\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चे प्रकाशन\nफरार महिला आरोपीला अटक\nकायदे, दंड करून मार्ग निघणार नाही : मुख्यमंत्री\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nवर्धा / मुंबई : वर्धा व जालना येथील ड्रायपोर्ट [ wardha dryport] उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२० पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक व सांगली येथील…\nडॉ. निखिल चांदुरे यांना नेत्र विज्ञानशास्त्र शाखेत एमएस पदवी\nगोंडवाना विद्यापीठास यूजीसीतर्फे १२-बी दर्जा प्राप्त\nमालापुरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रारंभ\nप���ंढरकवडा वनक्षेत्रात वाघिणीस जिवंत पकडले\nमेकअप,फाउंडेशन असे करावे… beauty world\nमेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला आॅफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत करतात. काही वेळा ही व्यवसायाची अथवा कामाची गरज असते. प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये धडक देत मेकअप करवून…\nलता, बस्स एक स्वर….वाढदिवस विशेष\n२७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लतादीदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों…’ हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल…\nपंचमदा अर्थात आर. डी. बर्मन किंवा राहुल बर्मन अशा नावांनी भारतीय संगीतक्षेत्रात ओळखले जाणारे महान संगीतकार. त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी आपल्या रसिकांवर उधळून लावली आणि भारतीय रसिकही तितक्याच उत्कंठेने तृप्त…\nहिंदी चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर १९९०च्या दशकामध्ये निरनिराळ्या कथानाकांवर आधारित अनेक चित्रपट या काळामध्ये खूप लोकप्रिय झाले. केवळ या कथानकेच चांगली होती असे नाही, तर चित्रपटांमध्ये अभिनय, गाणे, संगीत,…\nहा होता राज कपूर यांचा खरा नायक… CINEdeep\nअभिनेते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. १९३५ मध्ये ‘इन्कलाब’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली. वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये दीवार व पठाण या नाटकांमध्ये भूमिका…\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bncmc.gov.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-01T00:27:12Z", "digest": "sha1:5EXRMUOGRSHUCTZ6FFVJ7XCSQSX6HEHS", "length": 5811, "nlines": 117, "source_domain": "bncmc.gov.in", "title": "आरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालय – BNCMC", "raw_content": "\nभिव���डी निजामपूर शहर महानगरपालिका\nप्रभाग समिती क्र. १\nप्रभाग समिती क्र. २\nप्रभाग समिती क्र. ३\nप्रभाग समिती क्र. ४\nप्रभाग समिती क्र. ५\nमहिला व बालकल्याण विभाग\nअपंग कल्याण कक्ष विभाग\nमनपा शिक्षण मंडळ विभाग\nआरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालय\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया\nआरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालयadmin2020-09-14T06:25:44+00:00\nस्वच्छता गट व स्वच्छता गटाची चतु:र्थसिमा\nशौचालय व इतर प्रसाधन गृहाचे स्वच्छचे गट\nप्रभाग निहाय स्वच्छता गट (कर्मचाऱ्यांची यादी)\nस्वच्छता गट व स्वच्छता गटाची चतु:र्थसिमा\nप्रभाग समिती क्रमांक १\nप्रभाग समिती क्रमांक २\nप्रभाग समिती क्रमांक ३\nप्रभाग समिती क्रमांक ४\nप्रभाग समिती क्रमांक ५\nशौचालय व इतर प्रसाधन गृहाचे स्वच्छचे गट\nप्रभाग समिती क्रमांक १\nप्रभाग समिती क्रमांक २\nप्रभाग समिती क्रमांक ३\nप्रभाग समिती क्रमांक ४\nप्रभाग समिती क्रमांक ५\nआरोग्य शौचालय विभाग व ड्रेनेज विभाग प्रभाग समिती १ ते ५\nप्रभाग निहाय स्वच्छता गट (कर्मचाऱ्यांची यादी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/SK2-Blade-Utility-Knife.html", "date_download": "2020-10-01T00:26:13Z", "digest": "sha1:2PQQGMI5X23HLD5R7XHEWQ3RTH4U3VSO", "length": 8574, "nlines": 193, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "एसके 2 ब्लेड उपयुक्तता चाकू उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > उपयुक्तता चाकू > एसके 2 ब्लेड उपयुक्तता चाकू\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nएसके 2 ब्लेड उपयुक्तता चाकू\nद खालील आहे बद्दल एसके 2 ब्लेड उपयुक्तता चाकू संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे एसके 2 ब्लेड उपयुक्तता चाकू\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा उपयुक्तता चाकू\nपॅकेजिंग तपशील: स्लाइड कार्ड\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nआयटीईएम नाही. वर्णन पॅकेजिंग MOQ\nYY25021 9 मिमी उपयुक्तता चाकू\nब्लेड सामग्री: कार्बन स्टील किंवा एसके 2 किंवा एसके 5\nगरम टॅग्ज: एसके 2 ब्लेड उपयुक्तता चाकू, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मना���े. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n18 मिमी उपयुक्तता चाकू\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह कार्बन स्टील ब्लेड\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह एसके 2 ब्लेड\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह एसके 5 ब्लेड\n18 मिमी एबीएस गृहनिर्माण उपयुक्तता चाकू\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/na-balasaheb-thorat-statement-political-shirdi", "date_download": "2020-10-01T02:42:27Z", "digest": "sha1:QTUMAF5KWO2THPL4RZRBAHJZYF7UMWGR", "length": 10478, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "2014ची ‘ऑफर’ आज फायदेशीर ठरली असती", "raw_content": "\n2014ची ‘ऑफर’ आज फायदेशीर ठरली असती\nना. बाळासाहेब थोरात : मंत्रिमंडळ विस्तारानंतर संस्थान व महामंडळांचा निर्णय\nशिर्डी (शहर प्रतिनिधी) – 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेली विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर नाकारली. मात्र त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद घ्यायला हवे होते. आता त्याचा आज मला जास्त फायदा झाला असता, असे प्रतिपादन राज्याचे महाआघाडीचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत केले. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिर्डीसह अन्य संस्थान व महामंडळांचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.\nना. बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ना. थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, लोकसभेनंतर मोठी पदे घेतलेले अनेक बडे नेते पक्ष सोडून गेले. तरूण नेत्यांनी ती जागा भरून काढली आणि पक्षाला विजय मिळवून दिला. जे सोडून गेले त्यांना आता दुःख होत आहे. त्यांना पश्चाताप झाला असून चुकल्यासारखे वाटत आहे. ��क्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा संधी द्यायची की नाही याचा निर्णय पक्षातील तरूण नेत्यांना विचारूनच घ्यावा लागेल, असा टोला ना.थोरात यांनी लगावला.\nशेतकरी कर्जमाफीबाबत ना.थोरात म्हणाले, राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा मागविण्यात आला आहे. जास्तीत जास्त मदत राज्यातील शेतकर्‍यांना करण्याचा आमचा प्रामाणिक हेतू आहे. महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ विस्तारानंतर साई संस्थान तसेच महामंडळ वाटपाचा निर्णय होणार आहे. राजकीय मतांतरे राज्यघटनेने स्वीकारली आहेत. सरकारमधील घटक पक्षांचा राज्यघटनेवर पूर्ण विश्वास असून घटनेच्या तत्त्वाने पुढे जाणार आहोत. साईबाबा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असून श्रद्धास्थान आहे. सर्वांवर त्यांचे आशीर्वाद आहे, असे आपण मानतो. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. त्याचा चांगला उपयोग व्हावा आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, अशी साईचरणी प्रार्थना केली असल्याचे ना. थोरात यांनी सांगितले.\nयाप्रसंगी ना. थोरात यांचा साईबाबा संस्थानच्यावतीने उपमुख्यकार्यकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आ. लहू कानडे, पदवीधर मतदार संघाचे आ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, अशोक खांबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वर्पे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, संदीप सोनवणे, सुधाकर शिंदे, राकेश कोते, अमित शेळके, दीपक गोंदकर, विशाल कोते, अभिषेक शेळके, अमोल बानाईत, प्रकाश गोंदकर, समीर शेख आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.\nराहाता तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना नेते कमलाकर कोते, राहाता नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, तालुकाप्रमुख संजय शिंदे उपजिल्हाप्रमुख अनिल बांगर, अक्षय तळेकर, राहुल गोंदकर, अमोल गायके, अनिल पवार, महेश महाले, महेंद्र कोते, चंद्रकांत गायकवाड आदीसह शिवसैनिकांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर ना. बाळासाहेब थोरात यांचा पुष्पगुच्छ शाल पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार केला. नांदुर्खी येथे ना. बाळासाहेब थोरात यांचा सत्कार शिवसे��ेचे जिल्हा संघटक विजय काळे, शिवाजी चौधरी, गणेश सोमवंशी, अमोल खापटे, सुनील परदेशी, नानक सावंत्रे, संभाजीराव नांगरे, संतोष वाके आदींसह शिवसैनिकांनी सत्कार केला.\nमहाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून त्यावर आज किंवा उद्या अंतिम निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असून त्या बाबतीत लवकर निर्णय होईल. तीन घटक मित्रपक्ष एकत्र आहोत. यामध्ये सर्वांना समान न्याय असावा व सर्वांना काम करण्याची समान संधी असावी, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे ना. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/kaal-or-tense-in-marathi-grammar/riti-vartamaankaal?utm_source=modalnav&utm_medium=click", "date_download": "2020-10-01T00:08:41Z", "digest": "sha1:TTU2JHSAV6WFTQNWMXTZ6QRQASHIKUHH", "length": 7444, "nlines": 133, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "मराठी व्याकरणातील रीती वर्तमानकाळ | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nरीती वर्तमानकाळ म्हणजे काय\nमराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया वर्तमानात सतत घडत आहे अशी रीत दर्शविली जाते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ असतो.\nकाळाच्या या रूपाला चालू पूर्ण वर्तमानकाळ असेही म्हटले जाते.\nमी रोज फिरायला जातो.\nया वाक्यामध्ये कर्त्याची फिरायला जाण्याची क्रिया ही रोज (प्रत्येक दिवशी) घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा.\nरोहित नेहमी पुस्तक वाचतो.\nया वाक्यामध्ये कर्त्याची पुस्तक वाचण्याची क्रिया ही नेहमी घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा.\nआम्ही रोज सकाळी व्यायाम करतो.\nया वाक्यामध्ये कर्त्याची व्यायाम करण्याची क्रिया ही रोज सकाळी घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा.\nआम्ही दर महिन्याला समोरच्या दुकानातून सामान विकत घेतो.\nया वाक्यामध्ये कर्त्याची सामान वि��त घेण्याची क्रिया ही दर महिन्याला घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही.\nत्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा.\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/thane/rukminibai-makeover-soon/", "date_download": "2020-09-30T23:59:27Z", "digest": "sha1:WJ4PDHXIS4FTT2XHQVD73765HGFCEISL", "length": 29472, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘रुक्मिणीबाई’चा लवकरच मेकओव्हर; स्थायी समितीचा हिरवा कंदील - Marathi News | 'Rukminibai' makeover soon! | Latest thane News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nकोरोनासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दिल्लीतून एकाला अटक\nआजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मा��\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\n‘रुक्मिणीबाई’चा लवकरच मेकओव्हर; स्थायी समितीचा हिरवा कंदील\nप्लास्टर, रंगकाम, प्रसाधनगृहांची होणार दुरुस्ती\n‘रुक्मिणीबाई’चा लवकरच मेकओव्हर; स्थायी समितीचा हिरवा कंदील\nकल्याण : पश्चिमेतील केडीएमसीचे प्रमुख रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचे रूपडे लवकरच पालटणार आहे. २० वर्षांपूर्वी बांधलेल्या या रुग्णालयाच्या बांधकामाची दुरुस्ती केली जाणार आहे. यासंदर्भातील एक कोटी ३९ लाख ४७ हजार १५१ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. इमारतीच्या बांधकाम दुरुस्तीबरोबरच रंगकाम, प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीसह अन्य कामे मार्गी लावली जाणार आहेत.\nरुक्मिणीबाई रुग्णालयात कल्याण शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण तसेच तालुक्याच्या ठिकाणाहून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. ही इमारत २० वर्षांपूर्वी बांधल्याने येथील बांधकामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्याच्या अहवालानुसार बांधकामाच्या व इतर दुरुस्त्या सूचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार, या कामासाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत तीन जणांच्या निविदा उघडण्यात आल्या. त्यात मे. गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा प्राकलन दराने आल्याने तिला अंतिम मंजुरी मिळण्याकामीचा प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी पटलावर दाखल करण्यात आला होता. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मान्यता दिली.\nस्थायी समितीने दुरुस्तीच्या कामाला हिरवा कंदील दाखविल्याने लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. कार्यादेश मिळताच हे काम सुरू होईल. साधारण १५ दिवसांत कामाला प्रारंभ होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट यांनी ‘लोकमत’ला दिली.\nविशेष म्हणजे या दुरुस्ती कामाच्या कालावधीत रुग्णालय सुरूच राहील. यातील कोणताही विभाग बंद राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांधकाम दुरुस्तीबरोबरच पूर्ण रंगकाम, प्रसाधनगृहांची दुरुस्ती, छतावर शेड बांधणे, दरवाजे, खिडक्या आणि प्रसाधनगृहांची दुरुस्ती, गेट बसविणे, फर्निचर दुरुस्ती आदी कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत, असे यावेळी सांगण्यात ��ले.\nफुले कलामंदिरात होणार अंतर्गत दुरुस्ती\nडोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकूलित यंत्रणेचे काम मार्गी लागल्यावर आता नाट्यगृहातील अंतर्गत दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे.\nनाट्यगृहाचे बांधकाम १२ वर्षांपूर्वी उभे राहिले आहे. येथील वातानुकूलित यंत्रणेचे काम नुकतेच पूर्ण झाले. यासाठी एक वर्ष नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. मात्र, त्यावेळी नाट्यगृहातील अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली नव्हती. खराब झालेले प्रसाधनगृह, ड्रेनेज पाइप फुटलेले असल्याने गळतीचे चित्र कायम होते.\nयासंदर्भात दुरुस्तीचा प्रस्तावही स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यालाही सभापती दीपेश म्हात्रे आणि सदस्यांनी मंजुरी दिली. या कामांतर्गत प्लंबिंग, टॉयलेट, मुख्य सभागृहातील दरवाजे व त्यांचे डोअर क्लोजर दुरुस्ती किंवा नवीन बसविणे, पडदे बसविणे, मेकअप रूम दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या नवीन बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत.\nमे. राजेश कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम करणार आहे. या कामासाठी ५२ लाख ४७ हजार ९०८ रुपये इतका खर्च येणार आहे. दरम्यान, हे दुरुस्तीचे काम सुरू असताना नाट्यगृह बंद राहणार नाही, अशी माहिती शहरअभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली.\nईएसआयसी कार्यालयात कामगारांवर होणार उपचार\nएसटीचा बेस्ट प्रशासनाला आधार, ५० बस रस्त्यावर धावणार\nठामपाचे सहायक आयुक्त सुनील मोरे निलंबित\nजनसुनावणी रद्द करता येणार नाही\nकुणाचा मानसिक कोंडमारा, तर कुणी रंगलं कुटुंबात\nवैद्यकीय अधीक्षकांविरोधात महिला रुग्णाची पोलीस ठाण्यात तक्रार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद ���िकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nमध्य रेल्वेवर आजपासून धावणार ४३१ फेऱ्या\nकोरोनासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दिल्लीतून एकाला अटक\nआजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/07/palak-in-white-sauce-recipe-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T02:13:12Z", "digest": "sha1:4CJA3YTU4IFBN544777RQET7BNEOOTKG", "length": 7483, "nlines": 73, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Palak in White Sauce Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nपालक पांढऱ्या सॉसमध्ये: पालकची आपण पातळ भाजी, पालक पनीर अथवा पंजाबी पालक बनवतो. पालकची भाजी ही स्वीट कॉर्न मिक्स करून पांढऱ्या सॉस मध्ये बनवली आहे. पांढऱ्या सॉस मध्ये पालकची भाजी खूप टेस्टी लागते. अश्या प्रकारची भाजी पराठ्या बरोबर छान लागते तसेच एक विशेष म्हणजे ही भाजी टोस्ट बरोबर खूप छान लागते. अश्या प्रकारची पालकची भाजी माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने बनवली होती ती मला खूप आवडली म्हणून मी करून बघितली तर आमच्याकडे सुद्धा खूप आ���डली. करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल.\nपालकची पांढऱ्या सॉस मधील भाजी बेक करून सुद्धा छान लागते.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\n१ लहान पालक जुडी\n१/२ कप स्वीट कॉर्न दाणे\n१ चीज क्यूब (किसून)\n१ टे स्पून तेल\n१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)\n४-५ लसूण पाकळ्या (ठेचून)\n२ हिरव्या मिरच्या (चिरून)\n१ टे स्पून बटर\n२ टे स्पून गव्हाचे पीठ\n१/२ टी स्पून मिरे पावडर\nपालक निवडून स्वच्छ धुवून चिरून घ्या.\nएका कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण ठेचून घाला व मग चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर चिरलेला पालक, स्वीट कॉर्न दाणे, हिरवी मिरची घालून पालक मंद विस्तवावर शिजवून घ्या. (पालक शिजताना पाणी घालू नका)\nपांढरा सॉस बनवण्यासाठी: पालक शिजत असतांना दुसऱ्या एका कढाई मध्ये बटर गव्हाचे पीठ घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर दोन मिनिट भाजून घ्या मग त्यामध्ये हळूहळू दुध घालून हलवत रहा, हलवत असतांना गुठळी होऊ देऊ नका. सॉस शिजल्यावर त्यामध्ये चवीने मीठ व मिरी पावडर घालून एक उकळी आणा.\nपालक शिजल्यावर पांढरा सॉस घालून, मीठ चवीने, किसलेले चीज व मँगी क्यूब घालून, एक उकळी आणा. जर आपल्या उकळी आणायची नसेल तर १८० डिग्रीवर १०-१२ मिनिट बेक करा.\nगरम गरम पालकची भाजी व टोस्ट सर्व्ह करा. टोस्ट बरोबर ह्या भाजीची चव अप्रतीम लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/29/Mulanche-Hakk-Aani-Adhikar-.aspx", "date_download": "2020-10-01T02:05:31Z", "digest": "sha1:OL24RL4VO3RFYFGMEPDSOGR4N2OD66FR", "length": 11235, "nlines": 57, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "मुलांचे हक्क आणि अधिकार", "raw_content": "\nमुलांचे हक्क आणि अधिकार\nभारतात आजही मुलांचे हक्क, अधिकार हे शब्दच आपल्या पचनी पडत नाहीत. \"मुलंच ती, त्यांना कसली आली अक्कल त्यांना कसले हक्क आणि अधिकार त्यांना कसले हक्क आणि अधिकार आम्ही लहान असताना कुठे होते आम्हाला हक्क नी अधिकार आम्ही लहान असताना कुठे होते आम्हाला हक्क नी अधिकार तरीही आम्ही मोठे झालोच अन् आमचं काहीही बिघडलं नाही. अहो, पालक आमच्या भल्याचा विचार करणार, ते करतील ते आमच्या चांगल्यासाठीच. \"\nकिंवा \"तुम्हाला काय कळतं तुम्हाला का विचारायचं उगाच शिंग फुटली तर अक्कलही आली असं समजू नका\", असं म्हणत दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या पाल्याने कोणतं शिक्षण घ्यायचं हेसुद्धा अनेकदा पालकच ठरवतात किंवा घराघरातल्या मुलांच्या भू���िका डावलतात. छोट्याछोट्या गोष्टींमधील त्यांची आवड-निवड, त्यांची मतं यांना अनेकदा काहीही महत्त्व दिलं जातं नाही. शहरी भागांमध्येही परिस्थिती तर ग्रामीण भागांमध्ये जगण्याचीच लढाई इतकी भीषण असते की त्यात मुलांच्या हक्कांचा विचार करणंही शक्य नसतं.\n१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र याव्यतिरिक्त २० डिसेंबर बालहक्क दिन, २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन हे भारतात, तर १२ जून हा आंतरराष्ट्रीय बालकामगारदिन म्हणून जगभर ओळखला जातो. मुलांच्या अधिकारांबाबतच्या इतिहासात डोकावलो तर लक्षात येते की मुलांना हक्क मिळावेत; यासाठी १९२० सालापासून प्रयत्न केले गेले. पहिल्या महायुद्धानंतर जगभरातील अनेक देशांची वाताहत झाली. अनेक मुलं पोरकी, अनाथ झाली. त्यानंतर १९२० मध्ये 'लीग अॉफनेशन्स' नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली. या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या समोर अल्गान्टीनजेब या ब्रिटिश महिलेने १९२४ साली मुलांच्या हक्कांचे पाच कलमी पत्रक मांडले व ते मंजूरही झालं.\nत्यानंतर १९५९ मध्ये मुलांच्या हक्कांची नियमावली संयुक्त राष्ट्र संघातही मंजूर झाली. १९८९ साली संयुक्त राष्ट्र संघाने नवी संहिता विस्तृतपणे मांडली. त्यात विविध परिस्थितीत असणाऱ्या मुलांचा विचार करण्यात आला आहे. यावर २० डिसेंबर १९९२ रोजी भारत सरकारने सही करून सर्व बालहक्क मान्य केले. शिवाय देशातील ० ते १८ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना कोणताही भेदभाव न करता ते हक्क देऊ असं लिखित आश्वासनही संयुक्त राष्ट्र संघाला भारताने दिलं आहे. हे हक्क पुढीलप्रमाणे -\n१) जगण्याचा अधिकार - उत्तम आरोग्य, उत्तम पोषण, स्वतःची ओळख, स्वतःचे नागरिकत्व यांची जपणूक आणि उत्तम पद्धतीने जगण्याची मुभा.\n२) विकासाधिकार - या अंतर्गत शिक्षण, पुरेशी काळजी, आवश्यक फुरसत, कला-क्रीडा विकास, मनोरंजन यांचा समावेश होतो. स्वतःचं आयुष्य घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा हा अधिकार आहे.\n३) संरक्षणाचा अधिकार - विविध कारणांसाठी होणारी पिळवणूक, छळ, दुर्लक्ष आदींपासून संरक्षण.\n४) सहभागाचा अधिकार - व्यक्त होण्याची मुभा, माहिती मिळवण्याची संधी, विचार आणि धार्मिक स्वातंत्र्याचा यात समावेश आहे.\nहे हक्क अगदी प्राथमिक असले तरी तसंच केंद्रापासून राज्यापर्य��तच्या सरकारची मान्यता असूनही समाजात बाल हक्कांबाबत अद्याप पुरेशी जागरुकता दिसत नाही. मुलांच्या हक्कांमध्ये प्रामुख्याने शिक्षणाचा विचार वा त्यासंदर्भातच चर्चा, कार्यवाही होते. पण ती कार्यवाहीसुद्धा अपुरीच ठरते. कायद्याने शिक्षणाचा अधिकार दिलेला असूनही आजही अनेक ठिकाणी बालकामगार जबरदस्तीने राबवून घेताना दिसतात. मुलांचे लैंगिक शोषण होताना दिसतं. मानवी तस्करीमध्ये मुलांनाच लक्ष्य केलं जातं. आजही अनेक शहरांमध्ये भीक मागत, कचरा गोळा करत अनेक मुलांना फिरावं लागत आहे. विविध प्रकारच्या व्यसनांना ही मुलं बळी पडताना दिसतात.\nअशा मुलांच्या हक्कांचे, अधिकारांचे संरक्षण व्हावे यासाठी आता १०९८ ही २४ तास, सातही दिवस कार्यरत असणारी हेल्पलाईन आहे. या क्रमांकावर भारतातील कोणत्याही राज्यातून, जिल्ह्यातून तुम्ही कोणत्याही फोनवरून (लॅण्डलाईन किंवा मोबाईल) नंबर फिरवलात तरी अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्ये या हेल्पलाईनचे कार्यकर्ते मुलांच्या मदतीला येतात. आजपर्यंत या कार्यकर्तांना आलेले अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. बेघर, अनाथ मुलांकडून जसा या हेल्पलाईनचा वापर होतो; त्यापेक्षा जास्त पांढरपेशा किंवा मध्यम आणि उच्च मध्यमवर्गातल्या मुलांकडून जाणारे फोन आणि त्यांच्या समस्या हा या हेल्पलाईन समोरचा गंभीर प्रश्न आहे. मुलांना काय कळतं या समजाला छेद देणारं हे वास्तव आहे. याचा किमान आपल्यासारख्या सुजाणांनी विचार करण्याची जास्त गरज आहे.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1453", "date_download": "2020-10-01T01:43:03Z", "digest": "sha1:ABIN66G7MFVLK4DRZPWDXZ3IX6ZQ7M4W", "length": 12620, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nमनू भाकर हिला नेमबाजीने प्रभावित केले. या खेळात कारकीर्द करण्याची या मुलीने ठरविले. तिने वडील रामकिशन यांच्याकडे पिस्तूलाची मागणी केली. मुलीचा हट्ट पुरविताना अभियंता असलेल्या वडिलांनी अंदाजे एक लाख ४० हजार रुपयांचे पिस्तूल खरेदी केले. हक्काचे पिस्तूल मिळाल्यामुळे मनूचा उत्साह दुणावला. अचाट एकाग्रता आणि अचूकतेच्या बळावर हरियानातील झज्जर येथील या १६ वर्षीय मुलीने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा गाजविली, नंतर विश्‍वकरंडक नेमबाजीत १० मीट��� एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले, सिडनीतील विश्‍वकरंडक ज्युनिअर स्पर्धेतही सुवर्णपदकावरच नेम धरला, तसेच गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुन्हा सुवर्णवेध साधला. मनूला आता ‘गोल्डन फिंगर’ नेमबाज मानले जाते. दोन महिन्यांच्या कालावधीत तिने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सात सुवर्णपदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने देशभगिनी हीना सिद्धू हिला नमविले. पात्रता फेरीत तिने ३८८ गुणांचा वेध घेत पात्रता विक्रम नोंदविला. अंतिम फेरीत अचूकतेवर भर राखत २४०.९ गुणांची नोंद करत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. रौप्यपदक विजेत्या हीना सिद्धूला तिने ६.९ गुणफरकाने मागे टाकले.\nविश्‍वकरंडक स्पर्धेतील सोनेरी कामगिरीने मनू आंतरराष्ट्रीय नेमबाजीत सर्वप्रथम प्रकाशझोतात आली. मेक्‍सिकोतील ग्वाडालाजारा येथे झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत मनूने साऱ्यांनाच चकित केले. अनुभवात कमजोर, पण प्रतिभेत सरस असलेल्या या भारतीय मुलीने शूटिंग रेंजवर भन्नाट नेम साधला. तिने २३७.५ गुणांचा वेध घेत विश्‍वकरंडक सुवर्णपदकास गवसणी घातली. मेक्‍सिकोची दोन वेळची विश्‍वकरंडक विजेती अलेजांड्रा झावाला मनूच्या तुलनेत दुप्पट वयाची आणि अनुभवीही. झावाला हिला २३७.१ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात विजेतेपद मिळविल्यानंतर मनूने ओमप्रकाश मिथरवाल याच्या साथीत मिश्र दुहेरीतही सुवर्णपदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी सिडनी येथे झालेल्या विश्‍वकरंडक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धेतही मनूने नेम अचूक राखताना सुवर्णपदक निसटू दिले नाही.\nगेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिरुअनंतपुरम येथे झालेल्या ६१व्या राष्ट्रीय स्पर्धेत मनूने भन्नाट कामगिरी प्रदर्शित केली होती. अकरावी इयत्तेतील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल नऊ सुवर्णपदके जिंकली. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये तिने अनुभवी हीना सिद्धूला मागे टाकताना राष्ट्रीय विक्रमही नोंदविला. मनूने केंद्र सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये ज्युनिअर राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. केवळ नेमबाजीतच नव्हे, तर इतर खेळांतही मनू तरबेज आहे. तिने कराटे, स्केटिंग, जलतरण, टेनिससह थांग ता या मार्शल आर्ट खेळातही प्रावीण्य संपादले असून राष्ट्रीय पदकेही जिंकलीत. बॉक्‍सिंग, क्रिकेट, कबड्डी हे खेळही ती शालेय पातळीवर खेळली आहे. थांग ता या मणिपुरी मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात मनू सलग तीन वर्षे राष्ट्रीय विजेती ठरली आहे. सहा वर्षांची असताना बॉक्‍सिंगद्वारे तिच्या क्रीडा कारकिर्दीस सुरवात झाली. पालकांच्या प्रोत्साहनामुळे तिने मागे वळून पाहिले नाही. बरेच खेळ अनुभवल्यानंतर ती आता नेमबाजीत स्थिरावली आहे.\nजन्मतारीख ः १८ फेब्रुवारी २००२\nडिसेंबर २०१७ ः राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये विक्रम (२४२.३ गुण)\nमार्च २०१८ ः विश्‍वकरंडक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक व मिश्र दुहेरीत सुवर्ण, विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सर्वांत युवा भारतीय\nमार्च २०१८ ः विश्‍वकरंडक ज्युनिअर नेमबाजीत १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिकसह चार सुवर्णपदके\nएप्रिल २०१८ ः राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक व स्पर्धा विक्रम\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/", "date_download": "2020-10-01T01:33:38Z", "digest": "sha1:Y24VBOJ3FE4Z7777HG24KZTFGVT25HSU", "length": 15487, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "2019 - बेळगांव Live", "raw_content": "\nमराठ्यांचे वर्चस्व कबूल करणाऱ्या रमेश जारकीहोळी यांना वाढू लागलाय विरोध\nग्रामीण मतदारसंघात मराठ्यांचे वर्चस्व आहे हे जाहीरपणे सांगणाऱ्या रमेश जारकीहोळी यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी 'बेळगाव ग्रामीण मतदारसंघ मराठ्यांच्या हक्काचा मतदार संघ' असे वक्तव्य केलं होतं .त्यावर मुख्यमंत्री बी एस...\nपब्जीचे होणार आज अंत्यसंस्कार\nपब्जीमुळे काकती येथे नुकतीच दोन महिन्यापूर्वी एका पोलिस अधिकार्‍याचा मुलानेच खून केला होता. ही घटना ताजी असतानाच याला आळा घालण्यासाठी काकती येथील नागरिकांनी पब्जीची प्रतिकृती तयार करून ओल्डमनच्या स्वरुपात यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार ठरविला आहे. या ओल्डमनमुळे साऱ्यांचेच...\nभीमाशंकरवर कारवाईसाठी गुरुवारी समितीचे निवेदन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अनुदगार काढलेल्या माजी शिक्षण मंत्री बसवराज होरट्टी आणि समिती नेत्यांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचा यथाकथित नेता भीमा शंकर पाटील याचा मध्यवर्ती समितीच्या बैठकीत कडक शब्दात निषेध करण्यात आला. मंगळवारी दुपारी मराठा मंदिरात दीपक...\nसामाजिक संदेश देत जाळणार ओल्ड मॅन\n2019 या वर्षात महिलांवर घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असा संदेश कॅम्प येथील गवळी गल्लीतील युवक मंडळाने ओल्ड मॅन द्वारा दिला आहे.अत्याचार केलेल्या आरोपीच्या खटल्याचा त्वरित निकाल द्यावा आणि या नराधमांना फाशी द्यावी हा संदेश आम्ही ओल्ड...\nके एल एस च्या विद्यार्थ्यांना मिळणार एच ए एल मध्ये प्रशिक्षण\nके एल एस संस्था आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात समन्वय करार झाला असून या करारामुळे संस्थेच्या मेकॅनिकल आणि एरोनॉटिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना एच ए एल मध्ये प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती के एल एस चे कार्याध्यक्ष अनंत मंडगी यांनी लॉ...\nशांतता भंग करणाऱ्यावर का कारवाई नाही\nप्रत्येक वेळी दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या अभिभाषणात सीमा प्रश्नाचा मुद्दा घेतला जातोच. मात्र बेळगाव बाहेरील कन्नड संघटनेच्या नेत्यांकडून बेळगावात येऊन वादग्रस्त वक्तव्ये केली जातात.मराठी भाषिक गेल्या 64 वर्षा पासून लोकशाही मार्गातून लढा देत आहेत. मात्र कनसेच्या भीमा शंकर यांनी समिती...\nआठवणी खास बातम्या बेळगावच्या, पहा दृष्टिक्षेप 2019…\nआता पोलीस घेणार मराठी नेत्यांची बैठक\nसीमाभागातील मराठी भाषिकांवर सातत्याने सुरु असणारे अन्याय आणि त्याविरोधात सीमावासियांचा लढा हा मागील 63 वर्षापासून सुरू आहे. नुकतीच एका कन्नड गुंडांनी मराठी नेत्यांना गोळ्या घाला अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे संपूर्ण सीमा भाग आणि महाराष्ट्र पेटून उठला आहे. यासंदर्भात...\nमार्किंगच्या पार्किंगचा झोल तुर्तास संपला\nन्यायालय आवारात वारंवार पार्किंगची समस्या डोकेदुखी ठरू लागले आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून न्यायालय आवारात मार्किंग करून पार्किंगची समस्या मिटविले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयामध्ये पार्किंग सुरळीत करण्यासाठी...\nवकिलांना नववर्षाची भेट न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत बदल\nराज्यातील सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय न्यायालयांच्या कामकाजाच्या वेळापत्रकामध्ये 1 जानेवारी 2020 पासून बदल करण्यात आला असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. राज्यातील जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयीन कामकाजाचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. सकाळी 11 ते दुपारी...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lift-the-export-ban-on-onions/", "date_download": "2020-10-01T01:24:38Z", "digest": "sha1:BLO73M7WMO5XTJCGBR4E25X2NXYUEBYF", "length": 3154, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lift the export ban on onions Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDelhi news: कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवा; खासदार बारणे यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे…\nसप्टेंबर 17, 2020 0\nएमपीसी न्यूज - केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकरी, बाजार समितीमध्ये प्रचंड नाराजी…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-should-be-used-to-improve-situation/", "date_download": "2020-10-01T00:17:06Z", "digest": "sha1:QHHY4KE7PUSFQNBV5CONIMKRGHB7Y5A6", "length": 3177, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown should be used to improve situation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai: लॉकडाऊनचा उपयोग परिस्थिती सुधारण्यासाठी व्हावा; कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका –…\nएमपीसी न्यूज - विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे.…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घ��ाचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/wocaine-a-p37099530", "date_download": "2020-10-01T01:26:59Z", "digest": "sha1:ZXKQM2RV6ARY25VPDQCYB2DKHSB5THEN", "length": 19012, "nlines": 287, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Wocaine A in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Wocaine A upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nLidocaine साल्ट से बनी दवाएं:\nAnas Dee (1 प्रकार उपलब्ध) Lox Heavy (1 प्रकार उपलब्ध) Loxicard (1 प्रकार उपलब्ध) Wocaine (1 प्रकार उपलब्ध) Anescaine (3 प्रकार उपलब्ध) Lidfast (1 प्रकार उपलब्ध) Lidocyn (2 प्रकार उपलब्ध) Lidocyn Plus (1 प्रकार उपलब्ध) Lignox (3 प्रकार उपलब्ध)\nWocaine A के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nWocaine A खालील उपचारासाठी वापरले जाते -\nह्रदयाचा लय नसणे मुख्य\nशीघ्रपतन (और पढ़ें - शीघ्रपतन रोकने के घरेलू उपाय)\nनपुंसकता (और पढ़ें - नपुंसकता के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें बवासीर जलना वेंट्रीकुलर टैकीकार्डिया खुजली धूप से जली त्वचा अनियमित दिल की धड़कन (हृदय अतालता) दर्द एनेस्थीसिया\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Wocaine A घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Wocaine Aचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Wocaine A चे दुष्परिणाम अतिशय सीमित आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Wocaine Aचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला Wocaine A घेऊ शकतात. याचा त्यांच्यावर जर काही असला, तरी फारच थोड्या प्रमाणावर दुष्परिणाम होतो.\nWocaine Aचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Wocaine A च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nWocaine Aचा यकृतावरील ���रिणाम काय आहे\nWocaine A च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nWocaine Aचा हृदयावरील परिणाम काय आहे\nWocaine A च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nWocaine A खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Wocaine A घेऊ नये -\nWocaine A हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Wocaine A सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nWocaine A घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Wocaine A तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Wocaine A सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Wocaine A घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Wocaine A दरम्यान अभिक्रिया\nWocaine A घेताना काही खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याच्या क्रियेला काही वेळ लागू शकतो. याबाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nअल्कोहोल आणि Wocaine A दरम्यान अभिक्रिया\nWocaine A आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण आहे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Wocaine A घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Wocaine A याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Wocaine A च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Wocaine A चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Wocaine A चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला ��ाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/23365-new-covid-19-cases-and-474-deaths-reported-in-maharashtra-today/articleshow/78151044.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2020-10-01T00:30:15Z", "digest": "sha1:AVNX3FL4LCJDIJBEB4ZHQ6GGIJRX5MQE", "length": 15312, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus In Maharashtra: रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ; राज्याने ओलांडला ११ लाखांचा टप्पा\nCoronavirus In Maharashtra राज्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. आज २३ हजारावर नवीन रुग्णांची नोंद झाल्याने व पावणेपाचशे करोना बाधित दगावल्याने चिंता वाढतच चालली आहे.\nमुंबई: राज्यात आज ४७४ करोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ३० हजार ८८३ इतका झाला असून राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.७५ टक्के इतका आहे. मंगळवारी २० हजारावर करोना बाधितांची नोंद झाल्यानंतर आज तब्बल २३ हजार ३६५ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ११ लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करोना'\nगेल्या सहा महिन्यांपासून राज्यात करोनाने थैमान घातले आहेत. लॉकडाऊन काळात राज्यात करोनावर काही प्रमाणात नियंत्रण राखण्यात आरोग्य यंत्रणांना यश आलं होतं. मात्र राज्यात निर्बंध हळूहळू शिथील होऊ लागल्यानंतर करोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दर आठवड्याला नव्याने लाखभर रुग्णांची भर पडू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात तर मोजक्याच दिवसांचा अपवाद सोडला तर दररोज २० हजारावर नवे करोना बाधित रुग्णालयात दाखल होत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांच्यावर असले तरी नवीन रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने ��रोग्य यंत्रणा व सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.\nवाचा: कोविड सेंटरही महिलांसाठी असुरक्षित; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी\nराज्यातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी पाहिल्यास मृतांचा आकडा आणि नवीन बाधितांचा आकडा काळजीत भर घालणारा आहे. आज आणखी ४७४ मृतांची नोंद झाली तर २३ हजार ३६५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यासोबतच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ९७ हजार १२५ इतकी झाली आहे तर एकूण रुग्णसंख्या ११ लाख २१ हजार २२१ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत १७ हजार ५५९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ७ लाख ९२ जार ८३२ रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ७०.७१ टक्के इतके झाले आहे.\nवाचा: राज्यात जम्बो पोलीस भरती, साडेबारा हजार पदे भरणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय\nराज्यात पुणे जिल्ह्यात सध्या ८२ हजार १७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मिळून ३१ हजार ७६६ रुग्ण उपचार घेत आहेत, ठाणे जिल्ह्यात २८ हजार ८४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यात हाच आकडा २१ हजार ५३३ इतका आहे. नाशिक, सांगली, रायगड या जिल्ह्यांत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारपेक्षा अधिक आहे.\nवाचा: बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आणखी एक योजना; 'या' आहेत प्रमुख तरतुदी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nMaharashtra Cabinet: बाळासाहेबांच्या नावाने आणखी एक योजना; 'या' आहेत प्रमुख तरतुदी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - ���सदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sushant-singh-rajput-case", "date_download": "2020-10-01T02:01:48Z", "digest": "sha1:CQD25N3CXRTFOWXIFQFOBSK2XA6ZWO7S", "length": 7399, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nसुशांतच्या शरीरात विष नाहीच; अंतिम व्हिसेरा रिपोर्ट सीबीआयच्या हाती\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nSachin Sawant: 'मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना हे सणसणीत उत्तर'\nसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nसुशांतसिंह प्रकरणः अद्याप कुठल्याही गोष्टीचा इन्कार केलेला नाही, CBI चे स्पष्टीकरण\nसुशांतसिंह प्रकरणः अद्याप कुठल्याही गोष्टीचा इन्कार केलेला नाही, CBI चे स्पष्टीकरण\nसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, दोन अभिनेत्रींनी जबाबात दिली माहिती\nसुशांतसिंह राजपूत प्रकरणः माध्यमांकरवी तपाससंस्थावर दबाव उज्वल निकम यांनी केलं महत्त्वाचं विधान\nसुशांत प्रकरण: बिहार निवडणुकीचा उल्लेख करत रियाचे वकील मानेशिंदे यांचा गंभीर आरोप\nसुशांत प्रकरण: बिहार निवडणुकीचा उल्लेख करत रियाचे वकील मानेशिंदे यांचा गंभीर आरोप\nड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचे शुटिंग थांबवा, अन्यथा...; आठवलेंनी दिला 'हा' इशारा\nबहिणींचा पैशांवर डोळा असल्याचं सुशांतला समजलं होतं;रियाचा दावा\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nबॉलिवूडला धक्का; एनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nरियाच्या अडचणी वाढल्या ; न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ\nरिया चक्रवर्तीची जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव\nNCB ला बोलला राहिल- 'सॅम' नावाने बॉलिवूडमध्ये वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nNCB ला सुशांतच्या फार्महाउसवर झालेल्या पार्टीतील ४० हजारांचा हिशोब कोण देणार\nसुशांतसिंह राजपूच्या मृत्यू प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा; कारण....\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही; या मंत्र्याचा सवाल\nमराठा आरक्षणाच्या स्थगितीचा निर्णय अनपेक्षित होता - उद्धव ठाकरे\nSushant Singh Rajput Case: रियाच्या अडचणी वाढल्या; आणखी एक बडा मासा गळाला\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/national-meteorological-department-warns-about-flash-floods-in-many-parts-of-the-country/", "date_download": "2020-10-01T02:03:31Z", "digest": "sha1:EGK3ICJ5JVV44PEVWXWI2B5JEGY7NU3D", "length": 19001, "nlines": 215, "source_domain": "policenama.com", "title": "केंद्रीय जल आयोगाने देशातील अनेक भागात अचानक आलेल्या पुराबाबत दिला 'इशारा' | national meteorological department warns about flash floods in many parts of the country | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nकेंद्रीय जल आयोगाने देशातील अनेक भागात अचानक आलेल्या पुराबाबत दिला ‘इशारा’\nकेंद्रीय जल आयोगाने देशातील अनेक भागात अचानक आलेल्या पुराबाबत दिला ‘इशारा’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय जल आयोगाने विविध भागांमध्ये आलेल्या पुराबाबत इशारा दिला आहे. गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटक उपविभागातील काही भागांना जास्त धोका आहे. केंद्रीय जल आयोगाने अधिकृत पुराचा अंदाज वर्तवला आहे.\nमुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस\nबुधवारी मुंबईत काही भागात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याने भरले. यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या १२ तासांत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. १५० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम झाला. पुढील २४ तासांत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज केंद्रीय जल आयोगाने वर्तवला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपासच्या भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसात सात जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरातील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळल्याने वाहतूक एकदम ठप्प झाली. यामुळे दक्षिण मुंबईकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन जावे लागले.\nपुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nलक्षात घ्या कि अरबी समुद्रावर सक्रिय मान्सूनमुळे सोमवारी मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली होती. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील दोन दिवस मुंबई व त्याच्या उपनगर भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला. ४ ते ५ ऑगस्ट रोजी महानगर व महाराष्ट्रात इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे एजन्सींचे म्हणणे आहे. बीएमसीने मुंबईकरांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.\nशहरातून बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले\nमुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे मुंबईतील किंग्ज सर्कल, सायन, हिंदमाता, दादर, पोस्टल कॉलनी, अंधेरी आणि मलाड सबवे, जोगेश्वरी आणि दहिसर इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी स��चले. यामुळे उपनगरातील बसेस आणि लोकल गाड्यांच्या सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे तर काही काळ बंदच आहे. मुंबईहून बाहेर जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकदेखील बदलावे लागले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nछत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल पोलिसाने काढले अपशब्द, FIR ची मागणी\nपुणे : कारवाई जप्त केलेली 173 वाहने परत घेवून जाण्याचं आवाहन\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nUnlock 5.0 Guidelines : अनलॉक 5.0 ची गाइडलाईन जारी, सिनेमागृह उघडणार तर…\nUnlock 5.0 : राज्यातील कंन्टेंमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढला \nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता, डायटमध्ये आर्वजून…\nUP अत्याचार प्रकरण : ‘आता कुठं आहेत रामदास आठवले \nGold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या आज दर\nएस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायली 40 हजारांपेक्षा जास्त गाणी,…\n अनिल अंबानींना पत्नीचे दागिने…\nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी…\nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nहॅलो… मी कॉल बॉय बनायला तयार आहे, यासाठी मला पुढं काय…\nSarkari Naukari : गरीब उच्च जातींना देखील वयात मिळू शकते 3…\nPoco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’ \nबिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे प्रभारी असतील देवेंद्र…\nपुरुषांना असतो ‘या’ 4 कॅन्सरचा सर्वाधिक जास्त…\nप्रायव्हेट पार्ट्सला काळेपणा आलाय \n‘क्रॉन’ रोग म्हणजे काय , भारतातही आढळतो हा रोग,…\nजाणून घ्या, ‘कॉस्टोकॉनड्रायटिस’ म्हणजे काय \nखाण्या-पिण्याच्या ‘या’ चुका ठरतात ‘लिव्हर…\nजरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती\n‘हे’ उपाय करून करा चामखीळ दूर, जाणून घ्या\nमूल जन्माला घालण्यात अडचण येते आई बनण्यासाठी महिलांनो करा…\nस्नायूंच्या दुखण्यापासून किंवा तीव्र वेदनांनी त्रस्त असाल तर…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nबिग बॉस 14 साठी पूनम पांडेनं पतीसोबत केलं भांडण \nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरे���्टर क्षितीज \nगुगल डूडलच्या माध्यमातून केला ज्येष्ठ भारतीय अभिनेत्रीचा…\nबाबरी केस : निर्णयानंतर आडवाणींनी दिली ‘जय श्री…\nUddhav Thackeray : ‘कोरोना’विरुद्ध ’ही’ मोहीम…\nड्रग्ज प्रकरण : NCB ने सर्व्हिलन्सवर ठेवले 3 कलाकारांचे फोन,…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nभारताची अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट कामगिरी : अर्थतज्ज्ञ\nPimpri : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून ‘सामाजिक…\nपथ्रोट ग्रामपंचायतीचा 11 महिन्याचा वनवास संपला \nPune : शहरात घरफोडया करणार्‍या चोरटयांचा ‘हौदोस’ \nCoronavirus : मास्क परिधान करताना करू नका ‘या’ चूका, ‘या’ 5 गोष्टींवर लक्ष द्या, जाणून घ्या\nबाबरी केस : निर्णयानंतर आडवाणींनी दिली ‘जय श्री राम’ची घोषणा, म्हणाले – ‘आज आनंदाचा दिवस’\nPune : शहरात घरफोडया करणार्‍या चोरटयांचा ‘हौदोस’ वारजे, कोथरूड व हडपसर परिसरातील 4 फ्लॅट फोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/185__ajit-thakur", "date_download": "2020-10-01T00:43:18Z", "digest": "sha1:7V3ZQ7XAOJKUXG3VGK3YZBNCV43ZBOQR", "length": 10467, "nlines": 277, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Ajit Thakur - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nतुम्हीसुद्धा स्टीव्ह जॉब्ज होऊ शकता\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या या पुस्तकातून खळबळजनक पण चैतन्यपूर्ण काळात एखाद्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्यपदावर असणे म्हणजे काय असते, त्याचप्रमाणे विकासासाठी आवश्याक असे, पण कुठल्याही अर्थशास्त्राच्या पुस्तकात सापडणा��� नाहीत असे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. भारताच्या विकासाबद्दलची असलेली कटिबद्धता या लेखांमधून दिसते.\nराजकीय हत्यांच्या आजवरच्या इतिहासात, कामकाजातील ढिसाळपणा, मानवी चुका आणि संपूर्ण बेपर्वाई दाखवूनही कामचुकार अव्यावसायिक अधिकारी वर्ग बिनधास्तपणे दोषारोपातून सुटल्याचे दुसरे उदाहरण नसेल़ हे पुस्तक गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या कारस्थानाच्या शोधाची कहाणी आहे़.\nMoney Smart (मनी स्मार्ट)\nभारतीय महिलांकरिता संपत्ती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक पुस्तक.\nSons Of Fortune (सन्स ऑफ फॉर्च्यून)\nजुळे म्हणून जन्मलेली आणि वेगवेगळे वाढलेले आणि शेवटी राजकीय प्रतिस्पर्धी बनलेल्या दोन भावांचा रोमहर्षक जीवनप्रवास\nपॉल माद्रियानी यांच्याकडे जोना हेल आपली निर्वाणीची समस्या घेऊन आला, तेव्हाच पॉलच्या लक्षात आलं, की सॅन डियागोमध्ये शांतपणे आयुष्य घालवायचं आपलं स्वप्न आता दूर ठेवावं लागणार आहे.\nपॅरिसमधील लूव्हर या सुपसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा संग्रहालयामध्येच खून होतो.विचित्र गोष्ट अशी की,त्यांच्या मृतदेहाभोवती जमिनीवर गोंधळून टाकणारी काही चिन्हे आणि खुणा दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-9-february-2018-for-mpsc-exams/", "date_download": "2020-10-01T01:18:03Z", "digest": "sha1:5ZOOXK3OBFG2KH2S2EP3JKDCRAQQTXD2", "length": 12256, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 9 February 2018 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (9 फेब्रुवारी 2018)\nजगातील 20 एअरलाईन्स कंपन्या आहेत स्टार अलायन्सच्या सदस्य\nएअर इंडिया आणि स्टार अलायन्सच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात स्टार अलायन्सचा 20 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे.\nजगातील 20 एअरलाईन्स कंपन्या स्टार अलायन्सच्या सदस्य आहेत तर भारतीय उपखंडात फक्त एअर इंडिया हीच एकमेव कंपनी तिची सदस्य आहे.\n1974 मध्ये स्टार अलायन्सची स्थापना करण्यात आली होती.\nआतापर्यंत या अलायन्सला अनेक जागतिक कीर्तीचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात बिझनेस ट्रॅव्हलर मॅगझिन आणि स्कायट्रॅक्सतर्फे दिला जाणारा एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड मार्केट लीडरशिप अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट एअरलाईन अवॉर्ड समावेश आहे.\nचालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2018)\nआता मिळणार ‘सरोगसी’ने आई झालेल्या महिलेला मातृत्व रजा :\nसरोगसीद्वारे मूल झालेल्या केंद्र सरकारच्या महिला कर्मचार्‍यांना मातृत्व रजेचा अधिकार आहे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. तर या महिलांना 26 आठवड्यांची सुटी मिळू शकणार आहे.\nतर केंद्रीय विद्यालयातील एका शिक्षिकेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता.\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालेदा झिया यांना 5 वर्षांचा तुरुंगवास :\nबेगम खालेदा झिया या दोन वेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या आहेत तर ‘झिया अनाथआश्रमा’साठी मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या रकमेत अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरल्या आहेत. यासाठी ढाक्यातील कोर्टाने त्यांना ही शिक्षा सुनावली.\nया प्रकरणात झिया यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतर चार जणांना 10 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.\nआता ड्रायव्हिंग लायसन्सही जोडणार ‘आधार’शी :\nबनावट परवान्याची समस्या दूर करण्यासाठी परवान्याला आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. तर सर्व राज्यांचा यात समावेश करत एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले जात आहे.\nतसेच बनावट परवान्याविषयी माहिती मिळविण्यासाठी एनआयसीकडून सारथी- 4 सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू असून नंतर ते आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे.\nत्यामुळे सॉफ्टवेअर सुरू झाल्यानंतर देशात कुठूनही बनावट परवाना काढता येणार नाही.\nअमेरिकेतील नॅन्सी पेलोसी यांनी मोडला भाषणाचा 108 वर्षांचा विक्रम\nअमेरिकेत ज्येष्ठ डेमोक्रॅटिक खासदार नॅन्सी पेलोसी यांनी सभागृहात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम केला आहे. तर पेलोसी यांनी कागदपत्रे नसलेल्या युवा प्रवासी नागरिकांच्या मुद्द्यावर 8 तास 7 मिनिटे भाषण केले आहे.\nत्याचबरोबर त्यांनी सभागृहात भाषण देण्याचा 109 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे.\nअमेरिकेच्या संसदेत याआधी 1909 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते चॅम्प क्लार्क यांनी 5 तास, 15 मिनिटे भाषण केले होते.\n1933 : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.\n1951 : स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू झाली.\n1969 : बोइंग-747 विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.\n1874 : स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म.\nचालू घडामोडी (10 फेब्रुवारी 2018)\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=133%3A2009-08-06-08-04-44&id=248782%3A2012-09-07-14-09-14&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=19", "date_download": "2020-10-01T02:14:42Z", "digest": "sha1:KYEQC2EILXLNXXDT2WDK34ZSRTJQ3YEN", "length": 27477, "nlines": 42, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मोबाइल टॉवर : नियमावली", "raw_content": "मोबाइल टॉवर : नियमावली\nउदय पाध्ये ,शनिवार ’ ८ सप्टेंबर २०१२\nजनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत १ सप्टेंबर २०१२ पासून भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने मोबाइल टॉवर्ससाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वेही अमलात आणली आहेत, त्याविषयी..