diff --git "a/data_multi/mr/2020-16_mr_all_0131.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-16_mr_all_0131.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-16_mr_all_0131.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,429 @@ +{"url": "http://sataratoday.com/post/24043", "date_download": "2020-04-01T14:53:22Z", "digest": "sha1:YRDNY4SWXZ3YEZBWSB4GMHPPVEF45HKH", "length": 13790, "nlines": 107, "source_domain": "sataratoday.com", "title": "पळसावडेत लष्करी जवानाला पोलिसांची बेदम मारहाण", "raw_content": "\nपळसावडेत लष्करी जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nमारहाण करणार्‍या त्या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी\nलष्करातून सुट्टीवर आलेल्या आणि घराबाहेर उभ्या असलेल्या दत्ता अंकुश शेडगे या लष्करी जवानाला पोलिसांनी अक्षरश: बेदम मारहाण करीत बुकलून काढले. पोलिसांच्या या मारहाणीत ते जखमी झाले आहेत.\nसातारा : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कालपासूनच संपूर्ण देशात संचार व जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. विनाकामी रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलीस लाठ्यांचा प्रसाद देवून शिस्त लावत आहेत. मात्र काही ठिकाणी मात्र पोलिसांनीच कायदा हातात घेत कायद्याचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली आहे. अशीच घटना आज पळसावडे, ता. माण येथे घडली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, पळसावडे, ता. माण येथे रहिवासी असलेला दत्ता अंकुश शेडगे हे गेल्या 18 वर्षापासून लष्करात कार्यरत आहेत. सध्या त्यांची नियुक्ती जम्मू कश्मिर येथील कुपवाडा येथे आहे. ते 14 मार्च रोजी कर्तव्य बजावून 30 दिवसांच्या सुट्टीला गावाकडे आलेले आहेेत. परवापासूनच राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येकाला घरातच राहण्याच्या सक्त सूचना देवून जिल्ह्यात संचार व जमावबंदी सक्तीने राबविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पोलिसांनी जमावबंदी व संचारबंदी आदेश झुगारुन रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलीसी हिसका दाखवत हाताचा आणि लाठ्यांचा प्रसाद दिला जात आहे. परंतू काही पोलीस कर्मचारी मात्र कोरोनाच्या आडून आपली जुनी दुश्मनी उकरुन काढत हात धुवून घेत आहेत. आज दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता लष्करातून सुट्टीवर आलेल्या आणि घराबाहेर उभ्या असलेल्या दत्ता अंकुश शेडगे या लष्करी जवानाला पोलिसांनी अक्षरश: बेदम मारहाण करीत बुकलून काढले. पोलिसांच्या या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाणीचे व्रण उठले आहेत. माझी कुठलीही चुकी नसताना केवळ घराच्या दारात उभ्या असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारह��ण केली आहे. देशाची सेवा करणार्‍या लष्करी जवानाबाबत पोलीस अशा पद्धतीने वागत असतील तर सामान्य लोकांशी ते कशा पद्धतीने वागत असतील, हा विचार न केलेला बरा. त्यामुळे मला मारहाण करणार्‍या पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी लष्करी जवान दत्ता अंकुश शेडगे यांनी केलेली असून याबाबतचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केला आहे.\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानं��� शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/-/drought-mahanor-poet-interview/articleshow/51859576.