\nएरव्ही पर्यावरण शिक्षणासारखा क्लिष्ट विषय प्रा. चौधरी महाविद्यालयात सहज शिकवायचे. अत्यंत कठीण मुद्दे पटवून द्यायचे, पण तेच प्रा. चौधरी त्यांच्या इमारतींमधल्या रहिवाशांना मात्र एक उपद्रवमूल्य असलेला बुद्धिवंत वाटायला लागला होता; तो त्यांच्या त्या भागात होऊ घातलेल्या मोबाइल टॉवरला केलेल्या विरोधामुळे. आपल्या शरीरातील पेशींची वाढ विकृत करणारा सजीवांच्या DNA/RNA च्या रासायनिक संरचनेला हानी पोहोचविणारा, मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळे आणून स्मरणशक्ती कमी करून विविध विकार निर्माण करणारा, हृदयाची गती वाढविणारा, प्रजननसंस्था व संपूर्ण केंद्रीय मज्जासंस्थेवर अनिष्ट परिणाम घडवून आणणारा व विविध प्रकारच्या कर्करोगाला आमंत्रण देणारा अत्यंत हानीकारक असा मोबाइल टॉवरमुळे होणारा किरणोत्सार (EMR) टाळण्यासाठी या भागात असा टॉवर होऊ द्यायचा नाही एवढेच त्यांचे म्हणणे. पण कोणीही त्यांच्या बाजूने उभे राहिना. अखेर त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मधल्या काळात त्यांनी न्यूझीलंडच्या डॉ. चेरींनी सादर केलेल्या १८८ शास्त्रीय लेखांची जंत्री व Indiastudychannel.com ने यासंबंधीची प्रसृत केलेली माहिती रहिवाशांना दाखविली; तेव्हा मात्र बऱ्याच जणांचे मतपरिवर्तन झाले. तोपर्यंत कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूने आला व साऱ्यांना कळून चुकले की एकाचा विरोधसुद्धा कंपनीला टॉवर अन्यत्र हलवायला भाग पाडू शकतो.\nसुमारे २०० फूट उंचीच्या मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरी (विद्युत चुंबकीय) या जमिनीशी समांतर जात असल्या तरी त्या काँक्रीट भिंतीनाही भेदून आरपार जाणाऱ्या असल्यामुळे कालांतराने अनेक रोग व व्याधींना जन्म देतात. मोबाइल टॉवर लावताना केलेल्या ड्रिलिंगमुळे इमारत खिळखिळी होते ते वेगळेच. अशा कमकुवत झालेल्या वा जुन्या इमारतींवर बसविलेले हे टॉवर्स अतिवृष्टी, वादळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत अधिक विनाशाला कारणीभूत होतात. चुकीची वीजजोडणी झाल्यास शॉटसर्किटमुळे आग लागण्याचा धोकाही संभवतो. टॉवरला व त्या वातानुकूलनासाठी भारनियमन असलेल्या भागात लावलेल्या विद्युत जनित्रामुळे (Generator) शहरात आधीच असलेल्या प्रदूषणामध्ये भर पडते ती निराळीच अशा टॉवरवरून सीडीएमए तंत्रज्ञानासाठी (८९० मेगाहर्ट्झ) हे कमी शक्तीचे विद्युत चुंबकीय प्रक्षेपण होते, पण प्रचलित जी.एस.एम. ३००, १८०० व ३ जीसाठी मोबाइलला आवश्यक असलेल्या (८० ते १०० डी.बी.एस.) एक लाख ते १० लाख जास्त शक्तीच्या प्रक्षेपणाची चांगली रेंज येण्यासाठी आवश्यकता असते. ही प्रक्षेपणाची तीव्रता निश्चितच हानीकारक असते. गॅमा, क्ष-किरण वा अतिनील किरणांपेक्षा फा लहरी कमी धोकादायक असल्याचा काही शास्त्रज्ञ दावा करीत असले तरी अनेकदा टेलिकॉम कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर International Commission of Non-Iodised Radiation ने ठरवून दिलेली ६०० मायक्रोव्ॉट क्षमतेची प्रक्षेपणाची पातळी ओलांडून ७६२० पर्यंतच्या क्षमतेचे अत्यंत घातक असलेले प्रक्षेपण करताना आढळलेय अशा टॉवरवरून सीडीएमए तंत्रज्ञानासाठी (८९० मेगाहर्ट्झ) हे कमी शक्तीचे विद्युत चुंबकीय प्रक्षेपण होते, पण प्रचलित जी.एस.एम. ३००, १८०० व ३ जीसाठी मोबाइलला आवश्यक असलेल्या (८० ते १०० डी.बी.एस.) एक लाख ते १० लाख जास्त शक्तीच्या प्रक्षेपणाची चांगली रेंज येण्यासाठी आवश्यकता असते. ही प्रक्षेपणाची तीव्रता निश्चितच हानीकारक असते. गॅमा, क्ष-किरण वा अतिनील किरणांपेक्षा फा लहरी कमी धोकादायक असल्याचा काही शास्त्रज्ञ दावा करीत असले तरी अनेकदा टेलिकॉम कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर International Commission of Non-Iodised Radiation ने ठरवून दिलेली ६०० मायक्रोव्ॉट क्षमतेची प्रक्षेपणाची पातळी ओलांडून ७६२० पर्यंतच्या क्षमतेचे अत्यंत घातक असलेले प्रक्षेपण करताना आढळलेय म्हणूनच असे टॉवर्स अजिबात सुरक्षित वा निर्धोक नाहीत. आणि म्हणूनच विद���शात व भारताच्या अनेक राज्यांत या टॉवरच्या उभारणीच्या विरोधात अनेक व्यक्ती, सामाजिक संघटना उभ्या ठाकल्या आहेत. खूप ठिकाणी न्यायालयीन लढे जिंकले गेलेत वा अजून चालूही आहेत. त्यामुळे राज्य, केंद्र सरकार, टेलिकॉम विभाग, पर्यावरण खाते इ.ना त्यासंबंधी निश्चित स्वरूपाच्या अटी, र्निबध व मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्यावी लागली व गरजेनुसार त्यात वेळोवेळी बदलही होत असतात. आपल्याकडेही याबद्दलची बऱ्यापैकी जागरूकता आली असली तरी अनेक ठिकाणी एकाकी लढे लढले जातायत, हे चित्र मात्र बरे नाही. यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आपल्या सर्वाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत निकडीचे आहे.\nभारताच्या इतर राज्यांत म्हणजेच दिल्ली, हरयाणा, हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेश या ठिकाणी मात्र या नियमांचे पालन काटेकोरपणे होताना दिसते. कर्नाटक सरकारने तर या नियमात अधिक भर घालून मोबाइल टॉवरसाठी लागणारे विद्युत जनित्र इमारतीच्या छतावर न बसविण्याचा नियम केला असून, त्यापासून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे ती आवाजाची मर्यादा न ओलांडण्याचे बंधन घातले आहे. कारण परवानगी दिलेल्या मोबाइल टॉवरमुळे प्रादेशिक कायद्याचे उल्लंघन होत असेल तर न्यायालयात आव्हान देता येते. त्यामुळे जेव्हा म्हैसूरमधील एका इमारतीवर विद्युत जनित्र बसविले गेले तो मोबाइल टॉवरचा भाग नसून, मोबाइल टॉवरला विद्युतपुरवठा करणारे यंत्र असल्याने न्यायालयाने तो काढून टाकण्याचेच आदेश दिले. हा खटला (KIC 11545) राज्य माहिती आयोगाकडे माहितीच्या अधिकारात म्हैसूर ग्राहक परिषदेने भरला होता. तो जिंकल्यामुळे अशा प्रकारची बरीच जनित्रे इमारतीच्या छतावरून हटविली गेली व नवीन बसविताना दक्षता घेतली गेली. अर्थात, ही जागरूक जनता व संवेदनशील यंत्रणा यांच्यामधील प्रक्रिया आहे. केरळमध्येही अशी जागरूकता चांगली असल्यामुळे तेथील हायकोर्टात एक खटल्यात म्हटले आहे की, मोबाइल टॉवर उभारणी ही घटनादत्त जगण्याच्या अधिकारापासून वंचित करणारी आहे. तिथेच दुसऱ्या एका खटल्यात मोबाइल टॉवर बसविण्यापूर्वी त्यापासून होणारा किरणोत्सर्ग व त्याचे दुष्परिणाम याबद्दल योग्य माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना दिली नाही व जनतेला अंधारात ठेवून जगण्याच्या अधिकारावर गदा आणल्याचा दावा केलाय.\nअमेरिकेतील जागरूक जनतेने फोन कंपन्यांवर तर चक्��� त्या कंपन्यांचे फोन वापरल्यामुळे कर्करोग झाल्याच्या केसेस फेडरल कोर्टात दाखल केल्या आहेत, म्हणून परदेशात म्हणजेच युरोपातील देश तसेच अमेरिका इथेही हे नियम करताना FCC म्हणजेच Federal Communication Commission चे र्निबध हे आकाशवाणी, दूरदर्शन, केबल तारा इ.साठी उपग्रह या सर्वापासून होणाऱ्या किरणोत्साराला अत्यंत कडक नियंत्रणखाली ठेवतात. विशेष म्हणजे मोबाइल टॉवरसाठी परवानगी देताना प्रक्षेपणाची तीव्रता किती व ज्या प्रकारच्या लोकांसाठी प्रक्षेपण केले जाणार आहे त्याची पूर्ण माहिती घेतली जाते. कमीत कमी टॉवरवरून प्रक्षेपण केले जावे म्हणून दोन अँटिनांसाठी तरतूद त्यावरच करून घेतली जाते. तेथील राष्ट्रीय पर्यावरण कायद्यानुसार पक्ष्यांच्या स्थलांतराच्या स्थानापासून मोबाइल टॉवर्सना दूर ठेवले जाते व प्राणीमात्रांना किरणोत्साराची बाधा होऊ नये म्हणून प्रक्षेपणाच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्याची तरतूदही कायद्यात केली आहे. धुके व खाली येणाऱ्या ढगांच्या प्रदेशात असे टॉवर्स लावू दिले जात नाही, ज्यामुळे वातावरणीय बदल संभवतात.\nमहाराष्ट्र राज्यात जिथे सुमारे ५००० पेक्षा जास्त व मुंबईत २००० च्या आसपास अनधिकृत टॉवर्स असल्याचे सांगितले जाते, तिथे नगरविकास सचिव व पर्यावरण विभागाचे सचिव यांच्या एका समितीने मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शक तत्त्वांची जंत्री सादर केली. त्यात किरणोत्सारामुळे होणाऱ्या हानीचे ठोस पुरावे नसले तरी दिल्ली राज्य सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून कडक र्निबधाची तरतूद केली आहे. ज्यात प्रत्येक रहिवाशांकडून टॉवर बसविण्यासाठी संमतीची आवश्यकता आहे. तसेच टॉवर्सची संख्या कमीत कमी ठेवून अधिकाधिक प्रक्षेपण करण्याच्या सूचना अँटेनाचा खालचा भाग वा तळ हा जमीन वा इमारतीच्या छतापासून निदान ३ मी. उंचीवर असावा, अशा विशेष तरतुदी आहेत. कारण नुकताच एक टॉवर बोरिवलीत झोपडपट्टी भागात जमिनीवर फक्त २० फूट होता, तो रहिवाशांनी केलेल्या माहितीच्या अधिकारांच्या बळावर कोर्टात जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत हटवला. मोबाइल टॉवर ग्रीव्हन्सीस फोरमनेही अशा अनेक प्रकारचे खटले न्यायालयात जिंकल्याची उदाहरणेही ताजी आहेत.\nकेंद्र सरकारने २००६ मध्ये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, नियम व बंधने ठरविली. यात या कंपन्यांनी सरकारकडून मोबाइल टॉवर बसविण्यापू��्वी संमती घेणे आवश्यक केले गेले. आपल्या पर्यावरण (संरक्षण) कायदा १९९६ नुसार काही मार्गदर्शक तत्त्व पाळणे आवश्यक आहे.\n० शैक्षणिक संस्था व इस्पितळांच्या परिसरात मोबाइलचे टॉवर बसवू नयेत. कारण त्यामुळे मुलांना व आजारी व्यक्तींना कमी प्रतिकारशक्तीमुळे किरणोत्सर्गाचा त्रास संभवतो.\n० चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये मोबाइल टॉवर्स बसवू नयेत. कारण वादळ वा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत ते अधिक धोक्याचे ठरू शकतात.\n० मोबाइल टॉवर बसविताना इमारतीपासून तो कमीत कमी तीन मीटर दूर असला पाहिजे व अँटेना इमारतीच्या दिशेने ठेवू नये.\n० बेस स्टेशन अँटेना जमिनीपासून तसेच छतापासून तीन मीटर उंचीवर बसवावा.\n० एका टॉवरमधून अनेक प्रकारची वा कंपन्यांची प्रक्षेपणं करावयाची असल्यास मुख्य कंपनी ठरवून त्या कंपनीकडे असे प्रक्षेपण सोपवावे.\n० लोकांना अशा टॉवरजवळ जाता येऊ नये म्हणून टॉवरच्या भोवताली संरक्षक भिंत व तारा तसेच छत इ.कडे जाण्याचा मार्ग बंद करावा.\n० अशा टॉवरजवळ ठळक धोक्याची सूचना असलेले फलक लावणे तसेच त्या भागात धोक्याचा इशारा (विशिष्ट प्रकारचाच) असलेली सूचना लावणे कंपनीवर बंधनकारक आहे. उदा. Danger RF Radiations, Do not enter\n० मोबाइल टॉवरसंबंधी कामे करणाऱ्या कामगार व तंत्रज्ञानांना विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गापासून संरक्षण देणे आवश्यक असून, त्यांना अशा किरणोत्सारापासून उद्भवणाऱ्या धोक्यासंबंधी माहिती देणे बंधनकारक आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थांनीही मोबाइल टॉवर उभारणीसाठी खालील गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे:\n० टॉवरसाठी जागा निवडताना वनक्षेत्राला जास्त/प्रथम प्राधान्य द्यावे.\n० द्वितीय प्राधान्य निवासी भागापासून दूर असलेल्या मोकळ्या जागेस द्यावे.\n० जेव्हा निवासी भाग टाळणे शक्य नसेल, त्या वेळी तेथील मोकळ्या जागेत वा पार्कमध्ये त्यास लागून असलेल्या रहिवाशांची संमती घेऊनच टॉवर उभारणीस परवानगी द्यावी.\n० अशा टॉवर उभारणीसाठी इस्पितळे, शैक्षणिक संस्था व निवासी भाग टॉवरपासून १०० मीटर क्षेत्रात येत असल्यास परवानगी नाकारावी.\nकंपनीला मोबाइल टॉवर बसविण्यापूर्वी काही परवाने मिळवावे लागतात.\n० S.S.C. (Structural Safety Certificate एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून.\n० स्थानिक स्वराज्य संस्था उदा. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इ.ची परवानगी.\n० Identity Bond - कंपनी वा सेवा देणा���े मोबाइल टॉवर यामुळे होणाऱ्या हानी वा दुखापतीस जबाबदार धरले जातात व त्याची नुकसानभरपाई देणे त्यांच्यावर बंधनकारक होते.\nअलीकडेच मोबाइल सेटला १.६ हे ‘सार’ (एसएआर) मूल्य ठरविण्यात आलं व आधुनिक तंत्रज्ञानापेक्षाही जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत १ सप्टेंबर २०१२ पासून भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने मोबाइल टॉवर्ससाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वेही अमलात आणली, ती खालीलप्रमाणे-\n० १८०० मेगाहर्ट्झ प्रसारण क्षमता असलेले मोबाइल टॉवर ०९.२ वॅट्स (प्रतिचौरस मीटर) शक्तीचं प्रसारण त्याच्या एकदशांशपट क्षमतेचं म्हणजेच ९.२ वॅट्स (प्रतिचौरस मीटर) करावं.\n० दोन अ‍ॅंटेना असलेला मोबाइल टॉवर हा वस्ती असलेल्या इमारतीपासून ३५ मीटर दूर असला पाहिजे व असे न करणाऱ्या कंपनीला ५ लाख रुपये दंड भरावा लागेल.\n० स्थानिक संस्थांकडून ना हरकत प्रमाणपत्राचे दर ५ वर्षांनी नूतनीकरण दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद व बंगलोरसारख्या ठिकाणी (दिल्ली सरकार) काही संस्थांनी वा नागरी संघटनांनी मोबाइल टॉवरमुळे होणाऱ्या हानी व प्रदूषणासंबंधी वेळोवेळी आवाज उठविला व कंपन्यांशी यशस्वीपणे कायदेशीर लढा दिला व दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे व नियमांचे उल्लंघन कंपनीकडून झाले असल्यास टॉवरची जागा हटविण्यास वा नुकसानभरपाई देण्यासही भाग पाडले असल्याची ताजी उदाहरणेही आहेत. अर्थात प्रत्येकाने या वा अशा संस्थांनी कारवाई करण्याची वाट न पाहता स्वत:च दक्षता बाळगणे वा अशा लढय़ात सहभागी होणे आवश्यक आहे.\nया तुलनेत भारतातील ०.९२ वॅ / मी२ हे बदललेलं प्रमाण स्वागतार्ह आहे. या सर्वाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाण्यासाठी आपणही लक्ष देणे आवश्यक ठरतं. यासाठी मात्र सरकार व जनता यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण खरा प्रश्न आहे तो आपल्या सर्वाच्या निरोगी जीवन जगण्याचा\nविविध देशांतील मोबाइल टॉवरवरून प्रसारण\nअमेरिका, कॅनडा व जपान -१२ वॅ/मी२\nयुरोपियन युनियन -९.२ वॅ/मी२\nऑस्ट्रेलिया -९ वॅ/ मी२\nइटली व इस्रायल -१.० वॅ/मी२\nरशिया व बेल्जियम -०.२ वॅ/मी२\nपोलंड, पॅरीस व हंगेरी -०.१ वॅ/मी२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://school.bjs.edu.in/", "date_download": "2020-10-01T01:38:09Z", "digest": "sha1:G63GVUEL5KOYFCPB5UPF2APBUJ5M6LVG", "length": 6164, "nlines": 51, "source_domain": "school.bjs.edu.in", "title": "BJS College wagholi, BJS college pimpari, BJS school wagholi", "raw_content": "भारतीय जैन संघटना संचालित\nपिंपरी-चिंचवड हा औद्योगिक परिसरामध्ये २५ ऑक्टोबर १९९३ रोजी संत तुकारामनगर, पिंपरी येथे ‘भारतीय जैन संघटना संचलित प्राथमिक विद्यालयाची’ स्थापना झाली. भूकंपग्रस्त, अनाथ, निराधार व बहुजन समाजातील, तळागाळातील मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा व त्याचे जीवनमान उंचावे या ध्येयाने प्रेरित होऊन सुस्थापित झालेल्या या विभागाची वाटचाल अधिक उंचावत आहे.\nअनाथ व मेळघाट येथील आदिवासी मुलांना वाघोली येथे मोफत शिक्षण दिले जाते. गुजरातमध्ये २६ जानेवारी २००१ रोजी झालेल्या भूकंपामुळे 80% खेड्यातील घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली होती. तेथे संघटनेने जाऊन ३०० शाळा उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण केले.\nयासारख्या अनेक नैसर्गिक आपत्ती मध्ये आमची भारतीय जैन संघटना तत्परतेने मदत पोहचवते. या प्रमाणे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. २००५ मध्ये काश्मिर येथे झालेल्या भूकंपामध्ये मोलाचे मदत कार्य संस्थेने केले आहे. व तेथील ५०० भूकंपग्रस्त मुलांची वाघोली येथे सोय केली. दर वर्षी जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर राबवले जाते.\nसन २००८ मध्ये बिहार या राज्याला पुराने वेढले असता त्या ठिकाणी जाऊन ६ महिने मदत कार्य चालू ठेवले. अंदमान निकोबार येथे त्सुनामी ग्रस्त भागात शाळा उभारल्या.\nठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सुमारे २५० मुले वाघोली येथील शैक्षणिक संस्थेत मोफत शिक्षण घेत आहेत.\nया वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सर्व समाजाला भेडसावणारा ठरला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अनाथ मुलांचे संगोपन व शिक्षण करण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारली.\nआज वाघोली येथील संस्थेत ६५० मुले-मुली गुण्यागोविंदाने शिक्षण घेत आहेत. या वर्षी मुलींची निवासी व्यवस्था हा क्रांतिकारी निर्णय ठरला, मुलांच्या स्वागत समारंभास मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. महाराष्ट्रातील ३४ जिल्यातील अनेक शांळामध्ये ‘शांतीलाल मुथ्था फाउंडेशन’ च्या सहकार्याने मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच भारतीय जैन संघटनेने १३४ जेसीबी घेवून बुलढाणा जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3690/", "date_download": "2020-10-01T00:58:09Z", "digest": "sha1:7PQNDYJ2O4KQUFQGSL26D76LBLY7QIRM", "length": 10524, "nlines": 89, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 13474 कोरोनामुक्त, बाधित रुग्णांची संख्या 18259 - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nऔरंगाबाद जिल्ह्यात 13474 कोरोनामुक्त, बाधित रुग्णांची संख्या 18259\nऔरंगाबाद, दि.14 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 220 जणांना (मनपा 69, ग्रामीण 151) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13474 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 292 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18259 झाली आहे. आजपर्यंत एकूण 576 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4209 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदुपारनंतर 174 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 47, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 40 आणि ग्रामीण भागात 78 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.\nरांजणगाव (1),औरंगाबाद (9), फुलंब्री (1), गंगापूर (3), कन्नड (23), सिल्लोड (15), पैठण (27)\nसिटी एंट्री पॉइंट (47)\nरांजणगाव (3), देवळाई (1), पद्मपुरा (3), जाधववाडी (6), फुलंब्री (1), अन्य (3), जय महाराष्ट्र कॉलनी (4), एन आठ (2), नवनाथ नगर (4), पान दरबा (2), सावंगी (1), जवाहर कॉलनी (1), सनी सेंटर (1), पेठे नगर (1), गणेश नगर (1), झाल्टा (1), पैठण (2), राम नगर (1), नक्षत्रवाडी (2), खुलताबाद (2), मिटमिटा (1), मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), शेंद्रा (1), जळगाव (1)\nरामगोपाल नगर (1), घाटी परिसर (1), अन्य (2), मिल कॉर्नर (1), शिवशंकर कॉलनी (1), उस्मानपुरा (1), प्रकाश नगर, सिडको (1)\nघाटीत पैठणमधील 64 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n← ग्रामीण भागातील रुग्‍ण वाढ रोखा \nराज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण बरे,दीड लाख ॲक्टिव्ह रुग्ण – ��ाजेश टोपे →\nएकजुटीने कोरोनावर मात करूया – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nमहाराष्ट्रात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nऔरंगाबाद शहरात १०जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/man-with-a-criminal-background-attacks-cop-with-knife/articleshow/78156855.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-10-01T01:28:26Z", "digest": "sha1:KFJNZUMCAIRAF6MIU6UJMORBS7RNYLBF", "length": 13369, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNagpur Crime: चाकूने वार करून पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न; नागपूर हादरलं\nNagpur Crime उपराजधानी नागपुरात गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. आता एका कुख्यात गुन्हेगारने थेट पोलिसावरच प्राणघातक हल्ला केला आहे. हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nनागपूर: रेती चोरी प्रकरणात भावाला अटक केल्याने संतप्त झालेल्या गुन्हेगाराने चाकूने सपासप वार करून पोलीस हेडकॉन्स्टेबलला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री कन्हान येथे घडली. जखमी हेडकॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक असून, त्याला नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ( Nagpur Crime Latest News )\nवाचा: ATMमधून बघता बघता त्याने लाखो रुपये काढले, व्हिडिओ झाला व्हायरल\nरवींद्र चौधरी (वय ४०), असे जखमी हेडकॉन्स्टेबलचे तर कमलेश मेश्राम (वय ३५) असे हल्लेखोराचे नाव आहे. कमलेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. तीन दिवसांपूर्वी रेती चोरी प्रकरणात चौधरी यांनी कमलेश याच्या भावाला अटक केली. त्यामुळे कमलेश हा संतापला होता. बुधवारी रात्री कन्हानमधील एका चौकात कमलेश याने रवींद्र यांना गाठले. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले व पसार झाला. याबाबत माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.\n मुलानेच मित्राच्या मदतीने केला वडिलांचा खून, मृतदेह फेकला होता नदीत\nपोलिसांनी जखमी रवींद्र यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लगेचच नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला कन्हानमधील डॉक्टरांनी दिली. त्यानंतर जखमी रवींद्र यांना शंकरनगर चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. कन्हान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून कमलेश याचा शोध सुरू केला आहे.\nवाचा: मुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी ह��ेत १७० कोट...\nयवतमाळ: जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप करत ९० डॉक्टरांचे राजीना...\nआंबेडकरी विचारवंत प्रा. सुशीला मूल-जाधव यांचे निधन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.telsatech.org/page/how-to-move-amazon-s3-data-to-glacier/", "date_download": "2020-10-01T00:52:57Z", "digest": "sha1:REUDLWUXCRANWE4MM3EYSSSQTRMHLLDY", "length": 18668, "nlines": 35, "source_domain": "mr.telsatech.org", "title": "ग्लेशियरवर Amazonमेझॉन एस 3 डेटा कसा हलवायचा 2020", "raw_content": "\nग्लेशियरवर Amazonमेझॉन एस 3 डेटा कसा हलवायचा\nवर पो���्ट केले १९-०४-२०२०\nSमेझॉन एस 3 हा Amazonमेझॉन मधील क्लाऊड स्टोरेज सोल्यूशन आहे जो तुलनेने-कमी किंमतींसाठी असीम संचय क्षमता प्रदान करतो. मी हे सध्या माझ्या स्थानिक एनएएस (नेटवर्क संलग्न स्टोरेज) डिव्हाइसचा बॅकअप ठेवण्यासाठी वापरतो. तथापि, मोठ्या प्रमाणात डेटा संचयित करण्यासाठी Amazonमेझॉन एस 3 हा सर्वात चांगला पर्याय नाही जो आपण बर्‍याचदा प्रवेश करू शकत नाही.\nAmazonमेझॉन ग्लेशियर हे solutionमेझॉनद्वारे प्रदान केलेले समाधान आहे जे ढगात मोठ्या प्रमाणात डेटा संग्रहित करण्याची किंमत नाटकीयरित्या कमी करते उदाहरणार्थ, एस 3 वर 2500 जीबी डेटा संचयित करणे महिन्यात सुमारे 215 डॉलर आहे. फक्त तुमच्या डेटाचा बॅक अप घेण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. तथापि, Amazonमेझॉन ग्लेशियरवर 2500 जीबी संचयित करण्यासाठी केवळ आपल्यास महिन्यात फक्त 25 डॉलर खर्च येईल. एस 3 ची किंमत जवळजवळ 1/10 आहे.\nतर आपण Amazonमेझॉन एस 3 वरून आपला डेटा ग्लेशियरवर कसा हलवाल लाइफसायकल पॉलिसी वापरणे. ही धोरणे मुळात फक्त नियम असतात जी आपण एस from मधून विशिष्ट वेळी डेटा ग्लेशियरवर हलविण्यासाठी सेटअप करू शकता. एक लाइफसायकल धोरण कसे तयार करावे ते पाहू.\nAmazonमेझॉन एस 3 वर लाइफसायकल धोरण तयार करा\nप्रारंभ करण्यासाठी, प्रथम पुढे जा आणि Amazonमेझॉन वेब सर्व्हिसेसवर लॉग इन करा (aws.amazon.com) आणि वरच्या बाजूला माझे खाते / कन्सोल वर क्लिक करा. त्यानंतर एडब्ल्यूएस मॅनेजमेंट कन्सोलवर क्लिक करा.\nआता सूचीबद्ध अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या सूचीतून पुढे जा आणि एस 3 वर क्लिक करा.\nपुढील बकेट नावावर क्लिक करा ज्यामध्ये आपण ग्लेशियरमध्ये हस्तांतरित करू इच्छित डेटा समाविष्ट आहे. लक्षात ठेवा आपण एकतर संपूर्ण बादली, फक्त फोल्डर्स किंवा अगदी विशिष्ट फायलीच हस्तांतरित करण्यास सक्षम असाल.\nजेव्हा आपण बादली उघडता तेव्हा डाव्या बाजूस बादलीची सामग्री दिसेल. त्या बादलीसाठी सेटिंग्ज उघडण्यासाठी वरच्या उजवीकडे असलेल्या गुणधर्मांवर क्लिक करा.\nतळाशी, आपल्याला लाइफसायकल दिसेल. पुढे जा आणि आपले वर्तमान नियम पहाण्यासाठी लाइफसायकल विस्तृत करा. माझ्याकडे आधीपासूनच एक सेटअप आहे जो एस -3 वर अपलोड झाल्यानंतर बादलीतील सर्व काही ग्लेशियरमध्ये हस्तांतरित करतो.\nनवीन नियम सेट करण्यासाठी, पुढे जा आणि नियम जोडा क्लिक करा. नवीन लाइफसायकल नियम संवाद खाली दर्शविल्याप्रमाणे पॉप अप होईल.\nआता वेगवेगळे पर्याय पाहू. प्रथम, आपण त्याचे नाव देऊ शकता, जे आपल्या आयुष्यात काहीही असू शकते. संपूर्ण टोकरीसाठी अर्ज करा चेक बॉक्स, बादलीमधील सर्व फायली आणि फोल्डर्सना नियम लागू करेल. जर आपल्याला केवळ डेटाचा एक विशिष्ट भाग ग्लेशियरमध्ये हलवायचा असेल तर उर्वरित एस 3 मध्ये सोडा, तर बॉक्स चेक करू नका.\nत्याऐवजी, आपण प्रीफिक्स प्रविष्ट करू शकता, जी आपण ग्लेशियर वर जाण्यासाठी इच्छित फाईल किंवा फोल्डरचे नाव आहे. उदाहरणार्थ, मला माझ्या बादलीमधील संगीत फोल्डर फक्त ग्लेशियरमध्ये हलवायचे असेल तर मी प्रीफिक्स बॉक्समध्ये संगीत / टाइप करू. फाईल निर्दिष्ट करण्यासाठी आपण पथ / संगीत / मायम्युझिक.एमपी 3 टाइप करा.\nपुढील वेळ कालावधी स्वरूप आहे. आपण एकतर निर्मितीच्या तारखेपासून किंवा तारखेपासून प्रभावी दिवस निवडू शकता. आपण निर्दिष्ट केलेल्या वस्तू ग्लेशियरमध्ये हलविल्या पाहिजेत तेव्हा हा पर्याय आपल्याला निवडू देतो. आपण निर्मितीच्या तारखेपासून दिवस निवडल्यास, आपण असे म्हणू शकता, उदाहरणार्थ, आपण 10 दिवसांनंतर डेटा ग्लेशियरमध्ये हलवू इच्छित आहात. याचा अर्थ जेव्हा फाईल एस 3 वर प्रथम डेटा अपलोड केला जातो तेव्हा तयार केल्याच्या 10 दिवसानंतर ती ग्लेशियरमध्ये हलविली जाईल.\nतारखेपासून प्रभावी केल्याने आपल्याला भविष्यात फक्त तारीख निर्दिष्ट करू देते ज्या वेळी डेटा ग्लेशियरवर हस्तांतरित केला जाईल. वेळ कालावधी निर्दिष्ट करण्यासाठी आपल्याला संक्रमण जोडा बटणावर क्लिक करावे लागेल. माझा स्क्रीनशॉट “मूव्ह टू ग्लेशियर” म्हणतो, परंतु मी आधीच नियम तयार केल्यामुळे असे आहे. आपण संक्रमण जोडा क्लिक करता, तेव्हा आपण दिवस किंवा तारीख टाइप करू शकता. लक्षात ठेवा आपण दिवसांच्या संख्येसाठी 0 टाइप केले तर पुढील वेळी नियम चालविल्यानंतर डेटा त्वरित हलविला जाईल.\nएक कालबाह्यता बटण देखील आहे, परंतु यासह सावधगिरी बाळगा. पुन्हा, आपण कालावधी कालावधी स्वरूपनातून काय निवडले यावर अवलंबून, आपण भविष्यात बरेच दिवस किंवा विशिष्ट तारीख निर्दिष्ट करू शकता. कालबाह्यता जोडणे म्हणजे डेटा आपण निर्दिष्ट केल्यावर हटविला जाईल. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की हे एस 3, आरआरएस आणि ग्लेशियरमधून हटविले जाईल. मुळात आपण कालबाह्यता जोडणे निवडल्यास हे पूर्णपणे संपले आहे.\nआपण कालबाह्यता न जोडल्यास डेटा नेहमी ग्लेशियरमध्ये राहील आणि हटविला जाणार नाही. तेवढेच. एकदा आपण नियम वाचविल्यास, दिवसातून एकदा हा नियम चालविला जाईल. जर आपला नियम आपण निर्दिष्ट केलेल्या निकषांशी जुळत असेल तर डेटा हस्तांतरित केला जाईल.\nया प्रक्रियेबद्दल लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. प्रथम, आपण स्टोरेज क्लास तपासून आपला डेटा ग्लेशियरमध्ये हलविला गेला आहे हे सांगू शकता. जर हे प्रमाणित असेल तर ते एस 3 आहे. जर ते आरआरएस असेल तर ते रिडंडंसी कमी केले जाईल. तिसरा वर्ग ग्लेशियर आहे, याचा अर्थ आता तो तेथे संग्रहित आहे.\nआणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा आपण एस 3 वरून ग्लेशियरवर डेटा हलवता तेव्हा आपल्याला एस 3 वरून त्यात प्रवेश करावा लागतो. आपण सरळ ग्लेशियरवर डेटा अपलोड केल्यास आपण ओडब्ल्यूएसमध्ये लॉग इन करता तेव्हा ते ग्लेशियर कन्सोलमध्ये दिसून येईल. तथापि, लाइफसायकल नियमांचा वापर करून डेटा हलविणे म्हणजे डेटा ग्लेशियरमध्ये संग्रहित केला जाईल आणि आपल्याला ग्लेशियरच्या किंमती आकारल्या जातील परंतु आपल्याला एस 3 कन्सोलवरून डेटामध्ये प्रवेश करावा लागेल. प्रकारची गोंधळ, परंतु हे कसे कार्य करते.\nग्लेशियरकडून डेटा पुनर्प्राप्त करीत आहे\nग्लेशियरकडून डेटा परत मिळविणे देखील अगदी सरळ-पुढे आहे. ग्लेशियर बद्दल लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एस 3 प्रमाणे डेटा त्वरित प्रवेशयोग्य नसतो. एस 3 सह, आपण कोणत्याही वेळी कोणतीही फाइल डाउनलोड करू शकता. ग्लेशियरद्वारे डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी आपल्याला सुमारे 3 ते 5 तास प्रतीक्षा करावी लागेल आणि एस 3 मध्ये परत ठेवावे लागेल. म्हणूनच हे खूप स्वस्त आहे.\nपुनर्संचयित प्रारंभ करण्यासाठी, आपण पुनर्प्राप्त करू इच्छित फाइल किंवा फोल्डर निवडा आणि त्यानंतर त्यावर राइट-क्लिक करा. तुम्हाला इनिशिएट रीस्टोर नावाचा एक पर्याय दिसेल.\nजर पर्याय अक्षम केला असेल तर याचा अर्थ असा आहे की फाईल ग्लेशियरमध्ये संग्रहित केलेली नाही. आपण पुनर्संचयित करता तेव्हा, एस 3 मध्ये आपल्याला डेटा किती वेळ प्रवेशयोग्य हवा असेल हे निवडावे लागेल.\nलक्षात घ्या की फायली एस 3 आरआरएस (कमी रिडंडंसी) स्टोरेज क्लासमध्ये पुनर्संचयित केल्या आहेत, जे एस 3 स्टँडर्डपेक्षा थोडी स्वस्त आहे. हे देखील लक्षात घ्या की आपण डेटा कायमस्वरूपी पुनर्संचयित करू शकत नाही, तो अखेरीस हटविला जाईल. डेटा ठेवण्यासाठी आपण किती दिवस सर्वात मोठे मूल्य प्रविष्ट करू शकता याची मला खात्री नाही परंतु ते कायमचे नाही. तसेच, आरआरएस स्टोरेज वर्गामध्ये डेटा जास्त वेळ जास्त फी द्यावी लागेल, त्यामुळे कालावधी कमी ठेवणे चांगले.\nजीर्णोद्धाराची स्थिती पाहण्यासाठी, आपण पुनर्संचयित केलेल्या फाइल किंवा फोल्डरवर क्लिक करा आणि गुणधर्मांवर क्लिक करा. हे रिस्टोरेशन इन प्रगती म्हणेल. जेव्हा पुनर्संचयित पूर्ण होईल आणि आपण पुन्हा गुणधर्म क्लिक कराल तेव्हा आपल्याला ती पुनर्संचयित केलेली तारीख दिसेल.\nएकंदरीत, एस 3 ते ग्लेशियरपर्यंत आपला डेटा मिळविणे खूप सोपे आहे. फक्त एक नियम तयार करा आणि आपण पूर्ण केले. आपल्याकडे एस 3 वर बरेच डेटा असल्यास ग्लेशियरवर डेटा हलविणे म्हणजे मोठ्या बचतीचा अर्थ असू शकतो. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, कृपया एक टिप्पणी पोस्ट करा. आनंद घ्या\nबाह्य हार्ड ड्राइव्ह विंडोज किंवा ओएस एक्स मध्ये दर्शवित नाहीआपल्याला पॉडकास्ट तयार करण्यात मदत करण्यासाठी आवश्यक साधनेYouTube व्हिडिओ ट्रिम करण्यासाठी आणि क्रॉप करण्यासाठी 2 सर्वोत्कृष्ट साइटघरात मोठ्या संख्येने फोटो स्कॅन करण्याचा वेगवान मार्गविंडोजमध्ये मोठ्या संख्येने फायली कॉपी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट साधने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/on-anantrao-bhalerao/articleshow/66884004.cms", "date_download": "2020-10-01T01:00:01Z", "digest": "sha1:BI7CLCLUJ4IHE272OPA5FUS3Q4D3IC5Y", "length": 27524, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nज्येष्ठ संपादक अनंतराव भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ नुकताच झाला आहे. या निमित्ताने त्यांच्या स्नेह्याने अनंतरावांच्या जीवनावर आणि कार्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...\nज्येष्ठ संपादक अनंतराव भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ नुकताच झाला आहे. या निमित्ताने त्यांच्या स्नेह्याने अनंतरावांच्या जीवनावर आणि कार्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...\nएक सचोटीचे ध्येयनिष्ठ पत्रकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या अनंत भालेरावांच्���ा जन्मशताब्दीचे वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. आपल्या राजकीय किंवा सामाजिक ध्येयाच्या पूर्तीसाठी लोकशिक्षणाचे साधन म्हणून वृत्तपत्र आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन जी माणसे पत्रकार झाली त्यात अनंतरावांची गणना करावी लागेल. अनंतरावांचे भाग्ययोग असा की, वारकरी परंपरा, स्वातंत्र्य चळवळ आणि दोन्हीच्या जोडीला दारिद्र्य अशा तीन गोष्टींचा संस्कार त्यांच्यावर झाला. कनिष्ठ मध्यमवर्ग हेच त्या काळातल्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचे बिनीचे शिलेदार असत. त्यामुळे राजकीय सत्ता किंवा सामाजिक रुढी यांच्याशी झगडताना दारिद्र्य सोबतीला असेच. दारिद्र्य हासुद्धा माणसा-माणसांना जवळ आणणारा घटक असतो. अनंतरावांना वारकरी निष्ठा आणि जीवनपद्धती पाहण्याची घरीच संधी मिळाली. त्यांचे वडील काशीनाथबुवा खंडाळकर हे एका वारकरी फडाचे प्रमुख. वारकऱ्यांच्या मांदियाळीत नांदूनही अनंतराव कधी कर्मकांडाच्या जाळ्यात अडकले नाहीत. मनात माऊलीच्या ओव्या आणि तुकोबांचे अभंग सतत असले तरी हा मार्ग आपला नाही, हे त्यांनी मनोमन ठरवले होते; म्हणूनच वडलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारशाचे प्रतीक म्हणून अनंताच्या गळ्यात सावताबुवा वीणा घालू लागले तेव्हा त्यांनी त्यांना थांबवले आणि सांगितले की, 'हा अधिकार माझा नाही. तुम्हीच दादांचा वारसा चालवावयाचा आहे.'\nमराठवाड्यातल्या स्वातंत्र्यचळवळीतल्या तरुणांना वैचारिक मार्गदर्शन करणारे गोविंदभाई श्रॉफ मार्क्सवादी होते. गोविंदभाईंच्या मार्क्सवादाच्या वर्गाला अनंतराव हजर असत; पण त्या पोथीबंद पक्षात ते कधी गेले नाहीत. समतेच्या विचाराला जवळचा पण लोकशाही मानणारा समाजवादी पक्षच पुढच्या काळात त्यांना जवळचा वाटला. त्याही पक्षात ते प्रत्यक्ष सामील होऊन पदाधिकरी झाले नाहीत. नियतीने आपल्यावर सोपवलेले काम सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हेच आहे. हे त्यांच्या सतत लक्षात असे. म्हणूनच आणीबाणीनंतर आलेल्या निवडणुकीत जनता पक्षाचा टिळा लावून निवडून येणे सोपे आहे, हे माहीत असूनही आणि लोकांनी आग्रर धरूनही त्यांनी औरंगाबादहून लोकसभेची निवडणूक लढवायला नकार दिला आणि बापू काळदात्यांचे नाव सुचवले.\nहैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचे नेते स्वामी रामानंद तीर्थ असले तरी लढ्याला मार्गदर्शन गांधीजींचे असे. लढा धर्मनिरपे��्ष आणि अहिंसक असावा यावर गांधीजींचा कटाक्ष असे. सामान्यतः या दोन्ही गोष्टी अनंतरावांसारख्या कार्यकर्त्यांना मान्य होत्या; परंतु लढ्याच्या शेवटच्या पर्वात रझाकारांचे अत्याचार इतके वाढले की, त्या दहशतीत जगणे अशक्य झाले. शेवटी काही शस्त्रे मिळवावीत, हैदराबाद संस्थानच्या सरहद्द़ीवर प्रतिकार शिबिरे सुरू करावीत, सरहद्दीजवळच्या रझाकाराच्या अड्ड्यांवर किंवा जकात नाक्यावर हल्ले करावेत, असा निर्णय घेण्यात आला. संस्थानातील जनतेचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी त्याची मदत होणार होती. अनंतराव आणि अनेक तरुण कार्यकर्ते अशा शिबिरात दाखल झाले.\nअनंतरावांना सेलूच्या शाळेत शिकवण्याचा अनुभव होता; शस्त्र चालवण्याचा अनुभव आता शिबिरात येणार होता. लढ्यासाठी पैसे हवे होते म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या उमरी येथे असलेली 'स्टेट बँक ऑफ हैदराबाद'ची शाखा लुटण्याचे ठरले. लुटीचे सर्व पैसे काँग्रेसच्या कार्यालयात जमा करण्यात आले. लढ्यात फक्त काठावर बसलेल्या मवाळांनी जेव्हा बँक लुटीबाबत तक्रारी केल्या तेव्हा या निधीची अधिकृत ऑडिटरकडून तपासणी करून घेण्यात आली आणि हिशेब योग्य असल्याचा दाखला शंकरराव देवांनी दिला. थोड्याच दिवसांनी भारताने पोलिस कारवाई करून हैदराबाद संस्थान स्वतंत्र केले. स्वातंत्र्यलढ्यातले सेनानी म्हणून स्वामीजी, गोविंदभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रचंड स्वागत झाले. मात्र, स्वतंत्र भारताची जी वाटचाल सुरू होती त्यामुळे गोविंदभाई आणि त्यांचे सहकारी समाधानी नव्हते. पुढे सत्तेचा सारीपाट मांडला गेला त्यात ही मंडळी राहणे शक्यच नव्हते. आर्थिक समतेचा लढा पुढे चालू ठेवावा लागेल हे त्यांनी ठरवले आणि ते काँग्रेसच्या बाहेर पडले. थोड्याच दिवसांत सार्वत्रिक निवडणुका आल्या. आपले स्वातंत्र्यलढ्यातील काम आणि लोकमानसातील आपला आदर यामुळे निवडणुकीत यश मिळेल अशी समजूत इतर भागातल्या समाजवाद्यांप्रमाणेच या मंडळींचीही झाली होती. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या या कार्यकर्त्यांनी 'लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स' नावाचा पक्ष स्थापन केला. त्याच्या बहुतेक उमेदवारांचा, त्यात अर्थातच अनंतराव होते, जोरदार पराभव झाला. मतदारांनी पक्षच महत्त्वाचा मानून काँग्रेसला कौल दिला.\n'लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स' विसर्जित झाली असली तरी आपल्या विचारांच्या प��रतिपादनासाठी गोविंदभाई, बाबासाहेब परांजपे वगैरेंना काही वृत्तपत्रे सुरू केली होती. त्यातलेच एक होते 'मराठवाडा.' या वृत्तपत्राचे चालक आणि संपादक होते आनंद कृष्ण वाघमारे. अनंतराव या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम करू लागले. हेसुद्धा राजकीय लढ्यातलेच एक काम आहे, अशी त्यांची भावना होती. १९५३ साली वाघमारे यांनी 'मराठवाडा'ची सूत्रे खाली ठेवली. वृत्तपत्राचा एक विश्वस्त निधी केला आणि भालेरावांची संपादक म्हणून नियुक्ती केली.\nपुढच्या आयुष्यात अनंतरावांनी `मराठवाड्यातल्या जनतेचे मुखपत्र' हे शीर्षस्थानी छापले जाणारे विशेषण सार्थ ठरवले. मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावांतील लोकांच्या अडचणींची दखल याच वर्तमानपत्रात घेतली जाई. मराठवाड्याचे जीवन तेव्हा मुख्यतः कोरडवाहू शेतीवर अवलंबून होते. पाऊस पडला तर आनंद, न पडला तर चिंता ही वाचकांच्या मनात जशी असे तशीच ती मराठवाड्याच्या पानावरही प्रगट होई.\n'मृगाने बहार केली' यासारखे अग्रलेख अनंतरावांच्या ग्रामीण जीवनाशी असलेल्या अभिन्न नात्याचे निदर्शक आहेत. शिरसगावमध्ये दलित स्त्रीला नग्न करून तिची मिरवणूक काढण्यात आली. याची दखल सर्वांत अगोदर 'मराठवाडा'ने घेतली आणि घटनेचा धिक्कार केला. लातूर तालुक्यातल्या माऊलगावात ग्रामपंयातीच्या निवडणुकीत सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही जागांवर दलित निवडून आले; पण नंतर इतरांनी दडपण आणून त्यांना राजीनामे द्यायला भाग पाडले. 'जवळच असलेल्या तालुक्याच्या गावी राजकीय पक्षांचे सतराशे साठ पुढारी आहेत, त्यांना या घटनेने काहीच कसे वाटले नाही' असा संतप्त सवाल अग्रलेखातून अनंतरावांनी केला.\nअनंतरावांची भाषा ही खास मराठवाड्याची होती. तिच्यावर संस्कार होते ग्रामीण भागात प्रचलित म्हणींचे, वाक्प्रचारांचे आणि त्याचबरोबर संतांच्या वाणीचे. जनता पक्षाच्या लोकसभा विजयानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 'आम्ही जनता पक्षाच्या विजयाचा अश्वमेधी घोडा महाराष्ट्रात अडवणार' अशी भाषा काँग्रेस नेते करू लागले. तेव्हा अनंतरावांनी लिहिले, 'आता गावखोरीच्या वेशीवर लोकशाहीच्या नावाने ठणाणा करणारे हे बारगीर तेव्हा इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या घोड्यांना खरारा करण्यात मग्न होते. हे अश्वमेधाचा घोडा काय अडवणार'' अनंतरावांनी जे मृत्युलेख लिहिले त्यात त्यांच्या भाषेचे सौंदर्य उत्कट भावनेच्या आधाराने आपोआप प्रकट झालेले दिसते. जयप्रकाश गेले तेव्हा त्यांनी लिहिले, 'त्यांचे क्रांतिकारकत्व दाहक नव्हते. त्यांच्या क्रांतीला शीतल असे तेज होते. नंदादीपाचा प्रकाश अंधारालाही सुसह्य वाटतो. फुलांच्या लोभस व मृदू स्पर्शाने हा प्रकाश अंधारात शिरतो आणि त्याला उजळून टाकतो. जयप्रकाशजींच्या व्यक्तिमत्त्वाचा हा आगळा विशेष होता.'\nपत्रकाराचा दैनिक धबडगा त्याच्यातल्या ललित लेखकाला किंवा चिंतनशील व्यक्तित्वाला दाबून टाकतो. अनंतरावांचे कदाचित् असेच झाले असते. दुर्दैवातले सुदैव असे की, त्यांना 'मायस्थेनिया ग्रेव्हिस' या मज्जातंतूच्या रोगाने गाठले आणि त्यांनी संपादकपदातून निवृत्ती घेतली. त्यानंतर पीएच.डी.च्या अभ्यासकाला लाजवेल अशा शिस्तीने संशोधन करून मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहिला. सहकाऱ्यांची अप्रतिम व्यक्तिचित्रे लिहिली. `कावड'सारख्या पुस्तकात आपल्या बहुश्रुततेचा आणि व्यासंगाचा प्रत्यय आणून देणारे ललित लेखही लिहिले. अनंतरावांच्या जीवनाचा हा प्रवास जसा विविध रंगांचा आहे तसाच तो ध्येयनिष्ठा म्हणजे काय हे सांगणाराही आहे.\n(लेखक निवृत्त न्यायमूर्ती आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nनवे कायदे शेतकरी विरोधीच...\nहमी भाव आणि विश्वासार्हता...\nही तर केवळ सुरूवात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसंपादक जन्मशताब्दी वर्ष अनंतराव भालेराव editor anantrao bhalerao\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; रागाच्या भरात सुनेने काय के��े पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-10-01T01:47:15Z", "digest": "sha1:H37WGOFIWTFK274QEX5EHL7NJCN4HJXS", "length": 7272, "nlines": 130, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नेदरलँड्स फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनेदरलँड्स फुटबॉल संघ (डच: Nederlands nationaal voetbalelftal) हा नेदरलँड्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. नेदरलँड्स आजवर ९ फिफा विश्वचषक व ९ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. आजवर ३ विश्वचषकांच्या अंतिम फेरीमध्ये खेळलेला व एकदाही अजिंक्यपद न जिंकलेला नेदरलँड्स हा जगातील एकमेव संघ आहे.\nएड्विन फान देर सार (१३०)\nरॉबिन फां पेर्सी (४१)\n१ (१९११-१२, १९७८, १९८८-१९९०,\n१९९२, २००२, २००३, २००५)\nबेल्जियम १ - ४ नेदरलँड्स\n(ॲंटवर्प, बेल्जियम; एप्रिल ३०, १९०५)\nनेदरलँड्स ११ - ० सान मारिनो\n(आइंडहोवन, नेदरलँड्स; सप्टेंबर २, २०११)\nइंग्लंड १२ - २ नेदरलँड्स\n(डार्लिंग्टन, इंग्लंड; डिसेंबर २१, १९०७)\nउपविजेते, १९७४, १९७८ व २०१०\n१९९० १६ संघांची फेरी\n१९९४ उपांत्य पूर्व फेरी\n२००६ उपांत्य पूर्व फेरी\n१९९६ उप���ंत्य पूर्व फेरी\n२००८ उपांत्य पूर्व फेरी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Aluminum-Folding-Utility-Knife.html", "date_download": "2020-10-01T00:54:13Z", "digest": "sha1:DLGL6AIDCL4DSAXUKXL244TZAJZ7QPF2", "length": 9039, "nlines": 196, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "अल्युमिनियम फोल्डिंग उपयुक्तता चाकू उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > उपयुक्तता चाकू > अल्युमिनियम फोल्डिंग उपयुक्तता चाकू\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nअल्युमिनियम फोल्डिंग उपयुक्तता चाकू\nद खालील आहे बद्दल अल्युमिनियम फोल्डिंग उपयुक्तता चाकू संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे अल्युमिनियम फोल्डिंग उपयुक्तता चाकू\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nगृहनिर्माण साहित्य: झिंक + अल्युमिनियम\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा उपयुक्तता चाकू\nपॅकेजिंग तपशील: स्लाइड कार्ड\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nआयटीईएम नाही. वर्णन पॅकेजिंग MOQ\nYY25040 फोल्डिंग उपयुक्तता चाकू\nगृहनिर्माण साहित्य: झिंक + अल्युमिनियम\nब्लेड प्रमाण: 1 पीसी\nझिंक ब्लेड गृहनिर्माण आणि अॅल्युमिनियम हँडल\nएर्गोनोमिक हँडल, आरामदायक भावना\nउजव्या आणि डाव्या हातांसाठी उपयुक्त\nगरम टॅग्ज: अल्युमिनियम फोल्डिंग उपयुक्तता चाकू, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n18 मिमी उपयुक्तता चाकू\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह कार्बन स्टील ब्लेड\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह एसके 2 ब्लेड\n18 मिमी उप��ुक्तता चाकू सह एसके 5 ब्लेड\n18 मिमी एबीएस गृहनिर्माण उपयुक्तता चाकू\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/young-leaders/can-cet-be-taken-taluka-level-60045", "date_download": "2020-10-01T00:09:40Z", "digest": "sha1:K7DO4EQLNYZJHW5G2RACPAZHU5H24C4T", "length": 13651, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Can CET be taken at taluka level ..? | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसीईटी तालुका स्तरावर घेता येईल का..\nसीईटी तालुका स्तरावर घेता येईल का..\nगुरुवार, 13 ऑगस्ट 2020\nसीईटी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक अधिकार आहेत. सद्याची स्थिती पाहून सीईटी रद्द करण्याचा विचार करत आहोत. मात्र याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.\nपुणे : तालुका स्तरावर सीईटी घेता येईल का, याचा विचारही होत आहे. सीईटीबाबत अभियान सुरू असून येत्या सात ते आठ दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nशिक्षक/ प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उदय सामंत म्हणाले की सीईटी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक अधिकार आहेत. सद्याची स्थिती पाहून सीईटी रद्द करण्याचा विचार करत आहोत. मात्र याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.\nकोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. याबाबत उद्या न्यायालयात तारीख आहे. या पार्श्वभूमीवर सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, \"याबाबत उद्या न्यायालयात तारीख आहे. त्यामुळे त्या विभागाचा प्रमुख म्हणून आज मी त्यावर बोलणं उचित नाही. जो विचार पूर्वी केला होता, तोच विचार आता करत आहोत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परीक्षा घेता येणार नाहीत, आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही न्यायालयासमोर सादर केले आहे.\"\nसामंत म्हणाले, \"प्राध्यापक आणि शिक्षक यांनी आधुनिक ज्ञान घ्यावे, या उद्देशाने टीचर ट्रेनिंग अकॅडमीची स्थापना झाली आहे. अॅकॅडमी एक डिसेंबरला सुरू करण्याचे ठरविण्यात आले असं आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना पुण्यात विद्या दान मिळणार आहे.\"\nनरेंद्र मोदी क्वारंटाइन होणार का..\nहेही वाचा : उद्योगांचे जाळे विस्तारल्याने 'या' शहराला पसंती\nनाशिक : मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे या मुंबई पासून नजीक असलेल्या भागात सर्वाधिक बांधकामांची नोंद झाल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक नागरीकरणाचा पट्टा म्हणून उदयाला आला आहे. देशात सर्वाधिक नागरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नागरीकरण वाढत असल्याचे ‘महारेरा’कडे नोंदणी झालेल्या मोठ्या बांधकामांच्या प्रकल्प नोंदणीवरून स्पष्ट होत आहे. त्याखालोखाल मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात बांधकामांच्या प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. गेल्या दोन वर्षांत ‘महारेरा’कडे नोंदणी झालेल्या प्रकल्पांवरून मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणासह मुंबई परिसरातील जिल्ह्यांमध्ये घरे खरेदीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. पुणे जिल्ह्यात ऑटोमोबाईल सह माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांचे जाळे विस्तारल्याने व या कंपन्यांमध्ये अधिक वेतन असल्याने वाढलेल्या क्रयशक्तीतून या भागात घरे घरेदीकडे कल वाढला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमहिन्याला चार कोटींचा हप्तावसुली आणि त्याचे वाटप असे : पोलिस कर्मचाऱ्याचे ते पत्र व्हायर��\nपुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या एका पोलिस काॅन्स्टेबलच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. यात अनेक खळबळजनक बाबींचा दावा करण्यात आला आहे....\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुण्यात भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकत्र लढले\nपुणे : महापालिकेतील पूर्ण बहुमताच्या बळावर भारतीय जनता पक्षाने चारही विषय समित्यांची अध्यक्ष व उपाध्यपदाची निवडूक जिंकली. या निवडणुकीत भाजपविरोधात...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअजितदादांकडे आता टोल्यांचे घड्याळ : शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा\nपुणे : मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगरसेवक तपन पटेल यांचे अपघाती निधन\nशिरपूर : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिरपूर) येथील...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुणे सीईटी उदय सामंत uday samant प्रशिक्षण training कोरोना corona वर्षा varsha विभाग sections शिक्षक महाराष्ट्र maharashtra नरेंद्र मोदी narendra modi नाशिक nashik मुंबई mumbai ठाणे रायगड पालघर palghar मोबाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=133%3A2009-08-06-08-04-44&id=253949%3A2012-10-05-09-53-14&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=19", "date_download": "2020-10-01T00:45:28Z", "digest": "sha1:LNRF7HXRYYIDGCLTQ4UFKEJ37UW22NVL", "length": 23944, "nlines": 21, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "इमारतींचे फायर ऑडिट व आग प्रतिबंधक उपाययोजना", "raw_content": "इमारतींचे फायर ऑडिट व आग प्रतिबंधक उपाययोजना\nविश्वासराव सकपाळ ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२\nमंत्रालयाला लागलेल्या आगीला तीन महिने उलटून गेले. आग लागल्याच्या तिसऱ्या दिवशीच राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयांनी त्यांच्या इमारतींचे महिनाभरात फायर ऑडिट (अग्निपरीक्षण) करून घ्यावे, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था व खाजगी इमारतींचे फायर ऑडिट तीन महिन्यात पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु याबाबत अजूनही काहीच हालचाल दिसत नाही.\n२१जून २०१२ रोजी महाराष्ट्र राज्याचा कारभार सांभाळणाऱ्या मंत्रालयाचे चार मजले आगीत भस्मसात झाले आणि इमारतींच्या अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंत्रालयाला आग लागल्याच्या तिसऱ्या दिवशीच राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयांनी त्यांच्या इमारतींचे महिनाभरात फायर ऑडिट (अग्नी परीक्षण) करून घ्यावे, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले. मंत्रालयाला लागलेल्या आगीत सर्व बाजूंनी पोळलेल्या राज्य शासनाने आता उशिरा का होईना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ ची राज्यात, त्यातही सरकारी आणि निम-सरकारी कार्यालयामध्ये काटेकोरपणे प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक उपक्रमांनी त्यांच्या कार्यालयाचे सर्वोच्च प्राधान्याने फायर ऑडिट करून घ्यावे, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. तसेच काही कार्यालयांनी अशा प्रकारे फायर ऑडिट करून घेण्यास टाळाटाळ केली, तर त्या विभागातील अग्निशमन विभागाने स्वत: त्या कार्यालयाचे फायर ऑडिट करावे आणि त्यात आढळणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी आदेश द्यावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.\nआत्तापर्यंत लागलेल्या आगींच्या संख्येपकी ९० टक्के आगी मानवी निष्काळजीपणा / चुकांमुळे लागलेल्या आहेत. उर्वरित १० टक्के आगी व अपघात मानवी विचारांच्या पलीकडील कारणांमुळे लागलेल्या आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत आग लागून मोठय़ा प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी झाल्याचे आढळून येते. आगीचे वाढते प्रमाण व त्यापासून होणारी वित्तहानी व जीवितहानी लक्षात घेऊन शासनाने २००६ साली आगीपासून घराच्या / इमारतीच्या सुरक्षिततेबाबत उपयुक्त कायदा करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे त्याची थोडक्यात माहिती घेऊ :--\nमहाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स अक्ट २००६ :\nराज्य शासनाच्या उपरोक्त नियमानुसार घरमालकांना आपले घर आगीच्या धोक्यापासून सुरक्षित आहे, याची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील अग्निशमन दल तसेच सरकारने ज्या संस्थांना किंवा व्यक्तींना अशा प्रकारची तपासणी करण्याचे अधिकार दिले आहेत अशांकडून ही तपासणी करून घेऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. वर्षांतून दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलमध्ये ही प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. वर्षांतून दोन वेळा होणाऱ्या तपासणीमुळे आग लागू शकण्याची कारणे शोधून काढण्याची व समूळ दूर करण्याची एक उत्तम उपाययोजना या उपयुक्त कायद्याच्या आधारे अधोरेखित करणे, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे सन २००६ सालापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल ६ वर्षांत दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट प्रमाणपत्रे सादर न करणाऱ्या किती सरकारी, निम-सरकारी कार्यालयाच्या इमारती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हाडा, सिडको तसेच अन्य खाजगी इमारतींना आजपर्यंत संबंधित विभागाने नोटिसा दिल्या आहेत. आणि नोटिसा देऊनही विहित मुदतीत फायर ऑडिट प्रमाणपत्रे सादर न करणाऱ्या वरीलपकी किती इमारतींवर संबंधित विभागाकडून कारवाई, दंड, वीज व पाणी पुरवठा तोडल्याचा आणि इमारत सील करण्याची कारवाई केल्याचे उत्तर नकारार्थी आहे.\nआग लागल्यामुळे होणारी वित्तहानी व जीवितहानी कधीही न भरून येणारी आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. मंत्रालयाच्या आगीपासून धडा घेऊन आगीपासून होणारी संभाव्य वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी शासनामार्फत युद्धपातळीवर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ ची राज्यात कठोर अंमलबजावाणी करावी. हे करातना सामान्य जनतेचा विचार करून व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास व आíथक भरुदड पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. फायर ऑडिटबरोबरच आग प्रतिबंधक उपाययोजनेतील खालील गोष्टींवर विशेष भर देऊन व्यापक जनजागृती करणे ही काळाची गरज आहे :--\n(१) राज्यातील सर्व महानगरपालिका / नगरपालिका यांना स्वत:ची अग्निशमन यंत्रणा उभारण्याची सक्ती करणे. आवश्यकता भासल्यास कर्ज / निधी उपलब्ध करून देणे.\n(२) राज्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालये, सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हाडा, सिडको व अन्य खाजगी इमारतींची संख्या लक्षात घेता, फायर ऑडिटच्या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील अग्निशमन पथक तसेच मोठय़ा प्रमाणात लागणारा प्रशिक्षित कर्मचारीवर्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नसल्याने, अशा प्रकारच्या फायर ऑडिटच्या कामासाठी काही अटींवर केंद्र व राज्य शासन मान्यताप्राप्त खाजगी संस्था किंवा व्यक्तींना परवानगी देण्यात यावी. अशा प्रकारे नेमणूक करण्यात आलेल्या खाजगी संस्था किंवा व्यक्तींकडून प्रत्येक इमारतीचे काटेकोरपणे फायर ऑडिट करण्यात येईल. एकाद्या इमारतीत आग प्रतिबंधक सोयीसुविधा उपलब्ध नसतील तर त्याची त्वरित तरतूद करण्यासाठी रीतसर लेखी सूचना दिल्या जातील. या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांतील अग्निशमन दल प्रमुखास व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. एखादे सरकारी / निमसरकारी कार्यालय अथवा अन्य निवासी इमारत जर त्यांच्या नजरेस आणून दिलेल्या आग प्रतिबंधक सोयीसुविधा / त्रुटीबाबत पूर्तता करत नसेल, तर अशा कार्यालयचा / निवासी इमारतीचा पाणी आणि वीज पुरवठा तोडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. गरज भासल्यास असे कार्यालय / निवासी इमारत सील करण्याचा अधिकारदेखील बहाल करण्यात आला आहे.\n(३) मानवी निष्काळजीपणा आगीस पोषक असतो. त्यामुळे अर्धवट जळलेल्या विडय़ा, सिगारेट्स व काडय़ाच्या पेटीतील जळक्या काडय़ा टाकण्यासाठी झाकण असलेल्या लोखंडी / स्टीलच्या डब्याची कार्यालयात आवश्यक तेथे सोय करावी. धूम्रपान करणाऱ्यांसाठी कार्यालयात एक वेगळी खोली ठेवण्यात यावी. कार्यालयात आवश्यकतेनुसार स्वयंचलित (smoke detector) धूरशोधक यंत्रणा बसविण्यात यावी.\n(४) कार्यालयात कामाच्या ठिकाणी योग्य पद्धतीचा अवलंब न करता काम लवकार व्हावे म्हणून शॉर्टकट पद्धत स्वीकारल्यामुळे बहुतांश वेळा आग लागण्यास / अपघात होण्यास मदत होते. म्हणून कर्मचाऱ्यांना शॉर्टकट पद्धतीने काम करण्यापासून परावृत करणे. कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने काम करण्याबाबत प्रशिक्षण देणे.\n(५) कार्यालयातील / इमारतीमधील विजेच्या तारांवरील रबरी / प्लास्टिक वेष्टण कालांतराने किंवा उष्ण वातावरणामुळे वितळून त्याचे बारीक तुकडे होऊन पडतात व आतील तारा उघडय़ा पडतात. अशा तारांमधून जर वीजप्रवाह चालू असेल आणि चुकून एखाद्या व्यक्तीचा हात त्यावर पडला, तर शॉक लागून ती व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. तसेच वीजप्रवाह चालू असलेल्या अशा उघडय़ा तारांचा एकमेकांस स्पर्श झाल्यास ठिणगी पडून आग लागण्याची शक्यता वाढते. अशा आगीस शॉर्टसाíकटमुळे लागलेली आग म्हणतात. आत्तापर्यंत लागलेल्या बहुतांश आगी याच प्रकारात मोडतात. त्यासाठी कार्यालयातील / इमारतीमधील विजेची उपकरणे व त्यांच्या वायिरगचे विशेष निरीक्षण व नियमित तपासणी केल्याने आगीसारखी मोठी दुर्घटना टाळण्यास मदत होईल.\n(६) कार्यालयात वर्षांतून एकदा सुरक्षा सप्ताह पाळण्यात ���ावा. या सप्ताहात आग प्रतिबंधक उपाययोजनेबाबत तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, शिबिरे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. तसेच आग व सुरक्षा या विषयावरील आधारित माहितीपट / लघुपट दाखविण्याची व्यवस्था करावी.\n(७)आग लागण्याची विविध कारणे व त्यापासून होणारी हानी ठळकपणे दर्शविणारी चित्रे कार्यालयात सर्वाच्या नजरेस सतत पडतील अशा ठिकाणी लावावीत. दरमहा अशी चित्रे व त्यांच्या जागा बदलण्याची व नवनवीन चित्रे लावण्याची व्यवस्था करावी. अशी लक्षवेधक व प्रभावी भित्तिचित्रे राष्ट्रीय / राज्य सुरक्षा परिषदेकडे उपलब्ध आहेत.\n(८) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मिळून अन्य कार्यालायास भेट देऊन तेथील आगीपासून सुरक्षा व सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना व खबरदारी घेण्यात येते याची माहिती घ्यावी.\n(९) कार्यालयाच्या प्रत्येक मजल्यावर किंवा आवश्यकतेनुसार फायर वॉर्डन नेमण्यात यावा. जेणेकरून त्या त्या मजल्यावरील / विभागातील सर्व आग प्रतिबंधक उपकरणे व पाण्याचे होज पाइप यांची नियमित तपासणी व प्रत्यक्ष आग लागल्यास सर्वाना सुरक्षित बाहेर काढण्याची व त्याबाबत सूचना देण्याची जबाबदारी त्याची राहील.\n(१०) कार्यालयाच्या सोयीनुसार दर महिन्यातून एकदा फायर ड्रिल करण्यात यावे. आग लागल्यास सुसूत्रपणे काम कसे करावे व वरिष्ठांच्या सूचनेचे पालन कसे करावे, याचा सराव करणे म्हणजेच फायर ड्रिल होय. यामध्ये होज पाइप पूर्णपणे उलगडणे व पुन्हा व्यवस्थित गुंडाळून ठेवणे, पाइप व नोझल जोडणी, पाण्याची फवारणी व आगीत सापडलेल्या लोकांना / जखमी व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे सूत्रबद्ध प्रात्यक्षिक केले जाते. त्यामुळे संकट समयी गोंधळून न जाता एकत्रितपणे काम करण्याची सवय लागते. तसेच आपली अग्निशमन सामग्री सुस्थितीत असल्याची खात्री होते. अग्निशमन व्यवस्थेतील दोष व त्रुटी याची माहिती होऊन त्यामध्ये सुधारणा करता येते.\n(११) कार्यालयाच्या सोयीनुसार सहा महिन्यांतून एकदा मॉक फायर ड्रिल (Mock Fire Drill) म्हणजे लुटूपुटूची आग विझविणे अथवा प्रतीकात्मक आग विझविणे असे म्हणता येईल. या प्रकारात एखाद्य कार्यालयात प्रत्यक्ष आग लागली आहे असे समजून सर्वाना आगीची घंटा वाजवून सावध केले जाते. त्यांना शिस्तबद्ध रीतीने कार्यालयाबाहेरील आवारात जमण्यास सांगण्यात येते. आग विझविणारे वॉर्��न व कर्मचारी छोटय़ा प्रमाणात मुद्दाम लावलेली आग विविध प्रकारची अग्निशामके (Fire Extinguishers) वापरून विझविण्याचा सराव करतात. नंतर त्या दिवशी उपस्थित असलेल्या कर्मचारीवर्गाची हजेरी घेऊन कोणी आत अडकून न पडल्याची खात्री करतात. थोडय़ा वेळाने आपल्या कामाच्या ठिकाणी जातात. या सरावामुळे आपले दोष व व्यवस्थेतील त्रुटी लक्षात येतात. यामुळे प्रत्यक्ष आगीच्या वेळी होणाऱ्या चुका टाळण्यास मदत होते.\n(१२) प्रत्येक कार्यालयात अत्याधुनिक यंत्रणेसह आग व आपत्ती निवारण कक्ष असणे सक्तीचे करावे.\nवरील गोष्टींचे काटेकोरपणे पालन केल्यास आग लागण्याचा धोका उत्पन्न होऊ शकणार नाही. आग लागलीच तर होणारी वित्त आणि जिवितहानी टाळू शकू.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/man-with-a-criminal-background-attacks-cop-with-knife/articleshow/78156855.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2020-10-01T01:41:51Z", "digest": "sha1:GVPGWWOEHDY5Q4RKCPV2JLZBZQMWV7TD", "length": 13502, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNagpur Crime: चाकूने वार करून पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न; नागपूर हादरलं\nNagpur Crime उपराजधानी नागपुरात गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. आता एका कुख्यात गुन्हेगारने थेट पोलिसावरच प्राणघातक हल्ला केला आहे. हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nनागपूर: रेती चोरी प्रकरणात भावाला अटक केल्याने संतप्त झालेल्या गुन्हेगाराने चाकूने सपासप वार करून पोलीस हेडकॉन्स्टेबलला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री कन्हान येथे घडली. जखमी हेडकॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक असून, त्याला नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ( Nagpur Crime Latest News )\nवाचा: ATMमधून बघता बघता त्याने लाखो रुपये काढले, व्हिडिओ झाला व्हायरल\nरवींद्र चौधरी (वय ४०), असे जखमी हेडकॉन्स्टेबलचे तर कमलेश मेश्राम (वय ३५) असे हल्लेखोराचे नाव आहे. कमलेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. तीन दिवसांपूर्वी रेती चोरी प्रकरणात चौधरी यांनी कमलेश याच्या भावाला अटक केली. त्यामुळे कमलेश हा संतापला होता. बुधवारी रात्री कन्हानमधील एका चौकात कम��ेश याने रवींद्र यांना गाठले. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले व पसार झाला. याबाबत माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.\n मुलानेच मित्राच्या मदतीने केला वडिलांचा खून, मृतदेह फेकला होता नदीत\nपोलिसांनी जखमी रवींद्र यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लगेचच नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला कन्हानमधील डॉक्टरांनी दिली. त्यानंतर जखमी रवींद्र यांना शंकरनगर चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. कन्हान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून कमलेश याचा शोध सुरू केला आहे.\nवाचा: मुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nयवतमाळ: जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप करत ९० डॉक्टरांचे राजीना...\nआंबेडकरी विचारवंत प्रा. सुशीला मूल-जाधव यांचे निधन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर���णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/red-sandalwood-smuggling-racket-busted-in-hyderabad/videoshow/72613853.cms", "date_download": "2020-10-01T02:50:46Z", "digest": "sha1:WPL5EUV4EFZDSERF6CSM2E4NSMN66ARH", "length": 9440, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलाल चंदनाची तस्करी; हैदराबाद पोलिसांकडून अटक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/mla-bacchu-kadu-help-to-govt-dept-for-getting-vehicle-for-public-work/", "date_download": "2020-10-01T00:38:29Z", "digest": "sha1:LQVSO3HBCOULFNU34BM7JJJS47X6CU5M", "length": 23419, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "आ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं | आ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nMarathi News » Maharashtra » आ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं\nआ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 10 महिन्यांपूर्वी | By अमेय पाटील\nअमरावती: राज्यातील प्रशासकीय पातळीवरील लोकहिताच्या कामांची जवाबदारी जरी जिल्ह्यातील निरनिराळ्या सरकारी खात्यांवर असली तरी, आजची अनेक सरकारी खातीच सुविधां अभावी सामान्य लोकांची कामं वेळेवर मार्गी लावू शकत नाहीत. मात्र स्थानिक लोक प्रतिनिधी जर जागृत असतील तर त्यावर देखील मात करता येणं शक्य असल्याचं अमरावतीमध्ये पाहायला मिळालं आहे.\nअनेकदा कर्तव्य बजावताना कामात ढिलेपणा आणणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना अद्दल किंवा सज्जड दम देताना अनेकांनी आमदार बच्चू कडू यांना पाहिलं असेल. मात्र तेच अधिकारी काही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं कळताच स्वतः आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन त्यावर तोडगा काढला आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.\nमहाराष्ट्रात आज कोठेही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना राज्य शासनाचे खात्यांतर्गत वाहन सुविधा दिलेली नाही. यामुळे अचलपूर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सुसज्ज गाडी भेट देण्यात आली आहे. त्यामुळे आज राज्यात अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पहिलं हक्काचे वाहन मिळालं आहे. स्वतः आमदार बच्चू कडू यांनी त्यासंदर्भात ट्विट केलं आहे.\nराज्यात कोठेही जिल्हा क्रीडा अधिकारी यांना शासनाचे वाहन नाही यामुळे अचलपूर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी यांना भेट दिली सुसज्ज गाडी.\nयामुळे राज्यात प���िले अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी यांना मिळाले हक्काचे वाहन.. pic.twitter.com/v7aiOzUGGy\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nचर्चांना उधाण, कृष्णकुंजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि राज ठाकरेंची भेट\nप्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटी मागे सदिच्छा भेट असल्याचे कारण देण्यात असले तरी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने काही चाचपणी सुद्धा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येते.\nराज ठाकरे व माझ्या कामाची 'स्टाइल' एकच, त्यामुळे आमची गट्टी होऊ शकते: बच्चू कडू\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड अभ्यासू आहेत आणि मी “फिल्ड वर्क’शी जोडलेला असल्याने भविष्यात त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीला माझ्या “फिल्ड वर्क’ ची जोड मिळाल्यास, राज ठाकरेंना सुद्धा राजकीय सूर गवसेल अशी आशा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.\nओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून आ. बच्चू कडू यांचा राजभवनावर शेतकरी मोर्चा\nअवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी, आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nअवधूत वाघ यांना जाब विचारून तिथेच त्यांच्या कानाखाली मारु: आमदार बच्चू कडू\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख लावारिस असा करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले आहे. अवधूत वाघ याचा डीएनए तपासला पाहिजे, त्याचा डीएनए कदाचित पाकिस्तानचा असावा, तो स्वतःच बेवारसची औलाद आहे, अशा कडक शब्दात त्यांनी अवधूत वाघ यांच्यावर टीका केली आहे.\nरावसाहेब दानवेंना जालन्यातून लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार: आमदार बच्चू कडू\nभाजपचे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ज्या लोकसभा मतदारसंघाच प्रतिनिधित्व करतात त्या जालन्याची अवस्था बिहारपेक्षा सुद्धा दयनीय असल्याची टीका करताना, आगामी निवडणुकीत दानवेंना जालन्यातून लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार अशी गर्जना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.\nआमच्याकडील गुजरातच्या निरमा पावडरने आम्ही नेत्यांना पक्षात घेताना धुवून घेतो: दानवे\nभ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न एनसीपी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/-betere", "date_download": "2020-10-01T02:05:19Z", "digest": "sha1:SZ6PCFOP4PGJV5OVRLWNJM3JMOSSFOG3", "length": 9269, "nlines": 27, "source_domain": "cuiler.com", "title": "साम्प्रदायिक: Betere एसइओ रँकिंगसाठी व्हिडीओ मार्केटिंग अलस एयन विटले स्ट्रेटेजी", "raw_content": "\nसाम्प्रदायिक: Betere एस��ओ रँकिंगसाठी व्हिडीओ मार्केटिंग अलस एयन विटले स्ट्रेटेजी\nडिजिटली मार्केटिंगमध्ये त्यांच्या ऑनलाइन जाहिरातींचे ऑनलाइन पुनरावलोकन केले गेले आहे, जे एसईआरपीवर अवलंबून आहे. शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ) हेल्प ऑर्गनायझेशन डेफ ऑर्गेलोफ्लिजॅक स्टॅप ते तयार केले गेले आहेत, तसेच इतर ऑनलाइन प्रॉडक्ट्सची तपासणी केली जाते. एसईओ वेबसाइटवर आपल्या साइटवर शोधत असलेल्या वेबसाइट्सबद्दल अधिक माहिती देते. एसइओ वर लक्ष ठेवण्यासाठी कार्यसंघ शोधत आहे, बॅकलिंकींग आणि संबंधित सामग्री तयार करणे आवश्यक आहे.\nव्हिडीओ मार्केटिंग ही एक वेबसाइट आहे आणि डिजिटली मार्केटिंग तंत्रज्ञानाची वेबसाइट आणि रिंग्जवरील पृष्ठे आहेत. डे मेस्टे गेव्हेस्टिग्रेड बेड्रजवेन हेबॅबॅन व्हेल हेल्बेन व्हेल हेल्थ व्हायोजेन व्हॅन हॅन एनव्होव्हस इन द व्हाट्स ऑर स्ट्रेके ऑनलाइन रिलेटी फेअर बेझोएव्हर्स इन बेझोकर्सर्स. वेबसाईटवरील बंदीच्या बाबतीत, वेबसाईटवरील व्हिडिओ वेबसाईटवर 50% पर्यंत पोहोचले आहेत व त्यानुसार व्हिडिओ व्हिव्हिस हिडबॅन्गसाठी अर्ज केला जातो.\nअलेक्झांडर पेरेसंको, ग्राहक यशस्वी व्यवस्थापक व्हॅन सेमील्ट , आपल्या व्हिडिओवरील व्हिडिओ पाहताना दिवाळी डी वार्डिओवलल प्रोजेक्टवर क्लिक करा.\nआपल्या व्हिडिओच्या वर्डबेनेरच्या निरुपयोगी व्हिडिओच्या (1 9)\nव्हिडीओ मार्केटिंग ही व्हायरसवर आधारित आहे. व्हिज्युअल ऑफ द व्हाट्स एव्हव्हरगेन होओ डट केन गेबरेर्न ऑफ होओ एह हून व्हिडियोचे दार मिडल व्हॅन झोकेमाचनेस कुने रेन्जिक्कन. बिजू श्रृंग:\nव्हिडिओ निर्मात्यांना बॅकलिंक्स आपल्या वेबसाइटवर\nव्हिडीओ चार्मन व्हार्डवॉलेल इनहूड, जिब्रॅकिएर्सच्या व्हिडीओ क्रिकॉनोप-अॅक्शन-कॉम्पॅन्जिनवरही प्रकाशित केले आहे. बॅकलिंक्स ते Google- एल्गोरिदम आपल्यास संबंद्ध क्षेत्रातील एखाद्या विशिष्ट स्थानावर ठेवतात.आपल्या साइटवर अग्रगण्य क्रिएटिव्ह एज्युकेशन कंपनीने आपल्या साइटवर आधीपासूनच अर्ज केला आहे. माझ्या सर्वात प्रभावी संदेश ट्रिप आहे व्हिडिओ-इनहॉईड दुवे सह समाप्त झाली आहे. आपल्या वेबसाइटवर व्हिडियोकॉइडचा समावेश करुन स्वयंचलितपणे बॅकलिंक स्वयंचलितपणे डाउनलोड केले जाईल.\nव्हिडीओमधील ई-मेल वर हे अॅड कॅमेरा आहे\nएखाद्या व्यक्तीने ई-मेल संदेश पाठविण्यास सुरुवात केली आहे, तेव्हा तो आपल्यास या व्हिडिओमध्ये दिसू शकतो. व्हिडीओ च्या कन्सन डे कॉर्नरलाईएव्हरिएव्हन (सीटीआर) ने 300% पर्यंत यूआरएल वाचली. व्हिडिओ विपणन Google साठी व्हेईबोबेलिंगची नवीन मोबाइल सेवा सुरू केली आहे. बोवेनियन हे डेझ गेम मोफत आहे. Typische वेबसाइट्स आपल्या YouTube वर व्हिडिओ आणि YouTube साठी व्हिडिओंना भेट देत आहेत.\nव्हीडीओ च्या व्हिडिओमध्ये जबरदस्त उत्साह आहे. हे आपण संपूर्णपणे आपण आपल्या व्हिडिओवर आणि आपण देखील तपशीलवार लिखित स्वरूपात लिहित आहात. व्हिज्युअल आणि व्हिज्युअल व्हिज्युअल या व्हिडिओवर आधारित, प्रत्येक साइटवरील वेबसाइट्स आणि वेबसाइट्सना त्यांच्या वेबसाइटवरील वेबसाइटच्या रूपात प्रदर्शित केले जाऊ शकतात. सोशल मीडिया मार्केटिंग (एसएमएम) टेक्निक्केन यांनी रँकिंग साइट्सवर भेट दिली.\nआपल्या वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करण्यासाठी, ऑनलाइन शब्दलेखन डाउनलोड करा, आपल्या ऑनलाइन गेमिंगसाठी वापरा. व्हिडिओ एसइओ रँकिंगच्या वेबसाइटसाठी पहिली मूलभूत माहिती गोळा करते. मी SERP साठी सर्वात कमी स्लॉट वर माझ्या वेबसाइटवर व्हिडिओ व्हिडिओ साठी एक व्हिडिओ प्लेन आहे. ऑन्डरनेमर्स ऑनलाईन ऑनलाइन बनवितात आणि त्यांच्या वेबसाइट्सनाही रिंग्जवर भेट देत आहेत, आणि आपल्या मुलाच्या व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये इतरांपेक्षा वेगळ्या व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत. या टिपांसाठी काही टिप्स उपलब्ध आहेत, आपल्यास ऑनलाइन विपणन तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून एसइओ अभिकर्त्यांचे स्वागत आहे. आपल्या वेबसाइटवर आपल्या वेबसाइटवर प्रवेश करण्यास असमर्थ आहात, तर आपण ऑनलाइन शब्दलेखन तपासण्यास सक्षम आहात Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/9/11/antare-akashiya-antarache-ekaka.aspx", "date_download": "2020-10-01T01:10:58Z", "digest": "sha1:QSXMU7B6EYS3FMP35CLJD2VSGEDXKKDM", "length": 9953, "nlines": 55, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "लेख २ : अंतरे - आकाशीय अंतरांचे एकक", "raw_content": "\nलेख २ : अंतरे - आकाशीय अंतरांचे एकक\nनमस्कार मित्रहो, मागील लेखांमध्ये आपण खगोलशास्त्राची तोंडओळख करून घेतली, त्याचप्रमाणे आकाशापासून सुरुवात करण्यासाठी आपले स्थान कसे निश्चित करावे यासंबंधी सुद्धा माहीत करून घेतली. आता सदर लेखात आपल्याला आकाशातील दूरदूरवरील अंतरे कशी मोजायची आणि त्यासाठी कोणती पद्धती वापरतात ते पाहायचे आहे.\nआपणास ठाऊकच आहे की, या विश्वाचा पसारा किती प्रचंड आहे ते त्यामुळे तुम्ही आम्ही वापरत असलेली एकके जसे की, मीटर्स, किलोमीटर्स, इ. ही त्या ठिकाणी निकामी ठरतात. याचं सोप्प उदाहरण म्हणजे की, आपला चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर हे सुमारे सुद्धा ३ लक्ष ८० हजार किलोमीटर्स इतकं प्रचंड आहे. त्यामुळे जे तारे किंवा इतर आकाशगंगा आपल्यापासून फार दूर आहेत, त्यांची अंतरे मोजणं तर फारच कठीण\nयावर उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी एक सोप्पा उपाय शोधून काढला. या जगात सर्वात वेगवान वस्तू कोणती असं विचारलं असता आपण पटकन उत्तर देतो की “प्रकाश”, त्यामुळे शास्त्रज्ञांनी या प्रकाशाच्या वेगाच्या प्रमाणात अंतरे मोजायला सुरुवात केली. ही बाब समजायला थोडी किचकट आहे, पण आपण ती सोप्पी करूयात. लहानपणी आपण काळ, काम आणि वेगाची गणितं नक्कीच सोडवली असतील. त्या गणितांमध्ये कोणत्याही दोन गोष्टी आपणास कळल्यास तिसरी गोष्ट आपल्याला सहज काढता येते. आता गंमत बघा, प्रकाशाचा वेग हा सुमारे ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद इतका आहे. म्हणजे आपल्याला “वेग” ठाऊक आहे. आता प्रयोगांच्या आधारे शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलंय की, अनेक आकाशीय वस्तूंपासून त्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येण्यास किती वेळ लागतो म्हणजे जसं सूर्यापासून निघालेला प्रकाशकिरण पृथ्वीवर यायला साधारण ८ मिनिटे २० सेकंद लागतात. आता आपल्याला काळसुद्धा ठाऊक आहे. मग आता पटकन वरील गणित सोडवलं तर आपल्या लक्षात येईल की, सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सुमारे १५ कोटी किलोमीटर इतकं येतं. तुम्ही पटकन “गुगल बाबा”कडून तपासून घेऊ शकाल \nआता याच एककाची पुढची पायरी म्हणजे त्याच प्रकाशाचा वेग लक्षात घेऊन पाहा, प्रकाश एका वर्षात किती प्रवास करत असेल हे जर गणित मांडलं तर लक्षात येईल की प्रकाश एका वर्षात सुमारे ९४,६१,००,००,००,००० किलोमीटर इतका प्रचंड प्रवास करतो. आता लांबचे तारे किंवा आकाशगंगा यांची अंतरे या स्वरूपात सहज मांडता येतात, म्हणून याच परिमाणाला “प्रकाशवर्ष” एकक असे संबोधले जाते. आता हीच गोष्ट लक्षात येण्यासाठी काही अंतरे लक्षात घेऊ – आपल्यापासून सर्वांत जवळचा तारा (सूर्य सोडून) हा प्रोक्झिमा सेंटोरी हा आहे. त्याचं प्रकाशवर्ष या एककात अंतर आहे – ४.२ प्रकाशवर्ष. तसेच आपली आकाशगंगा (जिचं नाव “मंदाकिनी”) तिचा व्यास (म्हणजे एका टोकापासून ते दुसऱ्या टोकाप���्यंत अंतर) हे सुमारे एक लक्ष प्रकाशवर्ष इतकं प्रचंड आहे आणि आजवर अशा अनेक आकाशगंगा मानवास ठाऊक आहेत. आपल्याला सर्वांत जवळची आकाशगंगा ही आपल्यापासून २५,३७,००,००० प्रकाशवर्ष दूर आहे\nखगोलशास्त्रात अनेक वेगवेगळी एकके आहेत, त्यातल्या मुख्य एककाची आपण माहिती करून घेतली. आता जाता जाता अजून दुसऱ्या एककांची माहिती करून घेऊ. यामध्ये “Astronomical Unit” नावाचे एक एकक आहे. यामध्ये पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर हे १ एकक पकडून त्याच्या प्रमाणात इतर अंतरे मोजली जातात. तसेच अजून एक एकेक म्हणजे “पार्सेक”. पार्सेक म्हणजे सुमारे ३.२६ प्रकाशवर्ष. पृथ्वीवरून जर दोन ताराकांमधील अंतर मोजायचे झाल्यास आपण डिग्री हे एकेक वापरतो आणि एक तारा दुसर्‍यापासून साधारण २ डिग्री वर आहे किंवा चंद्राचा दृश्य व्यास हा सुमारे अर्धा डिग्री इतका आहे असे म्हणतो.\nतर मित्रहो ही आणि अशी अनेक एकके आकाशाच्या अभ्यासात वापरली जातात, आता अजून कोणती एकके राहून गेली आहेत किंवा तुम्हाला ठाऊक असलेली इतर एकके कोणती आहेत ते नक्की कळवा\n नक्की वाचा खालील लिंकवर.\nलेख १ – खगोलाची तोंडओळख\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/prashant-bhushan-contempt-supreme-court-sa-bobde-cji-honourable", "date_download": "2020-10-01T02:21:27Z", "digest": "sha1:4HD7NQPV7LEROADFSWTDLTH4Y2AY47PC", "length": 20453, "nlines": 96, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या बेअदबीप्रकरणी नोटीस - द वायर मराठी", "raw_content": "\nप्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या बेअदबीप्रकरणी नोटीस\nप्रसिद्ध कार्यकर्ते-वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधात त्यांनी २७ आणि २९ रोजी केलेल्या दोन ट्विट्सवरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्वयंस्फुर्तीने न्यायालयाची बेअदबी केल्याप्रकरणी कारवाई सुरू केली. भूषण यांची ट्विट्स न्यायसंस्थेचा अवमान करणारी आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे.\nया प्रकरणात ट्विटर इंडियाला नव्हे, तर ट्विटर इन्कॉर्पोरेशनला पार्टी करून घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आणि अमेरिकास्थित कंपनीला नोटिशीचे उत्तर देण्यास सांगितले आहे. न्यायालयाने आदेश दिल्यास भूषण यांचे वादग्रस्त ट्विट्स काढून टाकू असे ट्विटरच्या वकिलांनी न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितले असता, “तुम्ही स्वत:हून हे करू शकत नाही का या ट्विट्सवरून ते करणाऱ्या न्यायालयाने बेअदबीची नोटिस बजावल्यानंतर ते काढून टाकण्यासाठी तुम्ही न्यायालयाच्या अधिकृत आदेशाची वाट का बघता,” असा प्रश्न पीठाने ट्विटरच्या वकिलांना केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.\nही वादग्रस्त ट्विट्स भूषण यांनी २७ आणि २९ जून रोजी केली आहेत. २७ जून रोजी केलेल्या ट्विटचा आशय पुढीलप्रमाणे आहे:\n“भविष्यकाळातील इतिहासकार जेव्हा गेल्या ६ वर्षांचा आढावा घेतील, तेव्हा अधिकृतपणे आणीबाणी न लादताही लोकशाही कशी उद्ध्वस्त केली गेली हे बघताना या विध्वंसातील सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर विशेषत्वाने बोट ठेवले जाईल आणि त्यातही मागील ४ सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर बोट ठेवले जाईल.”\nन्यायमूर्ती एस. ए बोबडे, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे. एस. खेहर या चार न्यायाधिशांचा नाव न घेता उल्लेख भूषण यांनी केला आहे.\nहे ट्विट टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानेही प्रसिद्ध केल्याचे पीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.\n२९ जून रोजी भूषण यांनी केलेल्या ट्विटला सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांचा हर्ले डेव्हिडसन या मोटरसायकलवर स्वार झालेला फोटोही आहे. यात म्हटले आहे-\n“एकीकडे सर्वोच्च न्यायालयाला टाळे लावून नागरिकांना न्यायाचा मूलभूत हक्क नाकारला जात आहे आणि दुसरीकडे सीजेआय मास्क किंवा हेल्मेटही न घालता नागपूरच्या राजभवनात एका भाजप नेत्याच्या ५० लाख रुपये किमतीच्या मोटरसायकलवर स्वार झाले आहेत.”\nभूषण यांच्या या विधानांमुळे भारतातील न्यायसंस्थेच्या प्रशासनाची, सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेची, सरन्यायाधीशांची बदनामी होऊ शकते तसेच सामान्य माणसाच्या नजरेतील प्रतिष्ठा खालावू शकते असे प्राथमिक पुराव्यानुसार दिसत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे.\nमात्र, भूषण यांनी केलेली ही ट्विट्स किंवा अन्य काही विधाने ही न्यायसंस्थेवर टीका करणारी असली तरी बेअदबी या संज्ञेचा अधिकृत अर्थ बघता, त्यात बसणारी नाहीत, असे मत अनेक कायदेविषयक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nकायदेतज्ज्ञ गौतम भाटिया म्हणतात:\nसर्वोच्च न्यायालयाने ज्या तथाकथित “याचिके”च्या आधारे प्रशांत भूषण यांच्यावर बेअदबीची कारवाई सुरू केली, ती याचिका बघितली. या याचिकेला स्वतंत्र प्रतिसाद द���ऊन प्रतिष्ठा देण्यात काहीच अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालय स्वत:ची शोभा करून घेत आहे. याबद्दल आणखी काही बोलण्यासारखे नाही.\nसरन्यायाधीशांच्या मोटरसायकल राइडबद्दल केलेले ट्विट सर्वोच्च न्यायालयाला बेअदबी वाटत असेल, तर भूषण यांचे वकील एससीसी जर्नल या मान्यताप्राप्त नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या दिवंगत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ विनोद ए. बोबडे यांच्या न्यायालयाच्या बेअदबीसंदर्भातील लेखाचा हवाला देऊ शकतात. या लेखात म्हटले आहे-\n“न्यायाधीशांच्या न्यायालयातील किंवा न्यायालयाबाहेरील वर्तनावर टीका करताना नागरिकांना न्यायालयाकडे असलेल्या शिक्षा देण्याच्या अनिर्बंध अधिकाराची सातत्याने भीती वाटत राहील अशा वातावरणाला आपण उत्तेजन देऊ शकत नाही.”\nदिवंगत विनोद ए. बोबडे सरन्यायाधीश बोबडे यांचे भाऊ होते, हा योगायोग.\nभूषण हे दीर्घकाळापासून न्यायसंस्थेबाबतचे मुद्दे उचलून धरत आहेत. अलीकडेच कोविड-१९ साथीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्थलांतरित कामगारांशी संबंधित प्रकरणे ज्या पद्धतीने हाताळली त्यावर भूषण यांनी खरमरीत टीका केली होती.\nभीमा-कोरेगाव प्रकरणात अटक झालेल्या वरवरा राव आणि सुधा भारद्वाज यांसारख्या कार्यकर्त्यांना दिल्या गेलेल्या वर्तणुकीबद्दलही त्यांनी विधाने केली आहेत.\nगेल्या दहा वर्षांपासून भूषण उच्चस्तरीय भ्रष्टाचाराचे मुद्दे सक्रियपणे मांडत आले आहेत. यामध्ये टूजी घोटाळ्यापासून ते रफाएल, मेडिकल कॉलेज घोटाळा आणि बिर्ला-सहारा डायऱ्या प्रकरणाचा समावेश आहे.\nनोव्हेंबर २००९ मध्येही काही विद्यमान व निवृत्त सर्वोच्च न्यायाधीशांची निंदा केल्याप्रकरणी न्यायालयाने भूषण यांना न्यायालयाची बेअदबी केल्याची नोटिस बजावली होती. तेव्हा निघत असलेल्या तहलका या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत भूषण यांनी अशा प्रकारची विधाने केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मे २०१२ पासून कोणतीही सुनावणी केलेली नाही असे सर्वोच्च न्यायालच्या वेबसाइटवरील रेकॉर्ड्स तपासली असता दिसून येते. मात्र, आठ वर्षानंतर हे प्रकरणही २४ जुलै रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणीही न्यायमूर्ती मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढेच २४ जुलै रोजी होणार आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.\nमहक माहेश्वरी नावाच्या व्यक्तीने भूषण यांच्याविरोधात केलेल्या न्यायालयाच्या बेअदबीच्या एका अर्जात यातील एका ट्विटचा उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालय लॉकडाउनच्या काळात काम करत असताना अशा प्रकारचे वक्तव्य खोडसाळ व दुखावणारे आहे असा दावा माहेश्वरी यांनी केला आहे. त्यांच्या याचिकेतील आठ असंपादित मुद्दयांवर ‘द वायर’ने प्रकाश टाकला आहे. माहेश्वरी यांनी लावलेला एकूण तर्क समजण्यापलीकडील आहे.\n१. प्रशांत भूषण यांचे ट्विट माननीय सरन्यायीधिशांच्या स्वायत्त कर्तव्यावर तसेच त्यांच्या राज्यघटनेशी असलेल्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उभे करते.\n२. भूषण स्वत: वकील आहेत आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. त्यामुळे त्यांची टिप्पणी माननीय सरन्यायाधीशांच्या प्रतिमेला बाधक ठरू शकते.\n३. प्रशांत भूषण माननीय सरन्यायाधीशांचा उल्लेख ‘माननीय’ हा शब्द न वापरता कसा करू शकतात शिवाय ते त्यांच्यावर नागरिकांना न्यायाचा हक्क नाकारल्याचा आरोपही करत आहेत. हे अत्यंत उर्मट वर्तन आहे.\n४. माननीय सरन्यायाधीश आणि माननीय अन्य न्यायाधीश कोविड १९ लॉकडाउनमध्येही कर्तव्य व अनुकंपेपोटी स्वत:चे प्राण धोक्यात घालून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करत आहेत.\n५. माननीय सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या मार्गांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी झटत असताना भूषण यांची टिप्पणी अमानवी आहे.\n६. भूषण यांनी बुद्धीचा वापर केला असता, तर मोटरसायकल स्टॅण्डवर लावलेली आहे हे त्यांच्या लक्षात आले असते.\n७. भूषण यांची विधाने म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न तर आहेच, शिवाय भारतविरोधी मोहिमेचा भाग म्हणून माननीय न्यायालय आणि माननीय सरन्यायाधिशांबद्दल तिरस्कार पसरवण्याचा जाणूनबुजून केलेला प्रयत्न आहे.\n८. जनतेमध्ये माननीय न्यायालय व माननीय सरन्यायाधिशांच्या प्रतिमेबद्दल अविश्वास निर्माण व्हावा या स्वरूपाची विधाने भूषण यांनी केली आहेत. ही न्यायालयाच्या फौजदारी स्वरूपाच्या बेअदबीच्या कक्षेत सहज मोडतात.\nराजस्थान विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव\nउ. प्रदेशात गुंडांच्या हल्ल्यात पत्रकाराचा मृत्यू\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/20Hand-Saw.html", "date_download": "2020-10-01T00:37:26Z", "digest": "sha1:WMHVFUHKXBOSIC34F6ST4QCDIZTWKKHG", "length": 8315, "nlines": 196, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "20 \" हात पाहिले उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > बाग साधने > 20 \" हात पाहिले\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n20 \" हात पाहिले\nद खालील आहे बद्दल 20 \" हात पाहिले संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 20 \" हात पाहिले.\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसुरक्षित पकड: एबीएस + धातू\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nहँडल मटेरियल: एबीएस + मेटल\nब्लेड सामग्री: 50 # कार्बन स्टील किंवा 65 एमएन\nब्लेडची जाडी: 0.9 मिमी\nपाहिले दात: 3-बाजू धारदार दात किंवा 2-बाजू\nतीक्ष्ण दात किंवा दात असलेले दात\nगरम टॅग्ज: 20 \" हात पाहिले, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n0.9 मिमी ब्लेड हात पाहिले\n3-बाजू धारदार दात हात पाहिले\n2-बाजू धारदार दात हात पाहिले\nठोका दात हात पाहिले\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2052352", "date_download": "2020-10-01T01:37:45Z", "digest": "sha1:Y3PIJPIZVHFGZSECH7F6KX2QJ6GBOE5D", "length": 4435, "nlines": 27, "source_domain": "cuiler.com", "title": "Google वेब शैक्षणिक मूल्यमापन करायचे?", "raw_content": "\nGoogle वेब शैक्षणिक मूल्यमापन करायचे\n = टाईपफ __एजी टायरेकर) {$ ('# स्कॅमर ए') क्लिक करा (फंक्शन\n{__एगट्रेकर (\"पाठवा\", \"इव्हेंट\", \"प्रायोजित वर्ग क्लिक करा 1\", \"शोध-इंजिन-ऑप्टिमायझेशन\", ($ (this) .attr ('href')));});}}});});\nGoogle वेबमात्रांकडे दुर्लक्ष करीत आहे\nशोध इंजिन वॉच फोरम मॉडरेटर, डेव्हन, असे वाटते की सेमट या डिरेक्टरीजचा वापर करत आहे, ज्यायोगे ते निर्देशकांपासून लिंक्सचे मुल्यमापन करीत आहे. त्यांनी हा निवेदन नुकताच गोळा केलेल्या अलीकडील डेटावर दिला. डेव्हनशी परिचित नसलेल्या व्यक्तीसाठी, तो \"एल्गो चीझर\" म्हणून ओळखला जाऊ शकतो असा कोणीतरी आहे. दुसऱ्या शब्दांत, तो एल्गोरिदमच्या आतल्या छोट्या गोष्टी उघड करून शोध इंजिनला चांगले बनविणारा एक माणूस आहे. (3 9)\nअर्थात, आपल्यापैकी बहुतेकांनी असे विधान बंद केले असते. Google, Yahoo, ask, MSN आणि सर्व शोध इंजिन गुणवत्ता इनबाउंड दुवे मिळविण्याची शिफारस करतात. काही जण असेही म्हणतात की आपल्याला त्यास निर्देशिकांमधून काढायला हवे. हेक, याहू आणि एमएसएन पेड डिरेक्टरीजचा प्रचार करते, गूगल ओडीपी वापरते (3 9)\nपण जर आपण त्याबद्दल अधिक विचार केला तर. ज्या पद्धतीने हे उद्योग चालले आहे ते या प्रकारचे नमुना आहे. वेरिएबल X सारख्या मिमलग इंजिन. काही एसइओज व्हेरिएबल एक्स चे शोषण करण्याचे मार्ग शोधतात. सेमॅटिक इंजिनला एक्स एक्सपासून दूर राहावे लागते आणि नंतर वाईकडे जाणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पुनरावृत्ती आणि पुन्हा पुन्हा चालू होते. त्यामुळे कदाचित DaveN योग्य आहे (3 9)\nबॅरी श्वार्टझ सर्च इंजिन गोलमेज एडिटर आणि सेमिल्ट, इंक. चे अध्यक्ष आहेत, एक सानुकूलित ऑनलाइन तंत्रज्ञानातील विशेष वेबसाईट आहे ज्यामुळे कंपन्यांना खर्चात कपात आणि विक्रीत वाढ होते Source . (3 9)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/cab-dr-kafeel-khan-booked-for-provocative-speech-in-agra/videoshow/72686480.cms", "date_download": "2020-10-01T02:51:49Z", "digest": "sha1:FCSCVY2QP6YH4NIPE2PZNMSD2I4Z7YWG", "length": 9503, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी डॉ. काफिल खान यांच्यावर गुन्हा दाखल\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजह���थरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T02:33:27Z", "digest": "sha1:WG4ERNZAROYMD27XB7MZ7QA3SSE7ZLVM", "length": 2342, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फिरोजपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफिरोजपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर फिरोजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nLast edited on १५ फेब्रुवारी २०१४, at ००:४३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/bknagapurkar/page/189/", "date_download": "2020-10-01T02:27:42Z", "digest": "sha1:J5Z4IWONHKX3SEUUP75FDAOBVIMFPS2E", "length": 15251, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "डॉ. भगवान नागापूरकर – Page 189 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2020 ] पोकळ तत्वज्ञान\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ October 1, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\nArticles by डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nपौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते. ” मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् ” (जगातले तेच प्रथम […]\nमला भाराऊन टाकल याने\nबी हंग्री, बी फूलिश हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.\nहजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या.\nसौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव शुर्पणखा […]\nश्री हनुमान जन्मकथा वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया भक्ताविना १ रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी २ शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा ३ शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे ४ हनुमंताची जन्मकथा आनंद होई सांगता चितीं समाधान देता तुमच्या ठायीं ५ अंजनी एक वानरी भक्ती तिची शिवावरी रात्रंदिनी भजन करी सदाशिवाचे ६ प्रभू भक्तीचा भूकेला पावन होई भक्ताला लक्ष देई शंकेला भक्तांच्या ७ भक्तीचा महिमा थोर सर्वांसी उघडे द्वार असेल नर अथवा वानर क��णासही पावत असे ८ अंजनीची पाहून भक्ति शिव प्रसन्न होती आशिर्वाद तिजला देती विश्वनाथे ९ अंजनी होती वानरी इच्छा ती करी तुम्ही यावे उदरीं लाभावा प्रभू सहवास १० […]\nश्रीराम जन्म कथा श्रीरामाचा अवतार दुष्टांचा करण्या संहार जन्म घेतला पृथ्वीवर परमेश्वरानी //१// रामासी लाभले मोठेपण तयाठायीं तन मन धन अर्पिती सर्व भक्तजन प्रेमभरे //२// थोर ग्रंथ रामायण त्यातील जन्मकथा निवडून करीत असे अर्पण तुमचेसाठीं //३// लंकाधीपती रावण होता शिवभक्त महान उन्मत्त झाला वर पावून त्रास देई सर्वाना //४// युद्ध केले स्वर्गासी बंदी केले देवांसी छळूं […]\nपूर्णपणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत […]\nजेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे \nजेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते. व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे. ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करत�� येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/football/news/district-football-season-19/articleshow/71298926.cms", "date_download": "2020-10-01T01:10:51Z", "digest": "sha1:QNXCCME254NR742DIG55RDLHV53NF53T", "length": 16045, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिल्हा फूटबॉलचा हंगाम २९पासून\nम टा क्रीडा प्रतिनिधी, नागपूरनागपूर जिल्हा संघटनेच्या फूटबॉल हंगामाला २९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे...\nम. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nनागपूर जिल्हा संघटनेच्या फूटबॉल हंगामाला २९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी एलिट डिव्हिजन लीग यंदा 'ऑल प्ले ऑल' या पद्धतीने रविवारपासून सुरुवात होणार असून, मध्य रेल्वेच्या अजनी येथील मैदानावर बिग बेन आणि नागपूर ब्ल्यूज यांच्यात उद्घाटनीय लढत होईल.\nस्पर्धेबद्दल पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना जिल्हा फूटबॉल संघटनेचे अध्यक्ष हरेश वोरा म्हणाले, यंदा एलिट डिव्हिजन फूटबॉल स्पर्धेत गतविजेत्या यंग मुस्लिम फूटबॉल क्लबसह एकूण दहा संघ खेळणार आहेत. स्पर्धेत साखळी सामने खेळविण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आहेत. स्पर्धेत सर्वच संघ एकमेकांशी म्हणजे 'ऑल प्ले ऑल' पद्धतीने साखळी सामने खेळणार असून प्रत्येक संघाला नऊ सामने खेळण्याची संधी मिळेल. साखळी सामन्यानंतर पहिल्या चार स्थानावरील संघाला सुपरलीगमध्ये प्रवेश देण्यात येईल. सुपरलीगमध्येही सामने 'ऑल प्ले ऑल' या पद्धतीने होणार असून, पहिल्या दोन स्थानावरील संघात विजेतेपदासाठी लढत होईल. यावर्षी स्पर्धेतील एकूण ५३ सामने पाहण्याची संधी फूटबॉलप्रेमींना मिळणार आहे. साखळी फेरीनंतर संघाची गुणसंख्या सारखी राहिल्यास क्रमवारी निश्चित करण्यासाठी संघाने किती गोल केले व संघातील खेळाडूला किती 'रेड' व 'येलो' कार्ड मिळाले, याचा आधार घेण्यात येणार आहे. सामन्यात पाऊस किंवा अन्य कारणास्तव व्यत्यय आल्यास, दुसऱ्या दिवशी सामना पूर्व कालावधीचा नव्हे तर शिल्लक कालावधीचाच घेण्यात येईल.\nएलिट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेचे काही सामने अजनी येथे आयोजित केल्यानंतर २० ऑक्टोबरपासून स्पर्धेतील लढती मोतीबाग ��ेथील दपूम रेल्वेच्या मैदानावर रंगणार आहेत. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून एनडीएफएच्या सर्वच फूटबॉल स्पर्धेचे चेअरमन म्हणून पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही वोरा यांनी दिली. गतवर्षीच्या एलिट डिव्हिजन स्पर्धेतील उपविजेता कामठी येथील जीआरसी संघ काही तांत्रिक कारणामुळे यावर्षी स्पर्धा खेळणार नाही. त्यामुळे गतवषी रेलिगेट झालेल्या शहर पोलिस संघाला पुन्हा एलिट डिव्हिजन स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे. गतवर्षी सुपर डिव्हिजन फूटबॉल स्पर्धेत विजेता नागपूर ब्ल्यू संघही एलिट डिव्हिजनमध्ये आव्हान देणार आहे. विजेत्या संघाला १ लाख २५ हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला ७५ हजार रुपयाचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबर मालिकावीर, अंतिम सामन्यातील सामनावीर, स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक, संरक्षणात्मक खेळाडू, पराभूत संघातील उत्कृष्ट खेळाडू, विजयी व पराभूत संघाचे प्रशिक्षक, तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघालाही रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, अशी माहितीही वोरा यांनी दिली.\nपत्रकार परिषदेला एनडीएफएचे सचिव इकबाल कश्मिरी, जेएसडब्ल्यूचे परेश शाह, कामिल अन्सारी, सलीम बेग, युजिन नॉर्बट व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nएलिट डिव्हिजन स्पर्धेत सहभागी संघ\nयंग मुस्लिम फूटबॉल क्लब, नागपूर ब्ल्यूज, राहुल सांकृत्यायन स्पोर्ट्स क्लब, किदवई फूटबॉल क्लब, नागपूर अकादमी, बिगबेन फूटबॉल क्लब, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, रब्बानी क्लब, अन्सार स्पोर्टिंग क्लब, शहर पोलिस.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nचार मिनिटे आणि सत्तावीस सेकंद... कोल्हापूरच्या पठ्ठ्यान...\n३० वर्षांनी दुष्काळ संपुष्टात; लिव्हरपूलने हृदय जिंकले...\nएक दोन नव्हे संघातील १० खेळाडूंना करोना; अखेरच्या क्षणी...\nआदित्य ठाकरेंनी करून दिली 'या' विजयाची आठवण...\nमेसी, रॅपिनोला ‘फिफा’चे पुरस्कार महत्तवाचा लेख\nहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/akshar-aksharanche-prakar-or-letter-in-marathi-grammar?utm_source=modalnav&utm_medium=click", "date_download": "2020-10-01T02:08:17Z", "digest": "sha1:7LCXUYR5V7EAV6VAAOH7IBNFGTT2F6MQ", "length": 6891, "nlines": 129, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "अक्षर म्हणजे काय? अक्षरांचे विविध प्रकार | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\n← \"ज्ञ\" ची बाराखडी\nअक्षर म्हणजे मराठी भाषेतील प्रत्येक वर्णाचा उच्चार होय.\nकोणत्याही स्वराला किंवा व्यंजनाला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.\nअ हा एक स्वर असून त्याला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.\nक हे एक व्यंजन असून त्याला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.\nखि या वर्णाला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.\nपु या वर्णाला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.\nमराठी भाषेतील अक्षरांचे पुढीलप्रमाणे एकूण तीन (३) प्रकारांत विभाजन करण्यात येते.\n१. मात्राविरहित अक्षर किंवा मुळाक्षर\nमात्राविरहित अक्षर किंवा मुळाक्षर म्हणजे असे अक्षर ज्याला कुठल्याही प्रकारची स्वराची मात्रा लागलेली नसते.\nउदाहरणार्थ – क, ख, ग इत्यादी.\nमात्रायुक्त अक्षर म्हणजे असे अक्षर ज्याला एखाद्या स्वराची मात्रा लागलेली असते.\nउदाहरणार्थ – कि, खु, गे इत्यादी.\nज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो, त्यांस जोडाक्षर असे म्हणतात.\nउदाहरणार्थ – भ्र, त्या, च्या इत्यादी.\n← \"ज्ञ\" ची बाराखडी\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Bolt-Cutter-American-Type.html", "date_download": "2020-10-01T02:02:08Z", "digest": "sha1:DQF2SVNZL2M4LRWTZJ3CL22U3GVZ7MEU", "length": 9106, "nlines": 256, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "बोल्ट कटर अमेरिकन प्रकार उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > पाना > बोल्ट कटर अमेरिकन प्रकार\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nबोल्ट कटर अमेरिकन प्रकार\nद खालील आहे बद्दल बोल्ट कटर अमेरिकन प्रकार संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे बोल्ट कटर अमेरिकन प्रकार\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: टी 8, सीआरव्ही, सीआर-मो\nप्रकार: बोल्ट कटर अमेरिकन प्रकार\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा स्पॅनर\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nउच्च असलेल्या बनावट बाल्ड ड्रॉप करा\nगुणवत्ता कार्बन स्टील, शरीरातील उष्णता\nकडा कापणे सोपे आहे 56-61HRC\nसमायोजन, कापण्याची क्षमताâ ¤ H30 एचआरसी\nगरम टॅग्ज: बोल्ट कटर अमेरिकन प्रकार, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्��गत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nफुली रिम पाना पूर्णपणे निर्दोष\nफुली रिम पाना सह बुडवले हाताळा\nफुली रिम पाना पावडर लेपित\nफुली रिम पाना पूर्णपणे निर्दोष नॉर्लिंग हाताळा\nफुली रिम पाना सह प्लास्टिक हाताळा\nउंच गुणवत्ता फुली रिम पाना सह प्लास्टिक हाताळा\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/online-test/", "date_download": "2020-10-01T01:15:06Z", "digest": "sha1:HCGDPQO73P2YU56QZ7T6LHZVXRE7FOWQ", "length": 7717, "nlines": 100, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Indian State system question set – 1 | भारतीय राज्यपद्धती प्रश्नसंच - १ | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nसरकारी नोकरी परीक्षा - ऑनलाईन सराव\nमहाराष्ट्र लिपिक भरती Lipik/Typist Recruitment\nमहाराष्ट्र कोर्ट विभाग Maharashtra Law Enforcement\nवरीलपैकी कोणत्याही विभागाच्या प्रश्नसंचासाठी त्यावर क्लिक करा\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5556", "date_download": "2020-10-01T01:21:36Z", "digest": "sha1:ZVSR6C45BNXAQ6KGEGGLIC7WV4STSUP5", "length": 6174, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "बरसला श्रावण…KavyaSuman – ABHIVRUTTA", "raw_content": "\nबरसला श्रावण, बेधुंद श्रावण\nभिजू रे सख्या चल ओला श्रावण\nफुलली माती दरवळे गंध\nरोमांची झुळूक भिजले अंग\nआल्या सरी, माझ्या मनी\nपाहा अभिषेक हा मस्त आकाशी\nमोहरून आली अवघी धरणी\nझाले आता मस्तीत धुंद\nराज्यपाल लालजी टंडन यांचे निधन\nदूध उत्पादकांसाठी नवीन योजना आणणार : केदार\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nमला होवू दे श्रावण…KavyaSuman\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shivsena-mp-vinayak-raut-criticize-narayan-rane-on-sushant-singh-suicide-case/", "date_download": "2020-10-01T01:59:04Z", "digest": "sha1:FUR4LN35OZFEZDDT4F7HAHES2WHMQCM5", "length": 17599, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "सुशांत सिंहच्या मृत्यूवरून 'बोंबाबोंब' ! स्वतःच्या भावाच्या हत्येबाबत एक शब्दही नाही, खा. राऊतांचा नारायण राणेंवर गंभीर आरोप | shivsena mp vinayak raut criticize narayan rane on sushant singh suicide case | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nसुशांत सिंहच्या मृत्यूवरून ‘बोंबाबोंब’ स्वतःच्या भावाच्या हत्येबाबत एक शब्दही नाही, खा. राऊतांचा नारायण राणेंवर गंभीर आरोप\nसुशांत सिंहच्या मृत्यूवरून ‘बोंबाबोंब’ स्वतःच्या भावाच्या हत्येबाबत एक शब्दही नाही, खा. राऊतांचा नारायण राणेंवर गंभीर आरोप\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी नारायण राणे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. तेव्हा सुशांत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, नारायण राणे यांनी चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या हत्येसंदर्भात चकार शब्द कधी काढला नाही, ती हत्या कोणी केली, असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला.\nविनायक राऊत म्हणाले, “न���रायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत व त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्यासाठी तत्परतेने पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची हत्याची झाल्याचे ठामपणे त्यावेळी सांगितले. पण मला एक त्यांना विचारायचं आहे, नारायण राणे यांचा चुलत भाऊ अंकुश राणे यांची जेव्हा हत्या करण्यात आली ती कोणी केली त्याबाबदल अजून चकार शब्द काढलेला नाही. स्वतःच्या चुलत भावाची हत्या झाली तरी चालेल, त्याबाबत ब्र देखील काढायचा नाही. पण सुशांत सिंहमागे टाहो फोडून रडायचं” असे म्हणत “कणकवलीत २००५ पासून किती हत्या झाल्या, त्याचा तपास करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे” राऊत यांनी सांगितलं.\nतसेच सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव कधी नोंदवलं गेलं नाही. निलेश राणे यांनी कधी शोध लावला माहित नाही. सर्वोच्च न्यायालयाचे वेगळे आदेश येतील. तेव्हा महाराष्ट्र सरकार योग्य कारवाई करेल, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले. नारायण राणे यांनी टूर-टूर करत राहावी. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे पूर्ण करेल, असा टोला सुद्धा राऊत यांनी लावला.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nVideo : UP च्या ‘बाहुबली’ आमदाराचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाले – ‘मी ब्राम्हण, कधीही होवु शकतो एन्काऊंटर’\nशरद पवार यांच्या भेटीसाठी पार्थ ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, ‘त्या’ चर्चेवर पडदा पडणार \n‘सपा’चे आमदार अबू आझमी यांची आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयात घोषणाबाजी \n‘पुढील साडेचार वर्षे पहाटेचा मुहूर्त नाही’, शिवसेनेचा भाजपला टोला\nUP अत्याचार प्रकरण : ‘आता कुठं आहेत रामदास आठवले \n‘जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार \nबिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे प्रभारी असतील देवेंद्र फडणवीस, जेपी नड्डा यांनी…\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nAnil Deshmukh : ‘कोरोना’च्या रूग्णांची लूट…\nचिमुटभर ‘हिंग’ देईल पोटदुखीपासून कानदुखीपर्यंत…\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26…\nलक्ष्मी विलास बँकेसंदर्भात RBI नं घ��तला मोठा निर्णय, जाणून…\nतरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला…\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार…\n5000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ‘हे’ स्मार्टवॉच…\nआजपासून लागू होणार ‘फेसलेस’ अपीलाची सुविधा,…\nचिमुटभर ‘हिंग’ देईल पोटदुखीपासून कानदुखीपर्यंत…\nCoronavirus : शरीरात ‘ही’ 8 लक्षण दिसली तर समजून…\nअबब…७० वर्षीय आजोबांच्या पोटात निघाला आठ इंचाचा गोळा\nCoronavirus : हिवाळ्यात वायु प्रदुषणामुळं वाढणार…\nचाळीशीतील आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी पोषक आहार बजावते…\nनखं कुरतडण्यासह ‘या’ 4 खराब सवयीसुद्धा…\nनवजात बालकांसाठी शासनाकडून SO CUTE गिफ्ट\nआता ससूनमध्ये ही होणार यकृत प्रत्यारोपण\nतुमच्या मुलाला ‘हा’ आजार तर नाहीना \nरणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nBigg Boss 14 : मेकर्सनी सादर केला दुसऱ्या कंटेस्टन्टचा…\nअभिनेत्री कंगनाच्या बांधकामावरील कारवाईत ‘गडबड’ : उच्च…\nआतंकवादाचा ‘खात्मा’ करण्यासाठी देशातील 3…\nIPL 2020 मध्ये झाले 10 सामने, जाणून घ्या आतापर्यंतच्या 10…\nमहाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 च्या…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\n1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम आता गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, RC…\nTV, मोबाईल सुरु ठेवून झोपल्यास होतात ‘हे’ 5 आजार, वेळी…\nशेखर कपूर यांची FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती\n शहरात आता दिवसभर फिरा फक्त 40 रूपयात\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश\nGandhi Jayanti 2020 : ‘महात्मा गांधीं’नी देखील केली कोरोना टेस्ट, तुम्ही पाहिला का फोटो…\nराज्यात मद्यविक्रीव्दारे मिळणार्‍या महसूलात तब्बल 2500 कोटींची घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_68.html", "date_download": "2020-10-01T00:23:56Z", "digest": "sha1:QZSK3A7JJLZF3QFVVRZXFYAMOFOUPJE2", "length": 8498, "nlines": 56, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "राजकारण, 'ती' अन् अच्छे दिन !", "raw_content": "\nराजकारण, 'ती' अन् अच्छे दिन \nफार-फार तर ‘ती’ घरं चांगलं सांभाळू शकते, पण राजकारण... नाही ‘ती’ला ते जमणार नाही. आणि जर राजकारणात जायचंच म्हटलं तर घरातून बक्कळ राजकीय पाठबळ हवं. या पाठबळाच्या जोरावर ती एखाद्या वेळी निवडून येईलही, पण नंतर मात्र कठीणंय... नंतर तीला घर सांभाळता-सांभाळता समाजकार्यच करावं लागेल. त्यामुळे कशाला उगीच रिस्क.... आता पासूनच सांभाळू द्यात की घर. हे असलं काही-बाही आपण नेहमीच ऐकतो. यातलं थोडंफार खरं असेलही, पण सगळंच नाही आणि ते सगळ्या महिलांना लागूही होत नाही. घर सांभाळण्याबरोबरच लोकांचं प्रतिनिधीत्व करण्याच्या दोन्ही आघाड्यांवर ‘ती’ खरी उतरते.\nग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत ‘ती’ फक्त बायकांचंच नव्हे तर पुरूषांसह समाजाचं प्रतिनिधीत्व करते. आपला ग्रामपंचायत वॉर्ड असो की पंचायत समितीचा गण, जिल्हा परिषदेचा गट असो की आपला विधानसभेचा-लोकसभेचा मतदारसंघ ती सहजतेने सांभाळते, कारण घर सांभाळण्याशी ते समांतर आहे. कुणाच्या आवड-निवडी जपायच्या तर कुणाचे हट्ट पुरवायचे. कठीण प्रसंगी कुणाला धीर द्यायचा तर कुणाला सरप्राइज म्हणून त्याला आवश्यक असणारी वस्तू द्यायची. अगदी असंच असतं आपल्या मतदारसंघाला सांभाळणं.\nमहाविकासआघाडी सरकारने नुकतेच शंभर दिवस पूर्ण केले. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात 3 महिला मंत्र्यांचा समावेश आहे. तर सध्याच्या विधानसभेत 24 महिला आमदार निवडून आल्या आहेत. या महिला आमदारांकडून केवळ महिलांनाच नव्हे तर त्याच्या मतदारसंघातल्या प्रत्येकालाच अपेक्षा आहेत.\nमहिला नेत्या म्हणजे काय त्यांना फक्त महिला व बालविकास खातं द्या की झालं असा समज आता दूर होताना दिसतोय. महिला ज्या हिरीरीने राजकारणात पुढे सरसावतायेत त्यानुसार आता महिलांना दिली जाणारी खातीही बदलताना दिसतायेत. सध्याच्या मंत्रिमंडळात महिला व बालविकाससह शिक्षण खात्या सारखं महत्वाचं खातं महिला मंत्र्यांकडे देण्यात आलंय. आणि सोबतच पर्यटनसारखं महत्वाचं राज्यमंत्रिपद हे तरूण महिला नेत्या सांभाळतायेत. हा बदल पाहता राजकारणात येऊ महिलांच्या आशा बळावल्या आहेत.\nआताच्या विधानसभेतल्या विशेष उल्लेखनीय आमदार म्हणजे केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा. गर्भवती असताना विधीमंडळाच्या अधिवेशनाला हजर असणाऱ्या त्या पहिल्या आमदार आहेत. इतकंच नव्हे तर सभागृहात होणाऱ्या विविध विषयांवरच्या चर्चांमध्ये त्या आपली मतं मांडतात. आपल्या मतदारसंघातले प्रश्न त्या सभागृहासमोर ठेवत आहेत. मातृत्व ही जबाबदारी आणि लोकप्रतिनिधीत्व करणं हे कर्तव्य असताना त्या आपल्या कर्तव्याशी आणि आपल्या जबाबदारीशी तडजोड करत नाहीत, हे पाहता महिला नेत्यांबद्दलचा विश्वास अधिकच घट्ट होत जातो.\nशिवसेना नेत्या निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत. हे सगळं पाहता महिला राजकारण्यांना चांगले दिवस यायला, लागलेत असं म्हणायला हरकत नाही. आणि येत्या काळात राजकारणातील महिलांना ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा या महिला दिनाच्या निमित्ताने व्यक्त करायला वाव आहे.\n- आयेशा सय्यद, पुणे\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-destination-wedding-jyoti-bagal-marathi-article-3594", "date_download": "2020-10-01T01:02:14Z", "digest": "sha1:B75UOIJFILRJQ44DB727IHROXVP4BKAY", "length": 24779, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Destination Wedding Jyoti Bagal Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 2 डिसेंबर 2019\nधार्मिक, सांस्कृतिक ठिकाणांना भेट देणे, निसर्गरम्य ठिकाणे हौसेने पाहणे ही साधारणतः पर्यटनाची कारणे आहेत; पण हल्ली एक नवा ट्रेंड रुजू पाहतोय तो म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा यातून सुंदरशा नवनवीन ठिकाणांचा शोध लागून पर्यटन क्षेत्राला चालना मिळते आहे...\nतन आणि मन प्रसन्न ठेवायचे असेल तर आठवड्यात, महिन्यात किंवा वर्षभरात किमान एकदा तरी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला हवे, किंवा नयनरम्य ठिकाणी भेट द्यायलाच हवी. पण नोकरीमुळे, घरातील व्यापामुळे सर्वांना हे शक्य होतेच असे नाही. नोव्हेंबर-डिसेंबर हे थंडीचे दिवस, त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे वातावरण आल्हाददायक असते. पण याकाळात ना नोकरीला सुटी असते, ना मुलांच्या शाळांना सुटी असते, पण याच काळात लग्नसराई मात्र ऐन भरात आलेली असते. अशावेळी एखादे निमित्त सापडण्याचा अवकाश की आपण फिरायला अगदी बॅगा भरून तयार असतो. सध्या तरुणांमध्ये 'डेस्टिनेशन वेडिंग'चे भलतेच फॅड पाहायला मिळते आहे. म्हणजे काय तर एका ठराविक ठिकाणी जाऊन लग्न करायचे.\nअलीकडे वाढलेला हा ट्रेंड फक्त सेलिब्रिटींपुरता किंवा उच्चवर्गापर्यंतच मर्यादित न राहता मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्नेदेखील अशा पद्धतीने होऊ लागली आहेत. याचा सर्वांत जास्त फायदा जर कोणाला होत असेल, तर तो पर्यटन क्षेत्राला कारण डेस्टिनेशन वेडिंग म्हटल्यावर दूरच्या ठिकाणाला, सुंदर आणि नेहमीच्या ठिकाणापेक्षा जरा हटके ठिकाणाला पसंती दिली जाते. जेव्हा अशा ठिकाणी एखादे हटके लग्न होते, तेव्हा त्या ठिकाणची प्रसिद्धी तर वाढतेच शिवाय लोकांमध्ये त्या ठिकाणाविषयी कुतूहल निर्माण होते, आपण पण ते ठिकाण जाऊन पाहायला हवे असे वाटते.\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडतील अशी ठिकाणे पाहिली तर महाराष्ट्रातील लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग अशी ठिकाणे डोळ्यासमोर येतात. भारतातली राजस्थान, गोवा, केरळ तर परदेशातील इटली, थायलंड, दुबई ही ठिकाणे दिसतात.\nडेस्टिनेशन वेडिंगमुळे पर्यटनाला कशी चालना मिळते हे बघायचे झाले तर एखाद्या लग्नाला जाताना किंवा येताना त्या मार्गावर असणाऱ्या प्रसिद्ध ठिकाणांना आपण आवर्जून भेट देतो. बऱ्याचदा थोडीशी वाट वाकडी करून जावे लागले तरी जातो. कारण खास पर्यटनासाठी तिथे येणे एवढे सहज शक्य नसते... आणि डेस्टिनेशन वेडिंग हे एखाद्या खास ठिकाणीच ठरवलेले असते. अशावेळी वेळात वेळ काढून आजूबाजूची ठिकाणे फिरण्याचा, बघण्याचा मोह झाला नाही तर नवलच. शिवाय किमान त्याठिकाणी येण्याजाण्याचा खर्च तरी यानिमित्त वाचतो किंवा आपण असेही म्हणू शकतो की एका खर्चात दोन गोष्टी पूर्ण केल्या. कारण लग्नाला जाण्यासाठी तसेही आपले पैसे खर्च होणारच असतात.\nउदाहरण म्हणून बघायचे झाले, तर डेस्टिनेशन वेडिंगसाठी राजस्थानमधील एखादे शहर निवडले, तर त्या शहराच्या आजूबाजूला किंवा त्या ठिकाणापासून जवळ असणाऱ्या ठिकाणांना आपण आवर्जून भेट देऊच शकतो. राजस्थानमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामध्ये जय महाल पॅलेस, रामबाग पॅलेस, सिटी पॅलेस, तसेच रणथंबोर नॅशनल पार्क, हवा महाल, जल महाल, लेक पिचोला, जैसलमेर फोर्ट, उमेद भवन पॅलेस, जसवंत थाडा, चित्तोरगड फोर्ट, अल्बर्ट हॉल म्य़ुझियम, पुष्कर लेक, बिर्ला मंदिर, करणी माता टेंपल, डेझर्ट नॅशनल पार्क अशी बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहे.\nडेस्टिनेशनसाठी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील एखादे ठिकाण निवडले असता तिथेदेखील बघण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणे आणि विशेष म्हणजे बिचेस आहेत. पणजी ही गोव्याची राजधानी आहे. हे शहर छोटे असले तरी तिथे बघण्यासाठी बागा बीच, मीरामार बीच, मोबोर बीच, वागातोर बीच, बेटलबटीम बीच, बोंडला वाइल्डलाइफ सेंच्युरी, अर्वलेम झरा, अगौंडा किल्ला आणि गोव्यात असणारे अनेक चर्च आणि मंदिरे ही डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे डेस्टिनेशन ठरू शकतात. त्यामुळे लग्नाचे ठिकाण यातले कोणतेही एक असेल तर आजूबाजूची किमान तीनचार ठिकाणे तरी आपण बघूच.\nतसे पाहायला गेले तर पर्यटनाच्या अनेक नव्या शाखा उदयाला आल्या आहेत. जसे की सांस्कृतिक पर्यटन, कृषी पर्यटन, अवकाश पर्यटन, धार्मिक पर्यटन अशा अनेक आहेत. यामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला जास्त फायदा होऊ शकतो. कारण पर्यटनाला जातानादेखील कोणत्या ठिकाणाला प्राथमिकता द्यायची हे ठरलेले असते. त्यात आपली संस्कृती आणि आपले दैवत यांना नेहमी प्राधान्यक्रम दिला जातो. त्यामुळे आजूबाजूला असणारी मंदिरे, साधू संतांचे मठ, राजा महाराजांचे गडकिल्ले, चर्च, मशीद अशा ठिकाणांना ओझरती का होईना भेट दिली जाते.\nआणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांचीही खासियत असते. त्या पदार्थांची चव आवर्जून चाखली जाते. शिवाय नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठीदेखील पार्सल घेतले जातात. तसेच काही गोष्टी या त्या ठिकाणची ओळख असतात. अशा वस्तू प्रवासातील आठवण म्हणून आपण स्वतःसाठी खरेदी करतो, आपल्या स्नेहींना भेट देण्यासाठी घेतो. त्यामुळे पर्यटनाबरोबरच फूड इंडस्ट्रीज, हॉटेल्स आणि तेथील लोकल मार्केटलासुद्धा त्याचा फायदा होतो.\nशहरांच्या भोवताली जर अशी वेडिंग डेस्टिनेशन्स नावारूपाला आली, तर सर्वसामान्य कुटुंबांनादेखील हा सोहळा साजरा करता येईल. अर्थात लग्न ही सर्वांच्या आयुष्यातील खासगी बाब आहे. पण ती तेवढीच खास आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला ती सोहळा किंवा एखादा इव्हेंट म्हणून साजरी करायची असेल तर ते नक्कीच करू शकतात... आणि त्यातून होणारा आर्थिक फायदा एकाच विभागापुरता मर्यादित न राहता, धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, फूड इंडस्ट्रीज अशा अनेक क्षेत्रांना होऊ शकतो. तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही फायदा होऊ शकतो. शिवाय हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रांत रोजगारही उपलब्ध होऊन शहरी ग्रामीण अर्थकारणाला बळकटी मिळण्यास मदत होऊ शकते.\nयावरून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात येते की डेस्टिनेशन वेडिंगमुळे पर्यटनाला चालना मिळण्यास नक्कीच मदत होत आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड असाच वाढत राहिला तर आणखी फायदा होऊ शकतो.\nएखाद्या डेस्टिनेशनची ओळख निर्माण होण्यासाठी तिथे काही लोक गेले पाहिजेत. दिवसेंदिवस आपण प्रवास तर जास्त करायलाच लागलो आहोत, त्यामुळे नवीन नवीन डेस्टिनेशनच्या शोधात आपण असतो. पण कुठल्याही ठिकाणाची डेव्हलपमेंट व्हायला आधी काही लोकांनी तिथे जायची गरज असते... आणि जेव्हा एखादे डेस्टिनेशन वेडिंग तिथे जाते, त्यात आपल्याकडचे लग्न असल्याने मोठ्या संख्येने लोक येतात. तेव्हा आपोआपच त्या डेस्टिनेशनचा विकास होतोच. कारण तिथल्या सर्व्हिसेस वाढतात. लोकांच्या आवडीप्रमाणे ते डेस्टिनेशन मोल्ड व्हायला लागते.\nडेस्टिनेशन वेडिंगच्या वाढत्या ट्रेंडचा पर्यटन क्षेत्राला, एखाद्या ठिकाणाच्या एकूण विकासाला नक्कीच फायदा होते. पर्यटकांच्या गरजेनुसार तिथल्या सोयीसुविधांमध्ये वाढ होते. यामध्ये हॉटेल्स, रूम्स, खाद्यपदार्थ या सगळ्यांचा समावेश असतो. एखाद्या ठिकाणी जेव्हा एकदोन लोक पर्यटनासाठी जातात, तेव्हा त्या ठिकाणाची तशी चर्चा होत नाही, पण जेव्हा त्याठिकाणी एखादे लग्न होते तेव्हा नक्कीच हा चर्चेचा विषय होतो. आपल्याकडे लग्न म्हटल्यावर किमान १००-१५० लोक आरामात असतात. एवढ्या लोकांची तिकिटे, येणेजाणे यातून एअरलाइन्स, ट्रेन यांचादेखील बिझनेस होतो. ज्या ठिकाणी सेलिब्रिटींनी डेस्टिनेशन वेडिंग केले आ���े, त्या ठिकाणांची प्रसिद्धी तर झालीच; शिवाय आपल्या लोकांमध्येही याविषयी आवड निर्माण झाली आहे. आपल्याकडचे लोक परदेशात आणि भारतातही, विशेष करून बिचेसमुळे गोवा आणि पॅलेसेसमुळे राजस्थानला प्राधान्य देत आहेत. एनआरआय लोकांचाही राजस्थानकडे ओढा दिसतो. परदेशात म्हटले तर थायलंडला वगैरे पसंती आहे, कारण तिथे पोचणे सोपे आहे. परदेशात होणाऱ्या डेस्टिनेशन वेडिंगमुळे एक फायदा असा होतो, की परदेशातील लोकांचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. म्हणजे भारतदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा संदेशच या अशा लग्नांमधून इतर राष्ट्रांना दिला जात आहे. कारण आपल्याकडचे लग्न हा एक दिवसाचा कार्यक्रम नसतो. मेंदी, संगीत, हळद असे सगळे कार्यक्रम असतात. त्यामुळे तो एक ग्रॅंड इव्हेंटच होतो.\n- सुनीला पाटील, वीणा वर्ल्ड\nडेस्टिनेशन वेडिंग्समुळे मोठ्या संख्येने लोक त्याठिकाणी प्रवास करतात. तिथले साईटसीइंग अनुभवतात, तिथल्या स्थानिक वस्तू खरेदी करतात. अनेकजण लग्नाच्या अलीकडे आणि नंतर आजूबाजूच्या डेस्टिनेशन्सनादेखील भेट देतात. यामुळे त्या त्या ठिकाणच्या पर्यटनाला चालना मिळते किंवा त्यात वाढ होते. यामुळे डेस्टिनेशन वेडिंग्स ही नक्कीच पर्यटनाच्या फेवरमध्ये काम करतात.\n- विवेक गोळे, भाग्यश्री ट्रॅव्हल्स\nडेस्टिनेशन वेडिंगसाठी जाणारा एक ग्रुप मोठा असतो. त्यामुळे अरेंजमेंट्सही मोठ्या कराव्या लागतात. त्यात डेकोरेशन, वेडिंग कॉश्च्युम, डिनर असे दोन्हीकडेच्या पार्टीजचे एकूण प्लॅनिंग करावे लागते. इथे तुम्ही बॅंड, बाजा, बारात चित्रपटाचे उदाहरण घेऊ शकता. अगदी त्याप्रमाणे वेडिंग प्लॅनरबरोबर आम्हाला असोसिएट करावे लागते. डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपल्याकडे तसे बघायला गेले तर राजस्थानला प्राधान्य दिले जाते. कारण तिकडे उत्तम प्रकारचे पॅलेसेस आहेत. तसेच तिकडचे कल्चरही खूप छान आहे, म्हणून लोकांचा कल तिकडे जास्त दिसतो. जैसलमेर, जयपूर, जोधपूर याठिकाणचे पेहराव लोकांना खूप आवडतात. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाणारा हा ग्रुप आवर्जून या गोष्टी बघतो. त्यामुळे नक्कीच पर्यटनाला त्याचा फायदा होताना दिसतो.\n- अमोल तांबे, गुरुनाथ ट्रॅव्हल्स\nधार्मिक निसर्ग ठिकाणे पर्यटन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/country/1514-corona-patients-recover-in-india/9265/", "date_download": "2020-10-01T02:08:01Z", "digest": "sha1:IR6NUOX5CQ6HTL2ELUYL3DDFDJLW3KL7", "length": 12061, "nlines": 122, "source_domain": "worldmarathi.com", "title": "दिलासादायक; देशभरात आतापर्यंत 1514 रुग्ण झाले कोरोनामुक्त -", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nदिलासादायक; देशभरात आतापर्यंत 1514 रुग्ण झाले कोरोनामुक्त\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र असं असताना अनेक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.\nस्वास्थ्य मंत्रालय के अनुसार भारत में #Covid2019 की ताजा स्थिति पर एक नजर:\nदेश में कुल पॉजिटिव मामले: 12,759\nस्वस्थ्य हुए लोगों की संख्या : 1,514\nभारतात १३ हजारांच्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे देशभरात ४२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.\nTagged दिलासादायक; देशभरात आतापर्यंत 1514 रुग्ण झाले कोरोनामुक्त\nकोरोनाच्या लढ्यात भारताने जगाला मार्ग दाखवावा; WHO ने केले भारताचे कौतुक\nकोरोनाच्या लढ्यात भारताने जगाला मार्ग दाखवावा अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने भारताचे कौतुक केले आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४९९ वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. भारत करोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावलं कठोर असली तरीही योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरु […]\nकाँग्रेसला धक्का, गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा\nराज्यात काँग्रेससोबत आघाडी करणारा राष्ट्रवादी पक्ष गुजरातमध्ये मात्र स्वबळावर निवडणुक लढणार आहे. गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी सर्व लोकसभा मतदारसंघात लढण्याची माहिती दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसात राष्ट्रवादी आपल्या […]\nभाजपात आनंदाचे वातावरण,शाहांकडून नेत्यांना जेवणाचे निमंत्रण\nनवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच एक्झिट पोलमध्ये भाजपला एक हाती विजय मिळणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शाहा यांनी उद्या (मंगळवारी) दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तसेच, अमित शाहांकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांना मंगळवारी दिल्लीत भोजनाचे सुद्धा निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून […]\nपुण्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू; उपचारा दरम्यान गरोदर महिलेला कोरोनाची लागण\nकोरोनामुळे 24 तासांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nअर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचलाः रघुराम राजन\nअखेर श्रीसंतवरील आजीवन बंदी उठली\nमराठा आरक्षणातील आदोलकांची धनंजय मुंडेंना काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/tag/jalgaon-sp/", "date_download": "2020-10-01T00:47:28Z", "digest": "sha1:UWM7WFQ2Y4SR7FSSTNPZYR27LP3AVQTA", "length": 8787, "nlines": 181, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "jalgaon SP Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nपादचारी तरुणाचा मोबाईल लांबविणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्या\nस्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात ; अटकेतील दोघांवर यापूर्वीही प्राणघातक हल्ला, खूनाचे गुन्हे जळगाव - रेल्वे स्टेशनवर उतरुन पायी घराकडे ...\nफुले मार्केटमध्ये दोन तरुणांवर फायटरने हल्ला ; एक गंभीर\nजळगाव- शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी फुले मार्केटमध्ये कांचनगरातील दोन तरुणांवर फायटरने ...\nजिल्ह्यातील अवैध धंदे पुर्णपणे बंद करा\n* पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांचे आदेश * आदेशाचे पालन न केल्यास होणार कारवाई * जो अधिकारी कर्तव्यात कसुर करेल ...\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौ��शीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/18/shocking-coming-from-pune-then-no-entry-in-the-village/", "date_download": "2020-10-01T02:38:43Z", "digest": "sha1:XI34A6Z5UYEYK5G6EKLM4MGLKQA3DJ3O", "length": 10071, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक! पुण्यातून आलात, मग गावात ‘नो एंट्री’ - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\n पुण्यातून आलात, मग गावात ‘नो एंट्री’\n पुण्यातून आलात, मग गावात ‘नो एंट्री’\nपुणे सध्या लॉक डाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सॊडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु पुण्यातील बिहारी मजुरांवर वेगळेच संकट आले आहे. ते पुण्यात असल्याने त्यांना त्यांच्या राज्याने प्रवेश नाकारला आहे.\nपुणे विभागातून विविध राज्यांत आतापर्यंत ६८ हजार ५५३ प्रवासी रेल्वेने रवाना झाले आहेत. त्यासाठी १७ मे पर्यंत एकूण ५३ रेल्वे धावल्या आहेत.\nमात्र, यात पुणे स्थानकातून बिहार राज्यासाठी एकही रेल्वे धावली नसल्याची बाब समोर आली. बिहारच्या राज्य सरकारने पुण्यातून येणाऱ्यांना ‘रेड सिग्न���’ दाखविल्याने गाड्या सोडण्यात येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nपुण्यासह राज्यातील श्रमिकांत उत्तरप्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यानुसार राज्यातून उत्तर प्रदेशसाठी जवळपास ८०हून अधिक ट्रेन धावल्या आहेत.\nपुण्यातून श्रमिक पाठविण्यासाठी बिहार राज्य सरकारकडे २४ प्रस्ताव पाठविले असून, ते प्रलंबित आहेत.\nपुणे विभागातून मध्य प्रदेशासाठी १५, उत्तर प्रदेशासाठी २४, राजस्थानसाठी पाच, बिहारसाठी सहा आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडूसाठी प्रत्येकी एक अशा गाड्यांचा समावेश आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nअहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा \nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/22/billions-of-people-will-benefit-from-rbis-announcement/", "date_download": "2020-10-01T01:19:49Z", "digest": "sha1:IHYTMG6W5SXXKQMQU7EEYWNVELOZAG6L", "length": 10841, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आरबीआयच्या या घोषणेचा कोट्यवधी लोकांना होणार फायदा ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Breaking/आरबीआयच्या या घोषणेचा कोट्यवधी लोकांना होणार फायदा \nआरबीआयच्या या घोषणेचा कोट्यवधी लोकांना होणार फायदा \nअहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.\nकर्ज न भरण्याची मुदत आरबीआयने आणखी तीन महिने वाढवली आहे. त्यामुळे आरबीआयच्या या घोषणेचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे.\nरिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.\nत्यामुळे ऑगस्टपर्यंत आता कर्ज भरलं नाही तरी चालणार आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैसा रहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच येणाऱ्या मान्सूनकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सांगितलं.\nकोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आरबीआयने पुन्हा मोठे निर्णय घेतले आहेत. रेपो दरात आरबीआयने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्यामुळे 4.40 टक्कांवर असलेला रेपो रेट आता 4.0 टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट कपातीमुळे कर्जावरचं व्याज आणखी कमी होणार आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/25/dispute-of-two-families-this-action-against-180-traders-in-the-village/", "date_download": "2020-10-01T02:42:41Z", "digest": "sha1:5ZRHCM267QQWUJEUWHFFTNHGLDBVEFP3", "length": 11142, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "वाद दोन कुटुंबांचा ; गावातील १८० व्यावसायिकांवर 'ही' कारवाई - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्�� स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nHome/Ahmednagar News/वाद दोन कुटुंबांचा ; गावातील १८० व्यावसायिकांवर ‘ही’ कारवाई\nवाद दोन कुटुंबांचा ; गावातील १८० व्यावसायिकांवर ‘ही’ कारवाई\nअहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-दोन कुटुंबाच्या वादातून त्याचे नुकसान गावातील सर्वच व्यावसायिकांना भोगावे लागण्याचा प्रकार टाकळीभान येथे घडला आहे. गावपुढारी मात्र मूग गिळून गप्प असल्याने व्यवसायिकांत असंतोष आहे.\nया वादातून १८० व्यवसायिकांवर कारवाईची टांगती तालावर आहे. याची सविस्तर हकीकत अशी: टाकळीभान येथे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग 1 मधील आतिक्रमण करून राहत असलेल्या\nदोन कुटुंबांत घराचे बांधकाम सुरू करताना रस्त्याच्या जागेवरून वाद झाले. या वादातील एका कुटुंबाचे टाकळीभान घोगरगाव रस्त्यावर बसस्थानक परीसरात व संत सावता महाराज मंदिर परीसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत\nअतिक्रमण करून व्यापारी गाळे बांधलेले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन दुसर्‍या कुटुंबातील एका पाहुण्याने टाकळीभान घोगरगाव रस्त्यावरील\nअतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला निवेदन देऊन अतिक्रमण न काढल्यास 15 ऑगस्टपासून कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला.\nसंबंधित विभागाने 15 दिवसांत अतिक्रमणे हटवावीत अशी सुमारे 180 व्यवसायिकांना नोटीस दिली. त्यामुळे व्यवसायिकांचे धंदे मोडणार असल्याने खळबळ निर्माण झाली.\nस्थानिक गावपुढारी मात्र या होणार्‍या कारवाईत मूग गिळून बसलेले आहेत. या दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांची समजुत घालण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सवाल व्यापारी वर्गाकडून केला जात आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nमुलींसाठी शासनाच्या अ���णाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/11/many-priests-performing-dasakriya-rituals-have-affected-corona-now-they-have-taken-this-decision/", "date_download": "2020-10-01T02:14:43Z", "digest": "sha1:IPOKWY7FWRVMKF6DQO3SG3XKMJPK4O2N", "length": 10685, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित,आता घेतलाय 'हा' निर्णय ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar News/दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित,आता घेतलाय ‘हा’ निर्णय \nदशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित,आता घेतलाय ‘हा’ निर्णय \nअहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर येथील अमरधाम मध्ये होणाऱ्या दशक्रिया विधी सोमवार दि .१४ पासून ते मंगळवार २९ सप्टेंबरपर्यंत पुरोहीत मंडळाकडून बंद करण्यात आले आहेत.\nअमरधाम येथील कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष श्री.किशोर जोशी यांनी दिली आहे.\nअंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत.\nयात एक दोन पुरोहितांचा मृत्यूही झाला आहे. तर काही पुरोहितांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत.\nतसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, कोरोना पॉझीटीव असल्याची माहिती लपवत आहेत. तर काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असणार आहे असे सांगतात, परंतू प्रत्यक्षात ५० ते ७० लोक असतात.\nअनावश्यक गर्दी केली जाते. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहीतांवर दबाव आणला जातो. सध्या दररोज कोरोनाचे जिल्ह्यात ७५० ते ८०० रुग्ण सापडत आहेत.\nअंदाजे रोज १८ ते २० लोकांचा कोरोना आजाराने मृत्यू होत आहे. आदी बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने दि .१४ ते २९ सप्टेंबरपर्यंत कोणतेही धार्मिक विधी अमरधाम मध्ये केले जाणार नाही, असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपू���्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=362%3Atrek-&id=256035%3A2012-10-17-09-16-11&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=365", "date_download": "2020-10-01T01:03:23Z", "digest": "sha1:YKBMTXOWVSEHZJCCM7W6JI3UNAKIAGBO", "length": 4281, "nlines": 9, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ट्रेक डायरी", "raw_content": "\nशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज, रायगड समितीतर्फे ‘शिवशाहीचे साक्षीदार-दुर्गदर्शन छायाचित्रण स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि मानचिन्ह, तृतीय पारितोषिक २ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज ई-मेलद्वारे ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहिती ६६६. www. shivrajabhishek.com या संकेतस्थळावर मिळू शकते. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८७०५९९९४०, ९००४००४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.\nपुण्यातील ‘झेप’ संस्थेतर्फे येत्या दिवाळीच्या सुटीत कर्नाटक-गोव्यातील जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी देवेश अंभ्यकर (८०८७४४८२९७, ०२०-२४३७३९२४) या क्रमांकावर संपर्क साधावा.\n‘कात्रज ते सिंहगड’ भ्रमंती\nजिवाशी ट्रेकर्सतर्फे येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त चांदण्या रात्री ‘कात्रज ते सिंहगड’ या भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या मोहिमेत कात्रजचे जंगल पायदळी तुडवून स्िंाहगडाच्या माथ्यावर मुक्काम करण्याचा थरार अनुभवता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ज्ञानेश्वर अजबे (९०४९८६०१८४, ९८२२००४३८४), विजय भाकरे (९९७०३४४६६५)\n‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त रायरेश्वर, कारी, आंबवडे अशा भ्रमंतीचे आयोजन केले आहे. रायरेश्वर पठारावरील शिवमंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, तर कारी येथे स्वराज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या कान्होजी जेधे यांची समाधी आहे. आंबेगाव येथील झुलता पूल, नागेश्वर मंदिर आदी स्थळे या सहलीत दाखवली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रश���खर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f34eb8f64ea5fe3bde57c01", "date_download": "2020-10-01T01:43:51Z", "digest": "sha1:PE772Y3UZLSCJNPAD43VQI6KWBZTSIT5", "length": 4940, "nlines": 95, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पहा, आजचा बाजारभाव! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nसंदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट http://agmarknet.gov.in हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nऑक्टोबर महिन्यातील भाजीपाला लागवड\nप्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याच्या लागवडीबद्दल जाणून घेऊया. या पिकांची लागवड करुन आपण लाखो नफा कमवू शकतात.भाजीपाला लागवडबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी...\nव्हिडिओ | होम कंस्ट्रक्शन नॉलेज प्लस\nसंदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट http://agmarknet.gov.in हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता असल्यास लक्षणे व उपाय\nपिकामध्ये विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेची वेगवेगळे लक्षणे दिसतात. हि लक्षणे कशी ओळखावीत व त्यासाठी उपाययोजना कशी करावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nव्हिडिओ | इंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/hyderabad-engineers-built-an-electric-tractor-5f1e8b3c64ea5fe3bd53e3a1", "date_download": "2020-10-01T01:18:50Z", "digest": "sha1:DA7NDSWUDYVLOW4U3ZQAAIGGMWHCTUIQ", "length": 9471, "nlines": 95, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - हैद्राबादच्या अभियंत्यांनी बनवला विजेवर चालणारा ट्रॅक्टर! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nहैद्राबादच्या अभियंत्यांनी बनवला विजेवर चालणारा ट्रॅक्टर\nसध्या शेतीतील बरीचशी कामे ही ट्रॅक्टरने केली जात आहेत. अगदी शेत जमीन बनवण्यापासून ते पीकांच्या कापणीपर्यंत ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व कामे केली जातात. परंतु ट्रॅक्टरला डिझेल अधिक लागत असल्याने शेतकऱ्यांना इंधनाचा खर्च अधिक द्यावा लागतो. यामुळे सामान्य शेतकऱ्यांनासाठी ट्रॅक्टरने शेताची कामे करणे हे महागाचे पडत असते. पण लवकच शेतकऱ्यांचा हा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. कारण हैदराबादेतील एका अभियंत्यांनी एक ट्रॅक्टर बनवले असून याला इंधनाची गरज नाही. शेतीसाठी अत्याधुनिक आणि परवडणारी यंत्रांची निर्मि���ी करणाऱ्या हैद्राबाद येथील अभियंत्यांनी, इंधनांच्या वाढणाऱ्या किमती आणि त्यातून हिवरे प्रदूषण कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या इलेट्रॉनिक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. पारंपरिक डिझेलवरील ट्रॅक्टरला तासाला इंधनाचा खर्च पकडून १०० ते १५० रुपये लागतात. तर इलेट्रॉनिक ट्रॅक्टरचा खर्च प्रतितास फक्त २० ते २५ रुपये येत असल्याचा दावा सैद मुबशीर आणि सिद्धार्थ दुराईराजन यांनी केला आहे. या दोन्ही अभियंत्याच्या मतानुसार, पारंपरिक पद्धतीची शेती यंत्रे वापरल्यास अधिकच खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्याचा नफा कमी होतो. तसेच पारंपरिक ट्रॅक्टरच्या देखभालीमध्ये तुलनेने जास्त खर्च येतो. त्यामुळे हा ट्रॅक्टर वापरल्यास शेतकऱ्याच्या खर्चात बचत होऊन त्याचा नफा वाढू शकतो. तसेच यामुळे प्रदूषणदेखील कमी होण्यास हातभार लागू शकतो. काय आहेत या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये १ ) या ट्रॅक्टरचे वजन ६०० ते ८०० किलोच्या दरम्यान आहे. २ ) हा १.२ टनापर्यंत माल वाहून देऊ शकतो. ३ ) त्याला रिचार्ज होण्यासाठी ६ ते ८ तास लागतात. ४ ) याला घरी रिचारग करता येते. ५ ) बॅटरी संपूर्ण चार्ज असेल तर तो २ किमी प्रतितास याप्रमाणे ७५ किमी एवढं अंतर पार करू शकतो. संदर्भ - कृषी जागरण २५ जुलै २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nट्रॅक्टरकृषी वार्ताकृषी जागरणकृषी ज्ञान\nपावसाळ्यात घ्या ट्रॅक्टरची काळजी, करू नका 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष\n• सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात रस्ते खराब होत असतात. शेताकडील कच्च्या रस्त्यांची स्थिती सांगायला नको. अशा रस्त्यातून पायी चालणेही अवघड होऊन जात असते. वाहनेही...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nअसा' ट्रॅक्टर सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करा म्हणजे भरपूर नफा होईल\nग्रामीण भागात ट्रॅक्टर सेवा व्यवसाय सुरू करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ग्रामीण भागातील बहुतेक लोक शेतकरी असल्याने त्यांना काम करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nहार्डवेअरयोजना व अनुदानट्रॅक्टरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nकेंद्र सरकार शेती औजारांवर 100% अनुदान देत आहे.\nआधुनिक शेतीसाठी कृषी यंत्रणा असणे फार महत्वाचे आहे. जिथे शेतमजूर कमी आहे, तेथे पिकांच्या उत्प���दनात वाढ आहे. परंतु काही शेतकरी चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/impossible-to-open-the-pits-in-the-sub-capital/articleshow/72462787.cms", "date_download": "2020-10-01T01:42:46Z", "digest": "sha1:YGHV5MJMOHXALGYQDE7YHMMXYTWNHCX4", "length": 14234, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Nagpur News : उपराजधानीत खड्डेमुक्तरी अशक्यच - impossible to open the pits in the sub-capital\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटाविशेष प्रतिनिधी,नागपूरराज्याला खड्डेमुक्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहे...\nराज्याला खड्डेमुक्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहे. नागपुरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. अशात उपराजधानी खड्डेमुक्त होण्याची शक्यता नाही, असे धक्कादायक विधान स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी केले आहे. यासाठी डांबरीकरणाचे रस्ते ही मुख्य अडचण असल्याचे त्यांनी सांगितले.\nडांबरीकरण असल्याने रस्त्यांवर खड्डे पडणारच. रस्त्यांवरील या खड्ड्यांना बुजविण्यासाठी अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाच वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी 'रोड इन्स्टा पॅचर' या यंत्राने खड्डेदुरूस्ती होणार आहे. यासाठी स्थायी समितीने या कामाच्या निविदा प्रस्तावास मंगळवारच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली. सप्टेंबरमध्ये न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्या निर्णयानंतर मनपाने मध्यरात्रीही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली. त्यानंतर आजही अनेक मार्गावर खड्डे कायम आहेत. त्यासाठीच आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डेदुरूस्ती करण्याचे प्रयत्न आहेत. पावसातही या तंत्रज्ञानाच्या मदतीने खड्डेदुरूस्ती करणे शक्य होणार आहे.\nमनपाच्या 'हॉट मिक्स' विभागातर्फे 'रोड इन्स्टा पॅचर' मशीनचा यासाठी वापर करण्याचा प्रस्तावित केले. यासाठी १.९९ कोटींच्या कामाचा कार्यादेश बजाज इनोव्हेशन या कंपनीला देण्यात येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाने कमी वेळात हे काम तातडीने करता येणे शक्य आहे. मंगळवारच्या बैठकीत एकूण ५६ विषयांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यात अग्निशमन विभागाच्या मदतीसाठी ९ पीकअप व्हॅन, १० किलोवॉटचे जनरेटर, १६ सबमर्सिबल पंम्प आदी १.२९ कोटींच्या खरेदी प्रस्ताव मंजूर झाला आहे. विहिरी स्वच्छ करण्याच्या विषयालाही मंजुरी मिळाली. ​अग्निशमन विभागासाठी नवे वाहने खरेदी होणार आहे. स्वतंत्र मनुष्यबळाचीही व्यवस्थाही असेल. पूर्व नागपुरातील सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानासाठी समितीने २.१० कोटींच्या निधीस मंजुरी दिली.\nअसे काम करते यंत्र\n- हे यंत्र आधी खड्डा पडलेला भाग खणते.\n- त्यानंतर खड्ड्याला चौकोनाकार दिला जातो.\n- चौकोनाकार खड्ड्यात डांबरी मिश्रण भरले जाते.\nही आहे सध्याची पद्धत\nसध्या मनपा दोन पद्धतीने खड्डे बुजविते. पहिल्यात डांबर मिश्रण आणून ते खड्ड्यात टाकले जाते. दुसरे जेटपॅचर मशीनने खड्डा बुजविण्याला जातो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nकोविडनंतर आता राज्यात ‘क्रायमिन काँगो'ची दहशत...\nदोन महिन्यांपासून मुलीवर ‘वॉच’ महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/whatsapp-forward-with-names-of-30-dead-chinese-soldiers", "date_download": "2020-10-01T00:23:25Z", "digest": "sha1:MLMVX7T4U532Q75AL7HQKD5DS6BQPLH4", "length": 11411, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "व्हॉट्सअपवरील चिनी मृत सैनिकांची नावे टाइम्स नाऊवर - द वायर मराठी", "raw_content": "\nव्हॉट्सअपवरील चिनी मृत सैनिकांची नावे टाइम्स नाऊवर\nलडाखमधील गलवान खोर्यात गेल्या सोमवारी व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेच्या निमित्ताने दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. सैनिकांच्या या हाणामारीत अनेक वृत्तवाहिन्यांनी चीनचे ४३ सैनिक ठार किंवा जखमी झाल्याचे म्हटले होते. पण या आकड्याला चीनकडून अद्याप पुष्टी मिळालेली नाही. भारताच्या लष्कर प्रशासनाने मात्र २० जवान शहीद झाल्याचे जाहीर केले होते.\nगलवान खोर्यातील संघर्षात चीनचे किती सैनिक ठार झाले यासंदर्भात अनेक वृत्ते येत असून जेव्हा या घटनेसंदर्भात माहिती येत जात होती तेव्हा काही वृत्तसंस्थांनी चीनचे ५ सैनिक ठार तर ११ जखमी झाल्याचे सांगितले होते. पण हा आकडे अनधिकृत होता.\n१७ जूनला टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने एक ब्रेकिंग न्यूज देत चीनने आपले ३० जवान ठार झाल्याचे मान्य केले असे वृत्त दिले. हे वृत्त ग्लोबल टाइम्सने दिल्याचे टाइम्स नाऊचे म्हणणे होते. पण हे ट्विट नंतर काढून घेण्यात आले.\nपण नंत�� टाइम्स नाऊचे दोन वृत्तनिवेदक राहुल शिवशंकर व नाविका कुमार यांनी लडाखमध्ये ठार झालेल्या ३० चिनी सैनिकांची नावे वाचून दाखवली. पण ही नावे ग्लोबल टाइम्सने खोटी प्रसृत केली असतील असे नाविका कुमार यांनी सांगितले.\nसोशल मीडियात खोटी माहिती प्रसवणारे प्रशांत पटेल उमराव यांनी त्यांच्या ट्विटरवर ३० चिनी सैनिक मारले गेल्याचे सांगितले.\nत्यानंतर अनेक फेसबुक व ट्विटर अकाउंटवरून ३० चिनी सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात आले. या दाव्याला या अकाउंटनी चीनच्या पश्चिम विभागाच्या कमांडच्या प्रवक्त्याने ३० चिनी सैनिक मारले गेल्याची कबुली दिल्याचे प्रमाणपत्र दिले गेले. या ३० चिनी सैनिकांची नावेही अशा अकाउंटनी प्रसिद्ध केली. हीच नावे टाइम्स नाऊने सांगितली.\nचीनचे ३० सैनिक मारले गेल्याचे ट्विट निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्क्षी यांनीही रिट्विट केले. हे बक्षी टाइम्स नाऊच्या चर्चेच नेहमी सामील असतात.\nमंगळवारी संध्याकाळी ६.४० मिनिटांच्या बातम्यांमध्ये टाइम्स नाऊने ३० चिनी सैनिक लडाखमध्ये मारले गेल्याचे सांगितले आणि ६.४९ मिनिटांनी तसे ट्विट त्यांनी प्रसिद्धही केले.\nअल्ट न्यूजकडे संध्याकाळी ५.४३ मिनिटांनी या आकड्याविषयी विचारणा करणारे मेसेज आले. ३० चिनी सैनिक मारले गेल्याचे वृत्त chinanews.com या साइटवरून आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या साइटवर असा काहीच उल्लेख नव्हता.\nअल्ट न्यूजने ग्लोबल टाइम्सची वेबसाइट व ट्विटर पेजवर जाऊन पाहिले असता या वृत्तसंस्थेने चिनी सैनिकांचा आकडा प्रसिद्धच केला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचे शेवटचे ट्विट भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांदरम्यान दूरध्वनी संभाषणासंदर्भात होते. ग्लोबल टाइम्सच्या वेबसाइटवर ३० मृत चिनी सैनिकांची नावे मिळाली नाहीत.\nअद्याप चीन सरकारने अधिकृतपणे आपले किती सैनिक जखमी वा मृत झाले आहेत, याचा आकडा प्रसिद्ध केलेला नाही. हे वृत्त ग्लोबल टाइम्सचे संपादक हू क्षीजिन यांनी ट्विटरवर सांगितले.\n४३ मृत चिनी सैनिकांचा आकडा हा केवळ एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केला होता. तर अमेरिकी गुप्तचर सूत्रांनी जखमी सैनिकांचा आकडा ३५ असल्याचे सांगितल्याचे एएनआयचे म्हणणे होते. एएनआयने या संदर्भात usnews.com चे नाव घेतले. पण प्रत्यक्षात एकाही प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करणार्���ा पत्रकाराने ४३ आकड्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. तसेच भारत व चीन सरकारने अधिकृतपणे चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे अद्याप सांगितलेले नाही.\nमूळ वृत्त अल्ट न्यूजवर प्रसिद्ध\nनेपाळच्या दोन्ही सभागृहांची वादग्रस्त नकाशाला मंजुरी\nमणिपूरमध्ये भाजपचे सरकार अल्पमतात\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2020-10-01T00:18:29Z", "digest": "sha1:MA7BPOD4NL5VXLCHQLESQUOA5HX4JU3A", "length": 6780, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भावे – profiles", "raw_content": "\nएक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत.\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\n'रामनगरी' या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/tag/kavyasuman", "date_download": "2020-10-01T00:43:06Z", "digest": "sha1:CAHXEMKO3PYKMSU7ZPQCLJ4GSCYGZH2O", "length": 6322, "nlines": 106, "source_domain": "abhivrutta.com", "title": "KavyaSuman – ABHIVRUTTA", "raw_content": "\nकधी मनात घट्ट बसतो तुझा अंबाडा कधी नुस्ता गजºयात रमतो तुझा अंबाडा भोर केस केसांना बिलगून असावे त्याने एखादा नुसताच डोकावतो मिचकावतो मग काय आळसावत जातो तुझा अंबाडा तुही असते…\nमला होवू दे श्रावण…KavyaSuman\nकाळजाच्या झुल्यावर आभाळाला भिडे मन झोका प्रीतीचा तू दे मला होवू दे श्रावण… सरसर पावसाच्या उतरती सोनसरी चमचमत्या उन्हांची गळ्यामध्ये गळसरी गळाभेटीचा आपुल्याही येवो असा गोड क्षण मला होऊ दे…\nपाऊस सावळा…उज्वला सुधीर मोरे\nगच्च भरल्या मेघात बघ दाटला पाऊस… सरीतून ऐकेन मी, त्याच्या मनातले गूज सरी उतरल्या खाली पायी बांधुनिया चाळ… शिवारात रांगणार, आता पावसाचे बाळ मोरपीस अलगद तशा झरतात धारा… वार्‍यासवे पावसाचा,…\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/give-vaccinations-to-animal-periodically-5f4608de64ea5fe3bdf31814", "date_download": "2020-10-01T02:03:05Z", "digest": "sha1:FXK7DS4IR2GD6UOHI2QYCZSQQJN4IPVG", "length": 5742, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जनावरांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारचा निर्णय! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nजनावरांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारचा निर्णय\nदुग्ध उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी पाळीव जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच जनावरांसाठी लाळ्या खुरकूत लसीकरणासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ:- pashudhanuk., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपहा, दुधातील फॅट वाढवण्यासाठी खास उपाय\nगाई आणि म्हशीच्या दुधाला कधी चांगले फॅट लागतो, परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीमध्ये दुध घेऊन गेल्यावर...\nपशुपालन | मराठी बळीराजा\nलाळ खुरकूत हा एक जनावरांमधील गंभीर आजार\nलाळ खुरकत हा प्राण्यांमध्ये एक अत्यंत संक्रमक आणि प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे. गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या इ. पाळीव जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. याबद्दल विस्तृत...\nजनावरांच्या दूध वाढीसाठी पशुआहाराचे महत्व\nपशुपालकांना बऱ्याच वेळा पशूंना कशापद्धतीने पशुआहार द्यावा जेणेकरून गाई म्हशीच्या दूध उत्पादनात वाढ करून पशुपालनकाना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.त्यासाठी हा व्हिडिओ...\nपशुपालन | फार्मिंग लीडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-cricket-betting-case-registered-at-matunga-police-station-against-3-persons-and-a-police-personnel/articleshow/69963750.cms", "date_download": "2020-10-01T01:24:11Z", "digest": "sha1:XQU2CGUADGYUG2P53Z5LYUL5NZLGBA34", "length": 13601, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nक्रिकेट सट्टेबाजीत पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना अटक\nसध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये जगभरातून कोट्यवधींचा सट्टा लावला जात असताना सट्टेबाजांमध्ये पोलिसाचा सहभाग असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माटुंगा पोलिसांनी मंगळवारी दादर येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून एका बुकीसह पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nसध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये जगभरातून कोट्यवधींचा सट्टा लावला जात असताना सट्टेबाजांमध्ये पोलिसाचा सहभाग असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माटुंगा पोलिसांनी मंगळवारी दादर येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून एका बुकीसह पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली. ज्ञानेश्वर खरमाटे असे उपनिरीक्षकाचे नाव असून तो भायखळा पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहे.\nदादर रेल्वे स्थानकासमोरील गेस्ट लाईन हॉटेलमधून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल सावंत, मारुती शेळके यांच्या पथकाने या हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील ७०६ क्रमांकाच्या खोलीत छापा टाकला. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या सामन्यावर मोबाइलच्या माध्यमातून सट्टा घेतला जात असल्याचे दिसून आले. पंटर आणि मेहुल जैन या बुकींकडून मिकीन शहा, मनीष सिंग, प्रकाश बनकर हे तिघे सट्टा घेत होते. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे हा देखील या ठिकाणी उपस्थित होता. उपस्थितीबाबत तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. चौकशीत त्याचाही यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट होताच तिघांसह खरमाटे यालाही अटक करण्यात आली. न्यायालयाने या चौघांची जामिनावर सुटका केली.\nदरम्यान, ज्ञानेश्वर खरमाटे याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nटीम इंडियाची भगवी जर्सी; भगवेकरणाचा आरोप महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/delhi-nirbhaya-case-4-convicts-hanged-to-death-in-tihar-jail.html", "date_download": "2020-10-01T01:05:53Z", "digest": "sha1:7Z6KG2HR3SF4FPI3RVNXZMQKJJOT6TFP", "length": 7685, "nlines": 63, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "निर्भयाच्या चारही दोषींना तिहार जेलमध्ये फाशी", "raw_content": "\nनिर्भयाच्या चारही दोषींना तिहार जेलमध्ये फाशी\nसात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला \nनवी दिल्ली : सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे. या खटल्यातील चारही दोषींना फाशी देण्यात आली आहे. दिल्लीच्या तिहार तुरूंगात मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या नराधमांना आज (20 मार्च) पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात आलं. एकाच वेळी चारही दोषींना फाशी देण्याची ही जेलच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.\nतिहार कारागृहात चारही दोषींच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांनी मृत्यूची पुष्टी केली. हरिनगरमधील दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात या चार मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल. डॉक्टरांचे पॅनेल पोस्टमॉर्टम करेल. जेलबाहेर लोक मिठाई वाटून जल्लोष करत आहेत.\nयाबाबत निर्भयाच्या आई म्हणाल्या की दोषींना फाशी दिल्यानंतर महिला सुरक्षित वाटतील. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी विनंती करू जेणेकरून अशा प्रकरणांमध्ये कोणीही दिरंगाईची रणनीती स्वीकारू नये.\nनिर्भयाची आई म्हणाली- लढा सुरूच ठेवेल\nनिर्भयाची आई म्हणाली, आमची मुलगी आता जिवंत नाही आणि परत येणार नाही. जेव्हा ती आम्हाला सोडून निघून गेली तेव्हा आम्ही हा लढा सुरु केला. हा संघर्ष तिच्यासाठी होता, परंतु आम्ही भविष्यात आमच्या मुलींसाठी हा लढा सुरूच ठेवू. मी माझ्या मुलीचे चित्र मिठी मारले आणि म्हणालो की तुला शेवटी न्याय मिळाला.\nकाय आहे निर्भया गँगरेप प्रकरण \n- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.\n- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.\n- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशु���्ध झाला.\n- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.\n- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.\n- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.\n- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-10-01T01:37:43Z", "digest": "sha1:N2GG72SEBW6PYPO4PHXLT633Z2JNF6TE", "length": 11469, "nlines": 175, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "झुक झुक झुक झुक आगीन गाडी...", "raw_content": "\nझुक झुक झुक झुक आगीन गाडी...\nअशा गाडीच्या टपावर असाल तर जरा डोकं जपून\n१९ व्या शतकात जेव्हा भारतात आगगाडीचं आगमन झालं तेव्हा विविध प्रादेशिक रेल्वेमार्ग आणि नेटवर्क तयार झाले. ग्वाल्हेर संस्थानाच्या सिंदियांनी ग्वालियर लाइट रेल्वे सुरू केली. ही गाडी २१० किमी अंतर कापते आणि ती आजतागायत चालू असणारी जगातली सर्वात लांब नॅरो गेज रेल्वे आहे.\nगाडी नं. ५२१७१ ही शिवपूर कलान आणि ग्वाल्हेर शहराला जोडणारी एकच थेट गाडी आहे. ती ताशी सरासरी १८ किमी अशा शाही वेगात धावते. याचा अर्थ असा की हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोजून साडे दहा तास लागतात.\nही गाडी आता भारतीय रेलच्या अखत्यारीत आहे. सकाळी ६.२५ वाजता ती ग्वाल्हेर स्थानकाहून सुटते त्यामुळे मी त्या आधी अर्धा तास तिथे पोचलो आणि २९ रुपयांचं तिकिट काढून गाडीत जाऊन बसलो. गाडी आधीच खचाखच भरलेली होती. “ग्वाल्हेर शिवपूर एनजी पॅसेंजर” या गाडीला सात छोटे डबे आहेत आणि प्रवासी क्षमता आहे २००. पण ही गाडी या क्षमतेच्या किमान दुप्पट प्��वासी रोज घेऊन जाते. लोक आत दाटीवाटी करून बसतात, दारात लटकतात आणि वर टपावर चढून बसतात.\nइतक्या घाईगर्दीतही माझ्या सहप्रवाशांनी मला गाडीत चढायला मदत केली आणि मला जागा करून देण्याचाही प्रयत्न केला. घोसीपुरा स्थानकात मी चालकाच्या केबिनमध्ये गेलो. चालक अन्वर खान यांनी मला काही काळ त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी दिली. टपावर बसून जाण्याची मला फार ओढ होती पण मग माझ्याच लक्षात आलं की त्यात बराच धोका आहे. या संपूर्ण मार्गावर पुलांच्या कमानी लागतात. [या लोखंडी कमानी त्रिकोणांनी बनलेल्या असतात आणि काही ठिकाणी त्या गाडीच्या अगदी जवळ आहेत.] टपावरचे बरेचसे प्रवासी या कमानींना आदळून कपाळमोक्ष होऊ नये म्हणून पटकन वरनं खाली उतरून खिडक्यांना लटकतात तर काही जण तिथेच उताणे झोपतात.\nमोहरीची सुंदर शेतं, ओढे आणि निष्पर्ण माळ पार करत गाडी पुढे जाते. पण माझ्या सगळ्यात जास्त लक्षात राहिली ती माझ्या सहप्रवाशांची मायेची ऊब.\nप्रवासी ग्वाल्हेर ते शिवपूर कलान ५२१७१ पॅसेंजरमध्ये चढतायत\nहे महाशय त्यांच्या अख्ख्या कुटुंबासह प्रवास करत होते मात्र वरचा माळा फक्त स्वतःसाठीच हा त्यांचा हेका होता\nया गाडीत कायमच तिच्या २०० या क्षमतेच्या दुप्पट किंवा तिप्पट संख्येने प्रवासी असतात\nअन्वर खान ग्वाल्हेरपासून सहा तास गाडी चालवतात. त्यानंतर दुसरा चालक येतो.\nलोखंडी कमानींच्या पुलावरून कुनो नदी पार करताना, नेहमीचे प्रवासी डोकं सांभाळण्यासाठी टपावर चक्क उताणे होतात\nही गाडी स्थानक सोडून इतर कुठेही अचानक थांबू शकते. नक्कीच कुणी तरी आपल्या सोयीच्या ठिकाणी उतरता यावं म्हणून गाडीची साखळी ओढली असणार\nकालवा पार करून जात असताना गाडीला लटकलेले दोन प्रवासी\nबाहेरची दुनिया मागे पडतीये ते पाहताना\nडब्यातली इंच अन् इंच जागा प्रवाशांनी व्यापलीये\nही गाडी मोहरीची सुंदर शेतं, ओढे आणि चंबळची झुडपांची रमणीय जंगलं पार करत जाते\nटपावरचे प्रवासी खाली उतरतायत, साधारणतः प्रत्येक स्थानकात गाडी तीन ते पाच मिनिटं थांबते\nसंबलगढ स्थानकात रोजचा एक प्रवासी गायीला थापटतोय\nगाडी स्थानकात थांबली की टपावरचे प्रवासी जरा हात पाय मोकळे करून घेतात\nग्वाल्हेर-शिवपूर कलान पॅसेंजर गाडी डिझेलवर धावते. प्रत्येक फेरी झाल्यानंतर गाडीचं इंजिन देखभालीसाठी ग्वाल्हेरच्या रेल यार्डात पाठवलं जातं\nया चित्रकथेची एक आवृत्ती Roads & Kingdoms मध्ये २२ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nरितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.\n‘सुखाचे दिवस आता फक्त स्मरणरंजनापुरते’\n‘कधी तरी हा समाज आम्हाला स्वीकारेल’\nउधळलेल्या बैलासारखं पाणी पाठी लागलं तेव्हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253278:2012-10-02-15-48-32&catid=362:trek-&Itemid=365", "date_download": "2020-10-01T01:36:20Z", "digest": "sha1:B44XAPFZ4IXMYDO7E27DWCI33PAB2EBU", "length": 18175, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘कास’चे पुष्पवैभव", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Trek इट >> ‘कास’चे पुष्पवैभव\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nफिरस्ता - बुधवार, ३ सप्टेंबर २०१२\nआता काही वर्षांपर्यंत भटकंती म्हटले, की ऐतिहासिक स्थळे नाहीतर आव्हान देणाऱ्या पर्वतरांगा यांच्या हिशेबाने खेळ चालू असायचा. पण आता या छंद-खेळातही फिटनेसपासून फोटोग्राफीपर्यंत आणि बुरशीपासून नक्षत्रांपर्यंत अशा अनेक विषय सामावले आहेत. अशा या बहुआयामी भटकंतीत आता रानफुलांच्या शोधात फिरणारेही अनेक जण आहेत. याच भटक्यांसाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक लिहिले आहे, डॉ. संदीप श्रोत्री यांनी - ‘पुष्प पठार कास’\nहे पुस्तक प्रसिद्ध ��ासच्या पठारावर उमलणाऱ्या रानफुलांविषयी असले, तरी यातील नव्वद टक्के फुले ही आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसत असल्याने हे पुस्तक सर्वच वाटांवर उपयुक्त पडते.\nरानफुलांचे हे जग तसे सामान्यांपासून दूरचे. यातील अनेक फुले पाहिलेली देखील नसतात. किंबहुना यातील अनेकांचे अस्तित्वच मुळी सूक्ष्म असल्याने त्याकडे आपले लक्ष देखील जात नाही. मग त्यांची माहिती, कुतूहल, उपयुक्ततता आणि सौंदर्य या साऱ्या गोष्टी तर दूरच्याच ठरतात.\nकास पठाराला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या या पुस्तकामध्ये इथे आढळणाऱ्या शेकडो प्रजातींची केवळ सचित्र माहिती नाही तर त्यामागचे विज्ञान आणि त्याभोवतीची संस्कृतीही डॉ. श्रोत्री यांनी दिलेली आहे. पश्चिम घाट, त्यातील सह्य़ाद्रीचे महत्त्व, कास पठाराचे वैशिष्टय़ आदी सामान्य तपशिलापासून सुरू होणारे हे पुस्तक निसर्ग-पर्यावरण क्षेत्रातील मुशाफिरी करत फुलांच्या ताटव्याकडे वळते. कवल्या, वायतुरा, गेंद, जांभळी मंजिरी, सीतेची आसवे, तेरडा, सोनकी, तुतारी, भारंगी, कारवी अशी एकेका प्रकरणातून नवनव्या रानफुलाची कथा उमलत जाते. या प्रत्येक प्रकरणात त्या फुलाची शास्त्रीय माहिती, त्याची वैशिष्टय़ तर आहेतच शिवाय त्यांची पर्यावरणातील भूमिकाही इथे नोंदवलेली आहे. काही फुलांचे चमत्कारिक विज्ञान तर या विषयाची ओढ आणखी वाढवते. हत्तीची सोंड (हळुंदा), ओलीसनाटय़ (कंदीलपुष्प), पेव फुटले (पेव) दवबिंदूसी भुलला (दवबिंदू/ड्रॉसेरा) ही यातली काही उदाहरणे त्यांच्या शीर्षकातूनच या फुलांमध्ये गुंतायला लावतात. फुलांसोबतच आमरीचे (ऑर्किड) विविध प्रकारांचीही चर्चा या पुस्तकात केलेली आहेत.\nफुलांच्या या माहितीसोबतच त्यांचा अभ्यास कसा करावा, निरीक्षणे कशी घ्यावीत, त्यांचे छायचित्रण कसे करावे याबद्दलच्या उपयुक्त मार्गदर्शनही या पुस्तकात आहे. रानफुलांच्या अशा पठारी कसे वागावे, काय करावे, काय करू नये याच्या सूचनाही डॉ. श्रोत्री यांनी या पुस्तकात दिलेल्या आहेत. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती देखील काढलेली आहे. ‘फिल्ड बुक’सारखा आकार, चांगली छायाचित्रे यामुळे भटकताना हे पुस्तक सोयीचे ठरते. फुलांसारख्या दुर्लक्षित विषयावर आपले मैत्र साधणारे हे पुस्तक या दिवसातील प्रत्येक भटकंतीत ‘सॅक’मध्ये ठेवलेच पाहिजे असे आहे. (अधिक माहितीसाठी डॉ. संदीप श्रोत्री - ९८२२०५��५८३)\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-4-0-in-pimpri-chinchwad-pcmc-area/", "date_download": "2020-10-01T01:46:46Z", "digest": "sha1:E3WXJFR2HZRV7VYHWURB7WIGSDXQ66JD", "length": 3165, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lockdown 4.0 in Pimpri Chinchwad (PCMC) area Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: दोन महिन्यांपासून बंद असलेली उद्याने, क्रीडांगणे, जलतरण त���ाव यापुढेही बंदच राहणार\nएमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव बंद ठेवून दोन महिने झाले आहेत. शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातही जलतरण तलाव, क्रीडांगणे बंदच राहणार…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-news-pune/", "date_download": "2020-10-01T00:15:05Z", "digest": "sha1:NVRAO5BTFKOLP36QW3WQZNEKWC23267U", "length": 2991, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC News Pune Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : कोरोनाचा फटका; महापालिका करणार 1500 सदनिकांचा थेट लिलाव\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता उत्पन्न वाढविण्यासाठी सदनिकांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला साधारण 200 कोटी उत्पन्न मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T01:54:33Z", "digest": "sha1:2VJGLVE2VGIJ2HBP6FAHS7XBPAG4MPKY", "length": 4078, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ डिसेंबर\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ डिसेंबर\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ डिसेंबर\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ डिसेंबर या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ डिसेंबर ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ डिसेंबर ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gallanty-and-service-medals-announced-full-list-jammu-kashmir-police/", "date_download": "2020-10-01T00:20:42Z", "digest": "sha1:SLQSMCCR4KMYGJD4EG52DCMKNCO26MBB", "length": 17069, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "'शौर्य पुरस्कार' जाहीर ! Top-3 मध्ये 'जम्मू-काश्मीर' आणि UP पोलीस | gallanty and service medals announced full list jammu kashmir police | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\n Top-3 मध्ये ‘जम्मू-काश्मीर’ आणि UP पोलीस\n Top-3 मध्ये ‘जम्मू-काश्मीर’ आणि UP पोलीस\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : शौर्य व सेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस शौर्य पुरस्कारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात 81 पदकांची नोंद केली गेली आहे. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर सीआरपीएफ (55 पदके) ��णि तिसर्‍या क्रमांकावर उत्तर प्रदेश पोलीस (23 पदके) आहे. गृह मंत्रालयाने शौर्य व सेवा पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे.\nगृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या यादीनुसार, झारखंड पोलीस 24, आसाम पोलीस 21, गुजरात पोलीस 19, कर्नाटक पोलीस 18, आंध्र प्रदेश पोलीस 16, छत्तीसगड पोलीस 14, हरियाणा पोलीस 12, अरुणाचल प्रदेश पोलीस 4, हिमाचल प्रदेश पोलीस 4 आणि गोवा पोलिसांना एक शौर्य आणि सेवा पुरस्कार मिळालेला आहे.\nयाव्यतिरिक्त उत्तर प्रदेश पोलीस 102, महाराष्ट्र पोलीस 58, तामिळनाडू पोलीस 23, पश्चिम बंगाल पोलीस 21, मध्य प्रदेश पोलीस 20, राजस्थान पोलीस 18, पंजाब पोलीस 15, ओडिशा पोलीस 14, तेलंगणा पोलीस 14, मणिपूर पोलीस 7, केरळ पोलीस 6, त्रिपुरा पोलीस 6, उत्तरखंड पोलीस 4, मिजोरम पोलीस 3, सिक्किम पोलीस 2 आणि नागालँड पोलिसांना एक शौर्य आणि सेवा पुरस्कार मिळालेला आहे.\nतसेच जम्मू-कश्मीर पोलीस 96, दिल्ली पोलीस 35, अंदमान निकोबार पोलीस 2, लक्षद्वीप पोलीस 2, चंडीगड पोलीस एक आणि पुदुचेरी पोलिसांना एक शौर्य आणि सेवा पदक मिळालेले आहे.\nत्याचबरोबर सीआरपीएफला 118, बीएसएफ 52, आयबी 36, सीबीआय 32, सीआयएसएफ 25, आयटीबीपी 14, एसएसबी 12, आसाम राइफल्स 10, एसपीजी 5 आणि एनएसजीला 4 शौर्य आणि सेवा पदक मिळालेले आहेत. या वर्षी 215 शौर्य पुरस्कार आणि 711 सेवा पदक देण्यात आले आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपार्थ यांची नाराजी कायम कुटुंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार \n20 हजारापेक्षा जास्त हॉटेलचं ‘बील’, 1 लाखाच्या पुढील दागिन्यांची ‘खरेदी’ केल्यास द्यावी लागेल सरकारला माहिती, बदलले Tax चे नियम\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ���टूल्लं’…\nSBI चा नवा Restructuring Plan, लाखो ग्राहकांना फायदा, जाणून…\n कोविड सेंटरमध्ये ड्युटीला गेले होते डॉक्टर, घरी…\nWhatsApp चे चॅट सुरक्षित तर कसे समोर येताहेत Drugs संबंधित…\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\nSERO सर्वेचा दावा : 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 15…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nहोय, तुम्हाला फक्त पनीर खाण्याचे फायदेच माहिती, आता घ्या…\nबोदवड शहरातील प्रभाग क्रं.४ मधील अनाधिकृतपणे सुरू असलेला…\n‘फॉलिक्युलिटिस’ समस्या नेमकी काय \nपुण्यातील डॉक्टर करणार रक्तदानाबाबत जनजागृती\nलातूर जिल्ह्यात डेंगूचे ‘थैमान’, उदगीरच्या…\n‘लॉकडाऊन’नंतर पुन्हा जॉगिंगला जाण्यापूर्वी…\nहातांचे सौंदर्य वाढविणाऱ्या मेंदीमुळे अनेक रोगही बरे होऊ…\nअशाप्रकारे औषधांशिवाय देखील मायग्रेनपासून मिळवा आराम\nघरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी\nThe Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला…\nअभिनेत्री कंगनाच्या बांधकामावरील कारवाईत ‘गडबड’ : उच्च…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला…\nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली…\n‘कोरोना’मुळे नवरात्रीत गरबा आणि दांडिया…\nनीरा प्रा.आरोग्य केंद्राचा कारभार 8 दिवसांंपासून…\nशिवसेनेत जातीचं राजकारण, शिवसैनिकाचं थेट मुख्यमंत्र्यांना…\nCM उद्धव ठाकरे यांचा ’मातोश्री’ बंगला उडवून देण्याची धमकी…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nदेवेंद्र फडणवीस यांचं CM उ��्धव ठाकरे यांना पत्र, उपस्थित केला…\nBabri Demolition Case Verdict : अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व…\nआतंकवादाचा ‘खात्मा’ करण्यासाठी देशातील 3 शहरांमध्ये उघडणार…\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा…\n…म्हणून महिलांवर आली स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ \n‘कोरोना’मुळे लासलगाव बाजार समितीत एका सत्रात कांदा लिलाव\nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता, डायटमध्ये आर्वजून समाविष्ट करा ‘या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/congress-ncp-campaign-will-start-soon/", "date_download": "2020-10-01T01:54:14Z", "digest": "sha1:AFHUTB4WEFIMFZAK2YCEQ5PB4CHBCK7W", "length": 11825, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रचाराला लवकरच सुरूवात होईल... - News Live Marathi", "raw_content": "\nकाँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रचाराला लवकरच सुरूवात होईल…\nNewslive मराठी- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच लोकसभा निवडणुकीचे कॅम्पेनिंग सुरू होईल. त्याला वेळ घालवून चालणार नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.