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-04-01T14:39:06Z", "digest": "sha1:FMFEHNBGY4GD4AFGWOXHKFOVB3ERA6BQ", "length": 19416, "nlines": 190, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "News: दुष्काळ पाहत बसणे एवढे एकच काम - drought, mahanor, poet, interview | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nदुष्काळ पाहत बसणे एवढे एकच काम\nरानकवीने हिरव्यागार सृष्टीविषयी बोलावे, निसर्गाच्या नटलेल्या सौंदर्याविषयी बोलावे, असा सामान्यांचा सूर असतो; पण अशा सौंदर्याची दुष्काळामुळे पार रयाच गेली आहे. ‘त्यांच्या’ बोलण्यातही तसाच कोरडेपणा स्पष्ट जाणवत होता. कवी ना. धों. महानोर यांच्या बोलण्यात मराठवाड्यातील दुष्काळाची सारी धग सामावली होती. प्राप्त परिस्थितीत दुष्काळ पाहत बसणे एवढे एकच काम राहिल्याचे ते सांगतात. महानोर यांचा हा सूर मन विषण्ण करणाराच होता. त्यांच्याशी चिंतामणी पत्की यांनी साधलेला संवाद.\nरानकवीने हिरव्यागार सृष्टीविषयी बोलावे, निस��्गाच्या नटलेल्या सौंदर्याविषयी बोलावे, असा सामान्यांचा सूर असतो; पण अशा सौंदर्याची दुष्काळामुळे पार रयाच गेली आहे. ‘त्यांच्या’ बोलण्यातही तसाच कोरडेपणा स्पष्ट जाणवत होता. कवी ना. धों. महानोर यांच्या बोलण्यात मराठवाड्यातील दुष्काळाची सारी धग सामावली होती. प्राप्त परिस्थितीत दुष्काळ पाहत बसणे एवढे एकच काम राहिल्याचे ते सांगतात. महानोर यांचा हा सूर मन विषण्ण करणाराच होता. त्यांच्याशी चिंतामणी पत्की यांनी साधलेला संवाद.\n- सध्या सर्वत्र दुष्काळाची चर्चा सुरू आहे. त्याच्या भीषणतेबद्दल काय सांगाल\n- शेत, बागा जळून गेल्या आहेत. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तीन वर्षे सलग दुष्काळ आहे. त्याला विराट दुष्काळ असे म्हणता येईल; पण दुष्काळ ही एका वर्षाची गोष्ट राहिलीय का सलग तीन वर्षे दुष्काळ आहे मराठवाड्यात. लोक कसे जगत असतील सलग तीन वर्षे दुष्काळ आहे मराठवाड्यात. लोक कसे जगत असतील प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही. स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय नाही. तेच होत आहे आता. लोक मोठ्या संख्येने स्थलांतरित होत आहेत. अत्यंत विदारक परिस्थिती ओढवलीय लोकांवर.\n- दुष्काळ नवीन नाही. तुम्ही पूर्वीचे अनेक दुष्काळ पाहिले आहेत. अनुभवले आहेत. त्या वेळी शब्दांना धार चढवलीय; पण आताच्या आणि तेव्हाच्या परिस्थितीत काही फरक जाणवतो का\n- दुष्काळ पूर्वीपासून आहेच; पण दिलासा महत्त्वाचा असतो. पूर्वीही दुष्काळ पडला होता. दुष्काळ काही नवीन नाही; पण तेव्हाचे नेते अशा समस्यांवर तुटून पडायचे. यशवंतराव, वसंतदादा, शरदराव या नेत्यांनी दुष्काळाचा सामना केला. ते समस्यांवर तुटून पडायचे.\n- सध्याचे सरकार काही काम करत नाही, असे वाटते का\n- आता काय केवळ ‘जलयुक्त शिवार’चीच प्रसिद्धी केली जात आहे. प्रत्यक्ष तितके काम नाही. ‘चिरगुटे बांधून मी गर्भार’ असे म्हणता येणार नाही. केवळ जाहिराती सुरू आहेत. हे योग्य नाही. लोकांना दिलासा मिळाला पाहिजे.\n- दुष्काळ पडलेला असताना शनिमंदिर प्रवेश, वेगळा विदर्भ-मराठवाडा असे प्रश्न समोर येत आहेत. त्याबद्दल तुमचे मत काय\n- एकीकडे दुष्काळाचा प्रश्न आ वासून उभा असताना शनिचौथऱ्यावर प्रवेश, वेगळा विदर्भ-मराठवाडा अशा मुद्द्यांमुळे मूळ मुद्दा बाजूला सारला जात आहे. अशाने काय साध्य होते मूळ प्रश्नावर काम झाले पाहिजे. निगरगट्ट आणि समज नसलेली माणसे पुढे य��त राहिली तर असेच होत राहणार. त्याला पर्याय नाही.\n- दुष्काळामुळे माणसाच्या जीवनावर परिणाम झालाच आहे; पण यापेक्षा कशाची भीती वाटते\n- एकूण १७ जिल्हे दुष्काळाचे आहेत आणि त्यापैकी सात जिल्हे अतिदुष्काळाचे आहेत. यामुळे महाराष्ट्र १० वर्षे मागे जाईल, असे मला वाटत राहते. सध्या मी औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्याला आहे; पण लोकसभेचा माझा मतदारसंघ जालना, अशी विचित्र रचना आहे. लोकांनी राहायचे कुठे आणि दाद कोणाकडे मागायची दुष्काळाशी लढा हा लोकांना विनोद वाटतो; पण आता तशी माणसे राहिलेली नाहीत, हेच खरे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर कुठेही जा. परिस्थिती सारखीच आहे. एखाद्याच्या शेतात पाणी असेल, तर तो दुसऱ्याला देत नाही. त्यावरून भांडणे होत आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. भयंकर आहे हे सगळे.\n- दीर्घकालीन उपायांचा अभाव असल्याने हे घडते, असे वाटते का\n- आपल्याकडे कसे आहे ना, प्रश्न दिसला की तेवढ्यापुरते काम केले जाते. दुष्काळाचेही तसेच आहे. दुष्काळ असेल तर काम केले जाते. इतर वेळी काहीच कामे होत नाहीत. दुष्काळ असले की फिरकायचे आणि इतर वेळी ढुंकूनही पाहायचे नाही. अशाने दुष्काळ कसा हटणार दुष्काळ घालवायचा असेल, तर सातत्यपूर्ण काम करावे लागेल. पावसाळ्यातही योग्य काम केले तर दुष्काळ जाणवणार नाही.\n- लोकांची प्रतिक्रिया काय असल्याचे तुम्हाला जाणवते\n- आज झाले असे आहे, की आमदार, खासदार, मंत्र्यांना लोक घाबरू लागले आहेत. माणसे दुबळी झाली आहेत. काही विचारण्याची कोणातच हिंमत राहिलेली नाही. पूर्वी असे नव्हते. लोक जाब विचारत.\n- तुम्हीही आमदार होतात. मग...\n- मी आमदार असताना अनेक योजनांचा पाठपुरावा करू शकलो; पण गंमत अशी, की मी मांडलेल्या योजना संमत झाल्या, पण त्याही १० वर्षे धूळ खात पडून होत्या, तर सामान्यांचे काय मात्र होता होईल तेवढे काम करू शकलो. याचे समाधान आहे.\n- दुष्काळाच्या या भीषण वातावरणात तुम्ही काही लिहित आहात का\n- नवीन निर्मिती आता काय करणार जसे सुचत होते तसे लिहित राहिलो. आता काही सुचत नाही. दुष्काळ पाहत बसणे एवढे एकच काम राहिले आहे, असे वाटते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nराजीनामा शिंदेंचा, पण ट्रेन्डिंगवर मात्र सचिन पायलट\nकरोना: राज्यातील सर्व शाळा-महाविद्याल��ांना सुट्टी जाहीर; सरकारचा निर्णय\nमुंबई-ठाण्यासह पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद: ठाकरे\nहे शिंदेंचं रक्तंय, ज्योतिरादित्य काँग्रेसवर गरजले\nकरिअर फ्लॉप असूनही कोट्यवधींचा मालक आहे फरदीन खान\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nउतरत्या वयातली अत्तराची कुपी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदुष्काळ पाहत बसणे एवढे एकच काम...\nपाणी जिरवा.. साठवा.. तरच भविष्यात मिळेल...\nसंगीतसमाधीचा अनुभव देणारा बासरीवादक...\nसंसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2020-04-01T15:39:55Z", "digest": "sha1:JJIPA36W7RJ7Y5N4JN2P6UJCA3Q2CIWJ", "length": 5354, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २३० चे - पू. २२० चे - पू. २१० चे - पू. २०० चे - पू. १९० चे\nवर्षे: पू. २२० - पू. २१९ - पू. २१८ - पू. २१७ - पू. २१६ - पू. २१५ - पू. २१४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २२ - ट्रासिमेन सरोवराची लढाई.\nजून २२ - इजिप्तच्या टॉलेमी चौथ्याच्या सैन्याने ॲंटियोकस तिसऱ्याचा पराभव केला.\nइ.स.पू.