\nजागा वाटपाचा विषय फार राहिलेला नाही. विधानसभेचा विषय लोकसभेनंतर घेतला जाईल, कोल्हापूरसह सातारा आणि हातकणंगलेची जागाही राष्ट्रवादीकडे असेल, आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह इतर मित्रपक्षाद्वारे लढवली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि मी चर्चा केली आहे. ज्या ठिकाणी जे प्रभावी आहेत, निवडणून येणाची क्षमता आहे तेथे त्यांना जागा देण्याचा निर्णय झाला आहे. असेही पवार यांनी सांगितले.\nदरम्यान, सर्व मित्रपक्षांची आघाडी करून भाजपाला प्रत्युत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले\nTagged काँग्रेस, राष्ट्रवादी, राहुल गांधी, लोकसभा, शरद पवार\nकोरोना व्हायरस नष्ट झाला; भाजप नेत्याचा दावा\nकोरोना महामारीचा देशातील विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे तर मृत्यूची संख्या ७६ हजार २७१ इतकी झाली आहे. अशातच पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी एक अजब दावा केला आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे, कोरोना व्हायरस नष्ट झाला,’ असा अजब दावा घो�� यांनी केला आहे. […]\nसोलापुरात पुन्हा जलद चाचण्या सुरू\nNewsliveमराठी – सोलापुरात गेल्या महिन्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा दहा दिवसांची टाळेबंदी लादण्यात आली असतानाही त्या काळात करोनाची साखळी तोडण्यासाठी पुरेशा प्रमाणात जलद चाचण्या घेण्यात आल्या नव्हत्या. दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसह ‘कोमॉर्बिड’ व्यक्तींसाठी जलद चाचण्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. शहरातही आता पुन्हा मागणीनुसार जलद चाचण्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी शहरात […]\nविरोधकांनी बिळात न बसता पीपीई कीट घालून करोना वॉर्डात जाऊन यावं – हसन मुश्रीफ\nNewsliveमराठी – विरोधकांनी बिळात न बसता एखादे दिवस करोनाचे पीपीई किट घालून करोना वॉर्डात जाऊन यावे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना लगावला आहे.करोना काळात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. ही वेळ आंदोलन करण्याची नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज आर्सेनिक एल्बम […]\nशिवसेना-भाजपची अवस्था ही गाजराच्या पुंगीसारखी- अजित पवार\nहार्दिक पांड्यानंतर आता रणवीर सिंह ट्रोल\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि ��ंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nराज्य महिला आयोगाच्या वतीने बचत गटांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन\nभारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचं निधन\nमोदींचा 70 वा जन्मदिवस दणक्यात होणार साजरा; पक्षाकडून जोरदार तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2020-10-01T01:24:39Z", "digest": "sha1:G7L7VM3MT7GVYI7WQS6EC7BBE26MY2Y6", "length": 26103, "nlines": 212, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "लॉकडाउनवरचं पराई वादन, तमिळ नाडूतून थेट प्रक्षेपण!", "raw_content": "\nलॉकडाउनवरचं पराई वादन, तमिळ नाडूतून थेट प्रक्षेपण\nलॉकडाउन असला तरी पराई कलाकार मणिमारन आणि मगिळिनी समाजमाध्यमांचा उपयोग करून आपली कला सादर करतायत, त्यांची भाषणं आणि चित्रित व्हिडिओंद्वारे कोविड-१९ बद्दल जाणीवजागृती करतायत\n“एखाद्या कलेला तुम्ही कधी तरी कर्फ्यू लावू शकता का” मणिमारन अगदी सहजपणे विचारतात. “आम्ही या आठवड्यात बांग्लादेशमध्ये असणार होतो,” क्षणभर थांबून ते सांगतात. “आम्ही १२ जण जाणार होतो, आमच्यासाठी फार मोलाची संधी होती ही. पण आता काय मार्च आणि एप्रिलचे आमचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.” पण पराई कलाकार आणि शिक्षक ४५ वर्षीय मणिमारन – तमिळ नाडूतले सर्वोत्तम – शांत बसून राहू शकत नाहीत.\nमग काय मणिमारन आणि त्यांची पत्नी मगिळिनी लॉकडाउनमध्येही त्यांची कला सादर करतायत – रोज फेसबुक लाइव्ह किंवा मग यूट्यूबवर व्हिडिओ प्रसारित करून.\nकोविड-१९ मुळे या चमूच्या सगळ्याच नियोजनाला पुढचे दोन महिने खीळ बसली असली तरी मणिमारन यांनी आता या विषाणूबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक नवं गाणं तयार केलंय – ते नेहमी जसं करतात तसं. सादरकर्त्या कलावंताने लिहिलेलं आणि त्यांच्या पत्नी मगिळिनींनी गायलेलं, सुब्रमण्यम आणि आनंदची साथ असलेलं हे गाणं चांगलंच गाजतंय. “दुबईतल्या एका रेडिओ केंद्राने ते वाजवलं,” ते सांगतात, “त्यांनी तर त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरही ते टाकलंय.”\nव्हिडिओ पहाः कोरोना गीत\n२००७ पासून सुरू असलेला बुद्धार कलई कुळु हा लोककलावंतांचा सर्���ात जास्त गाजलेला फड चालवणारे मणिमारन दर वर्षी पराई शिकण्याची इच्छा असणाऱ्या शेकडो जणांना प्रशिक्षण देतायत. पराई हा एक ढोलाचा प्रकार आहे, जो कधी काळी केवळ दलितच वाजवायचे आणि तेही अंत्यविधीच्या वेळी. पण आज मणिमारन यांच्यासारख्या कलावंताने त्याचं राजकीय भान जपलं आणि आज पराई केवळ एक वाद्य नाही तर मुक्तीचा आविष्कार आहे.\n“पण, आजही काही जण अंत्यविधीच्या वेळी पराई वाजवतात, पण त्यांना कुणी कलावंत म्हणत नाही. अगदी लोककलांसाठी [राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या] कलईममनी पुरस्कारांमध्ये देखील पराईची दखल कुणी कलाप्रकार म्हणून घेत नाहीत,” ते आपली खंत व्यक्त करतात. पण मणिमारन यांना समाजाचा अस्पृश्यतेचा आणि काहीही संबंध नसल्याचा जो आव आहे त्याच्या पलिकडे पराईला घेऊन जायचंय. त्यामुळे ते आठवड्याला नियमित वर्ग घेतात आणि दर वर्षी प्रशिक्षण शिबिरं आयोजित करतात. आणि या शिबिरांना समाजाच्या सगळ्या स्तरातून विद्यार्थी येतायत. सगळ्यांनाच हे ठेक्यात आणि ठसक्यात वाजणारं तालवाद्य शिकायचंय. आणि ते वाजवतानाच त्या वाद्याचं राजकारणही त्यांना शिकता येतं. अर्थात लॉकडाउनच्या काळात आता प्रत्यक्ष भरणारे वर्ग मात्र रद्द करण्यात आले आहेत.\nमणिमारन सांगतात की त्यांनी या विषाणूबद्दल गाणं तयार करायचं ठरवलं कारण त्यांनी काही ‘गान’ (चेन्नईतील लोकगीताचा प्रकार) ऐकली, ज्यात याबद्दल चुकीची माहिती दिली जात होती. “काही कलावंत अफवा ऐकून गाणी करत होते असं वाटतं. आता हेच घ्या, कोरोना [विषाणू] मांसाहारी खाण्यातून पसरतो असा लोकांचा समज झालाय. एक लक्षात घ्या, मांसाहारी खाण्याला विरोध करणारी एक मोठी राजकीय यंत्रणा आधीपासूनच अस्तित्वात आहे, आणि आता कोरोनाचं निमित्त करून ते त्यांची पोळी भाजून घेतायत. म्हणून मग आम्हाला हे गाणं रचावं लागलं.”\nतसंही कोणतंही संकट आलं तरी त्याला प्रतिक्रिया देणाऱ्या कलावंतांमध्ये मणिमारन आघाडीवर असतात. “माझं स्पष्ट मत आहे की कला ही नेहमीच राजकीय असते. आणि त्यामुळे कोणत्याही कलाकाराने समाजात, त्याच्या अवतीभोवती काय सुरू आहे याबद्दल व्यक्त व्हायलाच पाहिजे. लोककलावंत आणि गान कलाकारांनी हे केलंय, संकटकाळात त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांचं कर्तव्य पार पाडलंय. आणि खरं तर खोटे दावे खोडून काढण्यापेक्षाही आमचं कोरोना गाणं त्याबद्दल जागरुकता निर्माण करतं.”\n२००४ साली आलेल्या त्सुनामीनंतर जो काही हाहाःकार उडाला आणि त्यानंतर २०१८ साली गज वादळाने तमिळ नाडूतल्या कित्येक जिल्ह्यांमध्ये दाणादाण उडवली, तेव्हाही मणिमारन यांनी आपल्या गाण्यांमधून या संकटाने उद्ध्वस्त झालेल्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचं काम केलं होतं. “लोक कला ही मुळात लोकांची कला आहे. आणि जेव्हा एखादं संकट कोसळतं तेव्हा लोकांच्या बाजूने उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही काही कुणाला पैसे दान करू शकत नाही. म्हणून मग आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करतो,” मगळिनी त्यांच्या नव्या, कोरोना गाण्याबद्दल म्हणतात.\n२०१८ साली तमिळ नाडूत गजा वादळाचा तडाखा बसलेल्या गावांमध्ये आपला कार्यक्रम सादर करताना बुद्धार कलई कुळु. हे कार्यक्रम आणि गाणी संकटाची झळ बसलेल्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी सादर केले गेले (संग्रहित फोटो)\nगजा वादळानंतर त्यांनी ज्या प्रकारे कार्यक्रम केले तसंच आहे हे. मणिमारन आणि त्यांची कलाकार मंडळी गजाचा तडाखा बसलेल्या, खास करून कावेरीच्या खोऱ्यातल्या गावा-गावांना जाऊन लोकांना गोळा करण्यासाठी पराई वाजवायचे. आणि एकदा का लोक जमा झाले की मग ते पराईसोबतच गाणीदेखील सादर करायचे, ज्यातून त्यांचं दुःख जरा हलकं व्हावं. “एक प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. एक माणूस आमच्यापाशी आला आणि म्हणाला, ‘आमच्यापर्यंत खूप सारी मदत पोचलीये, बिस्किटं आणि इतरही अनेक गोष्टी. पण तुम्ही आज आम्हाला जे दिलंय त्यातून आमच्या मनात खोलवर रुजलेली भीती निघून गेलीये’. आता एखाद्या कलाकाराला याहून जास्त काय हवं असणार सांगा\nसध्या हे दोघं जण पेरांबलूर जिल्ह्याच्या अळथूर तालुक्यातल्या थेनूर गावी मुक्कामाला आहेत. सध्या ते रोज फेसबुक लाइव्हद्वारे सगळ्यांशी कोविड-१९ बद्दल आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संवाद साधतात, आणि मधून मधून कार्यक्रम सादर करतात. “आम्ही या कार्यक्रमाचं नाव ‘कोरोना कुम्बिडु’ [कोरोना नमस्ते] असं ठेवलंय. आम्ही लॉकडाउनच्या दोन दिवस आधी हे कार्यक्रम सुरू केलेत आणि आता तो निघेपर्यंत ते चालूच ठेवण्याचा आमचा विचार आहे.”\nत्यांच्या सध्याच्या मालिकेमधल्या पहिल्या दिवशी, त्यांनी नवं गाणं तर सादर केलंच पण कोरोनाच्या साथीच्या काळा�� पदपथांवर राहणाऱ्यांच्या व्यथाही मांडल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी या विषाणूचा धोका सर्वात जास्त आहे अशा वयोवृद्धांबद्दल कार्यक्रम केला. तिसऱ्या दिवशी जेव्हा ते मुलांबद्दल बोलले तेव्हा मणिमारन यांनी पुन्हा एकदा पारंपरिक खेळ खेळायला पाहिजेत असा संदेश दिला. चौथ्या दिवशी त्यांनी ट्रान्सजेन्डर समाजाकडे लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या लॉकडाउनमध्ये त्यांना किती हालअपेष्टा सोसाव्या लागत असतील त्याबद्दल ते बोलले.\n“आपण केवळ सध्याच्या काळात नाही तर नेहमीच त्यांचा विचार करायला पाहिजे,” ते म्हणतात. “मी माझ्या पेसबुक लाइव्हमध्ये देखील हे सांगतो. पण कसंय, या कोरोनामुळे निर्माण झालेल्या भावनिक-मानसिक आघाताबद्दल आणि त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होत असेल हे मी आता बोलतोय, आणि मला वाटतं की त्याचा परिणाम एरवीपेक्षा सध्या नक्कीच जास्त होऊ शकेल.”\nडावीकडे वरतीः मणिमारन आणि मगिळिनी थिरुवल्लूवर या महाकवींच्या पुतळ्यासोबत. त्यांच्या थिरुक्कुरल काव्यावरती त्यांचा चमू पराईच्या ठेक्यावर कार्यक्रम तयार करतोय. उजवीकडे वरतीः पराई विद्यार्थ्यांसोबत. खालच्या रांगेतः मणिमारन आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी पराई सादर करताना (संग्रहित फोटो)\nपायिर या पेरांबलूरच्या काही गावांमध्ये ग्राम विकासासाठी काम करणाऱ्या संघटनेसोबत मणिमारन लहान मुलांसाठी प्रभावी सामाजिक संदेश असणारे पण सामाजिक अंतर पाळून खेळता येण्यासारखे नवे खेळ तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. “आमचं काम सुरू देखील झालंय. पण सध्या आम्ही आमच्या गावांमध्ये कोविड-१९ बद्दल जागृती निर्माण करण्यावर जास्त भर देतोय कारण हा आजारही नवा आहे आणि लोकांना कसलीही माहिती नाही. आम्ही लवकरच मणिमारन आणि मगिळिनी यांच्यासोबत मुलांसाठी खेळ तयार करण्याचं काम सुरू करणार आहोत,” प्रीती झेवियर सांगतात. त्या पायिरच्या मार्गदर्शक आहेत.\nत्यांच्यासारख्यांच्या कलावंतांसाठी सध्याचा काळ खडतर असल्याचं मणिमारन सांगतात. “कसंय, लोक कलावंत हे संकटाच्या काळात लोकांसोबतच असतात. आणि आता सामाजिक अंतर बाळगायचं, कुणाशी काही संबंध ठेवायचा नाही, हे सगळं जरा त्रासदायकच आहे.” लोक कलावंताचं कामच जाणार असल्यामुळे शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे असं ते म्हणतात. “शिवाय, आम्ही समाजमाध्यमांवर आ��चे कार्यक्रम सादर करूच शकतो. तसंही लोक कलावंतांची झोळी तशीही फाटकीच असते त्यामुळे सरकारने आम्हाला काही तरी मदत करायला पाहिजे,” ते कळकळीने म्हणतात.\nआता मदत मिळो अथवा ना मिळो, मणिमारन आणि मगिळिनी तर पराई वाजवतच राहतील, गाणी गातच राहतील. आणि कोरोना विषाणूची भीती दूर करण्याचं काम रोजच करत राहतील. “आम्ही जागरुक असण्यावर भर देत राहू आणि हा विषाणू पसरू नये यासाठी आम्ही आमच्या परीने सगळं काही करत राहू. आणि जेव्हा कोरोना आम्हाला रामराम करून जाईल तेव्हा मात्र आम्ही पराईच्या तालावर आमचा आनंद साजरा करू.”\nकिती तरी लोक आता\nताप येतोय का लक्ष ठेवा\nश्वासावरती ध्यान असू द्या\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\n#कोरोना-गीत #टाळेबंदी #पराई #लॉकडाउन #बुद्धार कलई कुळु #थेनूर #कोविड-१९\nकविता मुरलीधरन चेन्नई स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक आहेत. पूर्वी त्या 'इंडिया टुडे' च्या तमिळ आवृत्तीच्या संपादक आणि त्या आधी 'द हिंदू' वर्तमानपत्राच्या वार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्या सध्या पारीसाठी व्हॉलंटियर म्हणून काम करत आहेत.\n‘आताशा ते मासे डिस्कव्हरी चॅनेलवरच पहायचे’\nमदुराईच्या देवाचे स्वतःचे शिंपी\nथूथुकोडीमध्ये राफालपेक्षा स्टरलाइटचीच सद्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82/news", "date_download": "2020-10-01T01:32:36Z", "digest": "sha1:HDIFNKGFKEE2DRF5J6PZY4NDKJ2GM4O2", "length": 4307, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "केंद्रीय-वाणिज्य-व-उद्योगमंत्री-सुरेश-प्रभू News: Latest केंद्रीय-वाणिज्य-व-उद्योगमंत्री-सुरेश-प्रभू News & Updates on केंद्रीय-वाणिज्य-व-उद्योगमंत्री-सुरेश-प्रभू | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू\nकेंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू\nधुळे, झोडगे येथे सुरेश प्रभूंची सभा\n१०० अब्ज डॉलर गुं��वणुकीचे उद्दिष्ट\nनिर्यातीच्या नव्या संधी शोधणे गरजेचे\nजागतिक घडामोडी भारतासाठी मारक\nनवे औद्योगिक धोरण विकासाभिमुख\nनवे औद्योगिक धोरण विकासाभिमुख\nई कॉमर्स धोरण सर्वसमावेशक असेल\nनवे औद्योगिक धोरण लवकरच\nऑनलाइन पेचावर पहिली बैठक\nबिडकीन ‘डीएमआयसी’चे शनिवारी भूमिपूजन\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_55.html", "date_download": "2020-10-01T01:20:56Z", "digest": "sha1:E3CDQRQL57JY3MNW42S7C24RY2WWLA4U", "length": 4811, "nlines": 54, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची राज्य शासनाची रेल्वेला विनंती", "raw_content": "\nकेंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची राज्य शासनाची रेल्वेला विनंती\nbyMahaupdate.in मंगळवार, जून ३०, २०२०\nमुंबई दि. 30 : केंद्र शासनाची वेगवेगळी कार्यालये/आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती राज्यशासनाने रेल्वेला केली आहे.\nयाविषयीचा अंतिम निर्णय रेल्वेमार्फत घेतला जाईल. केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये आयकर विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोस्ट, कस्टम(जकात) आणि संरक्षण(डिफेन्स) विभागाचा समावेश आहे.\nराज्य शासनाने पुढील अटी व शर्तींसह केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी रेल्वेकडे परवानगी मागितली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यास संबंधित‍ कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळांमधील बदलांच्या अटी आणि शर्तींसह लोकलने प्रवासाची परवानगी राहील. लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली कार्यालये /आस्थापना यांच्या कार्यालय प्रमुखांनी आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना पासेस देणे आवश्यक राहील. राज्य शासनाने या आधी केंद्र शासनाच्या कार्यालयांच्या उपस्थितीसंदर्भात ज्या अटी घातल्या होत्या त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय सामाजिक अंतर(सोशल डिस्टन्सिंग), मास्क, सॅनिटायझेशन या सारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/", "date_download": "2020-10-01T02:12:38Z", "digest": "sha1:2QAS4KQEKW34P52JQOFDLLURNUWO2HZW", "length": 128165, "nlines": 990, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "मेघराज पाटील – मधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ।", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nडावा हात गांडीवर ठेवून\nविकत घेण्याचा इशारा करणार्‍याला सलाम,\nContinue reading “सलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)”\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nटीव्ही पत्रकारिता मॅड सिटी होऊ नये\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nमहायात्रा : वारी विधानसभेची हा एबीपी माझाचा खास कार्यक्रम… 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आखण्यात आला होता. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जननेचं प्रवासाचं साधन असलेल्या एसटी बसमधून सबंध महाराष्ट्र फिरायचा आणि जनतेच्या प्रश्नावर त्यांनी निवडून दिलेल्या किंवा निवडून देणार असलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करायची असा हा कार्यक्रम होता. या प्रकारच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला राज्यातल्या प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे संचलन करणाऱ्या कंडक्टर आणि बसचालकांची नावे घराघरात पोहोचली. तसंच निवडून आल्यानंतर सामान्य उमेदवारही कसा विदेशी बनावटी गाड्यांमधून फिरतो, आणि एसटीमध्ये बसणं हे लोकांच्या प्रतिनिधीला शान के खिलाफ वाटतं, त्याला लोकांच्या एसटीमध्ये बसलेलं पाहायलाही लोकांना आवडलं. त्यानंतर थेट पुढील म्हणजे 2014 च्या निवडणुकीलाच असा कार्यक्रम घेऊन येणं आम्हालाही जरा गैर वाटलं, थेट पाचवर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलो तर आम्ही आणि नेते यांच्यात फरक काय राहिला. म्हणूनच 2009 मध्ये एसटी मध्ये बसलेल्या नेत्यांनी तत्कालीन उमेदवारांनी दिलेल्या आश्वासनांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्येच महायात्रा काढून विधानसभेवर वारी नेण्याचा निर्णय झाला. पंधरा दिवसात संबंध राज्यातून तब्बल चार हजार किलोमीटर्सचा प्रवास केला. आणि हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी तयार केला. कमी वेळ आणि जास्त अंतरामुळे काही जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व देणं शक्य झालं नाही. त्याबद्धल आमची दिलगिरी… 16 ऑगस्टपासून वारी विधानसभेची प्रसारीत होत आहे, 15 सप्टेंबरला त्याचा शेवटचा भाग प्रसारित झाला… महायात्रा : वारी विधान सर्व व्हिडिओ यूट्यूब प्लेलिस्टवर आहेतच त्याची लिंक\nContinue reading “महायात्रा : वारी विधानसभेची II”\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nतुम्हाला कसलीही व्हिडिओ क्लिप पाहायची असेल तर तुम्ही काय करता. इंटरनेटवर जाऊन सरळ youtube.com असं टाईप करता. आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ पाहता. मग त्यामध्ये अख्खा सिनेमा असो की एखादा एमएमएस. किंवा एखाद्या नव्या, येऊ घातलेल्या सिनेमाचं गाणं किंवा प्रोमो पाहायचा असला तर तुमची पहिली पसंती असते यूट्यूब.\n(कृषिवल, मंगळवार 22 मे 2012) Continue reading “लोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ”\nआज बारावीचा निकाल लागलाय. यावर्षी निकाल तसा गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. पण फक्त दोन अडीच टक्क्याने… मार्क्सवादी शिक्षणव्यवस्था आपल्या सगळ्यांचाच खेळखंडोबा करतेय. म्हणूनच मला पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांपेक्षा नापास झालेल्यांचीच जास्त काळजी करावी वाटते. ही एक तीन तासांची परीक्षा त्यांना एवढ्या मोठ्या आयुष्यातून हद्दपार कशी करू शकेल. याच संदर्भात मी गेल्यावर्षी लिहिलेला एक ब्लॉग पुन्हा प्रकाशित करतोय\nदहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं.\nदहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी शाळेला आपल्या शिक्षणात हस्तक्षेप करू दिलेला नाहीय..\nयापूर्वी बारावीची परीक्षा झाली तेव्हाही मी असंच फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं… ते असं होतं…\nबारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि न झालेल्याही सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन… उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांनी धाडसाने परीक्षा दिली, हे काय कमी आहे… परीक्षेतल्या यशापेक्षा परीक्षा देण्याची मानसिक तयारी जास्त महत्वाची आहे\nया दोन्ही स्टेट्सला दहा बारा जणांनी लाईक केलं, काहींना स्टेट्स आवडलं, त्यांनी कॉमेन्ट केल्या… माझ्यासाठी दहावी-बारावीच्या निकालाचा दिवस हा नेहमीच अशा औत्सुक्याचा आणि तणावाचा राहत आलाय. दहावी-बारावी परीक्षा बोर्ड लाखो विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा घेतं… पेनाच्या एका फटकाऱ्यासरशी किंवा कॉम्प्युटरच्या एका क्लिकसरशी या लाखो विद्यार्थ्यांपैकी पास की नापास ठरवून टाकतं.. पुढे त्या विद्यार्थ्याचं काय होतं, कुणालाच त्याचं सोयरसुतक नसतं…\nPosted byमेघराज पाटील May 25, 2012 May 25, 2012 Posted inअन्यत्र प्रकाशितTags: दहावी, बारावी, शालांत परीक्षा, शाळा, शिक्षक, शिक्षण, शिक्षणसम्राट, शिक्षणाच्या आयचा घो, EDUCATION, EDUCATION SYSTEM, HSC, schooling, schools, SSCLeave a comment on नापास कोण\nस्टार माझा चॅनलचं नाव एबीपी माझा असं बदलण्याचा निर्णय पहिल्यांदा कळला तेव्हा फार रुचला नाही.\nकोणताही बदल सहजासहजी स्वीकारण्याची मनाची आणि कोणाचीच तयारी नसते हे एक कारण,\nतर ‘स्टार’ जाणार आणि त्याची जागा एबीपी अशी अजुन तोंडात न रुळलेली अक्षरं घेणार हे दुसरं.\nखरं तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात -घराघरात मनावर कोरल्या गेलेलं, आपलं वाटणारं ‘स्टार माझा’ हे नाव ज्यावेळी पक्कं झालं त्यावेळीही आम्हा सर्वांना, ‘माझा’ काय चॅनलचं नावंय का असंच वाटलं होतं. थोड्या फार फरकानं आताही तीच गत आहे. आज एबीपी माझा हे नाव सोशल नेटवर्किंग साईट्सवर गेलं आणि सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे…\nएबीपी म्हणजे आनंद बाजार पत्रिका.\nहा भारतातला एक मोठ्ठा वृत्तपत्र समूह आहे.\nसाधारण ९० वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये चार पानी सांयदैनिक म्हणून आनंद बाजार पत्रिकेची सुरुवात झाली. २ पैशाला मिळणारं या दैनिकाचा खप होता दररोज १ हजार. आज ९० वर्षांनंतर आनंद बाजार पत्रिका राज्यात सर्वाधिक खपाचे दैनिक आहे, दररोज ७० लाख वाचकांच्या हातात पोचते.\nपण या देवालयात, सध्या देव नाही\nगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.\nत्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.\nआणि असे इकडे या\nपाहिलात ना तो रिकामा गाभारा\nएकदा होता तो तिथे\nकाकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,\nदरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा\nदोन तास वामकुक्षी घ्यायचा\nसार काही ठीक चालले होते.\nरुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग\nदक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते\nमंत्र जागर गाजत होते\nरेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.\nबॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत हो���े.\nसारे काही घडत होते.. हवे तसे\nपण एके दिवशी.. आमचे दुर्दैव\nकोणी एक भणंग महारोगी\nतारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”\nआणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय\nपोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..\nपण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..\nप्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,\nपत्रव्यवहार चालू आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी\nपण तूर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.\nतसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असतं,\nकारण गाभारा सलामत तर देव पचास.\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nफेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तशी बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.\n{दैनिक कृषिवल (अलिबाग) मंगळवार, दिनांक 20 मार्च 2012}\nContinue reading “जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…”\nचांगदेवला अचानक काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं एकट्या पुरूषाजवळ असून असून किती ओल असणार आणि असते तीसुद्धा तात्पुरती लंगोट चिकट होण्याइतकी. तरी कुमारपणातही ही ओल आतून धडक मारत असते. ती स्त्रवायला लागली की जगाचा अर्थ बदलतो. — ब्रह्मचर्य म्हणजे रखरखीत वाळवंट, कोरडं रूक्ष. त्यात झरे फुटणं म्हणजे पुन्हा स्त्रीशी संबंध. आपण आता कोरडं खट्ट स्वच्छ घर ठेऊन स्वच्छता राखत असतो ती रोगट आहे. स्त्रीशी संबंध नसल्यामुळे त्या स्वच्छतेला काहीच लोभसपण नाही. आणि हिंदुस्थानसारख्या उष्ण देशात चिरंतन झरणारी ओल आयुष्यात असणं आवश्यक आहे. आणि ती दुसरीकडून कशी आणणार आणि असते तीसुद्धा तात्पुरती लंगोट चिकट होण्याइतकी. तरी कुमारपणातही ही ओल आतून धडक मारत असते. ती स्त्रवायला लागली की जगाचा अर्थ बदलतो. — ब्रह्मचर्य म्हणजे रखरखीत वाळवंट, कोरडं रूक्ष. त्यात झरे फुटणं म्हणजे पुन्हा स्त्रीशी संबंध. आपण आता कोरडं खट्ट स्वच्छ घर ठेऊन स्वच्छता राखत असतो ती रोगट आहे. स्त्रीशी संबंध नसल्यामुळे त्या स्वच्छतेला काहीच लोभसपण नाही. आणि हिंदुस्थानसारख्या उष्ण देशात चिरंतन झरणारी ओल आयुष्यात असणं आवश्यक आहे. आणि ती दुसरीकडून कशी आणणार ती स्त्रीशीच संबंधित आहे. स्त्रीशी किती हजार प्रकारची ओल संबंधित आहे ती स्त्रीशीच संबंधित आहे. स्त्रीशी किती हजार प्रकारची ओल संबंधित आहे संसार म्हणजे प्रचंड ओलच, स्वैपाक म्हणजे शिजणारं पाणी, चवदार भाज्या, शिजवलेले वाफ घुटमळणारे ताजे पदार्थ, दूध दही ताक, घुसळणं, आंबवणं, गोडावणं, ओलावणं, खारवणं, तोंडाला सुटणारं पाणी आणि जठरात धावणारे पाचक रस, भांडी घासणं आणि धुणं आणि पुसणं, वाळवणं, ओले हात. संसार म्हणजे कपडे, चिरगुटं धुणं आणि पिळणं, दोरीवर ओळीनं वाळत घातलेली स्वच्छ छोटी छोटी झबली, लंगोट, चड्ड्या, फ्रॉक, ब्रेसिअरी, परकर, ब्लाऊज, बनियन, साड्या, पायजमे, धोतरं आणि त्यांच्यातून टपकणारं स्वच्छ पाणी, थेंब, एकसारखी गोल गोल पुसत आणलेली फरशी, आंघोळी, ओले पाय, न्हाणीघरातून आतपर्यंत उमटलेली लक्ष्मीच्या रांगोळ्यासारखी सुंदर ओली पावलं, ऋतुस्त्राव नेमानं करणाऱ्या रजस्वला, नवविवाहित हट्टी बायकाचं स्फुंदूनस्फुंदून रडणं, आसवं, ओठांवरची रसरशीत ओल, गालांवरची ओल, घरोघर ओल्या गर्भाशयांमध्ये वर्षणारे चपळ ओले रेतसंभार, समागमकारक योनिरस, गर्भाशयात ओल्या पोषक द्रवांमधे तुंडुंब लपेटलेली अर्भकं, जननोन्मुख स्त्राव, लेकरांची दुधानं लाळेनं ओली झालेली झबली आणि डोळ्यांतलं तेजस्वी पाणी, रडणाऱअया पोरांची आसवं, ओली वाहणारी शेंबडी नाकं, लेकरांचं घटकेघटकेला करमणुकीखातर मुतणं, ओले लंगोट, स्तनात दाटलेलं सूक्ष्म छिद्रांतून चुळचुळणारं लेकरांच्या ओठातून वहायला उत्सुक आयाचं दूध.\nसगळं आयुष्य ह्या ठिबकणाऱ्या चिकट मऊ पोषक ओलीमधेच वाढत असतं. ही संसाराच्या कृत्रिम भितीतून चाऱ्ही बाजूंनी वहात येणारी विश्वव्यापी ओल आयुष्यात साकळते आणि आयुष्य भिजवून मऊ करून टाकते, कोरडं होऊ देत नाही. हे गुणगुणणारे स्त्रीसिद्ध स्त्राव बेफिकीर तरूणपणाला बेफाम करून मग लोळवतात. सगळं सजीव अस्तित्व म्हणजे एक कोसळणारी प्रचंड ओलच. आतल्या ओलीला वरून ही ओल मिळाली की कोणात तडफड अस्वस्थता रहाणार नाही.\n(पद्मश्री भालचंद्र नेमाडे -जरीला- पृष्ठ 195,196)\nPosted byमेघराज पाटील March 8, 2012 March 8, 2012 Posted inअन्यत्र प्रकाशितTags: एक उतारा, ओल, चांगदेव चुतुष्टक, जरीला, तरीलामधील एक उतारा, भालचंद्र नेमाडे, Bhalchandra Nemade, JarilaLeave a comment on ‘जरीला’मधील उतारा…\nकानामागून आला आणि तिखट झाला…\nहे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक प���्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग हा शब्द जोडू शकता. ज्यावेळी जो संदर्भ महत्त्वाचा वाटेल, ते युग तुमच्यासाठी आहे, असं खुशाल समजा… पुन्हा एक सोय अशी की तुम्हाला कोणी असा रेफरन्स दिल्यावर कशावरून हे विज्ञान युग किंवा तंत्रज्ञान युग किंवा जाहिरात युग असं विचारत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या युगाचं असं नामकरण केल्यानंतर त्याचा प्रतिवाद करण्याच्या फारसं कुणी फंदात पडत नाही.\n(कृषिवल, मंगळवार, दि. 5 मार्च 2012)\nContinue reading “कानामागून आला आणि तिखट झाला…”\nजिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें... यह जमीं चांद से बेहतर नजर आती हैं हमें..\nहर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है, अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे\nशहरयार… ते गेल्याची बातमी काल टीव्ही पाहताना समजली. बार्शीत असल्यावर टीव्हीवर बातम्या पाहता येतात.\nशहरयार म्हटलं की आठवतं… “गबन”मधली सीने में जलन… ही मायानगरी मुंबईचं सार्थ वर्णन करणारी गजल… आणि उमरावजानच्या सर्वच गझला… उमरावजान अनेकांना लक्षात राहतो रेखाच्या अदाकारीने… पण मला रेखाच्या अदाकारीपेक्षाही शहरयारचे शब्द महत्वाचे वाटतात.\nउमराव जान मध्ये प्रत्येकाला भावलेल्या गजला वेगवेगळ्या असतील, पण मला शहरयारचे शब्द आणि त्यांची प्रतिक्षा सर्वाधिक भावते,\nइन आंखो की मस्ती के मस्ताने असो की दिल चीज क्या है आप मेरी असू द्या… पण त्यांचा सर्वाधिक अस्वस्थ करणारा प्रश्न म्हणजे “जब भी मिलती हैं मुझे अजनबी लगती क्यों हैं, जिंदगी रोज नये रंग में बदलती क्यों हैं…” परवाच त्यांना ज्ञानपीठ मिळालं… महानायक अमिताभच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारलं, त्यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर मी हिंदीतले एक महान साहित्यिक कमलेश्वर यांनी शहरयार यांच्यावर लिहिलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद केला होता. त्यातून शहरयार यांना जवळून पाहता आलं. हा अनुवाद माझ्या ब्लॉगवर होताच… पुन्हा एकदा नव्याने कट पेस्ट करतोय एवढंच….\nसीने में जलन… आँखो में तुफां सा क्यूं हैं\nContinue reading “शहरयार… पुन्हा ��कदा”\nफेसबुक : एक यश शेअर आणि कनेक्टचं…\nमाझ्या फेसबुक प्रोफाईलवर आलेलं हे फेजबुकचं ताजं स्टेटस… आज म्हणजे शनिवार 4 फेब्रुवारीचं… चार फेब्रुवारी हा फेसबुकचा बर्थ डे… आजचं वय म्हणाल तर फक्त आठ वर्षे… आठवर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये आजच्याच दिवशी फेसबुकचा जन्म झाला.\n(दै. कृषिवल, मंगळवार 07/02/2012)\nContinue reading “फेसबुक : एक यश शेअर आणि कनेक्टचं…”\nही भूमिका आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शाळेतच शिकलेलो असतो. म्हणजे भारतात प्रत्येकाला घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, याचा अर्थ असा नसतो की आपण दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी किंवा आपल्या स्वातंत्र्याने एखाद्याच्या भावना दुखावतील किंवा भडकतील… हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीतच अपेक्षित आहे. हीच भूमिका आपण शाळांमधून शिकलेलो असतो. आता ट्वीटरने पुन्हा एकदा याचीच आठवण करून दिलीय.\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 31 जानेवारी 2012)\nContinue reading “ट्वीटरची सेन्सॉरशिप\nबच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,\nएका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय…\nबच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,\nचार किताबें पढ कर वो भी हम जैसे बन जाएंगे..\nबहुतेक निदा फाजली यांची ही गजल असावी… अजून शोध घेतलेला नाहीय. मला नेहमीच असं वाटत आलंय की म्हणजे मी या विचारांचा आहे असं म्हणा.. काहीही चालेल… जगात किंवा आपल्या मानवी आयुष्यात सर्वात अनैसर्गिक बाब कोणती तर ती आहे संस्कार… होय, संस्कार, मला सर्वाधिक अनैसर्गिक बाब वाटते.\nContinue reading “बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,”\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nहे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे…\nसोपा म्हणजे SOPA आणि पिपा म्हणजे PIPA. त्याचा विस्तारीत रूप म्हणजे STOP ONLINE PIRACY ACT आणि PROTECT IP म्हणजेच INTELLECTUAL PROPERTY. हे दोन्ही कायदे आनलाईन पायरसी रोखण्यासंदर्भात अमेरिकी संसद म्हणजे काँग्रेसने प्रस्तावित केलेले क��यदे आहेत.\nआता एक महत्वाचा मुद्दा… हे सर्व हे काही होतंय ते अमेरिकेत, मग आपण त्या निषेधात सहभागी व्हायचं किंवा आपला म्हणजे एक सर्वसामान्य वेब यूजर किंवा इनमिन इंटरनेटवर एखादा ईमेल आयडी किंवा फक्त फेसबुकवर अकांऊट एवढाच काय तो आपला वेबशी संबंध… बऱ्याचदा आपण ईमेल किंवा फेसबुक चेक करण्यासाठी कधीतरी इंटरनेट कॅफेमध्ये जातो, मग आपल्याला इथे भारतात बसून काय फरक पडणार आहे, कितीही कायदे आले तरी…\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 24 जानेवारी 2012)\nContinue reading “एक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा”\nसंतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nपुण्यात माथेफिरू एसटी बस ड्रायव्हरचा धुमाकूळ\nस्वारगेट डेपोतून बस ड्रायव्हरने पळविली बस\nबस थांबवण्यासाठी पोलिसांकडून 10 राऊंड फायर\nमाथेफिरूच्या हैदोसात 9 मृत्युमुखी, 27 जखमी\nमाथेफिरू बस ड्रायव्हरचं नाव संतोष मारूती माने\nसंतोष मारूती माने, मूळचा उत्तर सोलापूर तालुक्याती, स्वारगेट डेपोत नोकरी\nसंतोष माने मनोरूग्ण – मानेचे कुटूंबीय आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर\nसंतोष माने मनोरूग्ण नाही, तो कालपर्यंत एसटीच्या सेवेत होता\nमाथेफिरू संतोष मानेनं मद्यसेवन केलेलं नाही\nअशा अनेक बातम्यांची दिवसभर ब्रेकिंग न्यूज सुरू आहे. सकाळी टीव्ही सुरू केल्यावर एवढंच समजलं की कुणीतरी स्वारगेट डेपोतून एसटी बस पळवली आणि पुण्यातील रस्त्यावर सुसाट पळवत नेली. रस्त्यात जो कुणी येईल, त्याला ठोकरत माथेफिरू बसचालक पुढे गेला. बऱ्याचदा तो नो एन्ट्रीतून जात होता. अनेक रिक्षा, टूव्हीलर, छोट्या-मोठ्या कार याचा त्याने चक्काचूर केला. अनेकांना आपल्या बसखाली चिरडलं.\nContinue reading “संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nPosted byमेघराज पाटील January 25, 2012 January 26, 2012 Posted inस्वतंत्र लिखाणTags: 9 KILLED, उत्तर सोलापूर, एसटी बस, एसटी महामंडळ, कौठाळी, डॉ. दिलीप बरूटे, दीपक कपूर, मनोरूग्ण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, माथेफिरू, संतोष माने, सकाळ, सुधाकर परिचारक, सोलापूर, स्वारगेट, स्वारगेट बसस्थानक, berserk, Maharashtra State Road Transport Corporation, mayhem, mentally unstable, MSRTC, nightmarish, psychiatrists, PUNE, Pune driver drunk, Rogue bus driver, SANTOSH MANE, ST, SWARGATELeave a comment on संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nसोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल\nसलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्���ीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. पहिल्यांदा त्यांच्या भारतात येण्याला विरोध झाला तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी व्हिसाची गरजच नाही, असंही वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपला दौराच रद्द केला. त्यानंतर आयोजकांनी व्हर्चुअल पद्धतीने म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सलमान रश्दी यांना जयपूर साहित्य संमेलनात सामील करून करून घेण्याचा प्रस्ताव पुढे केला. तर त्यालाही मूलतत्ववाद्यांनी विरोध केला. रश्दींनी भारतात येणं तर दूरच आम्ही स्वतः त्याचं तोंड पाहणार नाही की भारतात कुणाला पाहू देणार नाही, अशी दर्पोक्तीही या आंदोलकांनी केली. आणि आयोजकांनी जर सलमान रश्दी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दाखवलं तर संमेलनातात हिंसाचार घडवून आणण्याची धमकीही दिली. त्यानंतर अगदी नाईलाजाने आयोजकांना रश्दी याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही रद्द करावं लागलं. त्यानंतर सलमान रश्दी यांनी ट्वीटरवरून व्यक्त केलेलं मनोगत म्हणजे\nContinue reading “सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल\nफक्त दोन वर्षे थांबा 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल\nआता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G… काही नाही सोप्पंय… प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. 2G घोटाळ्याची जेवढी चर्चा झाली, तेवढीही किमान प्रत्यक्षात 2G वापरण्याची झाली नाही. 3G बँडविड्थच्या लिलावा मिळालेल्या प्रतिसादानंतरच आपल्याला 2Gच्या घोटाळ्याची कल्पना आली.\nContinue reading “फक्त दोन वर्षे थांबा 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल”\n 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल\nSOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभ��� होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग आपल्याला काय त्याचं. पण एकदा का अमेरिकेनं असा कायदा केला तर जगातले सर्वच देश असा कायदा करायला सरसावतील. कारण अमेरिकेचं अनुकरण करण्याची एक सवयच आहे.\nSOPA आणि PIPA चे समर्थकही मोठे आहेत. थोडक्यात हा वाद हॉलीवूड आणि सिलीकॉन व्हॅली यांच्यातला आहे. म्हणजेच कॉन्टेन्ट क्रिएटर आणि कॉन्टेन्ट डिस्ट्रीब्युटर… यांचातला…\nटीव्ही असो की फिल्म किंवा प्रसारणाचं कोणतंही माध्यम… सर्वात महत्वाचा आहे तो कॉन्टेन्ट…. SOPA आणि PIPA यांचा विषय आता सुरू झाला असला तरी कॉन्टेट, त्याचं महत्व आणि डिस्ट्रीब्युशन यांच्यातल्या संबंधांवर न्यूज कॉर्पोरेशनचे प्रमुख रूपर्ट मरडॉक यांनी दोनेक वर्षापूर्वीच एका भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी या भाषणाचं ट्रान्सक्रिप्शन वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशितही झालं होतं. रूपर्ट मरडॉक यांच्या भाषणाचा जमेल तसा अनुवाद करण्याचा प्रयत्न मी दोन वर्षापूर्वी केला होता. जुने मेल चाळताना हा अनुवाद सापडला, स्टार माझा डॉट कॉम वरील ब्लॉगमध्ये दोनवर्षांपूर्वीच हा अनुवाद प्रकाशित झाला होता. सध्या सुरू असलेल्या अँटीपायरसी कायद्याची चर्चा सुरू असताना, त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना, हा अनुवाद पुन्हा एकदा ब्लॉगमधून प्रसारित करण्याचा एक प्रयत्न…\nContinue reading “कॉन्टेन्ट इज किंग\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे इंटरनेटच्या क्षेत्रातली म्हणजेच ऑनलाईन पायरसीला पूर्णपणे आळा बसेल, असं या कायद्याच्या समर्थकांना वाटतं.\n(स्टार माझा डॉट कॉमवर पूर्वप्रकाशित)\nContinue reading “माहितीच्या मुक्त प्रवाहासाठी…”\nइंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल\nमागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येका��ना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून दुसरं काही तरी नक्कीच आपल्याला अभिव्यक्त करण्यासाठी उपलब्ध होईल, पण जग आणि संपर्क विज्ञान-तंत्रज्ञान ज्या झपाट्याने बदलतंय, तो झपाटा पाहता खरोखरच फेसबुक बंद करता येईल का\n(कृषिवल, दिनांक 17 जानेवारी 2012)\nContinue reading “इंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल\nचित्रे शशिकांत धोत्रे यांची…\nचित्रांवर लिहिणं खूप अवघड असलं पाहिजे, किंवा मला ते जमत नसावं, गेले दोन दिवस चित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण जमत नाही. अगदी खरं सांगायचं तर मला चित्रातलं फार काही कळत नाही.\nतशी चित्रे फक्त आवडतात, बघायला… त्यातलं शास्त्र कळत नाही म्हणजे माध्यम, कागद किंवा कॅनव्हास यातलं काहीच कळत नाही. म्हणजे तुमचं ते मॉडर्न आर्ट वगैरे… किंवा अॅबस्ट्रॅक्ट अशी बरीच काही नावे असतात, जाणकार त्याचं कौतुकही करतात. त्यातून वेगवेगळे अर्थ शोधतात.\nफक्त एवढं मात्र नक्की मला माहिती आहे, की चित्र हे सुद्धा एक अभिव्यक्तीचं माध्यम आहे. कविता, कथा, कांदबऱ्या, गेला बाजार फेसबुकवरील स्टेट्स किंवा ट्वीटरवरचे अपडेट्स याप्रमाणे शिल्पकृती किंवा चित्रकृती हेही एक अभिव्यक्तीचं माध्यम… तशी नाटक आणि चित्रपटही किंवा फोटोग्राफी सुद्धा… म्हणजेच कलाकृती कोणतीही असो, ज्याची त्याची अभिव्यक्तीच… एवढं मात्र समजतं. मला वाटतं, तेवढं जरी समजलं तरी पुरेसं आहे, एवढं कळत असूनही पण चित्रावर लिहायला पुरेशी सामुग्री जमत नाहीय.\nContinue reading “चित्रे शशिकांत धोत्रे यांची…”\nइंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही\nएक चर्चा सुरू झालीय, पाश्चिमात्य देशांमध्ये… तशी ही चर्चा आपल्याकडे यायला अजून वेळ आहे. इंटरनेटच्या 3G स्पीडमुळे कदाचित सुरू होईलही आपल्याकडे लवकरच….\nइंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत राहणार आहे.\nइंटरनेट आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला असला तरी इंटरनेटने ज्यांच्या कल्पनेतून जन्माला आलं त्यांनीच ही ���क नवी चर्चा सुरू केलीय, ती म्हणजे इंटरनेट हा मूलभूत मानवी हक्क असू नये…\n(कृषिवल, दिनांक 10 जानेवारी 2012)\nContinue reading “इंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही”\nअण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)\n2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण…\nया तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम ठेवता आला नाही. त्याच पार्श्वभूमीवर स्टार माझा आणि नेल्सनने संयुक्त रित्या देशभरात एक सर्वेक्षण करून अण्णा इफेक्टचा आढावा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थातच हे सर्वेक्षण प्रातिनिधिक आहे. देशातल्या फक्त 28 शहरांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातली म्हणाल तर फक्त पाचच शहरे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर… अण्णांच्या तीनही आंदोलनानंतर आम्ही देशभरात अशा प्रकारचे सर्वेक्षण केलं होतं. त्या टप्प्यातला हे तिसरं सर्वेक्षण… परवाच ज्येष्ठ राजकीय आणि निवडणूक विश्लेषक योगेन्द्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं स्पष्ट केलं होतं की अण्णा अजूनही या देशातली एक चुकलेला बाण नाही. भलेही त्याचं मुंबईतलं आंदोलन फ्लॉप गेलं असलं तरी अजून त्यांच्यावर देशवासियांचा विश्वास आहे. टीम अण्णांने राजकीय प्रक्रियेला, राजकीय विचारांना सरसकट विरोध न करता भ्रष्ट राजकारणाला विरोध केला पाहिजे… अर्थातच हा विरोध लोकशाही मार्गानेच शक्य होणार आहे, आणि अण्णांना आणि त्यांच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला अपेक्षित असलेले बदल लोकशाही प्रक्रियेतूनच शक्य होणार आहे. कारण अण्णांमध्ये अजूनही लोकांचा विश्वास आहे… तोवर त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी लोक त्यांच्यासोबतच राहणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं कधीही समर्थन करता येणार नाही. तरीही त्यांनी चालविलेल्या मोहिमेला आपापल्या परीने पाठिंबा तर नक्कीच देता येईल.\nContinue reading “अण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)”\n2011 : माझं ब्लॉगिंग\nमित्रांनो, हा काही नवा ब्लॉग नाही… फक्त वर्डप्रेसच्या स्टॅटने पाठवलेली एक लिंक आहे, मी फक्त ती पब्लिश केलीय… फेसबुक आणि स्टीवरवर तर व्यवस्थित पोस्ट झालीय, त्यामध्ये वर्डप्रेसवर शेअर करण्याचाही ऑप्शन होता, पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय…\nवाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011\nसरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील…\nथोडक्यात काय तर …\nतुम चले जाओगे तो सोचेंगे…\nहम नें क्या खोया, क्या पाया….\n(कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)\nContinue reading “वाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011”\nलटकलेलं लोकपाल आणि त्यानंतर…\nलोकपाल लटकलं ते लटकलंच… कुणी काहीही म्हणो, पण गुरूवारी मध्यरात्री राज्यसभेत जो काही तमाशा झाला, त्यामुळे सरकार पूर्णपणे उघडं पडलं… आता सरकारचे सर्व वरीष्ठ मंत्री म्हणजे प्रणबदा किंवा पवनकुमार बन्सल किंवा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही नारायण स्वामी यांनी कितीही सांगितलं की आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा लोकपाल सादर करणार, पण त्यावेळी काय होणार, याचा ट्रेलर सबंध देशाने मध्यरात्रीच पाहिला.\nContinue reading “लटकलेलं लोकपाल आणि त्यानंतर…”\nसोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….\nइन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है\nखिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है\nप्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी आपल्या ‘कितनें पाकिस्तान’ या कादंबरीची सुरुवात या ओळींनी केलीय. या ओळी कुणाच्या याचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. नंतरही माझ्या वाचनात त्या ओळी आलेल्या नाही. आता इथे त्याचा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच की, सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या संदर्भात आता सुरु असलेल्या काही घडामोडी. यामुळे मला या ओळींचा पुन्हा एकदा शोध घ्यायला भाग पाडलं. मला फेसबुकच्या बाबतीत किंवा त्यासंदर्भात ज्या काही उलट सुलट बातम्या सध्या येत आहेत, त्यावर जे भाष्य करायचंय, ते नेमकं अशा द्विधावस्थेतलं आहे.\n(कृषिवल, मंगळवार दिनांक 29 डिसेंबर 2011)\nContinue reading “सोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….”\nसरत्या वर्षावर छाप अण्णांचीच…\nलोकपाल आता दृष्टीक्षेपात आलंय, पण प्रत्यक्षात ���ायला अजून बराच अवकाश आहे. प्रत्यक्षात येईल की नाही हे अजूनही कुणी ठामपणे सांगत नाही. सरकारने सोमवारी लोकपालवर चर्चा केली. कदाचित आज किंवा उद्या ते संसदेत मांडलंही जाईल. संसद अधिवेशनाचा कालावधी वाढला जाण्याचीही शक्यता आहे. सरकारने फक्त लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यापुरतीच आपली जबाबदारी सीमित असल्याचाही दावा केलाय. म्हणजे लोकपाल विधेयक मांडायचं, त्याचं पुढे काय होईल, ते होईल… तंस गेल्या 40-45 वर्षांपासून ते प्रलंबित आहेच, फक्त महिला आरक्षण विधेयकाएवढी त्याची परवड झालेली नाही, हेच त्यातल्या त्यात एक समाधान…\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 20 डिसेंबर 2011)\nContinue reading “सरत्या वर्षावर छाप अण्णांचीच…”\nमाहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास\nसोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अजूनही उमटत आहेत. यावरून सरकारला एवढं तरी नक्कीच उमजलं असेल की सोशल नेटवर्किंगवर सेन्सॉरशिप लादणं हे काही तितकंसं सोपं नाही. त्यामुळे एका खूप मोठ्या लोकक्षोभाला तोंड द्यावं लागणार आहे.\n(कृषिवल दिनांक 13 डिसेंबर 2011)\nContinue reading “माहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास”\nलोकलमध्ये भेटलेले प्रा. संदीप देसाई\nमला रोज घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करताना मुंबईच्या तिन्ही लोकल ट्रेनचा वापर करावा लागतो. म्हणजे नेरूळ ते कुर्ला हार्बर, त्यानंतर कुर्ला ते परळ सेंट्रल मेन आणि त्यानंतर एलफिन्स्टन रोड ते महालक्ष्मी असा वेस्टर्न लाईनचा प्रवास…\nमहालक्ष्मी ते एलफिन्स्टन या प्रवासात ट्रेनमध्ये जागा असली तरी कधी बसण्याचा योग सहसा येत नाही. कारण लोअर परळ हे एक स्टेशन पास झालं की लगेच उतरण्याचे वेध लागतात. कधी कधी जागा असेल तर किंवा मोठ्या मुश्कीलीने मिळाली तर परळ ते कुर्ला दरम्यानच्या प्रवासात कधीतरी बसायला मिळतं. कुर्ला ते नेरूळपर्यंत नेहमीच जागा किंमान उभे राहण्यापुरत��� तरी मिळावी असं नेहमीच वाटतं पण मिळतेच असं नाही.\nContinue reading “लोकलमध्ये भेटलेले प्रा. संदीप देसाई”\nसंदीप रामदासींचा ब्लॉग (sandeepramdasi.com)\nएफडीआयची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. सरकारने रिटेल म्हणजेच किरकोळ दुकानदारीचं क्षेत्र थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुलं केलंय, तसं हे क्षेत्रं आधीही खुलं होतंच. पण त्यावर मर्यादा होती. सिंगल ब्रँडसाठी आधी ही मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत होती, म्हणजे नोकियासारख्यांना भारतात त्यांची उत्पादने विक्रीसाठी ठेवायची तर त्यासाठी भारतीय उत्पादक शोधावा लागे, आता त्यांची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलीय. तर मल्टिब्रँडमध्ये पन्नास टक्के थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा घालून देण्यात आलीय.\nयाला भाजप आणि डाव्या आघाडीसह अनेक विरोधी पक्षांनी विरोध केलाय. एवढंच नाही तर डीएमके आणि तृणमूल यासारख्या सत्ताधारी आघाडीतल्या पक्षांनीही विरोध केलाय. गेले सात दिवस संसदेचं काम चालू दिलं जात नाहीय. सरकारने वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले. पण काहीच उपयोग होत नाही. अगदी अण्णा हजारेही एफडीआयला विरोध करत आहेत.\nमग अशावेळी सध्या देशात असलेल्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा रिटेलमध्येच आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीचे नेमके काय काय तोटे झालेत किंवा फायदे मिळालेत, हेही पाहणं आवश्यक ठरतं… नुसतं साप साप म्हणून भुई थोपटण्यात काहीच हशील नाही…\nमाझा मित्र संदीप रामदासी यांने आपल्या ब्लॉगवर वॉलमार्टची दुकानदारी या नावाने सध्या वॉलमार्टचं भारतातलं काम कसं चालतं, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय.\nव्हाय धिस कोलावेरी डी…..\nव्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी ऐकलंय तुम्ही हे गाणं… सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजतंय… तसं हे गाणं थोडं तामिळ आहे आणि थोडं इंग्लिश… अगदी स्पष्टपणे सांगायचं तर तिग्लिंश… म्हणजे आपल्याकच्या मिंग्लिश किंवा हिंग्लिश सारखं… कोणत्याही भारतीय भाषेचं इंग्रजीबरोबर फ्यूजन केलं की अशी हायब्रीड भाषा जन्म घेते. आपली बंबईया हिंदीही अशीच मराठी, हिंदी आणि गुजरातीचं फ्यूजन आहे..\nContinue reading “व्हाय धिस कोलावेरी डी…..\nतुम्हारा आंदोलन, आंदोलन… और हमारा नौंटकी…\nअण्णांच्या कालच्या उतावळेपणाचे पडसाद आजही उमटत आहेत. आज राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये ठाण मांडलंय. त्यांना म्हणे अण्णांच्��ा वक्तव्याचा निषेध करायचा आहे. मात्र त्यांना आपलं निषेध आणि आत्मक्लेष आंदोलन करू देण्यासाठी अण्णांचे कार्यकर्ते राजी नाहीत. आणि यामुळेच की काय आज राळेगणसिद्धीमध्ये तणाव आहे.\nContinue reading “तुम्हारा आंदोलन, आंदोलन… और हमारा नौंटकी…\nथप्पड की गूंज… उतावीळ अण्णा आणि सोशल नेटवर्किंग\nआज सकाळी कुणाच्या काही ध्यानी मनी नसताना एक बातमी आली, शरद पवारांना थोबाडीत मारल्याची… दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास… दिल्लीतल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना. कार्यक्रम इफकोचा होता. एनएमडीसी बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम होता. तिथे कुणातरी हरविंदर सिंह नावाच्या एका माथेफिरूने शरद पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचा संताप अनावर होता. आपल्या संतापाला त्याने फिल्मी स्टाईलने वाट मोकळी करून दिली. खरं तर याच हरविंदरने पाचेक दिवसांपूर्वीच दूरसंचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांच्या कानशिलात लगावण्याचाही प्रयत्न केला होता. यामुळे तो माथेफिरू आहे, हे तर स्पष्टच आहे.\nContinue reading “थप्पड की गूंज… उतावीळ अण्णा आणि सोशल नेटवर्किंग”\nसोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं\nफेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल.\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)\nContinue reading “सोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं”\nअंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल\nअंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे.\nContinue reading “अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल”\nऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आणि काही प्रश्न…\nऊस हे राज्यातलं एक पूर्णपणे राजकीय पीक आहे. ऊसाची लागवड करण्यापासून ते कारख्यान्याला नेईपर्यंत सर्व काही राजकारण… दुसरं काहीच न��ही. कारखान्याला ऊस घातल्यानंतरही त्यातलं राजकारण संपतच नाही. कारण साखर निर्माण झाल्यानंतरही त्याची विक्री आणि निर्यात वगैरे धोरणातही राजकारण असतंच की.. शिल्लक राहिलेली साखर, त्याची साठवण, खुल्या बाजारातली विक्री, कारखान्याच्या निवडणुका, सभासद, त्याची कर्जे, कार्यक्षमता, सरकारची थकहमी असं सर्व काही राजकारण…\nContinue reading “ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आणि काही प्रश्न…”\nPosted byमेघराज पाटील November 10, 2011 November 10, 2011 Posted inस्वतंत्र लिखाणTags: agriculture, ऊस, ऊस उत्पादक शेतकरी, निर्यात धोरण, राजू शेट्टी, शरद पवार, शिखर बँक, शेतकरी, शेतकरी संघटना, साखर सारखाना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, Fair and remunerative price, farmers, FRP, Raju Shetty, sugar cane1 Comment on ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आणि काही प्रश्न…\nआज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच आहे. त्यांनी आपल्या ट्वीटने अनेकदा राष्ट्रीय पातळीवर होडलाईन होतील, अशा बातम्याही दिल्यात. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज अशी काही मोजकी नावे ट्वीटरवर सक्रीय असलेल्यांची म्हणून घेता येतील. उमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्वीटमधून हेडलाईन्सच्या अनेक बातम्या दिल्या.\nContinue reading “नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण”\nअण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…\nअण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.\nContinue reading “अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…”\nनिव��णूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांना राज ठाकरेंनी दिवाळीनंतर उत्तर दिलंय. त्यांनी केलेल्या वक्तव्याचं कुणालाही कधीही समर्थन करता येणार नाही.\nमुंबई बंद करण्याची धमकी देऊन मराठी माणसांना चिथावणी दिलीत तर राज्यात दंगली पेटतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. (बातमी) (स्टार माझातील बातमी) (व्हिडीओ) महाराष्ट्रात दंगली पेटतील की नाही माहिती नाही, पण प्रसार माध्यमे, फेसबुक, वृत्तपत्रे यामधून तर नक्कीच वाक् युद्धाला सुरूवात होईल.\nयासर्व घटनाक्रमावर सविस्तर लिहायचं होतंच. त्याचवेळी माझा याच विषयावर एक ब्लॉग सापडला…\nहा माझा एक ब्लॉग गेल्यावर्षी किंवा त्यापूर्वी लिहिलेला, नेमकी तारीख आता आठवत नाही. starmajha.com च्या जुन्या साईटवर प्रकाशित केला होता. बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाचा हा ब्लॉग आहे. पुन्हा जशाच्या तसा, मध्ये काही दिवस सध्याच्या ब्लॉगवर हा जुना ब्लॉग मी पेजच्या रूपात टाकला होता. नंतर तो काढून टाकला…. आज पोस्ट म्हणून टाकतोय\nContinue reading “मुद्दा आहे मराठीचा…..”\nसोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध वाक्य, ज्याला नंतर आपल्याकडे सुभाषिताचा दर्जा मिळाला, Yes We Can ते फक्त अमेरिकेत नाही तर जगभरात पोहोचलं ते फक्त सोशल नेटवर्किंगमुळेच.\nContinue reading “नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण”\nरूपयाचा नवीन आलेलं नाणं पाहिलंत स्टीलचं अतिशय लहान… आता पन्नास पैसे किंवा पाच रूपयाचं नाणं असू द्यात, आकारात कसलाच फरक नाही, तेव्हाच पहिल्यांदा पटलं की खरंच रूपया बारीक झालाय…\nम्हणजे अगोदर अर्थशास्त्रज्ञ किंवा त्यासंदर्भातले जाणकार कितीही सांगत असले की रूपयाचं मूल्य कमी होतंय, त्यावर सहजासहजी विश्वास बसायचा नाही, पण आताचा रूपया पाहिल�� की रूपयाचं मूल्य कमी झाल्याची खात्री पटते.\nरूपयाच्या नव्या नाण्यात आपण अलीकडेच स्वीकारलेलं रूपयाचं नवं चिन्ह मुद्राकिंत केलेलं आहे, आकाराला अतिशय छोटासा असा हा रूपया..\nContinue reading “सबसे बडा रूपय्या\nमाझ्या सर्व वाचकांना, ब्लॉगला फक्त भेट देऊन तो चाळणाऱ्यांना, सर्व मित्रांना, त्यांच्या परिवारांना, कुटुंबीयांना आणि सर्व परिचित तसंच अपरिचितांनाही दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा…\nदिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनीच दिल्या घेतल्या पाहिजेत, फक्त अट एकच आहे, त्यातली औपचारिकता टाळूयात, जमेल तितकी आणि शक्य होईल तितकं या औपचारिकतेला फाटा देऊयात, कारण आपल्याला कुठलीही निवडणूक लढवायची नाहीय की अन्य कुठेही जाऊन नेतेगिरी करायची नाहीय.