चे २१० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०४:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/16576", "date_download": "2020-04-01T13:31:24Z", "digest": "sha1:XEDCYUZJMFLCI6MEJGCMGIWQVZ4FFTGB", "length": 10941, "nlines": 106, "source_domain": "sataratoday.com", "title": "जे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष", "raw_content": "\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.\nनवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अमित शाह यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ही निवड लांबणीवर पडली होती.\nभाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अमित शाह यांचे उत्तराधिकारी म्हणून जे. पी. नड्डा यांच नाव आघाडीवर होतं. पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हाच जे.पी. नड्डा यांची निवड करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नड्डा यांचा एकमेव अर्ज आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पार पडल्यानंतर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नड्डा यांचा कार्यकाळ 2022पर्यंत असणार आहे. राधामोहन सिंह यांनी नड्डा यांच्या नाव जाहीर केल्यानंतर मावळते भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केलं.\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nदुचाकी अपघातात महिला डॉक्टर जखमी\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा चिकन सेंटरवर कारवाई\nसुचनांचे पालन न करणार्‍या दुकानदारावर गुन्हा\nविनाकारण फिरणार्‍यावर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल\nकोरोना अनुमानित म्हणून एक महिला व एका पुरुषाला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल\nअॅट्रॉसिटीत 'तत्काळ अटक' कायम, अंतरिम जामीनही नाही : सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nफुलराणी सायना नेहवालने केला भाजपात प्रवेश\nनिर्भया प्रकरणः दोषी मुकेशची याचिका फेटाळली\nएअर इंडिया बाजारात ; लवकरच होणार लिलाव\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nनिर्भया बलात्कार: फाशीचा मार्ग मोकळा\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक\nइराण आक्रमक; ट्रम्प यांच्यावर ५.७६ अब्जाचे इनाम\nमेजर जनरल कासिम सुलेमानीने रचला होता दिल्ली हल्ल्याचा कट : डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/atletico-madrid-beat-liverpool/162824/", "date_download": "2020-04-01T14:32:16Z", "digest": "sha1:4TXIZDMYJC3V3SUDV7RPPW77UPAIE5DT", "length": 10840, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Atletico Madrid beat Liverpool", "raw_content": "\nघर क्रीडा चॅम्पियन्स लीग : अ‍ॅटलेटिको माद्रिदची लिव्हरपूलवर मात\nचॅम्पियन्स लीग : अ‍ॅटलेटिको माद्रिदची लिव्हरपूलवर मात\nसाऊल निग्वाइझच्या गोलच्या जोरावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये गतविजेत्या लिव्हरपूलवर १-० अशी मात केली. प्रशिक्षक दिएगो सिमिओने यांच्या अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाच्या भक्कम बचावापुढे लिव्हरपूलचा निभाव लागला नाही. लिव्हरपूलला या सामन्यात एकही फटका गोलवर मारता आला नाही. आता लिव्हरपूलला पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी १२ मार्चला घरच्या मैदानावर होणारा या लढतीचा दुसरा लेग जिंकावा लागेल.