\nदिवाळीच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या नसल्या तरी त्या असतातच की, मी कुणाला शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा कुणाकडून स्वीकारल्या नाहीतर तर शुभेच्छा थोड्याच संपणार आहेत… शुभेच्छा विश्वाच्या अंतापर्यंत टिकतील, कारण त्याची ताकद अफाट आहे…\nदिवाळी हा प्रकाशाचा, ज्योतीचा, उजेडाचा आणि तेजाचा उत्सव म्हणूनच साजरा व्हायला हवा. हीच फक्त एक माफक अपेक्षा…\nशुभेच्छा तर आहेतच, लोभही वृद्धींगत व्हावा…\nस्टीव जॉब्जचं निधन झालं, त्याला आता पंधरवडा उलटून गेलाय. स्टीव जॉब्जच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी मधल्या काळात मोठ्या प्रमाणात अॅपल्सच्या प्रॉडक्टची खरेदी केली. आता पुन्हा एकदा स्टीव जॉब्ज चर्चेत आलाय, यावेळी कारण आहे ते त्याच्या चरित्राचं… त्याच्यावरील पुस्तकाचं.\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/they-are-saddened-contractors-bill-has-stopped-322798", "date_download": "2020-10-01T02:07:20Z", "digest": "sha1:BYDLGWUD34XYVB7GMLMV4BCWRIQXVZXC", "length": 14668, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठेकेदाराचे बिल थांबल्याचे \"त्यां'ना दु:ख : कळमकर | eSakal", "raw_content": "\nठेकेदाराचे बिल थांबल्याचे \"त्यां'ना दु:ख : कळमकर\nविरोधकांना पोटशूळ उठला असून, त्यांनी पूर्णपणे चुकीचे आरोप करून थयथयाट चालविला आहे, अशी टीका माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली.\nनगर : तपोवन, बोल्हेगाव रस्त्यांच्या कामाबाबत सर्वप्रथम शिवसेनेने सरकारकडे तक्रार केली. त्यावर तत्काळ चौकशी समिती नेमून ठेकेदाराचे बिल थांबविले. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून, त्यांनी पूर्णपणे चुकीचे आरोप करून थयथयाट चालविला आहे, अशी टीका माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली.\nअवश्‍य वाचा - महापालिकेची स्थायी समिती सभा होणार ऑनलाईन\nतपोवन व बोल्हेगाव रस्त्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी व तपासणी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेवर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना कळमकर म्हणाले, की विरोधकांना सर्वांत जास्त दु:ख ठेकेदाराचे बिल थांबविल्याचे झाले आहे. नागरिकांनी त्यांचा कावेबाजपणा व खाबूगिरी वृत्ती ओळखली आहे. आता सारवासारव करण्यासाठी शिवसेनेकडे बोट दाखविले जात आहे. तपोवन व बोल्हेगाव रस्त्यांचे काम पुन्हा सुरू होऊन दर्जेदार होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. पथदिवे घोटाळ्यात \"लोटके'चा लोटा कोणाच्या हातात राहिला, हे नगरकरांनी पाहिले आहे. नगरकरांचे या रस्त्याबाबत समाधान होईपर्यंत ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशीच शिवसेनेची भूमिका राहील.\nतत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांच्या काळातील, प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक, टीव्ही सेंटर ते झोपडी कॅंटीनपर्यंत अद्ययावत पथदिवे उभारणीच्या 50 पोलच्या कामाची 50 लाख रुपयांची निविदा काढून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केला. बारस्कर यांनी या भ्रष्टाचाराची पोलखोल आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन केली. बारस्कर म्हणाले, की प्रत्यक्षात प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौकापर्यंत 48 पोल उपलब्ध आहेत. यामध्येही दोन पोल गहाळ आहेत. काही पोलवर दिवेही नाहीत. पथदिवे बसविल्यापासून त्यांना वीज मिळालेली नाही. एका पोलची किंमत 93 हजार रुपये आहे. झोपडी कॅंटीन, मकासरे हेल्थ क्‍लब, टीव्ही सेंटर या ठिकाणी तर पोलच बसविण्यात आले नाहीत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयसिंगपूला विक्रेत्यांची होणार अँटिजेन चाचणी\nजयसिंगपूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला आणि फळ विक्रेत्या���ची कोरोना अँटिजेन चाचणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड जनसुनावणी अखेर उरकलीच\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड सुधारित आराखड्यावरील जनसुनावणी बुधवारी प्रशासनाकडून फक्त लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उरकण्यात आली....\nसावंतवाडी पालिका कर्मचाऱ्यांची अचानक लेखणी बंद\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेतील महिला लिपिकाला कार्यालयीन निरीक्षकासमोर एका सत्ताधारी नगरसेवकाने स्टॉल प्रकरणात तातडीने कारवाई न केल्याबद्दल...\nचिश्तिया कॉलनीतील हुक्का पार्लरवर छापा \nऔरंगाबाद : सिडकोतील चिश्तिया कॉलनीत सुरू असलेल्या ‘सुफीज लन्ज’ रेस्टॉरंटमधील हुक्का पार्लरवर मंगळवारी (ता.२९) पोलिसांनी छापा मारून १५ जणांना...\nमुंबई महापालिकेत तिरंगी लढत होणार, भाजप वाढवणार शिवसेनेची अडचण \nमुंबई, ता.30: मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेना,भाजप आणि कॉग्रेसच्या उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. ही...\nकोट्यावधींच्या भूखंडांचे तयार होणार पीआर कार्ड \nऔरंगाबाद ः महापालिकेच्या मालकीचे शहरात हजारो भूखंड असले तरी यातील कोट्यवधी रुपये किमतीचे भूखंड अद्याप बेवारस आहेत. या भूखंडाचे पीआर कार्ड तयार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253949:2012-10-05-09-53-14&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2020-10-01T02:09:15Z", "digest": "sha1:LXLWCXJSOIEB2JHFJCYY7FUOVGEVA62E", "length": 35659, "nlines": 250, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "इमारतींचे फायर ऑडिट व आग प्रतिबंधक उपाययोजना", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> इमारतींचे फायर ऑडिट व आग प्रतिबंधक उपाययोजना\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nइमारतींचे फायर ऑडिट व आग प्रतिबंधक उपाययोजना\nविश्वासराव सकपाळ ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२\nमंत्रालयाला लागलेल्या आगीला तीन महिने उलटून गेले. आग लागल्याच्या तिसऱ्या दिवशीच राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयांनी त्यांच्या इमारतींचे महिनाभरात फायर ऑडिट (अग्निपरीक्षण) करून घ्यावे, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था व खाजगी इमारतींचे फायर ऑडिट तीन महिन्यात पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु याबाबत अजूनही काहीच हालचाल दिसत नाही.\n२१जून २०१२ रोजी महाराष्ट्र राज्याचा कारभार सांभाळणाऱ्या मंत्रालयाचे चार मजले आगीत भस्मसात झाले आणि इमारतींच्या अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंत्रालयाला आग लागल्याच्या तिसऱ्या दिवशीच राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयांनी त्यांच्या इमारतींचे महिनाभरात फायर ऑडिट (अग्नी परीक्षण) करून घ्यावे, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले. मंत्रालयाला लागलेल्या आगीत सर्व बाजूंनी पोळलेल्या राज्य शासनाने आता उशिरा का होईना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ ची राज्यात, त्यातही सरकारी आणि निम-सरकारी कार्यालयामध्ये काटेकोरपणे प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक उपक्रमांनी त्यांच्या कार्यालयाचे सर्वोच्च प्राधान्याने फायर ऑडिट करून घ्यावे, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. तसेच काही कार्यालयांनी अशा प्रकारे फायर ऑडिट करून घेण्यास टाळाटाळ केली, तर त्या विभागातील अग्निशमन विभागाने स्वत: त्या कार्यालयाचे फायर ऑडिट करावे आणि त्यात आढळणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी आदेश द्यावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.\nआत्तापर्यंत लागलेल्या आगींच्या संख्येपकी ९० टक्के आगी मानवी निष्काळजीपणा / चुकांमुळे लागलेल्या आहेत. उर्वरित १० टक्के आगी व अपघात मानवी विचारांच्या पलीकडील कारणांमुळे लागलेल्या आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत आग लागून मोठय़ा प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी झाल्याचे आढळून येते. आगीचे वाढते प्रमाण व त्यापासून होणारी वित्तहानी व जीवितहानी लक्षात घेऊन शासनाने २००६ साली आगीपासून घराच्या / इमारतीच्या सुरक्षिततेबाबत उपयुक्त कायदा करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे त्याची थोडक्यात माहिती घेऊ :--\nमहाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स अक्ट २००६ :\nराज्य शासनाच्या उपरोक्त नियमानुसार घरमालकांना आपले घर आगीच्या धोक्यापासून सुरक्षित आहे, याची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील अग्निशमन दल तसेच सरकारने ज्या संस्थांना किंवा व्यक्तींना अशा प्रकारची तपासणी करण्याचे अधिकार दिले आहेत अशांकडून ही तपासणी करून घेऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. वर्षांतून दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलमध्ये ही प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. वर्षांतून दोन वेळा होणाऱ्या तपासणीमुळे आग लागू शकण्याची कारणे शोधून काढण्याची व समूळ दूर करण्याची एक उत्तम उपाययोजना या उपयुक्त कायद्याच्या आधारे अधोरेखित करणे, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे सन २००६ सालापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल ६ वर्षांत दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट प्रमाणपत्रे सादर न करणाऱ्या किती सरकारी, निम-सरकारी कार्यालयाच्या इमारती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हाडा, सिडको तसेच अन्य खाजगी इमारतींना आजपर्यंत संबंधित विभागाने नोटिसा दिल्या आहेत. आणि नोटिसा देऊनही विहित मुदतीत फायर ऑडिट प्रमाणपत्रे सादर न करणाऱ्या वरीलपकी किती इमारतींवर संबंधित विभागाकडून कारवाई, दंड, वीज व पाणी पुरवठा तोडल्याचा आणि इमारत सील करण्याची कारवाई केल्याचे उत्तर नकारार्थी आहे.\nआग लागल्यामुळे होणारी वित्तहानी व जीवितहानी कधीही न भरून येणारी आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. मंत्रालयाच्या आगीपासून धडा घेऊन आगीपासून होणारी संभाव्य वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी शासनामार्फत युद्धपातळीवर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ ची राज्यात कठोर अंमलबजावाणी करावी. हे करातना सामान्य जनतेचा विचार करून व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास व आíथक भरुदड पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. फायर ऑडिटबरोबरच आग प्रतिबंधक उपाययोजनेतील खालील गोष्टींवर विशेष भर देऊन व्यापक जनजागृती करणे ही काळाची गरज आहे :--\n(१) राज्यातील सर्व महानगरपालिका / नगरपालिका यांना स्वत:ची अग्निशमन यंत्रणा उभारण्याची सक्ती करणे. आवश्यकता भासल्यास कर्ज / निधी उपलब्ध करून देणे.\n(२) राज्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालये, सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हाडा, सिडको व अन्य खाजगी इमारतींची संख्या लक्षात घेता, फायर ऑडिटच्या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील अग्निशमन पथक तसेच मोठय़ा प्रमाणात लागणारा प्रशिक्षित कर्मचारीवर्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नसल्याने, अशा प्रकारच्या फायर ऑडिटच्या कामासाठी काही अटींवर केंद्र व राज्य शासन मान्यताप्राप्त खाजगी संस्था किंवा व्यक्तींना परवानगी देण्यात यावी. अशा प्रकारे नेमणूक करण्यात आलेल्या खाजगी संस्था किंवा व्यक्तींकडून प्रत्येक इमारतीचे काटेकोरपणे फायर ऑडिट करण्यात येईल. एकाद्या इमारतीत आग प्रतिबंधक सोयीसुविधा उपलब्ध नसतील तर त्याची त्वरित तरतूद करण्यासाठी रीतसर लेखी सूचना दिल्या जातील. या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांतील अग्निशमन दल प्रमुखास व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. एखादे सरकारी / निमसरकारी कार्यालय अथवा अन्य निवासी इमारत जर त्यांच्या नजरेस आणून दिलेल्या आग प्रतिबंधक सोयीसुविधा / त्रुटीबाबत पूर्तता करत नसेल, तर अशा कार्यालयचा / निवासी इमारतीचा पाणी आणि वीज पुरवठा तोडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. गरज भासल्यास असे कार्यालय / निवासी इमारत सील करण्याचा अधिकारदेखील बहाल करण्यात आला आहे.\n(३) मानवी निष्काळजीपणा आगीस पोषक असतो. त्यामुळे अर्धवट जळलेल्या विडय़ा, सिगारेट्स व काडय़ाच्या पेटीतील जळक्या काडय़ा टाकण्यासाठी झाकण असलेल्या लोखंडी / स्टीलच्या डब्याची कार्यालयात आवश्यक तेथे सोय करावी. धूम्रपान करणाऱ्यांसाठी कार्यालयात एक वेगळी खोली ठेवण्यात यावी. कार्यालयात आवश्यकतेनुसार स्वयंचलित (smoke detector) धूरशोधक यंत्रणा बसविण्यात यावी.\n(४) कार्यालयात कामाच्या ठिकाणी योग्य पद्धतीचा अवलंब न करता काम लवकार व्हावे म्हणून शॉर्टकट पद्धत स्वीकारल्यामुळे बहुतांश वेळा आग लागण्यास / अपघात होण्यास मदत होते. म्हणून कर्मचाऱ्यांना शॉर्टकट पद्धतीने काम करण्यापासून परावृत करणे. कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने काम करण्याबाबत प्रशिक्षण देणे.\n(५) कार्यालयातील / इमारतीमधील विजेच्या तारांवरील रबरी / प्लास्टिक वेष्टण कालांतराने किंवा उष्ण वातावरणामुळे वितळून त्याचे बारीक तुकडे होऊन पडतात व आतील तारा उघडय़ा पडतात. अशा तारांमधून जर वीजप्रवाह चालू असेल आणि चुकून एखाद्या व्यक्तीचा हात त्यावर पडला, तर शॉक लागून ती व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. तसेच वीजप्रवाह चालू असलेल्या अशा उघडय़ा तारांचा एकमेकांस स्पर्श झाल्यास ठिणगी पडून आग लागण्याची शक्यता वाढते. अशा आगीस शॉर्टसाíकटमुळे लागलेली आग म्हणतात. आत्तापर्यंत लागलेल्या बहुतांश आगी याच प्रकारात मोडतात. त्यासाठी कार्यालयातील / इमारतीमधील विजेची उपकरणे व त्यांच्या वायिरगचे विशेष निरीक्षण व नियमित तपासणी केल्याने आगीसारखी मोठी दुर्घटना टाळण्यास मदत होईल.\n(६) कार्यालयात वर्षांतून एकदा सुरक्षा सप्ताह पाळण्यात यावा. या सप्ताहात आग प्रतिबंधक उपाययोजनेबाबत तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, शिबिरे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. तसेच आग व सुरक्षा या विषयावरील आधारित माहितीपट / लघुपट दाखविण्याची व्यवस्था करावी.\n(७)आग लागण्याची विविध कारणे व त्यापासून होणारी हानी ठळकपणे दर्शविणारी चित्रे कार्यालयात सर्वाच्या नजरेस सतत पडतील अशा ठिकाणी लावावीत. दरमहा अशी चित्रे व त्यांच्या जागा बदलण्याची व नवनवीन चित्रे लावण्याची व्यवस्था करावी. अशी लक्षवेधक व प्रभावी भित्तिचित्रे राष्ट्रीय / राज्य सुरक्षा परिषदेकडे उपलब्ध आहेत.\n(८) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मिळून अन्य कार्यालायास भेट देऊन तेथील आगीपासून सुरक्षा व सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना व खबरदारी घेण्यात येते याची माहिती घ्यावी.\n(९) कार्यालयाच्या प्रत्येक मजल्यावर किंवा आवश्यकतेनुसार फायर वॉर्डन नेमण्यात यावा. जेणेकरून त्या त्या मजल्यावरील / विभागातील सर्�� आग प्रतिबंधक उपकरणे व पाण्याचे होज पाइप यांची नियमित तपासणी व प्रत्यक्ष आग लागल्यास सर्वाना सुरक्षित बाहेर काढण्याची व त्याबाबत सूचना देण्याची जबाबदारी त्याची राहील.\n(१०) कार्यालयाच्या सोयीनुसार दर महिन्यातून एकदा फायर ड्रिल करण्यात यावे. आग लागल्यास सुसूत्रपणे काम कसे करावे व वरिष्ठांच्या सूचनेचे पालन कसे करावे, याचा सराव करणे म्हणजेच फायर ड्रिल होय. यामध्ये होज पाइप पूर्णपणे उलगडणे व पुन्हा व्यवस्थित गुंडाळून ठेवणे, पाइप व नोझल जोडणी, पाण्याची फवारणी व आगीत सापडलेल्या लोकांना / जखमी व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे सूत्रबद्ध प्रात्यक्षिक केले जाते. त्यामुळे संकट समयी गोंधळून न जाता एकत्रितपणे काम करण्याची सवय लागते. तसेच आपली अग्निशमन सामग्री सुस्थितीत असल्याची खात्री होते. अग्निशमन व्यवस्थेतील दोष व त्रुटी याची माहिती होऊन त्यामध्ये सुधारणा करता येते.\n(११) कार्यालयाच्या सोयीनुसार सहा महिन्यांतून एकदा मॉक फायर ड्रिल (Mock Fire Drill) म्हणजे लुटूपुटूची आग विझविणे अथवा प्रतीकात्मक आग विझविणे असे म्हणता येईल. या प्रकारात एखाद्य कार्यालयात प्रत्यक्ष आग लागली आहे असे समजून सर्वाना आगीची घंटा वाजवून सावध केले जाते. त्यांना शिस्तबद्ध रीतीने कार्यालयाबाहेरील आवारात जमण्यास सांगण्यात येते. आग विझविणारे वॉर्डन व कर्मचारी छोटय़ा प्रमाणात मुद्दाम लावलेली आग विविध प्रकारची अग्निशामके (Fire Extinguishers) वापरून विझविण्याचा सराव करतात. नंतर त्या दिवशी उपस्थित असलेल्या कर्मचारीवर्गाची हजेरी घेऊन कोणी आत अडकून न पडल्याची खात्री करतात. थोडय़ा वेळाने आपल्या कामाच्या ठिकाणी जातात. या सरावामुळे आपले दोष व व्यवस्थेतील त्रुटी लक्षात येतात. यामुळे प्रत्यक्ष आगीच्या वेळी होणाऱ्या चुका टाळण्यास मदत होते.\n(१२) प्रत्येक कार्यालयात अत्याधुनिक यंत्रणेसह आग व आपत्ती निवारण कक्ष असणे सक्तीचे करावे.\nवरील गोष्टींचे काटेकोरपणे पालन केल्यास आग लागण्याचा धोका उत्पन्न होऊ शकणार नाही. आग लागलीच तर होणारी वित्त आणि जिवितहानी टाळू शकू.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/delhi-teen-held-for-raping-minor-girl-at-madrasa-protesters-block-nh-24/videoshow/63911973.cms", "date_download": "2020-10-01T02:51:16Z", "digest": "sha1:PN7XI3YW4XFLGWGDYUNY2GGXA24YUDL2", "length": 9887, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी युवकाला अटक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुरा�� कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pune-green-chili-and-carrot-rate-hike-25099?tid=124", "date_download": "2020-10-01T00:38:25Z", "digest": "sha1:J5AO43CBCQQ6UH5HMU5YTGLQYKLFBMKT", "length": 24283, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Pune in green chili and Carrot rate hike | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढ\nपुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढ\nपुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढ\nसोमवार, 18 नोव्हेंबर 2019\nपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असून, काही भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दर १० ते २० टक्क्यांनी वाढले होते. यामध्ये हिरवी मिरची, सिमला मिरची, आणि गाजराच्या भावात वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.\nपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असून, काही भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दर १० ते २० टक्क्यांनी वाढले होते. यामध्ये हिरवी मिरची, सिमला मिरची, आणि गाजराच्या भावात वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.\nपरराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १४, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे २ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ टेम्पो, राजस्थानातून ३ ट्रक गाजर, गुजरातहून ५० पोती भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.\nतर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १२०० पोती, टॉमेटो सुमारे सहा हजार क्रेट, काकडी ८ टेम्पो, वांगी ५ टेम्पो, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ८ टेम्पो, भुईमूग सुमारे ५० पोती, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, गाजर १०० पोती, जुना कांदा ५० ट्रक तर नवीन कांदा ३० ट्रक आवक झाली होती.\nपालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. १७) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे ६० हजार जुड्यांची आवक झाली होती.\nपालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ८००-१५००, शेपू : १०००- १५००, कांदापात : १५०० - २५००, चाकवत : १२००, करडई : १२००-१५००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००- १५००, राजगिरा : ८००-१०००, चुका : १०००-१२००, चवळई : १२००-१४००, पालक : १५००-१६००.\nरविवारी (ता. १७) येथील बाजारात मोसंबी सुमारे २५ टन, संत्री ८ टन, डाळिंब सुमारे ३०० टन, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज १५ टेम्पो, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, पेरू ४०० क्रेटस, चिकू पाचशे डाग, सफरचंद दीड ते दोन हजार बॉक्स, विविध जातींची बोरे सुमारे ४०० गोणी, तर सीताफळाची १० टन आवक झाली होती.\nफळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १५०-२००, मोसंबी : (३ डझन) : २८०-५५०, (४ डझन ) : १३०-२८०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ६०-१३०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : १०-२५, खरबूज : १०-२५, पपई : ५-३०, चिकू : ३००-८००, सीताफळ : १०-१५०, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) २०००-२५००, किन्नोर : २५००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ९००-१४०० बोरे (१० किलो) : चेकनट : ६५०-७००, उमराण : १२०-१४०,\nचमेली : २५०-२८०, चण्यामण्या : ४५०-५००.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा : नवीन ५०-३५०, जुना : ५०० ते ६००, बटाटा : १००-२००, लसूण : १०००-१८००, आले : सातारी ४००-५००, भेंडी : २००-२५०, गवार : ४००-५००, टोमॅटो : १००-२००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : ३००-३५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १८०-२२०, कोबी : १५०-२००, वांगी : ३००-४५०, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : १०००, गाजर : ५००-६००, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१४०, घेवडा : २८०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-३००, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : परराज्य ५००-७५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nलग्नाचा ह��गाम सुरू झाल्याने शोभिवंत फुलांना मागणी वाढली आहे. त्यामुळे शोभिवंत फुलांच्या भावात वाढ झाली आहे.\nफुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : ४०-६०, कापरी : १०-४०, शेवंती : १०-४०, अ‍ॅस्टर : १०-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ६-१०, जरबेरा : ५०-८०, कार्नेशियन - १००-१५०.\nगणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे ३०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे २ टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, मागणी वाढल्याने चिकनच्या दरात १०, तर इंग्लिश अंड्यांच्या शेकड्याच्या दरात ३० रुपयांनी वाढ झाली होती. मटणाचे दर स्थिर असल्याचे माहिती व्यापारी रूपेश परदेशी, प्रभाकर कांबळे यांनी दिली.\nपापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००- १५००, मध्यम : ८००-९००, लहान ४०० भिला : ४८०, हलवा : ५५०- ६००, सुरमई : ५५०-६५०, रावस : लहान ६००, मोठा ८००, घोळ : ६००, भिंग : ३६०, करली : २८०-३२०, करंदी : ३६०, पाला : लहान ८००, मोठे - ११००, वाम : लहान पिवळी ६००, मोठे ८००-८५०, काळी : ४८०, ओले बोंबील : ८०-१२०,\nलहान २८० मोठे ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १३००, मोरी : लहान २४०, मोठे ४००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००, खेकडे : २४०-२८०, चिंबोऱ्या :४८०- ५५०.\nसौंदाळे : २४०-२८०, खापी : २००, नगली : लहान २८०, मोठे ७५०, तांबोशी : ४८०, पालू : २४०, लेपा : १४० , मोठे २४०-२८०, शेवटे : २४०, बांगडा : लहान १८० ,मोठे २४०-२८०, पेडवी : ८०-१००, बेळुंजी : १२०-१८०, तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १२०, तारली : १४०-१८०.\nरहू : १४०- १६०, कतला : १६०,\nमरळ : ३६०-४००, शिवडा : २८०, चिलापी : ८०-१००, खवली : २४०-२८०, आम्ळी : १२०, खेकडे : २४० वाम : ६००.\nबोकडाचे : ५२०, बोल्हाईचे : ५२०, खिमा : ५२०, कलेजी : ५८०.\nचिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०.\nअंडी : गावरान : शेकडा : ७४० डझन : १०० प्रतिनग : ८.५०, इंग्लिश :\nशेकडा : ४७८ डझन : ६६ प्रतिनग : ५.५\nपुणे उत्पन्न बाजार समिती agriculture market committee भुईमूग groundnut कोथिंबिर डाळिंब पपई papaya पेरू सीताफळ custard apple चिकन सुरमई खेकडे crab\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापू�� ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/printers/scan+printers-price-list.html", "date_download": "2020-10-01T01:01:55Z", "digest": "sha1:QNICF4VWQTDAZER34NXCOR7I3SKLF6AK", "length": 17663, "nlines": 388, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्कॅन प्रिंटर्स किंमत India मध्ये 01 Oct 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nस्कॅन प्रिंटर्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nस्कॅन प्रिंटर्स दर India मध्ये 1 October 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 113 एकूण स्कॅन प्रिंटर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हँ १२१३न्फ ळासेरजेत प्रिंटर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Mirchimart, Amazon, Indiatimes, Flipkart, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी स्कॅन प्रिंटर्स\nकिंमत स्कॅन प्रिंटर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन क्योसेरा फास कॅ२१२६म्फप मल्टि फुंकशन लेसर प्रिंटर व्हाईट Rs. 65,969 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.994 येथे आपल्याला हँ डेस्कजेत 1510 ऑल इन वने प्रिंटर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nस्कॅन प्रिंटर्स India 2020मध्ये दर सूची\nक्योसेरा फास कॅ२१२६म्फप � Rs. 65969\nहँ ळासेरजेत प्रो मफत ४२७फ� Rs. 48736\nकॅनन ईमागेचलास मफ२४१ड डु� Rs. 13843\nपॅनासॉनिक मुलतीफुन्कशन प Rs. 14801\nपॅनासॉनिक कॉम्पॅक्ट 4 इन 1 � Rs. 10418\nपॅनासॉनिक कॉम्पॅक्ट 3 इन 1 � Rs. 7349\nकॅनन पिक्सम पं२३७ इंकजेट � Rs. 3219\nदर्शवत आहे 113 उत्पादने\nरस 5000 20001 अँड दाबाव��\nरस 2 2000 अँड बेलॉव\nक्योसेरा फास कॅ२१२६म्फप मल्टि फुंकशन लेसर प्रिंटर व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nहँ ळासेरजेत प्रो मफत ४२७फडण प्रिंटर व्हाईट\nकॅनन ईमागेचलास मफ२४१ड डुप्लेक्स लेसर प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nपॅनासॉनिक मुलतीफुन्कशन प्रिंटर केक्स म्ब २१३०स्क्स विठोवूत हँडसेट व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nपॅनासॉनिक कॉम्पॅक्ट 4 इन 1 मुलतीफुन्कशनल प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nपॅनासॉनिक कॉम्पॅक्ट 3 इन 1 मुलतीफुन्कशनल प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nकॅनन पिक्सम पं२३७ इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nहँ १२१३न्फ ळासेरजेत प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nसॅमसंग ससिक्स 4021 मुलतीफुन्कशन लेसर प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nहँ डेस्कजेत 1510 ऑल इन वने प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nक्योसेरा टास्कल्फा 2201 मोनो लेसर प्रिंटर ब्लॅक\nरिकोह सर्प कॅ२५०दन वायरलेस कलर लेसर प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Laser Color\nकॅनन पिक्सम म्ग७७७० मल्टि फुंकशन प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nब्रॉथेर फॅक्स 2840 मल्टि फुंकशन प्रिंटर ग्रे\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nब्रॉथेर टँ७००व ऑल इन वने प्रिंटर इंक्तांक ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nब्रॉथेर डिकॅप टँ५००व मल्टि फुंशन इंकजेट प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nकॅनन ईमागेचलास मफ३०१० मल्टि फुंकशन लेसर प्रिंटर\nकॅनन ईमागेचलास लंबप६२३०दन मल्टि फुंकशन लेसर प्रिंटर\nपॅनासॉनिक मुलतीफुन्कशन प्रिंटर केक्स म्ब २१२०स्क्स विठोवूत हँडसेट व्हाईट\nकॅनन फॅक्स माचीच्या ल 170\n- प्रिंटिंग मेथोड Laser\n- प्रिंटर तुपे Laserjet\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nब्रॉथेर डिकॅप ल२५२०ड मल्टि फुंकशन लेसर प्रिंटर ब्लॅक\nहँ डेस्कजेत इंक आडवंतिगे ४५१५ए ऑल इन वने प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\n- प्रिंटिंग मेथोड LED Technology\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259109:2012-11-01-19-40-39&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2020-10-01T02:18:19Z", "digest": "sha1:HGNPL2ZLRN5J5F2XLBLQDZUX32RVWCKC", "length": 15639, "nlines": 241, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "वास्तुप्रतिसाद", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> वास्तुप्रतिसाद\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशनिवार , ३ नोव्हेंबर २०१२\n‘वास्तुरंग’ पुरवणीतील (६ ऑक्टोबर) वासुदेव कामत यांचा ‘आठवणीतलं घर’ सदराअंतर्गत ‘घर.. मनातलं आणि मनासारखं’ हा लेख वाचताना मी मनानेच त्यांच्या घरी पोहोचले होते. बंगल्याच्या नावापासूनच आपण त्यात गुंतत जातो. बागेपासून संपूर्ण घरात फेरफटका मारल्याचं नव्हे रेंगाळल्याचं समाधान मिळतं.\nएक चित्रकार म्हणून त्यांची कला जशी समृद्ध आहे, तसेच त्यांचे विचारही खूप प्रगल्भ, संवेदनशील व संस्कारक्षम आहेत हे जाणवतं. प्रेम, वात्सल्य, भक्ती, समानता, सहिष्णुता, आदरातिथ्य, मांगल्य, आपुलकी या जीवनाला पूर्णत्व देणाऱ्या अष्टगुणांचा मिलाफ या घरात झालेला दिसतो आणि\nत्याची अनुभूती घरी येणाऱ्या प्रत्येकाला येत असेल असं वाटतं.\nचाळीतल्या १० x १२ च्या छोटय़ाशा खोलीच्या वर्णनातही त्यांच्यातील प्रगल्भ व्यक्ती डोकावते. ती छोटीशी खोली, कशी सेट बदलते हे वाचून हसूच आलं. त्याचबरोबर त्यांची सकारात्मक वृत्ती लक्षात येते. सध्या बोकाळलेल्या वास्तुशास्त्राला, अंधश्रद्धांनासुद्धा त्यांनी आदरपूर्वक नाकारलं आहे. तसंच त्यांच्या घरातील बहुविचारांच्या दिशांना मानाचे स्थान देण्याच्या विचाराने हे घर सर्वसमावेशकतेचे द्योतक आहे, हे पाहून मन प्रसन्न होतं.\nघराची संकल्पना मांडताना संपूर्ण घर हेच ‘देवघर’ हे इतक्या उत्कृष्ट रीतीने मांडलं आहे की तेथे आपण नतमस्तक होतो. असे हे घर वाचकाच्या मनातही नवसंजीवनी जागवेल यात शंकाच नाही.\n‘वास्तुरंग’ मधील (६ ऑक्टोबर) किरण चौधरी यांचा ‘ई- गृहसंस्था कारभार’ हा लेख खूपच आवडला. त��यांनी दिलेल्या सूचनाही उपयुक्त वाटल्या. सोसायटय़ांच्या नेतृत्वहीन व प्रलंबित कारभाराला हा लेख मार्गदर्शक ठरेल.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/a-nutritious-or-healthy-breakfast-option-instead-of-oats-in-marathi/articleshow/78145307.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T01:24:17Z", "digest": "sha1:CEO5ZYWT7BJ4G5J6S43C2EK4YYF42C37", "length": 13237, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nओट्स आवडत नसतील तर ट्राय करा 'हे' पौष्टिक पर्याय\nओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तसंच त्यात पोषणमूल्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आहारात ओट्सचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. विविध पदार्थांमध्ये ओट्सचा समावेश करु शकतो, त्याविषयी...\nलहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पॅनकेक हा प्रकार आवडतो. पॅनकेक बनवताना ओट्सच्या पिठासोबत गव्हाच्या पिठाचा समावेश करा.\nतुम्हाला ओट्सयुक्त नाश्ता आवडत नसेल तर स्मूदी विथ ओट्स हा उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तुम्ही विविध फ्लेवर असलेल्या स्मूदीच्या प्रकारांची चव चाखून बघू शकता.\nकुकीज या गव्हाचं पीठ वापरून बनवल्या जातात, असं माहीत आहे. पण, त्यात तुम्ही ओट्सचं पीठ देखील घालू शकता. यामुळे वेगळा पदार्थ खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि पौष्टिक देखील खाल्लं जाईल.\nअनेक घरांमध्ये जेवणाआधी सूपचा आस्वाद घे विविध प्रकारच्या सूपचा आस्वाद घेतला जातो. त्यात ओट्सचा देखील समावेश करू शकता.\nगाय किंवा म्हशीचं दूध पचायला जड जाणाऱ्या व्यक्तींना ओट मिल्कचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ओट मिल्कमध्ये जीवनसत्व आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. मुख्य म्हणजे ओट मिल्क हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात मदत करत. त्यामुळे याचा आहारात समावेश केल्यास उत्तम\nतुम्हाला अधूनमधून गोड पदार्थ खाऊ वाटत असतील तर ओट्स चिक्कीचा पर्याय उत्तम ठरू शकतो.\n- ओट्स पौष्टिक जरी असले तरी रोज नाश्त्याला ओट्स खाणं टाळा. त्याऐवजी पोहे, उपमा, कडधान्य यांचा पर्याय आहे.\n- विविध फ्लेवर असलेले ओट्स खाणं टाळा. त्याऐवजी साधे ओट्स खाण्यास प्राधान्य द्या.\nसंकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nबॉलीवूडमध्ये का आहे ड्रग्सचं इतकं वेड\nHealth Care Tips इवल्याशा पारिजात फुलाचे मोठे फायदे माह...\nAmla Health Benefits आरोग्यासाठी कसे आणि का करावे आवळ्य...\nSymptoms Of Corona करोनाची लक्षणं असणं आणि नसणं, सर्वसा...\n‘या’ बहुगुणी पदार्थापासून बनवा आरोग्यदायी आणि सर्वात टेस्टी नाश्ता\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/kolhapur/", "date_download": "2020-10-01T00:05:30Z", "digest": "sha1:32TEOHIBH4Z36F4VERKLVKSM3VPHD2XX", "length": 34560, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच | मराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी आठ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. तरी त्यावर मराठा समाजाचं समाधान झालेलं दिसत नाही. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचा ठराव मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत आज (23 सप्टेंबर) मंजूर करण्यात आला. या परिषदेत एकूण 15 ठराव मंजूर करण्यात आले असून हे सर्व ठराव राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nहिमाचलच्या टेकडावर जन्मलेल्या नटीने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये\nकृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यानंतर माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशी सारवासारव करणारी अभिनेत्री कंगना राणावतवर शेतकरी नेत्यांकडून चौफेर टीका होऊ लागली आहे.\nपंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे - देवेंद्र फडणवीस\nसरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.\nफडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही | मात्र त्यांचे मुहूर्त चुकत आहेत - हसन मुश्रीफ\nराज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियोजित बदल्या पुढे ढकलण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत केला. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीस यांच्यावर तात्काळ पलटवार करण्यात आला.\nएका ट्विटमध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला | पण मी ती चूक सुधारली\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.\nकोल्हापुरात मुसळधार पाऊस, रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली\nकोल्हापुरात सध्या पावसाचा कहर सुरु असून कोल्हापूर शहराशी जोडणारे अनेक रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने यावर नियंत्रणासाठी शहरात एनडीआरएफच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, केर्ली ते केर्ले दरम्यान स्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग काही काळ बंद झाला होता, मात्र पाणी ओसरु लागल्याने तो पुन्हा सुरु झाला आहे. तरी ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.\nमोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला मुलाखत दिली का\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर काल भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला होता. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसर�� राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.\nऑनलाईन शिक्षणातून काहीच समजत नसल्याच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या\nकोल्हापूरमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐश्वर्या पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.\nएकत्र लढूनही तुमच्या ९८ जागा आल्या आणि भाजपच्या एकट्याच्याच १०५ - चंद्रकांत पाटील\nसंजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या मुलाखतीवर टीका केली असून महाविकासआघाडीला आव्हान देखील दिलं आहे.\nअन्यथा अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोप येणार नाही - मंत्री हसन मुश्रीफ\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.\nराऊत ग्रेट संपादक आहेत, उद्या ते देवालाही प्रश्न विचारतील - चंद्रकांत पाटील\nगलवान खोऱ्यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले होते. यावरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांना बेड नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, तरीही परिस्थिती चांगली आहे, असे सरकार कसे काय म्हणत आहे, असा सवालही त्यांनी केला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला; राजू शेट्टींचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा\nविधान परिषदेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच, अशी भूमिका घेतली होती. यावरून संघटनेमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसत होते. कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्य��त आला व हा वाद मिटविण्यात आला आहे.\nस्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीकडून विधानपरिषद आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतल्यानंतर तर या चर्चेनं अधिकच वेग पकडला आहे. मात्र अशातच आता ही आमदाराकीची चर्चा राजू शेट्टी यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्वाभिमानीचे दोन मोठे नेते या मुद्द्यावरून नाराज झाले आहेत.\nराजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव\nएकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये या जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहेत.\nराम मंदिर निर्माणासाठी महाविकास आघाडीचा पाठींबा – मंत्री हसन मुश्रीफ\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.\nभीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणं अयोग्य; पवारांची नाराजी\nभीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं राज्याकडून काढून घेणं अयोग्य आहेच, पण त्याहीपेक्षा त्यास मान्यता देणं जास्त अयोग्य आहे, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. मात्र, याबाबतचे सर्व निर्णय घ��ण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nकोल्हापूर: हाणामाऱ्या ऐकल्या आता विरोधक नगरसेवकाने घेतला सत्ताधारी नगरसेवकाचा मुका\nराज्यभरात अनेक महापालिकांमधील सर्वसाधारण सभा या हाणामारी आणि बाचाबाचीने गाजल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. परंतु, तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणाने गाजली. महापालिकेत एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाची चक्क भर सभागृहात करकचून पप्पी घेतली. महापालिकेची सभा सुरु असताना भर सभागृहात विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची पप्पी घेतल्याने सर्वजण अवाक् झाले.\nमहाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या हलवणकरांना उदयनराजे विनंती करणार कि \nछत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे.\n म्हणत खवय्ये सुखावले, कोल्हापूरकरांच्या ताटात मटण\nकोल्हापूर शहरातील कसबा बावडा या उपनगरात मटण दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाला. येथेच या वादाची पहिली ठिणगी पडली. या परिसरातील मटण विक्रेत्यांनी ५६० ते ५८० रुपये किलो दराने विक्री सुरू केली. त्यानंतर येथील दुकाने बंद पडू लागली. मात्र, नदीपलिकडे मटण ४६० किलोने मिळत असताना गावात मात्र मटण विक्रेते आर्थिक लूट करत असल्याचा आक्षेप लोकांनी घेतला. हे आंदोलन इतर ठिकाणीही पसरू लागले. मटण विक्री बंद असल्याने कोल्हापूरकर ताटातील झणझणीत मटणाला वंचित झाले होते. मात्र, कृती समितीने यावर तोडगा काढल्याने अखेर आजपासून मटण विक्री सुरू होत आहे.\nविश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - देवेंद्र फडणवीस\nएका विवाह समारंभाच्यानिमित्ताने रविवारी फडणवीस कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री ते म्हणाले,आज शेतकरी अडचणीत आहे. त्याला तातडीने मदत देण्याची गरज होती. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करतो ���शी घोषणा करणाऱ्यांनी ‘यु टर्न’ घेतला आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\n��ाज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/archies-kagers-teaser-release-watch-video/", "date_download": "2020-10-01T02:38:15Z", "digest": "sha1:2COFKCWQRWGW45JL7HJ3XEHX7DVAOF6L", "length": 10610, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "आर्चीच्या कागरचा टीझर रिलीज पहा व्हिडिओ- News Live Marathi", "raw_content": "\nआर्चीच्या कागरचा टीझर रिलीज पहा व्हिडिओ-\nNewslive मराठी- ‘सैराट’ चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे.\nरिंकूच्या आगामी ‘कागर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’चे दिग्दर्शन केले आहे. कागरमध्ये सुध्दा रिंकूचा सैराट सारखाच बोलण्याचा बाज पाहायला मिळत आहे.\nदरम्यान, रिंकू राजकारणात एन्ट्री करते आणि तिचे प्रेम अधूरेच राहते हे यातून दिसत आहे. कागर 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nNewsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\n…त्यांना धरून चोपलं पाहिजे- बच्चू कडू\nकोरोनामुळे राज्यातील शेतकरी तोट्यात गेला आहे. आता बोगस बियाणांमुळे हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीनची शेती करणाऱ्यांना बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडूंनी राज्य सरकारला घरचा अहेर दिला आहे. राज्यातील कृषी खातं झोपलंय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी महाबीजवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. […]\nराज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण\nराज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोना झाला आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी चाचणी करुन घ्यावी असं ट्विट करत बच्चू कडू यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवारीच उर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ […]\nगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह\nकोरोनाचा देशात उद्रेक होत आहे. राजकीय नेत्यांना देखील कोरोना होत आहे. आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. ते गृहविलगीकरणात राहणार आहेत. आपल्याला काही लक्षणे नसून आपण गृहविलगीकरणात राहणार आहे. घरातूनच कामकाज हाताळणार आहे. जे कोणी आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी योग्य ती […]\nआंबेडकरांना विरोध नको म्हणून बसपाची माघार\nनवख्या पार्थला फासावर लटकवता का\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nजेईई, नीट परीक्षेसंदर्भात फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळल्या\nअजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा\nसात शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश; राज ठाकरेंचा शिवसेनेला धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%22%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%22-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%22%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE,-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%22%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A7-:-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F/YFpRQ1.html", "date_download": "2020-10-01T01:44:32Z", "digest": "sha1:WPTE5Q3WS36TJN3D425VJURS564CZLKZ", "length": 6290, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "\"सह्याद्री\" कारखान्याचा \"ना नफा, ना तोटा\"तत्वावर सॅनिटायझर उपलब्ध : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\n\"सह्याद्री\" कारखान्याचा \"ना नफा, ना तोटा\"तत्वावर सॅनिटायझर उपलब्ध : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील\nApril 8, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\n\"सह्याद्री\" कारखान्याचा \"ना नफा, ना तोटा\"तत्वावर सॅनिटायझर उपलब्ध : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील\nकराड - काटकसरीचे धोरण अवलंबून ऊस उत्पादक सभासदांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा पॅटर्न अवलंबणाऱया आणि राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱया यशवंतनगर (ता. कराड) येथील सहय़ाद्रि सहकारी साखर कारखान्यानेही हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती ‘ना नफा, ना तोटा' तत्वावर सुरू केली आहे. याची किंमत सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्यांना परवडेल, अशी ठेवली आहे. 30, 50, 75, 100 व 500 रूपयांत हॅण्ड सॅनिटायझर कारखान्याने उपलब्ध केले आहेत.\nराज्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. बाजारात उपलब्ध असणाऱया सॅनिटायझरची काळय़ा बाजाराने विक्री होऊ लागली. त्यामुळे शासनाने सहकारी साखर कारखान्यांना हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती करण्याची सूचना केली होती. त्यामुळे राज्यातील सुमारे 43 सहकारी साखर कारखान्यांनी हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. सहय़ाद्रि साखर कारखान्यानेही सॅनिटायझर निर्मिती सुरू केली आहे. याची किंमत उत्पादन खर्चावर आधारित ठेवली आहे. अतिशय माफक दरात सहय़ाद्रिने सॅनिटायझरची किंमत सर्व करांसहीत ठेवली आहे. 100 मिली सॅनिटायझरची किंमत 30 रूपये, 200 मिलीची 50 रूपये, 500 मिलीची 75 रूपये, 1 लीटरची 100 रूपये व 5 लीटरची किंमत 500 रूपये ठेवली आहे.\nनामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, कारखान्याने सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध केले आहेत. ते कारखाना, गट ऑफिस तसेच ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवकांनी पत्र दिल्या��ंतर त्याच किमतीत सॅनिटायझर देण्यात येणार आहेत. नगरपालिकेने मागणी केल्यानंतर त्यांनाही उपलध्ब केले जातील. हॉस्पिटलनाही उपलब्ध करण्यात येतील. सर्वसामान्य जनतेला सॅनिटायझर उपलब्ध व्हावेत, या हेतुने माफक दर ठेवला आहे. सॅनिटायझरची किंमत बाजारात 100 रूपयांपासून पुढे असताना सहय़ाद्रि कारखान्याने माफक किमतीत ते उपलब्ध केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252011:2012-09-25-17-51-18&catid=362:trek-&Itemid=365", "date_download": "2020-10-01T01:41:39Z", "digest": "sha1:ZKH2KNTTLHPMDCMN3QH3DZ4DWSBZBZFP", "length": 27297, "nlines": 249, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुशाफिरी : मोरगाव", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Trek इट >> मुशाफिरी : मोरगाव\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअभिजित बेल्हेकर ,बुधवार, २६ सप्टेंबर २०१२\nथेऊर, रांजणगावप्रमाणे मोरगाव हे आणखी एक पुण्याजवळचे अष्टविनायकातील गणेशस्थान. इथे येण्यासाठी पुण्याहून सासवड, जेजुरी, मोरगाव असा मार्ग आहे. हे अंतर ६४ किलोमीटरचे. पण याशिवाय थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन पाटस, चौफुला, सुपे मार्गेही मोरगावात येता येते. हे अंतर थोडे जास्त असले तरी येता-जाता स्वतंत्र मार्ग वापरले तर थेऊर, भुलेश्वर, मोरगाव आणि जातेवेळी जेजुरी अशी छान सहल घडू शकते.\n कधीकाळी मोरांची संख्या जास्त असल्यामुळे या गावाला मोरगाव हे नाव मिळाले. आजही या परिसरातील शेताशिवारात सकाळ-संध्याकाळी मोर दिसतात. मोरगावशेजारी सुप्याला लागून तर आता या मोरांसाठी खास अभयारण्य तयार होत आहे. एकूणच मोरांची चिंचोलीखालोखाल मोरांशी संबंधित असे हे दुसरे गाव.\nक ऱ्हा नदीच्या काठावरील या गावात शिरताच अनेक जुन्या वाडय़ा-हवेल्यांमधून गणेशाचे मंदिर लक्ष वेधून घेते. उत्तराभिमुख असलेल्या या मंदिराभोवती उंच तट आणि चार कोपऱ्यांवर मिनारांसारखी रचना आहे. मंदिर गणेशाचे आणि स्थापत्य मात्र मुस्लिम शैलीतील पाहून आश्चर्य वाटू लागते. पण मग याचे उत्तर मोरगावच्या इतिहासात सापडते. मोरगावच्या मयूरेश्वरावर हिंदूप्रमाणेच मुस्लिम सत्ताधीशांचीही श्रद्धा होती. यातूनच बिदरच्या बादशाहने मोरगावचे हे मंदिर बांधले. मुस्लिम स्थापत्य शैलीमागे असे हे श्रद्धेचे धागदोरे\nमंदिराच्या पायऱ्या चढू लागतो तेव्हा वाटेतच एक भलामोठा नंदी खुणावतो. काळय़ा पाषाणातील धष्टपुष्ट, ऐटबाज मान, वशिंड असलेला हा नंदी नजरेत भरतो. पण याहीपेक्षा महादेव सोडून गणेशाच्या दारात नंदी पाहून आश्चर्य वाटते. मग यासाठी स्थानिक कथेचा संदर्भ पुरवला जातो. मोरगावातीलच एका शिवमंदिरासाठी हा नंदी घडवला होता. तो एका गाडय़ातून घेऊन जात असताना हा गाडा इथे मयूरेश्वराच्या दारातच रुतला आणि काही केल्या तो जागचा हलेना. दरम्यान, याच्या कारागिराच्या स्वप्नात येऊन नंदीने सांगितले, ‘मला मयूरेश्वराच्या दारातून हलवू नका. मी अन्यत्र जाणार नाही.’ शेवटी या नंदीला इथेच विराजमान करण्यात आले. एकेका मूर्ती-शिल्पाभोवतीच्या या कथा ऐकू लागलो, की त्या पुस्तकाप्रमाणे वाटू लागतात.\nमंदिरास नगारखान्यासह भलेमोठे प्रवेशद्वार आहे. त्यावर शरभ, कमळाच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना. भोवतीच्या ओवऱ्यांमध्येही अनेक देवता आहेत. यात आठ दिशांना आठ गणेशाचेच अवतार आहेत. हे सारे पाहात असतानाच गाभाऱ्यातील मयूरेश्वराची ती शेंदूरभरली आसनस्थ मूर्ती मन प्रसन्न करते. चतुर्भुज, डाव्या सोंडेची ही मूर्ती दोन्ही डोळय़ांत दोन तेजस्वी हिरे, मस्तकावर नागराजाचा फणा आणि बाजूला रिद्धी-सिद्धी अशी त्याची रचना दोन्ही डोळय़ांत दोन तेजस्वी हिरे, मस्तकावर नागराजाचा फणा आणि बाजूला रिद्धी-सिद्धी अशी त्याची रचना असे म्हणतात, समर्थ रामदास या मयूरेश्वराच्या दर्शनाला आले आणि ही प्रसन्न मूर्ती पाहून त्यांना इथेच\n‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची\nनुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची\nया मंगल आरतीची प्रेरणा मिळाली. गणेशभक्त मोरया गोसावी यांचा जन्म मोरगावचा. त्यांना इथल्य�� एका कुंडात मिळालेल्या गणेशमूर्तीचीच त्यांनी पुढे चिंचवड येथे स्थापन केली.\nमयूरेश्वराची मूळ मूर्ती लहान आकाराची आहे. मात्र तिच्यावर वर्षांनुवर्षे शेंदराचे लेप चढल्याने तिचा आकार वाढला. कधीतरी शे-सव्वाशे वर्षांनी हे शेंदराचे कवच निखळून पडते आणि मूळ मूर्ती प्रगट होते. यापूर्वी सन १७८८ आणि १८८२ मध्ये हे कवच निखळल्याच्या नोंदी आहेत.\nमयूरेश्वराचे दर्शन घेऊन मोरगावचा आणखी प्राचीन इतिहास पाहण्यासाठी कऱ्हेच्या काठी निघावे. इथे वाटेतच एक सुंदर कोरीव शिवालय आपल्याला चक्रावून सोडते. सभामंडप आणि गाभाऱ्याने युक्त हे शिवालय तसे साधेच, पण त्याचे अत्यंत नाजूक नक्षी-मूर्तिकामाने सजलेले प्रवेशद्वार पाहिले, की उडायलाच होते. दोन्ही बाजूंस द्वारपालाच्या रेखीव मूर्ती, त्याच्या आत एका घडीव महिरपीमध्ये ही शिल्पांकृत द्वाररचना आहे. ज्याच्या शाखा पुन्हा अनेक भौमितिक रचना, निसर्ग रूपकांनी सजलेल्या आहेत. गंधर्व, कीर्तिमुख आदी रचनांनी त्याला जिवंत केले आहे, तर तळाशी पुन्हा शंकर, पार्वती आणि त्याचे शिवगण यांचे मूर्तिकाम आहे. हे सारे कोरीवकाम अत्यंत नाजूक आणि सफाईने केले आहे. यातील अनेक मूर्तीना भंजकांनी हानी पोहोचवली आहे, तसेच बाजूच्या भिंतींतील अत्यंत सुंदर अशी कोरीव दगडी जाळय़ाही तोडल्या आहेत.\nपूर्वाभिमुख मंदिराच्या दक्षिण-उत्तर दिशेसही छोटी प्रवेशद्वारे ठेवलेली आहेत. त्यांनाही कलात्मक कमानींचे साज चढवलेले आहेत. याच सुंदरतेने बाहय़ भिंतीवर काही कोनाडेही सजवलेले आहेत.\nसभामंडपात गणेश, नंदी आणि कासवाची रचना आहे, तर गाभाऱ्यात काळय़ा पाषाणातील शिवलिंग थाटले आहे. मंदिराच्या काही भागावरीलच कोरीव काम, अपुरे शिखर यामुळे या मंदिराचे काम मध्येच सुटल्यासारखे वाटते. यामागे निधीची कमतरता किंवा शत्रू सत्तेचा विरोध संभवतो.\nपुरंदर, बारामती तालुक्यांत कऱ्हेच्या काठावर चालुक्य, यादवांच्या काळात अशा अनेक मंदिरांचे निर्माण झाले आहे. मोरगावातील मंदिरही त्या काळातील असावे असे वाटते. त्याची शैली-रचना थक्क करून सोडते. पण अन्य मंदिरांप्रमाणे मोरगावातील या मंदिराच्या वाटय़ालाही उपेक्षाच आल्याचे दिसते.\nखरेतर मोरगाव याहून प्राचीन अशा इतिहासाचा साक्षीदार आहे. किंबहुना त्याचे धागेदोरे मानवाच्या उत्क्रांतीशी जोडलेले आहेत. पुणे जिल्हय़ात नारायण���ावजवळ कुकडीकिनारी बोरी आणि क ऱ्हेकाठी मोरगाव या दोन ठिकाणी नदीपात्रालगत ज्वालामुखीच्या राखेचे थर (टेफ्रा) आढळून आले आहेत. पुण्याच्या डेक्कन कॉलेजने या राखेच्या थरांखाली गेल्या काही वर्षांपासून उत्खनन करत संशोधन केले आहे. ज्यातून या परिसरात प्राचीन मानवी वस्तीचे अनेक पुरावे हाती लागले आहेत. तत्कालीन दगडी हत्यारे, जीवाश्मरूपी अवशेष या साऱ्यांतून मानवाच्या उत्क्रांतीचे अनेक टप्पे उलगडले गेले.\nटेफ्रा म्हणजे ज्वालामुखीच्या राखेचे थर कधीकाळी-कुठे हजारो किलोमीटर दूरवर ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्या उद्रेकाबरोबर खनिज, सिलिकांचे असंख्य सूक्ष्म कणही हवेत दूरवर उडतात. हवेबरोबर प्रवास करणारे हे कण शांत-गार झाल्यावर जड होत दूरवर जाऊन पडतात. मोरगावजवळ क ऱ्हेच्या पात्रातील राखेचे थर हे अशाच एका ज्वालामुखीचे आहेत. ज्याचे संशोधन केल्यावर त्याचे वय-काळ हे काही लाख वर्षे प्राचीन निघाले. आपोआपच या थरांच्या खाली सापडलेली अश्मयुगीन हत्यारे, जीवाश्मही तितकीच प्राचीन असणार कधीकाळी-कुठे हजारो किलोमीटर दूरवर ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्या उद्रेकाबरोबर खनिज, सिलिकांचे असंख्य सूक्ष्म कणही हवेत दूरवर उडतात. हवेबरोबर प्रवास करणारे हे कण शांत-गार झाल्यावर जड होत दूरवर जाऊन पडतात. मोरगावजवळ क ऱ्हेच्या पात्रातील राखेचे थर हे अशाच एका ज्वालामुखीचे आहेत. ज्याचे संशोधन केल्यावर त्याचे वय-काळ हे काही लाख वर्षे प्राचीन निघाले. आपोआपच या थरांच्या खाली सापडलेली अश्मयुगीन हत्यारे, जीवाश्मही तितकीच प्राचीन असणार लाखो वर्षांपूर्वीच्या आमच्या संस्कृती, उत्क्रांतीचे धागेदोरे सांगणारे असे हे स्थळ-पुरावे\nमोरगावला मयूरेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. पण यातले फार थोडे पुढे गावच्या सीमेवरच्या या महादेव मंदिरावरचे शिल्पकाम आणि क ऱ्हेच्या काठावरचा हा प्राचीन इतिहास पाहतात. एखाद्या स्थळाला भेट देणे हे कर्तव्यभावनेतून न होता ते निखळ आनंदासाठी असावे. डोळे उघडे ठेवून आमचा सारा इतिहास-भूगोल पाहात केलेली मुशाफिरी जास्त संपन्न आणि समृद्ध करणारी ठरते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : ब��लता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/06/", "date_download": "2020-10-01T00:58:05Z", "digest": "sha1:FFKLVIDDI2BPIQ4CVLPWZ63BLAWXWENI", "length": 14922, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "June 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nसीमा भागातील महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी समिती गठीत*\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विद्यापीठाचे उपकेंद्र/नवीन शासकीय मराठी महाविद्यालय लवकर स्थापन करण्��ात येणार आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत म्हणाले, कोल्हापूर जिल्हाधिकारी...\nराज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 15,242 : बेळगाव पोहोचले 328 वर\nगेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील दोन रुग्णांसह राज्यात नव्याने एकूण 947 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 30 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची...\n24 सरकारी कार्यालय सुवर्ण विधानसौधमध्ये होणार स्थलांतरित\nप्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गेल्या 3 जून रोजी बेळगावातील राज्यस्तरीय कार्यालये महिन्याभरात सुवर्ण विधानसौधमध्ये हलविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज मंगळवार दि. 30 जून रोजी तशा 24 कार्यालयांची यादी तयार करण्यात आली असून...\n“बीम्स”च्या कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचे झाले उद्घाटन\nबीम्स हॉस्पिटलमधील नूतन कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचे उद्घाटन करून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर के. यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली. शहरातील बीम्स हॉस्पिटलमध्ये नव्याने स्थापण्यात आलेल्या कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचा अर्थात...\nनूतन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार\nनूतन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.