\nवांडा मेट्रोपॉलीटानो या अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या मैदानावर मागील वर्षी चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना झाला होता. यात टॉटनहॅमचा पराभव करत लिव्हरपूलने ही स्पर्धा जिंकली होती. याच मैदानावर मंगळवारी रात्री झालेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या सामन्यात मात्र लिव्हरपूलला आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. या सामन्याच्या चौथ्या मिनिटाला अ‍ॅटलेटिकोला कॉर्नर किक मिळाली. यावर साऊल निग्वाइझने गोल करत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लिव्हरपूलने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या खेळाडूंनी मारलेले फटके गोलच्या वरुन गेले. त्यामुळे मध्यंतराला अ‍ॅटलेटिकोने आपली आघाडी राखली.\nमध्यंतरानंतर लिव्हरपूलने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. ५३ व्या मिनिटाला मोहम्मद सलाहला गोल करण्याची संधी मिळाली. परंतु, जो गोमेझच्या क्रॉसवर सलाहने मारलेला हेडर गोलच्या बाजूने गेला. तर ७३ व्या मिनिटाला कर्णधार जॉर्डन हँडरसनलाही गोलवर फटका मारता आली नाही. पुढे दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे अ‍ॅटलेटिकोने हा सामना १-० असा जिंकला.\nहालेंडचे दोन गोल, डॉर्टमंडचा विजय\nजर्मन संघ बुरुसिया डॉर्टमंडचा युवा स्ट्रायकर एर्लिंग हालेंडने आपला दमदार फॉर्म कायम राखला आहे. त्याच्या दोन गोलमुळे डॉर्टमंडने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये पॅरिस सेंट जर्मानचा २-१ असा पराभव केला. या सामन्यात मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र सामना रंगतदार झाला. ६९ व्या मिनिटाला हालेंडने गोल करत डॉर्टमंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली, पण स्टार खेळाडू नेयमारच्या गोलमुळे पॅरिसने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. ही बरोबरी दोन मिनिटेच राहिली. ७७ व्या मिनिटाला हालेंडने गोल करत डॉर्टमंडला हा सामना २-१ असा जिंकवून दिला. डॉर्टमंडकडून खेळताना हालेंडने आतापर्यंत ७ सामन्यांत ११ गोल केले आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभाईंदरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर कारवाई\nईशांतच्या समावेशाने भारताची गोलंदाजी अधिक मजबूत\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nयुवराजने महेंद्रसींग धोनी विषयी केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…\nटी-२० वर्ल्डकप पुढे गेल्यास आयपीएल\nहिटमॅन रोहित शर्माने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिले ८० लाख\n कोरोनाग्रस्तांसाठी १५ वर्षीय शूटरने केली ३० हजारांची मदत\nकरोनासाठी एमसीएकडून सरकारला ५० लाखांची मदत\n 50 लाखांचे तांदूळ गरजूंना दान\n३ महिने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत मिळणार\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/contact-us", "date_download": "2020-04-01T14:45:47Z", "digest": "sha1:XCOBLQKKO24RPMFMZKD3SW3CZSAG6PPE", "length": 2533, "nlines": 59, "source_domain": "marathidoctor.com", "title": "Contact Us » Marathi Doctor", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nहंता व्हायरस कारणे, लक्षणे, प्रसार, प्रतिबंध व उपचार Hantavirus in Marathi\nअश्वगंधा गुण, फायदे व औषधी उपयोग, Ashwagandha in Marathi\nअ जीवनसत्व आहारातील स्त्रोत, कार्ये, फायदे, कमतरतेची लक्षणे, उपचार, लस, Vitamin