सेवा निवृत्त झालेले मावळते जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी हिरेमठ यांना पदभार सोपवला. बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा आणि संवेदनशील जिल्हा आहे मी बेळगाव जिल्ह्याचा आहे त्यामुळे मला काम...\nअनलॉक -2 साठी केंद्राकडून नवी नियमावली जाहीर\nदेशभरातील लाॅक डाऊन शिथील करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने अनलॉक -1 नंतर आता अनलॉक -2 च्या टप्प्या अंतर्गत नवीन नियमावली सोमवारी जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार 31 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉक डाऊन लागू...\nआषाढी एकादशीला घरातूनच विठुरायाला आळवा :बेळगाव वारकरी महासंघ\nकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि शासनाचा आदेशावरून यंदाची आषाढी एकादशीची पंढरपूर वारी ��द्द झाली असली तरी \"ठाईस बैसोनी कराये चित्त आवडी अनंत आळवावा...\" असे संत श्री ज्ञानेश्वरांनी म्हंटल्याप्रमाणे वारकरी मंडळींनी आपापल्या घरात राहून पांडुरंगाला आळवावे, असे आवाहन...\n‘तालुका समितीचा सुरा कुणाच्या हातात’\nबेळगाव ग्रामीण मतदार संघातील जनता कुरीतल्या दाण्या बरोबर मराठीपण पेरत असते. संघर्ष त्यांना नवा नाही.. निसर्गाशी झुंजता झुंजता कर्नाटक शासनाशी त्यांची लढत चालूच असते. त्यांचा श्वास मराठी आहे, ध्यास मराठी आहे, हव्यास ही मराठीच आहे मराठीच्या संघर्षातील लढ्याचा भाग...\nसंचार बंदीचा रेल्वे प्रवाशांना बसत आहे फटका\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कार 29 जून पासून दररोज रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी संचार बंदी लागू केली आहे. या संचार बंदीचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला असून बेळगाव मार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या रात्रीच्या वेळीच बेळगावात येत असल्यामुळे...\nबेळगाव स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा भ्रष्टाचार\nस्मार्ट सिटी योजना ही केंद्र सरकारने आणि पंतप्रधान मोदीजी यांनी शहरांचा विकास करण्यासाठी निश्चित केली. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव टोपन्नावर यांनी केली आहे. पावसाळ्याआधी रस्ते होते ते...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-2/", "date_download": "2020-10-01T02:12:51Z", "digest": "sha1:4Y65KVQM3YMCDY7NQJYU257XLMOSHFPB", "length": 13991, "nlines": 148, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "चोरीच्या सोनेप्रकरणांत सराफबाजाराकडे संशयाची सुई | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे ��ेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nचोरीच्या सोनेप्रकरणांत सराफबाजाराकडे संशयाची सुई\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव\nमंगलपोत लांबविणार्‍यांची ‘धूम’ 20 दिवसांत पाच घटना; चोरीचे सोने जातेय कुठे\nजळगाव- चोरट्यांनी गेल्या 20 दिवसांत ‘धूमस्टाईल’ पर्स, मंगलपोत आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या पाच घटना शहरात घडल्या असून, चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत 4 लाख 85 हजार रुपये आहे. या घटनांमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण तर आहे मात्र, यापूर्वी सिव्हीलमधील खून झालेल्या महिला डॉक्टरचे सोने एका सुवर्ण व्यावसायिकाकडे सापडल्याची पार्श्‍वभूमी लक्षात घेता आताही जळगावातील सुवर्ण बाजारात चोरीच्या सोन्याची विल्हेवाट तर लावली जात नाही ना असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nजिल्हा पोलीस अधीक्षक शिस्तीचे भोक्ते म्हणून ओळखले जातात. पण चोरी करणारा आणि चोरीचा माल विकत घेणारा अशा दोघांचाही छडा लावण्यात स्थानिक पोलीस अपयशी का ठरत आहेत याचा शोध घेतला जाणे आवश्यक आहे.\nशहरात सद्यस्थितीत धूमस्टाईल मोबाईल, पर्स, मंगलपोत लांबविणारी टोळी सक्रीय असल्याचे चित्र आहे. दुचाकीवरुन येवून चोरटे अचानक\nकाही कळण्याच्या आत महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र, सोन्याची चेन, खांद्यावर लटकवलेली मोठ्या प्रमाणावर ऐवज असलेली पर्स लांबवित आहेत. याप्रकरणी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखलही करण्यात आले आहे मात्र अद्यापर्यंत चोरटे गवसलेले नाहीत.\n3 डिसेंबर रोजी ः आहुजानगर येथील अर्चना लक्ष्मण लोखंडे (वय 32) या शतपावली करत असताना चोरट्यांनी दुचाकीवरुन धूमस्टाईल त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.\n16 डिसेंबर ः रोजी दादावाडी येथे लग्नासाठी आलेल्या रायगड जिल्ह्यातील मीनाक्षी विनायक महाले (वय 48) यांचा चोरट्यांची धूमस्टाईल गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचा राणी हार लांबविला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे.\n17 डिसेंबर ः कमल लॉन्स येथे लग्नाच्या धामधुमीत चोरट्यांनी मंगला अनिल महाजन या अयोध्यानगरातील महिलेचे 3 लाख 5 हजार रुपयांचे दागिणे लांबविले. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. विशेष 16 डिसेंबरला चोरीची घटना ताजी असताना द���सर्‍या दिवशीची चोरट्यांनी हा ऐवज लांबविला होता.\n21 डिसेंबर ः विजया रमेश पाटील (वय 64) रा.रामनगर या गणेश कॉलनीत नवसाचा गणपती येथे दर्शनासाठी जात असताना चोरट्यांनी धूमस्टाईल त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची पोत असा 60 हजाराचा ऐवज लांबविला होता.\nया सर्व घटनांमध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर दागिण्यांचा ऐवज लांबविला आहे. चोरटे चोरी झाल्यानंतर सोन्याची कोणत्या ठिकाणी विक्री करुन पैसे मिळवित आहे किंवा कोणत्या सराफाच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावत आहे हे प्रश्‍न अनुत्तरीत आहे. चोरीच दागिणे घेणार्‍यांमुळेच चोर्‍या वाढल्याचेही बोलले जात आहे.\nपोलीस कर्मचार्‍याच्याच पर्समधून ऐवज लांबविला\n21 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आशा काळू पांचाळ (वय 30) या महिला पोलीस कर्मचारी नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना पर्समधील 20 हजाराचे दागिणे व पाच हजार रुपये रोख असा 20 हजाराचा एैवज लांबविला होता.\n11 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता आकाशवाणीच्या मागील बाजूस रितेश कटारिया या व्यापार्‍याच्या मानेला सुरा लावत दरोडेखोरांनी तीन लाखांचे सोने लुटून नेले होते. थरारक दरोड्याला 12 दिवस उलटूनही अद्यापर्यंत दरोडेखोरांचे धागेदारे लागलेले नाहीत. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद झालेले असताना त्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.\nचोरीच्या सोनेप्रकरणांत सराफबाजाराकडे संशयाची सुई\nइंडोनेशिया त्सुनामी: मृतांचा आकडा २८१ वर \nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nइंडोनेशिया त्सुनामी: मृतांचा आकडा २८१ वर \nट्रम्प यांच्याशी न पटल्याने आयसीस विरोधी आघाडीतील अमेरिकन राजदुतांचा राजीनामा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=194%3A2009-08-14-02-31-30&id=237937%3A2012-07-13-21-36-44&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=18", "date_download": "2020-10-01T02:12:52Z", "digest": "sha1:IJHHHSIJSNLP6BTPHLM6IW5YEJQ7DAMK", "length": 20505, "nlines": 16, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "भारतीय मन जपणारी चिनी स्त्री", "raw_content": "भारतीय मन जपणारी चिनी स्त्री\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पत्नी ही\nडॉ. नागेश टेकाळे , शनिवार , १४ जुलै २०१२\nडॉ. गुओ यांची एक ओळख. परंतु आयुष्यभर म्हणजे ९६ वर्षांपर्यंत गरिबांची डॉक्टर म्हणूनच त्या कार्यरत राहिल्या. डॉ. गुओ यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याविषयी..\nव्यवसायाने परिचारिका, पण शेवटपर्यंत डॉ. कोटणीसांची पत्नी आणि गरिबांच्या डॉक्टर म्हणून स्वत:ची ओळख जपणाऱ्या श्रीमती गुओ क्विंग्लान-कोटणीस यांचे नुकतेच २८ जूनला चीनमधील शांक्सी प्रांतामधील दलियन या शहरात वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले. माझ्या चिनी मित्राकडून ही बातमी मला त्याच दिवशी समजली. मन उदास झाले. काही व्यक्ती जाऊच नयेत असे वाटत असताना हे असे का घडते मनात फक्त विचारांचे काहूर उमटले..\nआंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने मला तीन वेळा चीनला जाण्याची संधी मिळाली. प्रखर इच्छाशक्ती असूनही माझी आणि गुओंची भेट होऊ शकली नाही. कारण अर्थातच फार मोठे अंतर. मूळचा महाराष्ट्रीय आणि त्यातूनही डॉ. कोटणीस यांच्या सोलापूरजवळचा राहणारा हे माझे मीपण माझ्याजवळच राहिले. मात्र मी डॉ. द्वारकानाथ कोटणीसांची पत्नी हे सर्व जगास अभिमानाने सांगणाऱ्या गुओ मात्र डॉक्टरांच्या स्मृतीत मिसळून हे जग कायमचे सोडून गेल्या.\nलग्न हे म्हटले तर बंधन आहे आणि नाहीसुद्धा. अनेक स्त्रिया या बंधनात अडकून स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हरवून बसतात. मात्र असाही एक स्त्रीवर्ग आहे ज्यांनी आपल्या भावी जोडीदाराचे समाजासाठी, तळागाळातील उपेक्षित लोकांसाठी समर्पित जीवन पाहिले, त्यांना आपले जीवनसाथी निवडले आणि स्वत:स त्यांच्या सेवाकार्यात झोकून दिले. देश-विदेशात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. अशा थोर स्त्रियांच्या मांदियाळीमध्ये एका चिनी स्त्रीचे, गुओ क्विंग्लान-कोटणीस यांचे नाव कायम अग्रस्थानी असेल. साधनाताईंना बाबा आमटे यांच्या तेजोमय दिव्यातील वातीची भूमिका निभावण्यासाठी तब्बल सहा दशकांचा कालावधी मिळाला. मात्र गुओ यांची वात डॉ. द्वारकानाथ कोटणीसांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षांतच विझून गेली, पण तिच्यामध्ये असलेले सेवेचे तेल त्यांना वयाच्या ९६ वर्षांपर्यंत पुरले.\nजपानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धात चिनी लष्करामध्ये परिचारिकेच्या माध्यमातून हजारो जखमी सैनिकांच्या जखमांची दिवसरात्र मलमपट्टी करून त्यांची जीवापाड काळजी घेणारी ही चिनी स्त्री शेजारच्या भारत देशाची सीमा ओलांडून फक्त आपल्या देशातील सैनिकांच्या तीव्र वेदनावर वैद्यकीय उपचारांची फुंकर घालण्यास आलेल्या ���ॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रेमात पडली. या शुद्ध प्रेमाचे ठिकाण एखादी सुंदर बाग नव्हती, ती होती रक्ताने माखलेली धगधगती युद्धभूमी आणि साक्षीदार होते डॉ. बेथून शांतता रुग्णालयातील जखमी, पण हसऱ्या चेहऱ्यांचे हजारो चिनी सैनिक.\n१९३९ साली सुरू झालेल्या या नितांत सुंदर प्रेमाची परिणिती नोव्हेंबर १९४१ मध्ये लग्नात झाली. पं. नेहरू आणि नेताजी बोस यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन १९३८ साली वयाच्या २८ व्या वर्षी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकलचा हा हुशार विद्यार्थी, डॉ. द्वारकानाथ कोटणीस चीनच्या वायव्य भागात जपानी सैन्याशी लढत असणाऱ्या चिनी तुकडीत सामील झाला. घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात चिनी सैन्य लढत होते आणि डॉ. कोटणीस गोळ्यांच्या वर्षांवामध्ये त्यांच्यावर तातडीचे उपचार करून त्यांना युद्धभूमीच्या पायथ्याशी असलेल्या बेथून आंतरराष्ट्रीय रुग्णालयात पुढील उपचार व जखमांची काळजी घेण्यासाठी पाठवत असत. याच रुग्णालयात ही २२ वर्षांची सुंदर चिनी मुलगी परिचारिका म्हणून काम करत होती आणि तिचे मुख्य काम म्हणजे डॉ. कोटणीसांनी युद्धभूमीवरून पाठवलेल्या जखमी सैनिक रुग्णांची काळजी घेणे. त्या काळात अपुरे साहित्य आणि औषधांची कमतरता असूनसुद्धा डॉक्टरांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर ८०० च्यावर शस्त्रक्रिया केल्या आणि त्यातील काही तर ७२ तास एक सेकंदही न झोपता. डॉ. कोटणीसांच्या या मानवतावादी वृत्तीने ही चिनी मुलगी प्रचंड प्रभावीत झाली. डॉ. कोटणीस बेथून रुग्णालयास जेव्हा जखमी सैनिकांना पाहावयास येत तेव्हा त्यांना खडखडीत बरे झालेले पाहून आश्चर्यचकित होत, पण यामागे गुओ यांच्या नाजूक हातांचे तेवढेच मोल आहे हे समजल्यावर डॉक्टरांच्या त्यांच्याबद्दलच आदर वाढला आणि यातूनच दोघांच्या निस्सीम प्रेमाचे फूल उमलत गेले..\nगुओ यांनी इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले होते आणि नंतर नर्सिगच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. त्यांची पहिली नियुक्ती बेथून रुग्णालयातच झाली. त्यांची आई आधुनिक विचारसरणीची असल्यामुळे या आंतरदेशीय विवाहास त्यांना सहज परवानगी मिळाली. युद्धभूमीवर दिवसरात्र केलेल्या सैनिक सेवेचे चीज म्हणून डॉ. कोटणीस यांना बेथून रुग्णालयाचे अध्यक्षपद मिळाले आणि गुओसारखी सुंदर समविचाराची पत्नीसुद्धा. ते वर्ष होते १९४१. उभयतांना ऑगस्ट १९४२ ला मुलगा झाला. त्याचं नाव इनहुआ, पण डॉ. कोटणीसांना पत्नीसुख जेमतेम एक वर्ष आणि बाळाचे प्रेम फक्त तीन महिनेच मिळाले. युद्धभूमीवर घेतलेल्या अविश्रांत मेहनतीमुळे या तरुण डॉक्टराचे अवघ्या ३२ व्या वर्षी असाध्य आजारामुळे निधन झाले. गुओ कोटणीसावर दु:खाचा डोंगर कोसळला. युद्धभूमीवर हजारो चिनी सैनिकांना जीवदान देणाऱ्या या देवदूत डॉक्टरला वाचवता न आल्याचे शल्य त्यांना कायम सलत राहिले. बेथून रुग्णालयात लहान बाळास जवळ घेऊन गुओ यांनी रात्रंदिवस पतीची सेवा केली. ९ डिसेंबर १९४२ रोजी डॉ. कोटणीस मृत्यू पावले. अवघे चीन हळहळले. गुओ यांनी तो विरह सहन केला तो रुग्णांची सेवा करत. त्यांनी इनहुआला वैद्यकीय पदवीधर केले ते फक्त डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे उरलेले कार्य पूर्ण करण्यासाठीच पण नियती कठोर होती. गुओ-द्वारकानाथ कोटणीस यांच्या वेलीवरील भारत-चीन मैत्रीचे प्रतिक असलेले हे सुंदर फूल पूर्ण उमलण्या अगोदरच काळाने डिसेंबर १९६७ ला खुडून नेले. मृत्युसमयी इनहुआचे वय अवघे २४ होते. नियती, एवढी निष्ठुर असू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण होते, पण वास्तव्य समोरच उभे होते. एवढय़ा प्रेमाने वाढविलेला आणि विद्याविभूषित केलेला डॉ. कोटणीसांच्या स्मृतीचा ठेवा असा अचानक ध्यानीमनी नसताना काळाच्या पडद्याआड जाणे गुओ यांच्या खूप जिव्हारी लागले, पण त्यांच्या आठवणीच त्यांच्या जगण्याचीच उमेद होती.\nभारतातून चीनच्या दौऱ्यावर येणारे अनेक अतिथी मान्यवर त्यांना आवर्जून भेटत असत आणि अशा भेटीमधून अनेक जुन्या स्मृतींना उजाळा मिळत असे. श्रीमती गुओ कोटणीस यांना भारताचे राष्ट्रपती के. आर. नारायणन दोन वेळा भेटले होते. राष्ट्रपतींची भेट गुओ यांच्या दलियन शहरातील घरी झाली होती. समोरच्या टेबलवर डॉ. कोटणीस आणि मुलाचे फोटो, पुस्तके आणि इतर साहित्य. गुओच्या अंगावर भारतीय पद्धतीची वस्त्रे आणि त्यावर डॉ. कोटणीसांचा फोटोसुद्धा होता. त्या राष्ट्रपतीस म्हणाल्या, ‘‘माझे हे अंगावरचे कपडे दर्शवतात की मी मनाने नव्हे तर शरीरानेसुद्धा एका भारतीय डॉक्टरची पत्नी होते.’’\nगुओ कायम डॉ. कोटणीस यांच्या १९३९-४२ या तीन वर्षांच्या तेजपुज्य सहवासात सामावून गेलेल्या दिसल्या. त्यांनी डॉ. कोटणीस यांच्याशिवाय त्यांची वेगळी अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नच केला नाही. पती विरहाने दु:खी जीवन जगणाऱ्या ऐन पंचविशीतील गुओना त्यांच्या नातेवाईक आणि सहकारी मित्रवर्गाने दुसरा विवाह करण्यास प्रद्युत केले आणि त्यांनी तो पर्याय स्वीकारला, पण वयाच्या ९६ व्या वर्षी देह सोडेपर्यंत त्यांच्या घरावरील पाटी आणि त्यांचे भेटकार्ड गुओ क्विंग्लान-कोटणीस असेच होते.\nगुओ या भारत-चीन मैत्रीच्या भक्कम धाग्याच्या रूपाने शेवटपर्यंत कार्यरत राहिल्या. त्याच प्रयत्नामुळे प्रतिवर्षी भारत-चीन वैद्यकीय पदवीधारकांची देवाणघेवाण होते आणि या कार्यक्रमांतर्गत दहा भारतीय डॉक्टर चीनच्या ग्रामीण भागांत वैद्यकीय सेवेचा अनुभव घेण्यासाठी जात असतात.\nश्रीमती गुओ यांनी भारतास ५ वेळा भेट दिली. त्या प्रत्येक वेळी सोलापूरला आपल्या दिवंगत पतीच्या घरी आवर्जून गेल्या. १९५८ सालची त्यांनी आपल्या इनहुआ या १५ वर्षांच्या मुलासबरोबर घेऊन सोलापूरला दिलेली भेट सर्वात जास्त हृदयस्पर्शी होती. कोवळ्या इनहुआने उंबरा ओलांडून पहिले पाऊल घरात टाकताच डॉ. कोटणीसांच्या वृद्ध आईने त्याला हृदयाशी धरून घातलेली मिठी घरातील इतरांना सोडवणे कठीण झाले होते. देशांच्या सीमा विरघळून टाकणारा तो प्रसंग परिवारातील सर्व सदस्यांना दु:ख सागराबरोबरच आनंदडोही घेऊन गेला होता. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या आईसाठी ती पुत्रभेटच होती, या भेटीची स्मृती म्हणून गुओ यांनी इनहुआच्या हस्ते कोटणीसांच्या अंगणात अशोकाचे रोप लावले. आज त्याचे छान वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.\n२ जून, २००० साली चीनचे मुखपत्र असलेल्या ‘पिपल्स डेली’मध्ये श्रीमती गुओंची एक छान मुलाखत आली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘‘मी भारत आणि चीन या दोन देशांवर सारखेच प्रेम करते आणि या दोन देशांतील ही मैत्री अशीच पिढय़ान्पिढय़ा पुढे चालावी अशी माझी इच्छा आहे.’’ ८४ व्या वर्षीसुद्धा ५८ वर्षांपूर्वी निधन झालेल्या पती विरहाने व्यथित झालेल्या गुओची ही मुलाखत त्यावेळी खूप गाजली होती. गुओ कोटणीस या भारत-चीन मैत्रीचे कायम प्रतीक म्हणूनच जगल्या.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/22/the-racket-of-selling-bogus-land-was-exposed-by/", "date_download": "2020-10-01T01:23:08Z", "digest": "sha1:25J4ZECCUWLGMNEZ3CHUDQHEUWHGGQVF", "length": 10635, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बोगस जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ...'या' वकिलाचा होता समावेश ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.स���जय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/बोगस जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश …’या’ वकिलाचा होता समावेश \nबोगस जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश …’या’ वकिलाचा होता समावेश \nअहमदनगर Live24 ,22 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यात बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रे दाखवून जागेचे मूळ मालक असल्याचे भासवून येणाऱ्या गिऱ्हाईकाना बोगस शेतजमीन , प्लॉट यांचे खरेदीखत व ईसार पावती बनवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून काही आरोपींना अटक करून त्यांच्या इतर साथीदारांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nश्रीगोंदा तालुक्यात अश्या प्रकारे अनेक नागरिकांची बनावट कागद पत्राद्वारे फसवणूक झाल्याने पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दि.१२ जून रोजी अण्णासाहेब आप्पाजी तोरडे यांनी अश्याच प्रकारे फसवणूक झाल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तपास स्वतःकडे घेऊन आठच दिवसात या टोळीचा कारनामा उघड करत १५ जून रोजी भगवान छबू राऊत बोरुडेवाडी श्रीगोंदा , नवनाथ मारुती भुजबळ रा . शिक्रापूर , ता . शिरूर यांना ताब्यात घेतले.\nत्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एस. एस.साबळे रा.बारामती, रामभाऊ पाराजी कौठाळे रा .श्रीगोंदा , मारुती नाना गव्हाणे रा . घुटेवाडी, संपत उबाळे रा . हिंगणी, संतोष कोंडीबा वाखारे रा . हिंगणी , बापू बलभीम निंभोरे ( रा . घोटवी , सत्यवान मारुती गव्हाणे रा . घुटेवाडी, ता. श्रीगोंदा यांची नावे उघड केल्याने या सर्वांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/27/the-police-department-of-ahmednagar-is-also-in-the-clutches-of-corona-today-so-many-policemen-were-disturbed/", "date_download": "2020-10-01T02:28:15Z", "digest": "sha1:7TOCSXHFY35BKH2XIQ2JAFMC4SQ5JLDB", "length": 11654, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगरचे पोलीस खातेही कोरोनाच्या विळख्यात; आज झाली 'इतक्या' पोलिसांना बाधा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nHome/Ahmednagar City/अहमदनगरचे पोलीस खातेही कोरोनाच्या विळख्यात; आज झाली ‘इतक्या’ पोलिसांना बाधा\nअहमदनगरचे पोलीस खातेही कोरोनाच्या विळख्यात; आज झाली ‘इतक्या’ पोलिसांना बाधा\nअहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.\nविविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.\nशहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस हवालदार यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना क्कारंटाईन करण्यात आले आहे.\nहे उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी काही दिवस दंगल नियंत्रण पथकासोबत होते. यामुळे किंवा पोलीस ठाण्यात येणार्‍या-जाणार्‍या लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना संक्रमण झाले असल्याची माहिती आहे.\nअहमदनगरमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग वाढतच चालला आहे. या काळामध्ये पोलिस प्रशासन कोरोनायोध्याची भूमिका खूप शानदार पार पाडत आहेत. परंतु या दरम्यान पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित झाले आहेत.\nगेल्या चार महिन्यापासून पोलीस दलात कोरोना रूग्ण आढळून आले नव्हते. परंतू, काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील एका सहाय्यक फौजदाराला कोरोनाची लागण झाली होती.\nयात या सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व दंगल नियंत्रण पथकातील चार पोलीस करोना पॉझिटीव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.\nआता पुन्हा शहर पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय व��खे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/01/worrying-now-corona-has-joined-the-ya-branch-of-the-ahmednagar-district-police-administration/", "date_download": "2020-10-01T02:16:58Z", "digest": "sha1:7A5GAJ6PJI5UU6RRS7XJ2Y3F2X2F3SXZ", "length": 10821, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "चिंताजनक! आता अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या 'या' शाखेतही कोरोनाचा शिरकाव - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \n आता अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ‘या’ शाखेतही कोरोनाचा शिरकाव\n आता अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ‘या’ शाखेतही कोरोनाचा शिरकाव\nअहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.\nविविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.\nएका उपनिरीक्षकासह जिल्हा पोलीस दलातील 14 जणांना कोरोनाने बाधित केल्याची घटना ताजी असतानाच आता स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) 13 पोलिसांना कोरोना झाल्याचे वृत्त आले आहे.\nयाआधी पोलीस मुख्यालय, शहर पोलीस दल, शीघ्र कृती दलातही करोनाने शिरकाव केला आहे. गुन्हेगारांना अटक करण्यासाठी, अवैध धंद्यावर छापे टाकण्यासाठी गुन्हे शाखेच्या (एलसीबी) या कर्मचार्‍यांचा जिल्हाभर वावर असतो.\nयामुळे गुन्हे शाखेच्या 13 पोलीस कर्मचार्‍यांना लागण झाली आहे. त्रास होऊ लागल्याने गुरूवारी व शुक्रवारी या कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली होती.\nया तपासणी दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर पारनेर येथील कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.\nअहमदनगरमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग वाढतच चालला आहे. या काळामध्ये पोलिस प्रशासन कोरोनायोध्याची भूमिका खूप शानदार पार पाडत आहेत. परंतु या दरम्यान पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित झाले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपर��क्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/13/corona-outbreak-in-town-in-august/", "date_download": "2020-10-01T02:30:25Z", "digest": "sha1:JNVPG7DRGDE6WS6MFLSIXCRYKKIQF2OJ", "length": 11839, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ऑगस्ट महिन्यात नगर मध्ये कोरोनाचा उद्रेक ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nHome/Ahmednagar City/ऑगस्ट महिन्यात नगर मध्ये कोरोनाचा उद्रेक \nऑगस्ट महिन्यात नगर मध्ये कोरोनाचा उद्रेक \nअहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- नगर जिह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज पाचशेपेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत.\nहॉस्पिटलमध्ये आता रुग्णांना बेड कमी पडू लागले आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे नगर महापालिका हद्दीत आहेत.\nऑगस्टपर्यंत महापालिका हद्दीत तब्बल ४ हजार ६१६ करोना बाधित सापडले असून त्यापैकी ३ हजार ३४५ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत.\nआज दिवसभरात ६४७ करोना बाधित वाढले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ व खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत २८५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.\nमार्च महिन्यापासून ऑगस्टपर्यंत नगर महापालिकेच्या हद्दीमध्ये आढळलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ हजार ६१६ एवढी आहे. तर त्या खालोखाल सर्वात जास्त रुग्ण हे संगमनेर तालुक्यात सापडले आहेत.\nया तालुक्यात आतापर्यंत १ हजार ८७ करोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८६४ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. सध्या संगमनेर तालुक्यातील २०० रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.\nयाशिवाय राहाता तालुक्यात ५१८, पाथर्डी तालुक्यात ६५०, महापालिका वगळता नगर तालुक्यात ५९३, श्रीरामपूर तालुक्यात ४७४, भिंगार छावणी हद्दीमध्ये ३४१, नेवासा तालुक्यात ३९०, श्रीगोंदा तालुक्यात ४३७, पारनेर तालुक्यात ४३३,\nअकोले तालुक्यात २२१, राहुरी तालुक्यात २०२, शेवगाव तालुक्यात ३३३, कोपरगाव तालुक्यात ३७७, जामखेड तालुक्यात १८३, कर्जत तालुक्यात ३५८ करोना बाधित रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे.\nतसेच नगर जिल्ह्याच्या बाहेरील रहिवासी असलेले मात्र नगर जिल्ह्यात आढळलेल्या ६० बाधितांची नोंदही एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पै��ा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/facebook/", "date_download": "2020-10-01T01:09:52Z", "digest": "sha1:BDPQKVQFKUQRZGZMJPDYMIGMW5BV63YG", "length": 18749, "nlines": 107, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "FACEBOOK – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nफेसबुक : एक यश शेअर आणि कनेक्टचं…\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nसोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि […]\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे […]\nइंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल\nमागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून […]\nवाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011\nसरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील… थोडक्यात काय तर … तुम चले जाओगे तो सोचेंगे… हम नें क्या खोया, क्या पाया…. (कृषिवल मंगळवार द���नांक 3 जानेवारी 2012)\nसोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….\nइन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है खिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी आपल्या ‘कितनें पाकिस्तान’ या कादंबरीची सुरुवात या ओळींनी केलीय. या ओळी कुणाच्या याचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. नंतरही माझ्या वाचनात त्या ओळी आलेल्या नाही. आता इथे त्याचा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच की, […]\nमाहितीला कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास\nसोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात […]\nथप्पड की गूंज… उतावीळ अण्णा आणि सोशल नेटवर्किंग\nOne may have a problem with politico who’s allegedly corrupt/inefficient, slapping him doesn’t make things right. आज सकाळी कुणाच्या काही ध्यानी मनी नसताना एक बातमी आली, शरद पवारांना थोबाडीत मारल्याची… दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास… दिल्लीतल्या एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना. कार्यक्रम इफकोचा होता. एनएमडीसी बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम होता. तिथे कुणातरी हरविंदर सिंह नावाच्या […]\nसोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं\nफेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल. (कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T02:49:32Z", "digest": "sha1:JPRZL2KXMA7WVHSALHHGDCOXCVSIIOAP", "length": 3463, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्तिक कृष्ण प्रतिपदा - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्तिक कृष्ण प्रतिपदा ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पहिली तिथी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०११ रोजी १७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/aditya-thackerays-gift-to-the-bdd-chawl-king-of-worli/", "date_download": "2020-10-01T00:24:19Z", "digest": "sha1:UAFZOADGS6QCN5TTHJAECIPCUJ335PSC", "length": 11071, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "वरळी बीडीडी चाळ राजाला आदित्य ठाकरेंची भेट - News Live Marathi", "raw_content": "\nवरळी बीडीडी चाळ राजाला आदित्य ठाकरेंची भेट\nNewslive मराठी- सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्सव आहे. अनेक ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात.\nतर नेतेमंडळी, सेलेब्रिटी हेही मागे नाहीत. जागृती स्पोर्ट्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित वरळी बीडीडी चाळ राजाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल (बुधवारी) भेट दिली.\nतसेच यावेळी त्यांनी गणपतीची प्रार्थना केली. यावेळी मंडळातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी चंद्रशेखर अडेप यांनी त्यांचा सत्कार केला.\nबातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठी ताकद निर्माण केल्यानंतर आता उत्तरेकडे मोर्चा वळवला आहे. वंचित आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्याची […]\n21 दिवसांत कोरोना संपवणार होत, पण संपवले कोट्यवधी रोजगार- राहुल गांधी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. देशात कोरोनानं पाऊल ठेवल्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाउन असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. वचन दिलं होत २१ दिवसांत कोरोना संपवण्याचं, पण संपवण्यात आले कोट्यवधी रोजगार आणि […]\nसुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये- शरद पवार\nसुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश काल दुपारी सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवारांनी ट्विट केलं. ‘मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या […]\nरमजानच्या पवित्र महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपात देवदूतच आमच्या मदतीला धावून आला\nअजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nदिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड\nदेशात 24 तासांत आढळले 52 हजार कोरोनाबाधित\n‘एमपीएससी’कडून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T02:13:57Z", "digest": "sha1:26D5HYBEZN2F5N2D7ILOAQ2PGPGTPY3T", "length": 3771, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मांक्स भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमांक्स ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या आइल ऑफ मान भागामध्ये वापरली जात असे. इ.स. १९७४ साली ही भाषा बोलणारे स्थानिक लोक शिल्लक नव्हते ज्यामुळे हिला लुप्त दर्जा प्राप्त झाला.\nहल्लीच्या काळात ह्या भाषेचे पुनःरूज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ज्यामुळे सध्या १०० स्थानिक लोक मांक्स भाषा बोलू शकतात.\nहे पण पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/ciprofloxacin-250-mg-tablet-p37080779", "date_download": "2020-10-01T01:50:48Z", "digest": "sha1:H7Q3F5PHFUWURS7DMBJEZMGOXOE3NOSN", "length": 22012, "nlines": 354, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Ciprofloxacin Tablet - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Ciprofloxacin Tablet in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nCiprofloxacin साल्ट से बनी दवाएं:\nSiprozole (1 प्रकार उपलब्ध) Symbocin TZ (1 प्रकार उपलब्ध) Tici (1 प्रकार उपलब्ध) Tini Cf (1 प्रकार उपलब्ध) Tinicip (1 प्रकार उपलब्ध) Tropenor (2 प्रकार उपलब्ध) Veecin Oz (2 प्रकार उपलब्ध) Veecin (2 प्रकार उपलब्ध) Wenflox T (1 प्रकार उपलब्ध)\nCiprofloxacin के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nCiprofloxacin Tablet खालील उपचारासाठी वापरले जाते -\nवरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें साइनस टाइफाइड बुखार कान में संक्रमण (ओटाइटिस मीडिया) फूड पाइजनिंग (विषाक्त भोजन) यूरिन इन्फेक्शन (मूत्र मार्ग संक्रमण) बैक्टीरियल संक्रमण ऊपरी श्वसन तंत्र संक्रमण (यूआरटीआई) एसटीडी (यौन संचारित रोग) स्यूडोमोनस संक्रमण आंख का संक्रमण पेचिश आंखों की सूजन\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Ciprofloxacin Tablet घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Ciprofloxacin Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nCiprofloxacin मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Ciprofloxacin घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Ciprofloxacin Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nCiprofloxacin मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर मध्यम प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला याचे दुष्परिणाम जाणवले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यास हे औषध तुम्ही पुन्हा घेण्यास सुरुवात करा.\nCiprofloxacin Tabletचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वर Ciprofloxacin चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nCiprofloxacin Tabletचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Ciprofloxacin च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nCiprofloxacin Tabletचा हृदयावरील परिणाम काय आहे\nCiprofloxacin च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nCiprofloxacin Tablet खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Ciprofloxacin Tablet घेऊ नये -\nअनियमित दिल की धड़कन\nCiprofloxacin Tablet हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Ciprofloxacin मुळे सवय पडू शकते. त्यामुळे तुम्ही Ciprofloxacin केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घेणे जरुरी आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Ciprofloxacin घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Ciprofloxacin केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Ciprofloxacin मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Ciprofloxacin Tablet दरम्यान अभिक्रिया\nखाद्यपदार्थांबरोबर Ciprofloxacin घेतल्याने तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांशी याविषयी बोलणी करा.\nअल्कोहोल आणि Ciprofloxacin Tablet दरम्यान अभिक्रिया\nCiprofloxacin घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Ciprofloxacin Tablet घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Ciprofloxacin Tablet याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Ciprofloxacin Tablet च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Ciprofloxacin Tablet चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Ciprofloxacin Tablet चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने ��े लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-coverstory-khichadi-sanjeev-kapoor-972", "date_download": "2020-10-01T00:51:32Z", "digest": "sha1:5WYFG6JFMMGEWWIU6OXO2MHGBVKVAIVT", "length": 24224, "nlines": 130, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Coverstory Khichadi Sanjeev Kapoor | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 डिसेंबर 2017\nएका पदार्थात अनेक खाद्यपदार्थ मिसळणे म्हणजे खिचडी खिचडी हे जणू राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.. अनेक जाती, धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ म्हणजे खिचडीच की खिचडी हे जणू राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.. अनेक जाती, धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ म्हणजे खिचडीच की आपल्या देशांत अनेक राज्ये आहेत आणि या सर्व राज्यांपैकी बहुतेक राज्यांत खिचडी हा खाद्यप्रकार केला जातो. अनेक खाद्यपदार्थ आणि खूपदा अनेक धान्य यापासून तयार केलेली खिचडी रुचकर आणि पौष्टिक असते, हे वेगळे सांगायलाच नको.\nएका पदार्थात अनेक खाद्यपदार्थ मिसळणे म्हणजे खिचडी खिचडी हे जणू राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.. अनेक जाती, धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ म्हणजे खिचडीच की खिचडी हे जणू राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.. अनेक जाती, धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ म्हणजे खिचडीच की आपल्या देशांत अनेक राज्ये आहेत आणि या सर्व राज्यांपैकी बहुतेक राज्यांत खिचडी हा खाद्यप्रकार केला जातो. अनेक खाद्यपदार्थ आणि खूपदा अनेक धान्य यापासून तयार केलेली खिचडी रुचकर आणि पौष्टिक असते, हे वेगळे सांगायलाच नको.\nखिचडी हा खाद्यप्रकार आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचा मुख्य भाग कधी बनला हा संशोधनाचा विषय ठरेल. प्रत्येक राज्या - प्रांतांनुसार खिचडीची चव, त्याचे रुपडे बदलताना दिसते. तांदूळ, तुरीची किंवा मुगाची डाळ, कधी मका, बाजरी या धान्यांचा वापर करूनही खिचडीचे वेगळेपण साधले जाते. आपल्या देशाच्या विविध प्रांतांत तेथील स्थानिक पदार्थ वापरून खिचडी करण्याचा प्रघात दिसून येतो. खिचडी सर्व साधारणपणे डाळ आणि तांदळाचा उपयोग करून केली जाते. म्हणजेच खिचडी शाकाहारी आहे असे मानले जाते. पण याच खिचडीत मांसाहारी पदार्थ घातल्यास ती नॉन व्हेज खि���डी ठरते आणि लखनौ या शहरात नॉन व्हेज खिचडीचे अनेक जिन्नस - प्रकार प्रसिद्ध आहेत.\nसंपूर्ण देशात लहान-थोर, गरीब-श्रीमंत एकूणच समाजाच्या सर्व स्तरांत खिचडी घराघरांत शिजवली जाते. जेवणाच्या ‘मेन कोर्स’मध्ये खिचडीचा समावेश केला जातो. अशी ही सर्व समावेशक खिचडी आपल्या देशाचा ‘इंडियन फूड ब्रॅंड’ ठरू पाहतेय का, असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. त्याविषयी राजकीय पक्षांमध्ये चर्चा झडल्यानंतर सोशल मीडियावरही खिचडीविषयी गरमागरम चर्चा सुरू झाली नसती तरच नवल खिचडी आपल्या देशाचा फूड ब्रॅंड ठरेल अथवा नाही हे अजून नक्की व्हायचेच आहे. तत्पूर्वी या संभाव्य निर्णयाला काहींनी पाठिंबा दिला, तर काहींनी कडाडून विरोध दाखवला. वृत्तपत्रांचे रकाने या ‘खिचडी’ने भरून जाऊ लागले. काहींनी खिचडीला अनेक पर्याय सुचवलेत. पण असेही एक मत निदर्शनास आले, की भारतीय खिचडी पौष्टिक, समतोल आहार आणि तरीही चविष्ट असते.. आणि खिचडीच्या तोडीस डाळ -भात किंवा पाव-भाजीदेखील नाही.\nखिचडी आपली राष्ट्रीय डिश होईल अथवा नाही हे तूर्त निश्‍चित नाही; पण अनेक वर्षे आपल्या रसना तृप्त करणारी, आपले पोट आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित ठेवणारी खिचडी आतापर्यंत दुर्लक्षित होती हे मात्र खरे पण किमान या राष्ट्रीय पातळीवर झडणाऱ्या चर्चांमुळे खिचडी लाइमलाईटमध्ये आल्याचे दिसते आहे.\nसंजीव कपूर यांच्याबरोबर विशेषतः ‘खिचडी’ संदर्भात गप्पा झाल्या. संजीव कपूर आणि त्यांच्या टीममधील सहकाऱ्यांनी तब्बल ८०० किलोची खिचडी शिजवून जागतिक विक्रम केला आहे. त्या अनुभवाबद्दल त्यांनी सांगितले -\n‘आठशे किलोंची खिचडी आम्ही ४ नोव्हेंबर रोजी केली. एका शब्दांत सांगायचे, तर तो अनुभव ‘ग्रॅंड’ होता\n‘वर्ल्ड फूड इंडिया’.. आपल्या देशाचा पहिला-वहिला आणि देशासाठी नवे आंतरराष्ट्रीय आर्थिक (फूड) प्रवेशद्वार उघडणारा असा हा आगळा वेगळा फूड फेस्टिवल होता. ४ नोव्हेंबर रोजी फूड फेस्टिवल होता, पण या फेस्टिवलचा उत्साह, तयारी खूप आधीपासूनच म्हणजे काही महिने आधीच सुरू झाली होती.\nगंमत अशी, की ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आमचे नाव समाविष्ट व्हावे यासाठी आम्हाला ५०० किलोंची खिचडी करायची होती. इतक्‍या मोठ्या प्रमाणांत खिचडी करणे नक्कीच सोपे नव्हते. पण ५०० किलो सोडूनच द्या, मी आणि माझ्या टीमने चक्क ९१८ किलोंची अतिशय रुचकर खिचडी शिजवून एक वेगळाच विक्रम केला. या ९१८ किलोच्या खिचडीत आपले सगळे भारतीय पौष्टिक जिन्नस आम्ही वापरले.\nया स्वादिष्ट - पौष्टिक खिचडीसाठी आम्ही इथलाच (स्थानिक); पण उच्च प्रतीचा तांदूळ आणि सगळी आवश्‍यक ती धान्ये वापरली. त्यात डाळ, ज्वारी, बाजरी, रागी, राजगिरा, ताज्या भाज्या आणि अनेक किलो (सुमारे १००० लिटर) देशी घी (साजूक तूप) वापरले.\nताज्या भाज्या (गाजर, फरसबी, मटार) आणि वरील धान्ये, तूप या जिन्नसांनी मिळून खिचडी तयार करण्यासाठी आम्ही ७ फूट व्यासाची कढई तयार करून घेतली; हा देखील एक विक्रमच म्हणावा लागेल. इतका मोठा फेस्टिवल, इतकी मोठी अवाढव्य कढई, त्यात ९१८ किलोंची खिचडी मी व्यवसायाने शेफ असलो, तरीही इतक्‍या अजस्र प्रमाणात खिचडी करण्याचा माझादेखील हा पहिलाच आणि अविस्मरणीय अनुभव होता. या अनुभवाने माझा आत्मविश्‍वास आणखी वाढला आहे. खिचडी जशी पौष्टिक, पचण्यास हलकी; तरीही समृद्ध भारतीय डिश असते.. मलाही हा ‘खिचडी’चा अनुभव समृद्ध करून गेला.\n‘व्यक्तिगत जीवनात तुम्हाला खिचडी कितपत आवडते शेफ म्हणून पंचतारांकित संस्कृतीत तुम्हाला रोज काम करावे लागते, त्या पार्श्‍वभूमीवर खिचडी एक साधी, सोपी डिश आहे...’ असे विचारता ते म्हणाले,\n‘व्यवसायाने मी शेफ असलो, पंचतारांकित हॉटेल्स हा व्यवसायाचा एक अविभाज्य भाग असलो, तरी घरच्या किचनमध्ये पत्नी अलोना हिचे राज्य चालते. त्यामुळे होमफूड हे नेहमी साधे आणि घरगुती असावे हा तिचा आणि माझा प्रयत्न - कटाक्ष असतो.\nआमच्या घरी अलोना वरचेवर खिचडी करते. आम्हा सगळ्यांनाच खिचडी प्रिय आहे. अलोना ही कच्छी (गुजराती) आहे. आमच्याकडे खिचडी केली, की त्यासोबत कच्छी स्टाईलमध्ये कढी आवर्जून केली जाते. हे कॉम्बिनेशनदेखील भन्नाट आहे. कधी ट्राय केलेय का आपण नसेल तर जरूर करा. मुली, मी आणि अलोना खिचडी - कढी आणि त्यासोबत पापड असा साधा बेत खूपदा करतो.\nरुचकर, सोपा, सहज आणि हलका डाएट; तरीही पौष्टिक म्हणता येईल अशी ही खिचडी महिन्यातून दोनदा तरी आमच्या घरी असतेच.\n‘रुचकर आणि पौष्टिक खिचडीसाठी काही टिप्स आहेत का’ यावर ते सांगतात, ‘आपल्या खाद्यसंस्कृतीत अविभाज्य आणि महत्त्वाचे स्थान असलेली खिचडी ही मुळातच पौष्टिक असते. आपण ज्याला by default म्हणू. खिचडीचे हे वैशिष्ट्य म्हणू आपण’ यावर ते सांगतात, ‘आपल्या खाद्यसंस्कृतीत अविभाज्य आणि महत्त्वा���े स्थान असलेली खिचडी ही मुळातच पौष्टिक असते. आपण ज्याला by default म्हणू. खिचडीचे हे वैशिष्ट्य म्हणू आपण डाळींमुळे, धान्यांमुळे खिचडीची पौष्टिकता वाढते. शिवाय गाजर, फरसबी या भाज्यांमुळे रुचकर आणि अधिक पौष्टिक होते. आपल्याला आवडत असल्यास त्या टोमॅटो, बटाटा, कांदादेखील आपण घालू शकतो. खिचडीचा किंचित स्वाद वाढवायचा असल्यास लिंबू थेंब, लहानसा गुळाचा खडा वापरू शकता.. अर्थात ज्याची त्याची आवड असते\nमसाले फार न वापरल्यामुळे खिचडी पचण्यास हलकी होते. ‘दूध में घी शक्कर’ या उक्तीप्रमाणे या खिचडीत साजूक तूप वापरण्यात येते. यामुळे त्याची पोषणमूल्ये आणि स्वाद वाढतो और खिचडी बन जाती है मोस्ट कम्फर्ट फूड ऑफ अस.’\n‘काही प्रांतांत खिचडी नॉन व्हेज केली जाते, अशी खिचडी पचण्यास जड नाही का\nयावर संजीव कपूर म्हणतात, ‘खिचडी जशी कराल तशी ती होते. शाकाहारी समाजात डाळ, तांदूळ, भाज्या वापरून खिचडी करण्याची पद्धत आहे. पण बोहरी समाजात याच खिचडीत मीट घालून शिजवले जाते. ती त्यांना पचण्यास अवघड होत नाही कारण त्यांना मांसाहाराची सवय असतेच. काश्‍मीरमध्ये मीट, अगदी गहू घालून खिचडी करण्याची पद्धत आहे. कारण तिकडे विलक्षण थंडी आहे, शरीरात उबेची गरज मीट खाऊन भागवली जाते. तेथील खाद्यसंस्कृती आहे. दैनंदिन जीवनात मटण, चिकन खाणे त्यांना आवश्‍यक असते. लखनौमध्येदेखील नॉन व्हेज खिचडी प्रसिद्ध आहे. तिथे डाळ - तांदूळ असलेल्या खिचडीत मटण घालण्यात येते. Kedgeree या नावाने ब्रिटनमध्ये खिचडी करतात, ब्रिटिश त्यात फिश घालतात. त्यामुळे शाकाहारी असो वा मांसाहारी; खिचडीचे महत्त्व अबाधित आहे. प्रत्येक देशात, शहरात, प्रांतांत खिचडी होते आणि बहुधा ती लोकप्रियदेखील असते. म्हणूनच मी म्हणेन - ‘खिचडी’ जैसा कोई नहीं\n(शब्दांकन : पूजा सामंत)\nसंजीव कपूर यांनी सांगितलेली खिचडीची रेसिपी\nआंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ संजीव कपूर यांनी केलेल्या खिचडीची रेसिपी त्यांनी ‘सकाळ सकाळ’च्या वाचकांसाठी आवर्जून शेअर केली आहे...\nसाहित्य : ७५० ग्रॅम कणीचे (तुकडा बारीक तांदूळ) तांदूळ (हे तांदूळ धुऊन ५ तास ठेवावेत), २८० ग्रॅम हिरव्या मुगाची सालपटाची डाळ (किमान ५ तास धुऊन ठेवावी), १५ ग्रॅम ज्वारी (५ तास धुऊन ठेवावी), १५ ग्रॅम बाजरी (५ तास धुऊन ठेवावी), ३० ग्रॅम रागी, ३० ग्रॅम राजगिरा, ५० ग्रॅम तूप, ५ ग्रॅम हिंग, ५ ग्रॅम जिरे, १० ग्रॅम बारीक केलेले आले, ५ ग्रॅम बारीक तुकडे केलेल्या हिरव्या मिरच्या, १० ग्रॅम गाजर (साधारण चौकोनी तुकडे), १० ग्रॅम फरसबी (१ इंच याप्रमाणे तुकडे करावेत), १० ग्रॅम मटारचे दाणे, ३५ ग्रॅम हळद, चवीप्रमाणे मीठ आणि ५ ग्रॅम कढीपत्त्याची पाने.\nकृती : मोठ्या कढईत तूप टाकून ते तापले, की त्यात हिंग, कढीपत्ता, जिरे घालावे. जिरे तडतडले, की त्यात आले, हिरवी मिरची घालावी. अर्धा मिनीट थांबावे. त्यानंतर त्यात गाजर, फरसबी, मटार घालून हे मिश्रण ढवळून ३-४ मिनिटे शिजू द्यावे.\nधुऊन ठेवलेली धान्ये : तांदूळ, ज्वारी, बाजरी, मुगाची हिरवी डाळ, रागी, राजगिरा हळुवारपणे एक एक मिक्‍स करत जावे. हळद आणि मीठ घालावे. या मिश्रणात ३ लिटर पाणी शिजण्यासाठी घालावे. ही खिचडी साधारण तासभर मंद आचेवर शिजू द्यावी. तासांनंतर पुन्हा थोडे (१ लिटर) पाणी घालून खिचडी ढवळावी आणि अर्धा तास शिजवावी. गरम वाढताना सजावटीसाठी त्यात कोथिंबीर घालावी किंवा सुक्‍या कढीपत्त्याची पाने घालू शकता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3641/", "date_download": "2020-10-01T01:12:03Z", "digest": "sha1:2LKYHKWMHSSVBGYY6VWX22MDSRRPR5RY", "length": 10844, "nlines": 83, "source_domain": "aajdinank.com", "title": "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार\nविधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेची अंमलबजावणी\nमुंबई दि. 13 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टे���बर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल.\nविधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.\nअखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.\n← नोंदित बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य\nभारतात एका दिवसात 8.3 लाखांहून अधिक विक्रमी संख्येने चाचण्या →\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत\nजेईई, नीट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व्यवस्था उपलब्ध करून द्या-सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या वाढविलेल्या कालावधीचा ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना लाभ-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/128", "date_download": "2020-10-01T00:35:31Z", "digest": "sha1:M6X7X6TB2FXJ4O5R4YZRHRF2FKGUD2GK", "length": 3267, "nlines": 56, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "National Investigation Agency येथे Data Entry Operator पदाच्या एकूण 14 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nNational Investigation Agency येथे Data Entry Operator पदाच्या एकूण 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01-10-2020 आहे.\nएकूण जागा - 14\nअर्ज पद्धत - Offline : अर्ज सादर करण्याचा पत्ता – एसपी (अ‍ॅडमी), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी\nवयाची अट - NA\nपरीक्षा शुल्क - 0\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 01-10-2020\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/migration-of-laborers-to-employment/", "date_download": "2020-10-01T00:53:40Z", "digest": "sha1:LELFW6R54RNN6RISAJCJIHHAZTOKNTEK", "length": 6868, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर", "raw_content": "\nसध्या दुष्काळाची झळ सर्वत्रच बसू लागली आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक कुटुंबे स्थलांतरित होऊन तालुक्‍यात येऊ लागली आहेत; परंतु येथे दुष्काळाची गडद छाया असल्याने या कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे सध्या करायचे काय, हा प्रश्‍नही रोजगारासाठी आलेल्या कुटुंबीयांवर पडला आहे.\nतालुक्‍यात मराठवाडा व विदर्भातील शेतकरी कुटुंबे जून, जुलै महिन्यापर्यंत रोजगाराच्या निमित्ताने येत असतात; परंतु सध्या तालुक्‍यातही दुष्काळाची छाया पडली आहे. मंचर, नारायणगाव, आळेफाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी रोजगारासाठी येत असतात. या ठिकाणावरून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्‍यातील शेतकरी त्यांना आपल्या शेतावर काम करण्यासाठी नेत असतात; परंतु सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांकडे शेतीची कामे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आळेफाटा, नारायणगाव याठिकाणी आलेले मजूर सध्या रोजगाराच्या प्रतीक्षेत असून यावर्षी परिसरात रोजगार मिळणार नसल्याने त्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी रोजगार उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.\nदुष्काळाचा सामना करायचा कसा हा प्रश्‍न मात्र सर्वांसमोर उभा राहिला आहे. बागायती तालुका म्हणून आंबेगाव तालुका ओळखला जातो. सद्यस्थितीत घोड आणि मीनानदी पात्रातील पाणी संपल्याने शेतीपंपाच्या मोटारी बंद पडल्या आहेत. शेती पिकांना पाणी नसल्याने पिके करपून जाऊ लागली आहेत. दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनातही घट झाली आहे. शेतातील पिके करपल्याने शेतकऱ्यांनाही काम उरले नाहीत. त्यामुळे बाहेरुन रोजगारासाठी आलेल्या कुटुंबीयांना कसे काम देयचे, असा यक्ष प्रश्‍न शेतकऱ्यांनाही पडला आहे. दुष्काळामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. बागायती तालुक्‍यात येऊन देखील रोजगार मिळत नसल्यामुळे तरुणांनी चिंता व्यक्त केली आहे.\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=250493:2012-09-16-10-32-44&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116", "date_download": "2020-10-01T02:05:50Z", "digest": "sha1:2KK2JU4AG3SJOXNZEN6HWAGHP5MQHEZY", "length": 23737, "nlines": 257, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "स्थापत्य अभियांत्रिकीत संधींचा सुकाळ", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> स्थापत्य अभियांत्रिकीत संधींचा सुकाळ\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nस्थापत्य अभियांत्रिकीत संधींचा सुकाळ\nसुधीर मुकणे ,सोमवार,१७ सप्टेंबर २०१२\nजगभरात विविध शास्त्रे व त्यांच्या विद्याशाखांचा उत्तम विकास होत आहे. यात ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ क्षेत्राचा वाटाही लक्षणीय आहे. पायाभूत सुविधा- मोठमोठे राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, पूल, पसरलेले रेल्वेचे जाळे, धरण, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, असंख्य इमारती अशा निर्मितीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेची भूमिका महत्त्वाची ठरते. या विद्याशाखेचा विकास आणि विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत.\nरोजगार, नोकरी, स्वयंरोजगार, संशोधन अशा सर्वच क्षेत्रात स्थापत्य अभियांत्रिकीचा आवाका वाढत असल्याने या विद्याशाखेचे महत्त्व वाढत आहे. kEveryone 'uses Civil Work, So everyone is a user' अशी ख्याती असलेली ही स्थापत्य अभियांत्रिकीची विद्याशाखा प्रत्येक व्यक्तीच्या घराचे स्वप्न पूर्ण करत असते. तर अशा स्वप्नवत असलेल्या वस्तूंची निर्मिती व उभारणी या गोष्टीला आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.\nशासकीय तंत्रनिकेतन तसेच खासगी संस्थामधून स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो आणि हा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर स्थापत्य अभियंता पदवी प्राप्त ��ोते.\nस्थापत्य अभियांत्रिकी ही विद्याशाखा प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राशी संबंधित असल्याने बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, कामाचे नियोजन, रेखाटन, सर्वेक्षण, संबंधितांच्या लागणाऱ्या मंजुरी, त्यासाठी करावे लागणारे मोजमाप-मूल्यांकन, काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन व पूर्ण झाल्यावर करावी लागणारी देखभाल-दुरुस्ती आदी विषयांचा अभ्यास या विद्याशाखेत करून आवडीच्या क्षेत्रात काम करता येते.इमारत बांधकाम क्षेत्रात दोन प्रकारचे काम करता येते. १)कार्यालयीन काम २) साईट काम.\nकार्यालयीन कामात इमारतीचे नकाशे बनवणे, आरसीसी डिझाईन करणे, मंजुरी मिळवणे, मूल्यांकन करणे आदी कामांचा समावेश असतो तर साईटच्या कामात नकाशानुसार इमारत बांधणी-उभारणी करणे, तसेच व्यवस्थापन, नियोजन, देखभाल दुरुस्ती यासारखी कामे करता येतात.\nआज या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असणे अत्यावश्यक ठरते. इमारत मजबूत, टिकाऊ आणि देखणी होण्यासाठी नाविन्यपूर्ण विचार करावा लागतो. काँक्रीट मिक्स डिझाईन, वॉटर-सिमेंटच्या प्रमाणावर नियंत्रण, बांधकाम साहित्याची तपासणी, गुणवत्तेची हमी, भूकंपरोधक बांधकाम यामधील नव्या तंत्रज्ञानामुळे इमारती बांधणी ही अधिक नेमस्त पद्धतीने होऊ शकेल.\nसाईटवर काम करावे लागते म्हणून टाळाटाळ करण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर उत्तम कमाई शक्य असलेल्या या क्षेत्राकडे नव्या पिढीने वळायला हवे.\nमाल, मजूर व मशिनरी या सर्वाचा सांभाळ करणारा व कामाच्या स्वरूपानुसार त्यांचा योग्य उपयोग करून ‘खरा आउटपुट’ देणारा, अशी विशिष्ट जबाबदारी असलेली ही व्यक्ती म्हणजे ‘साइट सुपरवायझर.’ कामाचे नियोजन इंजिनीअरनी करावे, तर त्या नियोजनाचे खरे काम साइट सुपरवायझरला करावे लागते. प्रत्यक्ष काम करून देण्याची अवघड जबाबदारी हे साइट सुपरवायझर करीत असतात. म्हणून वेगाने चाललेले इमारतीचे काम होताना दिसत असते.\nशैक्षणिक पात्रता- १) कमीतकमी दहावी-बारावी उत्तीर्ण, दहावी व बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी काही अटींच्या पूर्ततेनंतर या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. इंग्रजी भाषा वाचता, लिहता आले पाहिजे. गणिताचे ज्ञान असावे, कारण माल, मजूर यांच्या कामाचा हिशोब ठेवावा लागतो.\nडिप्लोमा प्रोग्रॅम फॉर सिव्���िल सुपरवायझरचे कोर्सेस खालील ठिकाणी आहेत.\n० गुरुकुल टेक्निकल हायस्कूल व ज्युनि. कॉलेज. टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुं. ६६.\n० सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज, भांडुप (प.).\n० शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व).\n० स्वामी विवेकानंद ज्युनि. कॉलेज, सिंधी सोसायटी, चेंबूर.\n० कमला रहेजा विद्यानिधी ज्युनि. कॉलेज, जुहू स्कीम.\n० योजना विद्यालय, टाटा पॉवर बस डेपो, बोरीवली (पूर्व).\n० शासकीय तांत्रिक विद्यालय, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व).\n० इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग इन्स्टिटय़ूट, अशोक सिनेमाच्या बाजूला, दत्त मंदिराजवळ, चेंदणी, ठाणे (प.)\n० गुरुकुल टेक्निकल हायस्कूल व ज्युनि. कॉलेज. टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुं. ६६.\nवरील सर्वच ठिकाणी दोन वर्षांचा कोर्स असून, प्रत्येकी २५ जागा आहेत. नापास मुलांच्या प्रवेशासाठी शासनाचा अध्यादेश जारी झाल्यावर प्रवेश दिला जाईल. हा कोर्स पूर्ण केल्यावर ‘ज्युनि. इंजिनीअर’ म्हणून कार्यरत होता येते. आपल्याकडे असलेल्या असंख्य बांधकाम कंपन्या, बिल्डर्स, डेव्हलपर्स यांच्या साइटवर नोकरी मिळू शकते. अनुभवानुसार पुढे सिनिअर होऊन स्वतंत्र प्रकल्पसुद्धा सांभाळण्याची जबाबदारी पार पाडता येते. पण त्यासाठी खूप कष्ट करण्याची, मेहनत व प्रामाणिकपणा असल्यास माझ्या मते ती उंची गाठणे सहज शक्य आहे.