A in Marathi\nटायफॉईड कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार, आहार, विषमज्वर, Typhoid in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/rto-notice-to-shirdi-institute/articleshow/65636798.cms", "date_download": "2020-04-01T15:58:10Z", "digest": "sha1:WL64OV7BMCKWUIFATQ3N73ZEADX2O2PL", "length": 11154, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ahmednagar news News: शिर्डी संस्थानला ‘आरटीओ’ची नोटीस - rto notice to shirdi institute | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nशिर्डी संस्थानला ‘आरटीओ’ची नोटीस\n\\Bवाहनावरील 'महाराष्ट्र शासन' काढण्याच्या सूचना \\Bम टा...\n\\Bवाहनावरील 'महाराष्ट्र शासन' काढण्याच्या सूचना\n\\Bम. टा. प्रतिनिधी, नगर\nशिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मालकीच्या वाहनावर 'महाराष्ट्र शासन' असे लिहिता येणार नाही. वाहनावर असे लिहिले असेल तर ते काढून टाकून अहवाल द्यावा, अशी नोटीस श्रीरामपूरच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शिर्डी संस्थानला पाठविली आहे.\nसामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी यासंबंधी तक्रार केली होती. त्यानुसार शिर्डी संस्थानच्या मालकीच्या वाहनांवर (क्र. एमएच १७ एजे ८८८९ व एमएच १७ बीव्ही १५१०) पुढील बाजूला 'महाराष्ट्र शासन' असे लिहिले आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारची मालकी असलेल्या व त्या नावाने नोंदणी झालेल्या वाहनांवरच असे लिहिता येते, अशी काळे यांची तक्रार होती. ही वाहने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य अधिकारी वापरतात.\nकाळे यांच्या या तक्रारीची दखल घेऊन श्रीरामपूरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी संस्थानला नोटीस पाठविली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नियमानुसार संस्थानच्या वाहनांवर सरकारचे नाव टाकता येणार नाही. त्यामुळे ते काढून टाकावे आणि सात दिवसांच्या आत या कार्यालयास अहवाल द्यावा; अन्यथा, नियमाचा भंग केला म्हणून संबंधित वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येईल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'ते' दोन विदेशी नागरिक करोनाबाधीत निघाले आणि...\nनगर: होम क्वारंटाइन शिक्का मारण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण\nरुग्ण म्हणाला, ‘करोना’ बरा होतो; फक्त सूचना पाळा\nआईला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर\nनगरमध्ये आणखी दोघांना करोना\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nनागपुरात करोना संशयिताचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा\nकरोना: 'सिद्धीविनायक'चे 'मिशन रक्तसंकलन' सुरू\nनागपूर: दीड किलो सोने हडपल्याचा आरोप; झवेरी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशिर्डी संस्थानला ‘आरटीओ’ची नोटीस...\nKedgaon Accident: डॉक्टरांच्या गाडीला अपघात; १ ठार, ४० जखमी...