\nविचार करून वेळ घालवण्यापेक्षा, नापास झालेल्यांनी मनात निराशेची भावना काढून टाकून आपल्या आवडीला, आपल्यातील कलेचा उपयोग आपल्या करिअरसाठी करून जीवनात आशेचा किरण जरूर पाहावा. भविष्याकडे चांगल्या दृष्टीने बघून संधीचे सोने केल्याचे भाग्य तेव्हा नक्कीच मिळत असते\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाह��्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/imd-predicts-heavy-rainfall-for-next-24-hours-in-mumbai/articleshow/70128622.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T02:49:51Z", "digest": "sha1:2UL3CPXNAKFYWUBL5AGLSLI3LPSHCQQV", "length": 12698, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुढील २४ तासही मुंबईत जोरदार बरसणार पाऊस\nरविवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली. मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच वरुणराजाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस पुढील २४ तास मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ठाण मांडणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.\nरविवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली. मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच वरुणराजा���े दमदार हजेरी लावली. हा पाऊस पुढील २४ तास मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ठाण मांडणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.\nजुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईला आपल्या आगमनाने मुंबईला अक्षरश: धुवून काढलं. जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला कोकणसह मुंबईत धुव्वाधार पाऊस झाला. त्यानंतर काहीशा विश्रांतीनंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. काही तासांच्या संततधार पावसाने रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक सखल भागात पाणी साचले.\n९ जुलै रोजीही ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या २४ तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार असला तरी तो संततधार नसेल, अधूनमधून विश्रांती घेत तो बरसणार असल्याची वेधशाळेची माहिती आहे.\nपुढील ४८ तास महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nअसं केलं भाजपने काँग्रेस-जेडीएस आमदारांचं 'आदरातिथ्य' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nवेधशाळा मुंबई पाऊस आजचं मुंबई पाऊस जोरदार पाऊस Rain imd\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2020-10-01T01:16:00Z", "digest": "sha1:HWZBXNYTWRI7IGSNJJVVLINEHEPUXB74", "length": 4860, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "चंद्रकांत-वानखडे: Latest चंद्रकांत-वानखडे News & Updates, चंद्रकांत-वानखडे Photos & Images, चंद्रकांत-वानखडे Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहाराष्ट्र ६० वर्षे लेख मालिका\nदांडेकर कॉलेजात गांधी विचारांवर राष्ट्रीय परिषद\nअंधारयुगात शिवरायांची स्वराज्य निर्मिती\nवर्णव्यवस्थेची चौकट भेदल्यानेच महात्मा गांधीजींची हत्या\nविपश्यना केंद्र व्हावे अभ्यास केंद्र\nगांधी इतिहासाची फेरमांडणीची गरज\nगांधी हे मजबुरीचे नव्हे, मजबुतीचे नाव\nकितीही मारला तरी गांधी मरत नाही...\nकितीही मारला तरी गांधी मरत नाही...\nगांधीजी वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते नव्हते\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/30cm-Aluminum-Level.html", "date_download": "2020-10-01T02:18:25Z", "digest": "sha1:VL4GFNEWPY27LFPMKTX5NCWTAPBOZUSE", "length": 8357, "nlines": 193, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "30 सेमी अल्युमिनियम पातळी उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > मोजमाप साधन > 30 सेमी अल्युमिनियम पातळी\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n30 सेमी अल्युमिनियम पातळी\nद खालील आहे बद्दल 30 सेमी अल्युमिनियम पातळी संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 30 सेमी अल्युमिनियम पातळी.\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: uminumल्युमिनियम डाय कास्टिंग\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा लहान बबल पातळी\nपॅकेजिंग तपशील:स्टिकर + उष्णता संकोचनीय\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nस्टिकर + उष्णता संकोचनीय\nसाहित्य: uminumल्युमिनियम डाय कास्टिंग\nगरम टॅग्ज: 30 सेमी अल्युमिनियम पातळी, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nअल्युमिनियम आणि एबीएस पातळी\nअल्युमिनियम आणि पीपी पातळी\nअल्युमिनियम पातळी सह 3 पीसी बबल\nअल्युमिनियम आणि पीपी पातळी सह 2 बबल\nअल्युमिनियम शीर्ष वाचा पातळी\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, ��िएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/02/blog-post_22.html", "date_download": "2020-10-01T00:09:27Z", "digest": "sha1:SJLXZYS4FZUXMX6G3BXLZG72NMD4GE2U", "length": 10236, "nlines": 65, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "भाजपाला खडसे नको मात्र त्यांचे नाव हवे - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political भाजपाला खडसे नको मात्र त्यांचे नाव हवे\nभाजपाला खडसे नको मात्र त्यांचे नाव हवे\nभ्रष्ट्राचाराच्या विविध आरोपांच्या भोवर्‍यात अडकलेले भाजपाचे ज्येष्ठनेते तथा माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे भाजपापासून हातचे अंतर ठेवून आहेत. त्यांचा हा दुरावा गेल्या सहा महिन्यांपासून हळूहळू वाढत आहे. भाजपात महाजन-खडसे गट असतांना नेतेच काय पण कार्यकर्तेही उघडपणे बोलायला तयार नव्हते (संघ शिस्त) मात्र भाजपाच्या बैठकांमध्ये या विषयावरुन कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे वाद झाल्यानंतर, हा विषय कार्यकर्तेही उघडपणे बोलायला लागले आहेत. ज्या नाथाभाऊंमुळेे पक्ष केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यात वाढला त्यांच्यावर अन्याय झाला असून यात मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचाही सहभाग आहे, अशी भावना खडसे समर्थक कार्यकर्त्यांच्या मनात घर करुन आहे. यास वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम भाजपामधीलच काही मंडळी सोईस्कररित्या करत असतात. यामुळे खडसे-महाजन यांच्यातील दुरावा वाढत आहे. मात्र दोन्ही ज्येष्ठ नेते हा विषय कधीही मान्य (जाहीररित्या) करत नाही. मात्र एकमेकांपासून लांब राहणे पसंत करतात, ही वस्तुस्थिती भाजपा कार्यकर्तेेही मान्य करु लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांदरम्यान इच्छुकांच्या मुलाखतीवेळी खडसे वैद्यकिय कारणास्तव मुंबईत होते. मुलाखती, तिकीट वाटप अन्य सर्व जबाबदार्‍या महाजन यांनी सांभाळल्या. यानंतर जिल्ह्यात परतल्यानंतरही खडसे निवडणूकिपासून अलिप्तच राहीले. दोन-तिन अपवाद वगळता त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघा व्यतिरिक्त कोठेही सभा घेतल्या नाहीत. मात्र खडसे यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे याची जाणीव पक्षाला असल्याने त्यांच्या नावाचा सफाईदारपणे वापर करण्यात आला.\nजळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक प्रचारसभेत बोलतांना नाथाभाऊ आमचे नेते असून ते लवकरच मंत्रीमंडळात परततील. तो पर्यंत मी काळजीवाहू पालकमंत्री असल्याचे सांगत प्रचंड टाळ्या मिळवल्या. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणीवीस यांच्या जिल्ह्यातील एकमेव सभेत खडसेंचे भाषण होवू न देण्याची खेळी सफाईदारपणे खेळल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना खडसेंच्या नावाचा वापर करुनच टाळ्या मिळवता आल्या. खडसेंनी मंत्रीपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्याचा कसा विकास झाला, याचे दाखले मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांच्या जामनेर वगळता अन्य भाषणात खडसेंच्या नावाचा पुरेपुर वापर करत महाजन-खडसे अशी गटबाजी नसल्याचा दावा केला. यंदा जिल्हा परिषदेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यास खडसे पुन्हा मंत्रीमंडळात परततील, असा प्रचार देखील भाजपातील एका गटामार्फत सोईस्कररित्या करण्यात येत होता. यामुळे भाजपाला खडसे नको असले तरी त्यांचे नाव ब्रॅण्डनेम म्हणून हवे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या धामधुमीनंतर खडसेंची मंत्रीमंडळ वापसी होते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/12/03/", "date_download": "2020-10-01T02:28:07Z", "digest": "sha1:7XUPLYFJWCOXRW572NGDEZOJUKSTD7LS", "length": 11895, "nlines": 136, "source_domain": "belgaumlive.com", "title": "December 3, 2019 - बेळगांव Live", "raw_content": "\n‘क��ल्ला भाजी मार्केट व्यापाऱ्याची न्यायासाठी पी एम ओ कडे तक्रार’\nकॅटोंमेंट किल्ला भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांने न्याय मिळवून देण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलं असून त्याने केलेल्या तक्रारींची पी एम ओ कडून दखल देखील घेण्यात आली आहे.पी एम ओ ने पत्र मार्केट पोलिसांना याबाबत विचारणा करा असे...\nपोट निवडणुकीनंतर भाजप सरकार गडगडणार का\nभाजपा नेतृत्वाखालील बी एस येडीयुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पोटनिवडणुकीनंतर कोसळणार असल्याचे भाकीत अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी व्यक्त केले असले तरी हे सरकार वाचवण्यासाठी निधर्मी जनता धावून येईल असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री एच डी...\nबेळगावात आणखी किती हनी ट्रॅप\nबेळगाव शहर हे सुसंस्कृत लोकांचे गाव म्हणून ओळखले जाते पण या सुसंस्कृत पणाला अलीकडे घडलेल्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे धक्का लागला आहे.काही दिवसां पूर्वीच तीन महिला आणि पाच तरुणांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आली. या प्रकरणातील महिला आणि त्यांचे साथीदार...\nबेळगावात आणखी एक हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस-\nहनी ट्रॅप करून दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक अल्पवयीन मुलगा व दोन महिलांसह पाच जणांच्या टोळीला माळ मारुती पोलिसांनी गजाआड केले आहे.गेल्या पंधरवड्यात बेळगाव पोलिसांनी हनी ट्रॅप मध्ये गुंतलेल्या दुसऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आलिशान शहाबुद्दीन सय्यद रा.काकर स्ट्रीट...\nबुडाने इथे केली कारवाई\nबुडाने अनधिकृत वसाहतीवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.आज सकाळी अनगोळ येथे अनधिकृत वसाहत बुडाने बुलडोझर लावून हटवली. अनगोळ येळ्ळूर रस्त्यावरील बेकायदा वसाहतीवर बुडाचा हातोडा पडला आहे.अनगोळ मधील सर्व्ह क्र 179 मध्ये बुडा अधिकाऱ्यांनी कारवाई केली. आतापर्यंत बुडाने बेकायदा बारा वसाहतीवर कारवाई...\nउप नोंदणी कार्यालयावर आता सीसीटीव्हीची नजर\nमागील पंधरा ते वीस दिवसापासून उप नोंदणी कार्यालयाचा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. यामुळे अनेकांना याचा फटका सहन करावा लागला तरी अधिकाऱ्यांच्या पैसेखाऊ वृत्तीमुळेच सारा गोंधळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत असून आता या...\nमहाद्वार रोड सांस्कृतिक कमिटीची डान्स स्पर्धा शनिवारी पासून\nमहाद्वार रोड संस्कृतिक कमिटीतर्फे आयोजित संजय कडोलकर डान्स कॉम्पिटिशन 2019 या भव्य बक्षीस रकमेच्या खुल्या नृत्य स्पर्धा उद्या शनिवारी 4 जानेवारीपासून 8 जानेवारी पर्यंत होणार आहे.गेल्या आठवड्यात काही कारणावास्तव पुढे ढकलण्यात आली होती आता शनिवार पासून घेतली जाणार आहे. महाद्वार...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/foreign/meeting-of-foreign-ministers-of-india-russia-and-china/10544/", "date_download": "2020-10-01T00:31:17Z", "digest": "sha1:LT6CDDYDGEXNE3ZGG3LVWOL4S4A4O5P5", "length": 13042, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "भारत-चीन-रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आज होणार बैठक - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nभारत-चीन-रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आज होणार बैठक\nरशिया, भारत व चीन या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आज शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) मॉस्कोत होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने भेट होणार आहे. हे मंत्री भोजनावेळी एकत्र भेटणार आहेत. या दरम्यान दोन्ही देशांतील सीमेवरील तणावाच्या परिस्थितीवरून द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.\nशांघाय सहकार्य संघटनेची मॉस्कोमध्ये आज (बुधवारी) आणि गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हॉव्ह आहेत.\nचीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे सुद्धा एससीओच्या संबंधित द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. तसेच तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री भोजनावेळी एकत्र भेटणार आहेत. भारत व चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची मॉस्कोत भेट होण्याच्या एक दिवस आधी, बुधवारी या दोन्ही देशांच्या लष्करांच्या कमांडर्सची सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी पूर्व लडाखमध्ये भेट झाली होती.\nआरआयसी (रशिया-भारत-चीन) चौकटीत या तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हितांच्या द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वेळोवेळी भेटत असतात.\nकोरोना व्हायरसमुळे ‘या’ प्रसिध्द गायकाचा मृत्यू\nकोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशातच आता कोरोनामुळे एका लोकप्रिय गायकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या जॉन प्राईन यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. गीतकार, गायक म्हणून ख्याती असणाऱ्या प्राईन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २६ मार्चला त्यांना कोरोनाची लक्षणं […]\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफिज सईदला अटक\nमुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला प���किस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईदला पाकिस्तानमधील लाहोर येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. त्याचवेळी त्याला अटक होणार अशी चर्चा होती. हाफिजने […]\nसलमान खान पुन्हा एकदा दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत \nबॉलिवूड स्टार सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट भारतच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास अली करणार आहेत. त्यातच सलमानकडे आणखी एक चित्रपट आला आहे. ज्यामध्ये त्याला गुप्तहेराची भूमिका साकारायची आहे. हा चित्रपट एका कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. सलमानला साउथ कोरियाचा सुपरहिट चित्रपट वेटरनच्या रिमेकमध्ये काम कऱण्याची ऑफर आली आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी […]\nभारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आज राफेल लढाऊ विमानाची होणार एण्ट्री\nटीका करण हाच सध्या विरोधी पक्षाचा अजेंडाः रोहित पवार\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nतुकाराम मुंढेंची कोरोनावर मात\nक��रळमधील मच्छिमारांना नोबल पुरस्कार द्या : शशी थरूर\nजेट कर्मचाऱ्यांठी गुड न्यूज; स्पाईसजेट देणार सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/photo-gallery/", "date_download": "2020-10-01T02:23:16Z", "digest": "sha1:GDGEJSV4UM6MCOLO6XK5J6AOUQDNXRS4", "length": 12688, "nlines": 197, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Photo Gallery | फोटो गॅलरी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nनॅशनल क्रश प्रिया चा लुक\nलॅन्ड रोव्हर रेंज रोव्हर इवोक\nस्टायलिश अँड ब्युटीफुल कृती खरबंदा\nसोनम कपूरचा मेहंदी समारंभ\nठाकरे चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याचे खास फोटो\nसोनाक्षी सिन्हाच्या फिटनेसचे रहस्य\nMET GALA 2018 - दीपिका पादुकोणचा रेड हॉट अवतार\nइटालियन चित्रकाराच्या नजरेतून महाभारत\nन्यूड : 'कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही'\nकरीन कपूर इन कुल लूक\nमंदिरा बेदीचे मुलासोबतचे हॉलिडे फोटोशूट\nवाणी कपूरचे बोल्ड फोटोशूट 'मॅक्सिम इंडिया मॅगझिन'\nश्रीदेवींचे पार्थिव पाहून सलमान खानच्या भावनांचा फुटला बांध\nश्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटींनी केली गर्दी\nसलमान सोनाक्षीचा रोमँटिक अंदाज\n'मुंबई श्री’वर सुजल पिळणकरच्या ताब्यात \nम्हणून दीपिकाच्या मानेवर बँडेज\nअवनी चतुर्वेदी, लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक\nकमल हसन : आया है राजा लोगो रे लोगो\nकॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची सुवर्ण मंदिराला भेट\nफेमिना ब्युटी अवॉर्ड्स’मध्ये फॅशन अवॉर्ड\nयश चोपडा मेमोरीअल पुरस्कार सोहळा\nस्पेशल फोटो शूट ऑफ श्रीदेवी.\nभूमी पेंडणेकर इन हॉट लूक.\nप्रियांकाच स्पेशल बिकनी फोटोशूट.\nदीपिकाचा हटके क्लासिक लूक\nव्हॉल्वो एक्स सी - ४०\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257322:2012-10-23-19-06-15&catid=312:2011-01-02-16-31-32&Itemid=313", "date_download": "2020-10-01T02:21:40Z", "digest": "sha1:TB6F6GN2YJ5M3F3KPB3XAAE6E7NQKVSP", "length": 19024, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अन्वयार्थ : ‘आयडॉल’चे अध:पतन", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अन्वयार्थ >> अन्वयार्थ : ‘आयडॉल’चे अध:पतन\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायल���ही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअन्वयार्थ : ‘आयडॉल’चे अध:पतन\nबुधवार, २४ ऑक्टोबर २०१२\nलार्न्‍स आर्मस्ट्राँग ही सायकलिंगची नव्हे; तर अवघ्या जगाची दंतकथा होती. टूर द फ्रान्ससारखी सर्वात अवघड स्पर्धा सलग सात वेळा जिंकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होता. हा विक्रमही त्याने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर रचला होता. कर्करोगाशी दिलेली लढत त्याने शब्दबद्ध केली तेव्हा वाचकांच्या त्याच्यावर उडय़ा पडल्या. आजही विक्रमी विक्री होणाऱ्या पुस्तकांमध्ये आर्मस्ट्राँगच्या आत्मकथेचा समावेश आहे. सायकलिंगमध्ये तो दरवर्षी जिंकत राहिला. भरघोस रकमेची बक्षिसे पटकावू लागला. नाइकीसारख्या कंपन्याशी केलेल्या करारातून अब्जावधी डॉलर्स त्याने कमावले.\nमात्र हा पैसा स्वत:पाशी न ठेवता लीव्हस्ट्राँग ही संस्था निर्माण केली आणि त्यातून कर्करोगाशी लढणाऱ्यांना मदत सुरू केली. या त्याच्या कृतीमुळे कौतुकाची जागा आदराने घेतली. लार्न्‍स आर्मस्ट्राँग हा केवळ खेळाडू राहिला नाही तर जगाचा आदर्श झाला. तरुणांचा आयडॉल झाला. त्याची छबी असलेले टीशर्ट जगभरची तरुणाई अभिमानाने अंगावर मिरवू लागली. असे घवघवीत यश क्वचितच कुणाच्या वाटय़ाला येते. कर्करोगाने खंगलेली व्यक्ती केवळ इच्छाशक्ती व काही औषधांच्या जीवावर इतकी मोठी मजल मारू शकेल का, अशी शंका काही जण पूर्वीच बोलून दाखवीत होते. पण आर्मस्ट्राँगच्या लोकप्रियतेपुढे टीकेचा आवाज क्षीण ठरत होता. परंतु आर्मस्ट्राँग उत्तेजक द्रव्ये सेवन करीत असावा, अशी शंका २००५पासून उघडपणे व्यक्त होऊ लागली. मात्र गेल्या महिनाभरात लार्न्‍सच्या अमानवी ताकदीमागचे गुपित उघड झाले. उत्तेजक द्रव्याच्या सेवनाची तपासणी करणाऱ्या अमेरिकेतील ‘उसाडा’ या संस्थेने खोलवर तपास करून लार्न्‍सला दोषी ठरविले. उसाडाशी लार्न्‍स प्रतिवाद करू शकला नाही. एका अहवालाने लार्न्‍सची सर्व कारकीर्द मातीमोल झाली. लार्न्‍सच्या अचाट विक्रमांमागे उत्तेजक द्रव्यांची ताकद होती. ��ी लोकांची फसवणूक होती. नैसर्गिकरीत्या ताकद वाढवून त्याने ही मजल मारली नव्हती. यशाचा हव्यास त्याला नडला व उत्तेजक द्रव्यांचा शॉर्टकट घेण्याचा मोह त्याच्यासारख्या झुंजार खेळाडूलाही आवरला नाही. आता संपत्ती गेली व प्रतिष्ठाही लोप पावली. पण त्याहून मोठे नुकसान आर्मस्ट्राँगवर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांचे झाले. त्यांचे प्रेरणास्थान नष्ट झाले. मानव काय चमत्कार करू शकतो याचे उदाहरण म्हणून लार्न्‍सकडे बोट दाखविणाऱ्यांना आता खंतावून मान खाली घालावी लागेल. हे नुकसान केवळ लार्न्‍सचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या इच्छाशक्तीचे आहे. यशाचा हव्यास मानवातील सुदृढ प्रेरणांना मातीमोल करून गेला. मात्र त्यातही कौतुक वाटते ते ‘उसाडा’चे. लार्न्‍स हा अमेरिकेचा आयकॉन. पण त्याची चोख चौकशी करण्यात उसाडाने कोणतीही हयगय केली नाही. आर्मस्ट्राँग अमेरिकेचा देव होता, पण देवाचीही नियमांतून सुटका होत नाही हे ‘उसाडा’ने दाखवून दिले. ‘उसाडा’वर अनेक बाजूंनी दबाव आला असेल. पण संस्थेचे पदाधिकारी त्या दबावाला पुरून उरले. अमेरिकेच्या सरकारनेही हस्तक्षेप केला नाही. आर्मस्ट्राँगने केलेल्या फसवणुकीमुळे मानवी इच्छाशक्तीवरील श्रद्धा थोडी ढासळली असली तरी ‘उसाडा’ने केलेल्या सत्यशोधनामुळे सावरलीही आहे. झगडण्याची मानवी प्रेरणा अद्याप संपलेली नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257676:2012-10-25-17-16-38&catid=312:2011-01-02-16-31-32&Itemid=313", "date_download": "2020-10-01T00:21:52Z", "digest": "sha1:5GWODNC6YBD2OFS46EITEN32BKM6NWDK", "length": 19049, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अन्वयार्थ : उद्योग तगवायचे, की..?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अन्वयार्थ >> अन्वयार्थ : उद्योग तगवायचे, की..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअन्वयार्थ : उद्योग तगवायचे, की..\nशुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२\nकधी काळी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य होते, असे आ���ा फक्त म्हणायचे कारण उद्योगदृष्टय़ा पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या राज्यात येण्यास आता नवीन उद्योगधंदे कचरत आहेत; तर नामांकित म्हणावेत असे बडे उद्योग काढता पाय घेण्याच्या बेतात आहेत. संपूर्ण देशात पराकोटीची महागडी वीज, शिवाय विजेचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या राज्यात उद्योगांनी टिकाव धरण्याची अपेक्षा तरी कशी करता येईल कारण उद्योगदृष्टय़ा पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या राज्यात येण्यास आता नवीन उद्योगधंदे कचरत आहेत; तर नामांकित म्हणावेत असे बडे उद्योग काढता पाय घेण्याच्या बेतात आहेत. संपूर्ण देशात पराकोटीची महागडी वीज, शिवाय विजेचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या राज्यात उद्योगांनी टिकाव धरण्याची अपेक्षा तरी कशी करता येईल महाराष्ट्रात उद्योग, उद्यमशीलतेसाठी अनुकूल वातावरणच राहिलेले नाही, ही तक्रार गेल्या दशकभरापासून सुरू आहे; पण धोरण बदलेल; वाट दिसेल असा उजेड मात्र दृष्टिपथात नाही.\nयातून उद्योगक्षेत्राच्या संयमाचा कडेलोट होऊन त्यांनी गुरुवारी, २५ ऑक्टोबरला राज्यातील बिघडत्या औद्योगिक स्थितीविरोधात ‘बंद’चे हत्यार उपसले. राज्यातील सुमारे साडेतीन लाख उद्योगांना डोईजड झालेले करांचे ओझे आणि असह्य़ झालेल्या वीजदराच्या विरोधासाठी असा मार्ग स्वीकारावा लागतो, यातच सारे काही आले. राज्याचा विकासाचा ताळेबंद उत्तरोत्तर का बिघडत गेला याचा आता तरी साकल्याने विचार व्हायला हवा. उद्यमशीलतेत एक उंची गाठल्यावर आपण या फुललेल्या उद्योगवृक्षाला नवनवीन धुमारे फुटतील असे खतपाणी घालू शकलो नाही; तर दुसरीकडे उद्योग विकासाला पूरक ठरेल असा आधुनिक तोंडावळाही आपणास शेतीला देता आलेला नाही. उलट शेती ही बाब राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळाच ठरेल असे राज्याचे धोरण राहिले. उदाहरणार्थ, राज्यातील वीजपुरवठय़ाची यंत्रणा पाहणाऱ्या ‘महावितरण’चे औद्योगिक ग्राहक जेमतेम दोन टक्केही नाहीत, पण या ग्राहकवर्गाकडून तिला ६१ टक्क्यांहून अधिक महसूल मिळतो. डबघाईला आलेल्या वीज प्रशासनाला मग सोन्याचे अंडे देणाऱ्या या कोंबडीलाच कापून खाण्याचा मोह अनावर झाला. औद्योगिक ग्राहकांकडून जादा वीजदर वसूल करण्याला वीज नियामक आयोगाकडूनही आडकाठी आली नाही. म्हणूनच गेल्या तीन वर्षांत औद्योगिक ग्राहकांवर तब्बल बारा वेळा वीज दरवाढ लादली गेली. दुसरीकडे ��महावितरण’चा दुसरा ग्राहकवर्ग म्हणजे शेतीक्षेत्राला अर्थात कृषिपंपांना कुठे स्वस्तात, तर कैक ठिकाणी फुकटात विजेची खैरात सुरूच असल्याचे दिसून येते. या खैराती विजेचा बोजा औद्योगिक क्षेत्रावरच ‘क्रॉस सबसिडी’च्या रूपाने वाढत जाणे मग अपरिहार्य ठरले वीज महागडी तर महागडी, पण ती अखंडित स्वरूपात व खात्रीने मिळेल याचीही ग्वाही नाही. बंदचे हत्यार उपसणाऱ्या साडेतीन लाख उद्योगांपैकी बहुतांश हे छोटे व मध्यम उद्योग आहेत. वीज हा त्यांच्या उत्पादन शृंखलेतील महत्त्वाचा घटक. उत्पादनखर्चात विजेचा वाटा कमालीचा वाढल्याने, उत्पादित मालाच्या किमती वाढविणेही त्यांना भाग ठरले आहे. यातून बाजारातील स्पर्धेत टिकाव धरणे कठीण बनत चालले असून, पुढे जाऊन गाशाच गुंडाळला जाण्याचे संकट त्यांना दिसू लागले आहे. उद्योग आणि वीज, पाणी, जमीन आदी पायाभूत सोयीसुविधा व धोरणे राज्यवार वेगवेगळी असली तरी बाजारपेठ ही संपूर्ण देशासाठी सारखीच आहे आणि त्रांगडे येथेच आहे. शेतीला तगवण्यासाठी उद्योगधंद्यांची आबाळ करण्याच्या विद्यमान धोरणामुळे आता ‘तेलही, तूपही गेले..’ अशी नामुष्की ओढवून घेणारे राज्य म्हणूनही महाराष्ट्र राज्याकडे पाहिले जाईल.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्��ास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2020-10-01T00:18:53Z", "digest": "sha1:G7QEQOPL4KZVLLOAAAFZI642FD7LYLZ3", "length": 11740, "nlines": 88, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ठाणे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर.\nहा लेख ठाणे शहराविषयी आहे. ठाणे जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nगुणक: 19°10′21″N 72°57′25″E / 19.172431°N 72.957019°E / 19.172431; 72.957019{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक आहे.\nमुंबई • महाराष्ट्र • भारत\nतलाव पाळी , ठाणे\n१९° १०′ ४८″ N, ७२° ५७′ ४७.८८″ E\n५ पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे\n६ हे सुद्धा पहा\n७ ठाणे शहर बाह्य दुवे\nठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने १२९० मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.\nपोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ���यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. १७८४पासून स्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ,मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.\nठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली.\nठाणे हे मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. ठाण्याचे क्षेत्रफळ १४७ वर्ग कि. मी. आहे. ठाण्याला तळ्यांचे शहर असेही म्हणतात. ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे. ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत. ठाणे हे सुंदर शहर आहे.\nठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. गणेशोत्सव आणि नवरात्र हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले गडकरी रंगायतन विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील राम मारूती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत.\nठाण्यात दही हंडी उत्सव फार उत्साहात साजरा केला जातो. येथे ठाणे शहर, मुंबई व उपनगरातून गोविंदा पथक ह्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी येतात.\nकुंजविहार आणि राजमाता ह्यांचे वडापाव आणि टिप-टॉपचे खाद्यपदार्थ आणि मिठाई विशेष प्रसिद्ध आहेत. 2015 साली 'मेतकूट' नावाचे उपहारग्रृह नौपाडा, घंटाली येथे सुरू झाले. महाराष्ट्राच्या सर्व प्रांतातील ( कोकण, पश्चीम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ) खाद्यपदार्थ या एकाच ठिकाणी उपलब्ध झाले.\nठाण्यात आता विविध मल्टिप्लेक्स थियेटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत.\nमुख्य पान: ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था\nठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वहातूक व्यवस्था पुरवते. बेस्ट ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून आणि ठाणे पूर्व स्थानकापासून मुंबईत बससेवा पुरवते. नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) ठाण्यातील चेंदणी नाक्यापासून नवी मुंबईत बससेवा पुरवते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरिवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.\nठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरु झाली आहे.\nपर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रेसंपादन करा\nगडकरी रंगायतन, मासुंदा तलाव, राम मारूती रस्ता, येऊर, उपवन, कोपनेश्वर मंदिर, वर्तकनगर साईबाबा मंदिर, घंटाली मंदीर व पोर्तुगीजानी १५८२ साली बांंधलेले सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nठाणे शहर बाह्य दुवेसंपादन करा\nठाणे नगरपालिका ते महानगरपालिका (माहितीपर पुस्तक, लेखक - श्री. वा. नेर्लेकर)\nठाणे शहर | कल्याण | मुरबाड | भिवंडी | शहापूर | उल्हासनगर | अंबरनाथ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०२० रोजी ००:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post.html", "date_download": "2020-10-01T01:17:25Z", "digest": "sha1:HFPONQX2DPTUMC3NHFHZCE7D7Z53XZXQ", "length": 4606, "nlines": 52, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "आमदार नमिता मुंदडा आठ महिन्याच्या गर्भवती ! तरीही...", "raw_content": "\nआमदार नमिता मुंदडा आठ महिन्याच्या गर्भवती \nमुंबई : केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार व राज्याचा माजी आरोग्य मंत्री स्व.विमल मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा ह्या आठ महिन्याच्या गर्भवती असून देखील त्या सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनच्या कामकाजात सहभागी होत आहेत व आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न शासन दरबारी मांडत आहेत. विशेष म्हणजे नमिता मुंदडा ह्या पहिल्याच महिला आमदार आहेत. ज्या गरोदर असताना देखील विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होत आहेत.\nमुंदडा यांच्या प्रसूतीची तारीख आता अगदीच जवळ आहे मात्र त्या आधीचे हे अधिवेशन महत्वाचे असल्याने या अवस्थेत सुद्धा त्या कामात सहभाग घेत आहेत. हे महत्वाचं अधिवेशन असल्यामुळे आपण उपस्थित होणे आवश्यक आहे.असे मुंदडा यांनी एका मराठी वृतवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.\nविधानसभा सभागृहात अनेक महिला आमदार आपली काळजी घेतात.सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यामध्ये मला सहभागी होऊ देत नाहीत.असेही,नमिता मुंदडा यांनी बोलतांना सांगितले.त्यामुळे,विधीमंडळ अधिवेशनात नमिता मुंदडा या चर्चेचा विषय झाल्या आहेत तसेच त्यांचे सर्वच पातळीवरून कौतुक होत आहे\nTags टॉप न्यूज हेडलाइन्स\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2020-10-01T01:42:35Z", "digest": "sha1:YEXTPPDMAONUAB7WH67VE2JWVLRZCSR3", "length": 12782, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nखा. शरद पवारांची सुरक्षा काढून घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन\nजळगांव : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांची सुरक्षा हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ह्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज थाळीनाद आंदोलनाने उत्तर देऊन या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी असलेली सुरक्षा केंद्र सरकारने हटविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधुन भाजपाविरूध्द राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांकडुन संताप व्यक्त केला जात आहे. भाजपा सरकारच्या या हुकूमशाही कृतीला जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीनाद करून जोरदार उत्तर देण्यात आले आहे. महानगर राष्ट्रवादीतर्फे आज शहरातील आकाशवाणी चौकात महिला पदाधिकार्‍यांनी थाळीनाद करीत भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.\nसत्ता परिवर्तन भाजपाच्या जिव्हारी\nआंदोलनासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनसामान्यामधून आलेल्या लोकनेत्याला तुमच्या सुरक्षिततेची गरज नाही. जनतेच्या प्रेमाचे भरभक्कम कवच चहुबाजूंनी आहे. पण तरीही भाजपच्या सडक्या विचारांचा तीव्र निषेध राष्ट्रीवादीचे पदाधिकारी करत आहे. या कृतीवरून भाजप सरकारची मनोवृत्ती अतिशय अस्वस्थ, कुटील आणि दांभिक प्रवृत्तीची आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महराष्ट्रातील सत्ता परिवर्तन भाजपच्या जिव्हारी लागले असल्याचा आरोप महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळेच भाजपा आता सुडबुध्दीने वागत आहे. हे लोकशाहीसाठी घातक असुन अत्यंत महत्वाच्या व्यक्तींसाठी असलेली सुरक्षा ही पूर्वसूचना न देता काढून घेतली आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक भूमिका घेईल असा इशारा अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\nआंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ललित बागूल, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, सामाजिक न्याय विभागाचे अरविंद मानकरी, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष अझर पठाण, स्वप्नील नेमाडे, ��ुशिल शिंदे, फिरोज शेख, हर्षवर्धन खैरनार, पराग पाटील, रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर, रियाझ काकर, कौसर काकर, मिनल पाटील, लता मोरे, ममता तडवी, चंद्रकांत चौधरी, संजय चव्हाण, कमलबाई पाटील, प्रशांत राजपुत, विशाल देशमुख, आशा आंभोरे, मिनाक्षी चव्हाण, जयश्री पाटील, संगीता बागुल, शोभा भोईटे, जयेश पाटील, गौरव वाणी, अक्षय वंजारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.\nजिल्हा पोलीस दलातील दोघा सहाय्यक फौजदारांना राष्ट्रपती पदक जाहीर\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/jaya-bachchan-trolls-after-a-statement-in-parliament/", "date_download": "2020-10-01T01:45:15Z", "digest": "sha1:6FJOUOXML7FHOQKGAYXJCOHDL2PGIZKI", "length": 16782, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "संसदेतील विधानानंतर जया बच्चन ट्रोल; अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यांवरील सुरक्षा वाढवली - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nसंसदेतील विधानानंतर जया बच्चन ट्रोल; अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यांवरील सुरक्षा वाढवली\nमुंबई : जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चारही बंगल्यांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसदेत समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी बच्चन परिवाराला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.\nपरिणामी ही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या जुहू स्थित बंगल्याबाहेरदेखील मु��बई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहेत. सीबीआयमार्फत या प्रकरणात अनेक नवे खुलासे रोज समोर येत आहेत.\nसुशांतची मैत्रीण रिया व तिचा भाऊ शौविक या केसमधील मुख्य आरोपी आहेत. त्यांना ड्रग्ज घेण्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तसेच, कंगना रणौतनेही इंडस्ट्रीत ड्रग्जचा व्यापार होत असल्याचे बोलल्यानंतर आता फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग्ज प्रकरणावर चर्चा सुरू झाली आहे. याचे पडसाद संसदेतदेखील उमटले आहेत.\nसुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणी सुरू असणाऱ्या तपासामध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता.\nरवी किशन यांना उत्तर देताना संसदेत मंगळवारी जया बच्चन यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत हिने जया बच्चन यांना काही प्रश्न करत त्यांच्यावर टीका केली आहे. तर शिवसेनेने जया बच्चन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleबाबरी मशीद खटला : ३० सप्टेंबरला निकाल येण्याची शक्यता\nNext articleमराठासारखाच एससी / एसटी आरक्षणालाही कोर्टात लागू शकतो धक्का – प्रतीक बोंबार्डे\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्���्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/5/27/Nrutya-Ek-Doldar-career.aspx", "date_download": "2020-10-01T01:51:02Z", "digest": "sha1:VUISATLDDO4MKU225JL7AJDRJRED6KZ4", "length": 13191, "nlines": 56, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "नृत्य : एक डोलदार करिअर", "raw_content": "\nनृत्य : एक डोलदार करिअर\nस्वामी विवेकानंद जेव्हा छोटे नरेंद्र दत्त होते; तेव्हाची गोष्ट आहे ही त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारले, ‘तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारले, ‘तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल’ नरेंद्रने पाहिले तर दाराबाहेर एक बग्गी चालवणारा बग्गीवान उभा होता. त्याची ऐट, त्याचे कपडे पाहून बालसुलभतेने नरेंद्र उद्गारला, ‘मला ना तसं बग्गीवान व्हायला आवडेल.’ त्यांचा हा संवाद ऐकत नरेंद्रची आई तिथेच उभी होती. तिने पटकन नरेंद्रचे लक्ष एका तसबिरीकडे वेधले आणि त्याला म्हणाली, ‘तुला बग्गीवान व्हायचे असेल ना, तर असा हो’ नरेंद्रने पाहिले तर दाराबाहेर एक बग्गी चालवणारा बग्गीवान उभा होता. त्याची ऐट, त्याचे कपडे पाहून बालसुलभतेने नरेंद्र उद्गारला, ‘मला ना तसं बग्गीवान व्हायला आवडेल.’ त्यांचा हा संवाद ऐकत नरेंद्रची आई तिथेच उभी होती. तिने पटकन नरेंद्रचे लक्ष एका तसबिरीकडे वेधले आणि त्याला म्हणाली, ‘तुला बग्गीवान व्हायचे असेल ना, तर असा हो’ ती तसबीर होती अर्जुनाचा रथ चालवणार्‍या भगवान श्रीकृष्णाची’ ती तसबीर होती अर्जुनाचा रथ चालवणार्‍या भगवान श्रीकृष्णाची नरेंद्रची आई त्याला म्हणाली, ‘असा बग्गीवान हो आणि सार्���या देशाचे सारथ्य कर. आपल्या भारताचे नेतृत्व कर. त्याला परत पूर्वीचे वैभव प्राप्त करून दे.’’ असे संस्कार मिळाले, म्हणूनच लहानगा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद बनून जगाला मार्गदर्शन करू शकला.\nमुलांनो, तुम्हाला आवडेल तसे करिअर तुम्ही जरूर निवडा. स्वत:चा कल पाहून करिअरची निवड करायची हीच खरी वेळ आहे जे काही ठरवाल, त्याचे परिपूर्ण ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला असे ज्ञान देऊ शकतील, असे मार्गदर्शक शोधून काढा. त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा, प्रचंड मेहनत करा, त्यात सातत्य ठेवा आणि स्वत: आनंद घेऊन आपल्या ज्ञानाचा आपल्या देशाला कसा उपयोग होईल, असा सतत विचार करा. त्या बरहुकूम कृती करा.\nआता मी तुम्हाला माझा नृत्यप्रवास सांगणार आहे. मी कशी सुरुवात केली आणि कशारीतीने मला यश मिळत गेले; त्याची मनोरंजक माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुमच्यापैकी कोणाला या करिअरचा मोह पडला; तर माझ्या या लेखनप्रपंचाचे सार्थक होईल.\nलहानपणीच, म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षी माझ्या नृत्याचा कल ओळखून, ज्या काळात आमच्या बोरिवलीत फक्त एकच नृत्याचा क्लास होता, त्या काळात माझ्या आई-वडिलांनी मला भरतनाट्यम् नृत्यवर्गात गुरू श्रीसत्यनारायणन् यांच्याकडे पाठवले. शालेय स्पर्धांत मी नेहमीच भाग घेतला आणि आंतरशालेय प्रथम बक्षिसे मिळवली. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांत माझा आत्मविश्‍वास वाढत गेला आणि स्वत:च्या क्षमतांची जाणीव झाली. बी.ए.ला पूर्ण इंग्रजी वाङ्मय घेऊन प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन, माझे नृत्यकलाकार व्हायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भरतनाट्यम् मध्ये बी.एल.ए. करण्यासाठी जुहूच्या नालंदा नृत्यकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. आवडीचा विषय असल्यामुळे अथक कष्ट आणि चिकाटी यांमुळे विद्यापीठात प्रथम आले. या यशासाठी मला मुंबई विद्यापीठाचा विशेष पुरस्कार आणि सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर योग आणि भरतनाट्यम्मध्ये मी ‘संगीताचार्य’ ही पदवी मिळवली. देश-विदेशात असंख्य कार्यक्रम केले. भारत सरकारकडून मला राष्ट्रीय शिष्यवृत्ती (नॅशनल फेलोशीप)सुद्धा मिळाली आहे. स्वत:ची मोठी नृत्य अकादमी स्थापन केली.\nमुलांनो, यात मला माझे काही मोठेपण सांगायचे नसून, आपल्या ध्येयाची निश्‍चिती करून, योग्य मार्गदर्शन आणि अथक परिश्रम केले; तर यश निश्‍चित मिळते, असेच मला तुम्हा���ा ठासून सांगायचे आहे. नृत्यकलेला आता निश्‍चितच खूप चांगले दिवस आलेले आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा कोर्सेस), मुंबई, भारती, पुणे, तसेच खैरागड आणि कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथे नृत्याचे पदवी अभ्यासक्रम (डिग्री कोर्सेस) उपलब्ध आहेत. सरकारदरबारी नृत्यासाठी शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. अनेक सर्वोच्च सन्मान आता नृत्य कलाकारांसाठीसुद्धा उपलब्ध आहेत. भारत सरकारच्या आयसीसीआरतर्फे परदेशातदेखील सन्मानपूर्वक दौरे आयोजित केले जातात. मी स्वत:च एक पूर्ण वेळ नृत्य कलाकार असल्यामुळे मी हे निश्‍चित सांगू शकते की, केवळ कार्यक्रमांवरसुद्धा एक नृत्य कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकतो. शिवाय नृत्य प्रशिक्षक, नृत्य समीक्षक, नृत्य संरचनाकार, नृत्य लेखक अशा अनेक क्षेत्रांमध्ये नर्तकही आपली वर्णी लावू शकतात; आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, याचाही विचार करा. कारण नृत्य असते - एक दिमाखदार सादरीकरण, मनोरंजनातून जनजागरण, तन-मन-आत्म्याचे सर्मपण कवीची कविता साक्षात जिवंत होऊन आपल्या हावभावांद्वारे रंगमंचाच्या कॅनव्हासवर वेगवेगळे आकृतिबंध बनवते, त्यात भावनांचे रंग भरते, त्यातील लय प्रेक्षकांनाही तरल सुखाचा अमृतानुभव देते. नृत्य ही एक अशी कला आहे की, जिच्यामध्ये कलाकार, कलेचे माध्यम आणि अंतिम कलाकृती ही एकच असते. एवढेच नाही; तर त्या कलाकृतीची साक्षीही ती नर्तिकाच असते. ‘शिवं भूत्वा शिवं यजेत्’ - शिव होऊनच शिवाची पूजा करावी; हा संदेश साक्षात आचरणात आणणारी ही कला कलाकाराला अध्यात्माच्या, अलौकिकतेच्या चरणसीमेपर्यंत पोहोचवते.\nत्यामुळे माझ्या प्रिय छोट्या दोस्तांनो, तुम्हाला जर नृत्यकला मनापासून आवडत असेल; तर जरूर योग्य मार्गदर्शक शोधून या कलेला स्वत: वाहून घ्या ही अलौकिक कला तुम्हाला निराश करणार नाही. अशी एक नृत्यसाधक म्हणून मला निश्‍चित आशा वाटते. त्यासाठी मनापासून शुभेच्छा\n- डॉ. स्वाती दैठणकर\n(आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरनाट्यम् नृत्यांगना)\nआपण दैनंदिन जीवनात वेगवेगळे आवाज ऐकत असतो...याच आवाजाच्या जोरावर आपण एक उत्तम करिअरही करू शकतो.कसे सांगतायेत केदार आठवले करिअर सप्ताहातील चौथ्या लेखात.\nमेरी 'आवाज' ही मेरी पेहचान हैं|\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/date/2020/09/17/", "date_download": "2020-10-01T00:40:15Z", "digest": "sha1:C62O2Y6LLR4YI3YYGTEXGIVHCHFFTCVQ", "length": 14481, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "September 17, 2020 - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nराज्यात ८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nएका दिवसात १९ हजार ५२२ एवढ्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे मुंबई, दि.१७: राज्यात आज एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण\nऔरंगाबाद जिल्ह्यात 360 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 838 जणांचा मृत्यू\nजिल्ह्यात 22997 कोरोनामुक्त, 6020 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 17 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 346 जणांना (मनपा 176, ग्रामीण 170)\nविद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर ‘कोविड-१९’ चा उल्लेख राहणार नाही-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती\nअंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सर्वतोपरी सहकार्य मुंबई, दि.१७ : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.\nमुंबई, दि. 1७ : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी\nउस्मानाबाद हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन\nमराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन प्रयत्न करूया – पालकमंत्री शंकराव गडाख\nउस्मानाबाद, दि.17 :- हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आहेत. केवळ स्वातंत्र्य मिळविणे एवढेच ध्येय समोर न ठेवता समग्र विकासाचा\nपी.जी. उत्तीर्ण झालेल्या 1600 डॉक्टरांची सेवा कोविड उपचारासाठी उपलब्ध करून देणार-वैद्यकीय शिक्षण��ंत्री अमित देशमुख\nलातूर जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता नाही, प्रतिदिन मागणी 13 किलो लिटरची ,पुरवठा 26 किलो लिटरचा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील\nलातूर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन\nमराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध* -पालकमंत्री अमित देशमुख\nहुतात्मा स्मारक येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्र्यांकडून हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त\nऔरंगाबाद मराठवाडा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन\nमराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n“माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन औरंगाबाद, दि.17 :- मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या\nनांदेड हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन\nहैदराबाद मुक्ती संग्रामातील बलिदान आणि त्यागाची मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवू यात – पालकमंत्री अशोक चव्हाण\n“माझे कुटूंब माझी जबाबदारी” स्विकारण्यातच कोरोनामुक्तीचा मार्ग नांदेडदि. 17 :- वयाची पन्नास वर्ष पूर्ण करणाऱ्या आजच्या पिढीने हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या\nबीड हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन\nपालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे ध्वजारोहण ; स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना श्रद्धांजली\nकोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेली ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहिम लोकचळवळ व्हावी – पालकमंत्री धनंजय मुंडे बीड,दि.17\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/corporators-son-giving-life-threat/articleshow/57399962.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T02:20:20Z", "digest": "sha1:TTNS32B5TYDF3OHVOXX3U5DJDZGUZCK4", "length": 13846, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनगरसेवकाच्या मुलांनी दिली मारण्याची धमकी\nमहापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केल्याच्या रागातून शिवाजीनगर कोर्टासमोर अडवून चाकूने जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या दोन मुलांसह पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविरोधकाचा प्रचार केल्याच्या रागातून प्रकार\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमहापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केल्याच्या रागातून शिवाजीनगर कोर्टासमोर अडवून चाकूने जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या दोन मुलांसह पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया बाबत किरण मुरकुटे (वय २७, रा. बाणेर गाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन समीर बाबूराव चांदेरे, किरण बाबूराव चांदेरे, गणेश बाजीराव इंगवले, मारुती दत्तोबा चांदेरे, निखिल नंदकुमार धनकुडे (सर्व रा. वीरभद्र नगर, बाणेर गाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमधून बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे निवडणूक लढवत होते. त्या दरम्यान किरण मुरकुटे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. मुरकुटे यांनी आपला प्रचार करावा, असा दबाव चांदेरे यांनी टाकला होता. मात्र, मुरकुटे यांनी त्यास नकार दिला.\nमुरकुटे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून लष्कर भागात निघाले होते. त्यावेळी शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक दोन ते तीनच्यामध्ये चांदेरे यांच्या मुलांनी चारचाकी आडवी लावून मुरकुटे यांना अडविले. आमच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवाराचे काम का केलेस का असा जाब विचारून समीर चांदेरे याने चाकू काढून जिवे मारण्याची धमकी दिली. मुरकुटे यांनी त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्यावेळी चांदेरे आणि त्यांच्या मुलांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस तपास करत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nSaurabh Rao: करोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणू...\nसुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचव...\n करोना रुग्णांच्या मोबाइलवरील डेटा होतो...\nआता दुचाकी टॅक्सींनाही परवाना महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_527.html", "date_download": "2020-10-01T00:05:11Z", "digest": "sha1:AZUILIBMWATOWOWRYH4S7WELKSVAEDGK", "length": 6944, "nlines": 63, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "त्वचा आणि केसांची काळजी", "raw_content": "\nत्वचा आणि केसांची काळजी\nbyMahaupdate.in रविवार, एप्रिल ०५, २०२०\nऑलिव्ह तेल, खोबरेल तेल, बदामाचं तेल आणि मोहरीचं तेल चेह-यावर आणि शरीरावर तेल लावावं म्हणजे तुम्हाला त्यातून पोषण मिळेल.\nतुमच्या टाळूवर खोबरेल तेलाने मसाज करा. कोरडय़ा आणि दुभंगलेल्या केसांसाठी गहू आणि खोब-याचं तेल गरम करून त्याचा मसाज करावा. त्यामुळे तुमच्या केसांची रासायनिक द्रव्यांमुळे हानी होण्यापासून बचाव होईल. केसांना संरक्षण मिळेल. यामुळे केसांमध्ये उडालेले रंग अगदी सहज निघण्यास मदत होईल.\nतुमच्या ओठांना लिप बामचा जाड कोट लावा. जेणेकरून ओठांचा फुटण्यापासून बचाव होईल.\nनखांना रंगहीन नेलपॉलिश लावावं. किमान दोन कोट तरी लावणं आवश्यक आहे. नखांना गडद नेलपॉलिश लावल्यावर त्यावरही तुम्ही रंगहीन नेलपॉलिश लावू शकतात. जेणेकरून नखांचं संरक्षण होईल आणि नखंदेखील चमकतील.\nनैसर्गिक रंगांचा वापर करत असाल तरीही त्याचा अतिरेक करू नका. कारण कधी कधी कुंकू, हळद आणि चंदनाचादेखील एखाद्याच्या त्वचेला त्रास होण्याची अक्यता असते. हे रंग धुतले गेले नाहीत तरीही रॅशेस होण्याची शक्यता असते. म्हणूनच तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदनाचा वापर करा.\nरंग खेळल्यावर कधीही साबणाचा वापर करू नये. तसंच ताबडतोब साबणाचा वापर चेहरा धुण्याकरता करू नका. कारण साबणामध्ये अल्कलाईन असतं त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. म्हणूनच ताबडतोब क्लिनझिंग क्रीम किंवा लोशन लावा त्यामुळे त्वचा मुलायम होईल. त्वचेवर मसाज करा, त्यानंतर कापसाने पुसून काढा.\nरंग काढण्यासाठी तिळाचं तेल वापरू शकता. त्याचा चेहरा आणि शरीरावर मसाज करा. यामुळे रंग तर निघेलच आणि त्वचेचं नुकसान होणार नाही.\nकेस धुताना प्रथम केसांवर भरपूर प्रमाणात पाणी घाला. म्हणजे केसांमध्ये अडकलेला रंग निघून जाईल. त्यानंतर सौम्य प्रतीचा श्ॉम्पू डोक्यावर घालून त्याने व्यवस्थित केस धुऊन घ्या. बोटांनी टाळूवर श्ॉम्पूने मसाज करा. त्यानंतर साध्या पाण्याने धुऊन टाका.\nत्यानंतर एका मगमध्ये लिंबाचा रस घालून त्या पाण्याने सर्वात शेवटी केस धुवावेत. हे उत्तम कंडिशनर आहे. यामुळे टाळूवर असणारं अ‍ॅसिड अल्कलाईन संतुलित राहतं.\nमेथीचे दाणे, आवळा पावडर, उकळलेली शिककाई आणि पाणी हे मिश्रण एकत्रित करून तो पॅक केसांना लावू शकता. याशिवाय मेंदी पावडर, चार चमचे लिंबाचा रस आणि दही यांचं मिश्रणही तुम्ही लावू शकता. हे मिश्रण एक तास लावून ठेवावं आणि नंतर केस धुवावेत.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/ajit-pawars-sujoy-explains-the-explosion/", "date_download": "2020-10-01T01:23:18Z", "digest": "sha1:JDMX5YXY2LJS7XP5LQRFCKW4BP3EX6KR", "length": 10889, "nlines": 131, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "अजित पवारांचा सुजय विखेंबद्दल मोठा गौप्यस्फोट - News Live Marathi", "raw_content": "\n���जित पवारांचा सुजय विखेंबद्दल मोठा गौप्यस्फोट\nNewslive मराठी- सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सुजय यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.\n‘सुजय विखेंना मी स्वत: राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितलं होतं. मात्र ते स्वत:च नको म्हणाले’, असं अजित पवारांनी म्हटलं.\nदरम्यान, राष्ट्रवादीच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच काँग्रेस अडचणीत आले असं वातावरण निर्माण झाल्यामुळंच पवारांनी हा गौप्यस्फोट केल्याचं बोललं जातं आहे.\nचित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला केंद्र सरकारची परवानगी- प्रकाश जावडेकर\nकोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर घेण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रीकरण ठप्प झाले होते. मात्र, अनलॉकच्या टप्प्यात काही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून सरकराने आता चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी नियमावली जारी केली आहे. त्यात मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे असून सुरक्षेसाठी इतर नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. […]\nकेंद्राला राज्याची जबाबदारी नाही का, अजित पवार यांचा सवाल\nकेंद्र सरकार १ सप्टेंबरपासून पीपीई, मास्क, ऑक्सिजन राज्याला देणार नाही. केंद्र सरकारने एप्रिलपासून २२ हजार कोटी रुपये जीएसटीचा वाटा दिलेला नाही. केंद्राची राज्याच्या नागरिकांबाबत काहीच जबाबदारी नाही का केंद्राला नोटा छापण्याचा अधिकार आहे , राज्याला नाही अशा कठोर शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. तसेच राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी […]\nमागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा यांचा डाव आहे….\nNewslive मराठी- भारतीय जनता पार्टी ने देशात हुकूमशाही चालवली असून मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा यांचा डाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्य राहिलेलं नाही, असहिष्णुता वाढलेली आहे. अशा पद्धतीनं हे देश आणि राज्य चालवत आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परिवर्तन यात्रेत केला आहे. महाराष्ट्र तसंच देशातला एकही घटक आज समाधानी नाही. @BJP4India ने देशात हुकूमशाही चालवली असून […]\nप्रिया वारियरबद्दल दिग्दर्शकाने केला धक्कादायक खुलासा\nसर्व जाती धर्मांच्या लोकांचा वंचित बहुजन आघाडी���ा पाठिंबा\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nपद्म पुरस्कार समितीवरील आदित्य ठाकरेंची निवड योग्यच – शिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यातील कोविड रुग्णालये कॅशलेस करा; नितेश राणेची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी\nबारामती तालुक्‍यात शुकशुकाट, शहरातही जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_768.html", "date_download": "2020-10-01T01:29:52Z", "digest": "sha1:4CNXKHKNZDK3Z2AIDGBZPS2MMJYSPFIS", "length": 3928, "nlines": 56, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा\nbyMahaupdate.in मंगळवार, एप्रिल ०७, २०२०\nमुंबई, दि. 7 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचे आणि आरोग्य संघटनेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\n'आरोग्यम् धनसंपदा’, आरोग्यासारखे धन नाही, असे मानणारी आपली संस्कृती आहे. परंतु जागतिकीकरणाच्या काळात, आधुनिक जीवनपद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीने, सार्वजनिक, जागतिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे.\nकोरोना संकटाच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. यापासून धडा घेऊन भविष्यात वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीने सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आपण सर्वजण कटीबद्ध होऊया, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}