\nडम्परच्या धडकेने महिलेचा मृत्यू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-on-girl-harassment/", "date_download": "2020-04-01T15:15:49Z", "digest": "sha1:BYL7QHXNZULKYV4XTIQ4TFIS3DFHOJVW", "length": 23434, "nlines": 167, "source_domain": "www.saamana.com", "title": "निष्पाप बळींचे पाप | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nकेंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा, पालकमंत्र्यांच्या सूचना\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- धारावीत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\n���तिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nप्रेमासाठी कायपण.., युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं,. ही वाक्य तारुण्यात ऐकायला आणि वाचायला ठीक आहेत. पण प्रेमासाठी आणि ते पण अनैतिक संबंधासाठी निष्पाप आणि चिमुरड्यांचा बळी घेणं हे कदापि माफीयोग्य नाही. विशेष म्हणजे जन्मदाते माता-पिताच आपल्या पोटच्या गोळ्य़ांवर उठले आहेत. ऐन तारुण्यातील मुला-मुलींच्या डोक्यावर प्रेमाचे भूत स्वार होते हे मान्य, परंतु लग्न आणि मूलबाळ झालेलेही अनैतिक प्रेमात अडसर तसेच लैंगिक सुखासाठी निष्पापांचे बळी घेण्याचे पाप करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अ��ा प्रकारच्या घटना वाढल्या असून हे फार चिंताजनक आहे.\nविषप्रयोग आणि लैंगिक अत्याचार\nविरार येथे राहणाऱ्या ज्योती कांबळे या तरुणीचे तिच्या शेजारी राहणाऱ्या विवाहित पुरुषाशी प्रेम होते. ज्योती लग्न करण्यासाठी त्याच्या मागे लागली होती. पण मला पाच वर्षांची मुलगी आहे. पत्नीला सोडचिठ्ठी देईन, पण स्विटीचे काय असे विकी सांगू लागला. त्यामुळे स्विटी ही ज्योतीच्या डोळ्य़ांत खुपू लागली. शेजारीच राहत असल्याने ज्योती हिला स्विटी ओळखत होती. ज्योती हिने अर्नाळा येथील स्विटीची शाळा गाठली. आत्या असल्याचे सांगून ती स्विटीला घेऊन निघाली. विरारहून तिने लोकल पकडली आणि स्विटी हिला घेऊन दादरला आली. दादरनजीक उद्यानात नेऊन तिने स्विटीला फ्रुटीतून विष दिले. स्विटीला ग्लानी आल्याचे लक्षात येताच ज्योतीने तिला टॅक्सीत बसविले आणि मुंबई येथील महालक्ष्मी मंदिराजवळ नेले. यादरम्यान ज्योतीने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. मंदिराजवळ स्विटीला सोडून ज्योती पळून गेली. रस्त्याच्या कडेला पडलेल्या स्विटीवर एका पोलिसाची नजर पडली म्हणून तिचा जीव वाचला.\nभिवंडीत राहणाऱ्या ममता यादव या विवाहित महिलेचे शेजारच्या राकेश पटेल याच्यावर प्रेम होते. पतीला आणि १४ महिन्यांच्या मुलाला सोडून ममता राकेशसोबत पळून गेली. भिवंडीत ती राकेशसोबत राहत होती तर चिमुरड्या आर्यनला तिचा पती सांभाळत होता. आर्यन भविष्यात आपल्या नात्याला डोकेदुखी ठरू शकतो असा विचार करून ममता राकेशला घेऊन घरी गेली. झोपेत असलेल्या आर्यनला गळा दाबून मारले आणि जमिनीत पुरले. घरी परतल्यावर आर्यन कुठेच न दिसल्याने ममताच्या पतीने पोलिसांत तक्रार केली त्यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला.\nरेल्वे स्थानकावरील टॉयलेटमध्ये मारले\nनालासोपारा येथे राहणाऱ्या अंजाली सरोज या पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह गुजरातच्या नवसारी रेल्वे स्थानकावरील टॉयलेटमध्ये सापडला. पोलिसांनी याप्रकरणी अंजली हिच्या शेजारी राहणाऱ्या अनिता वाघेला हिला अटक केली. अनिता हिचे अंजली हिच्या वडिलांवर प्रेम होते. याच प्रेमसंबंधातून दोघांचे शरीरसंबंधही जुळले, मात्र पत्नी आणि मुलीला सोडून लग्न करण्यास अंजलीचे वडील तयार नव्हते. अनिता हिने दिलेल्या माहितीनुसार अंजलीच्या वडिलांनी दोनदा तिला गर्भपात करायला लावले. याचा बदला घेण्यासाठ�� अंजली हिला ठार केल्याचे तिने सांगितले.\nदोन वर्षांतील काही धक्कादायक घटना\nनऊ वर्षांच्या अमेय चौगुले याने आईला अनेकदा एका परपुरुषाच्या मिठीत पाहिले. आई ओरडली की अमेय तिला याबाबत बाबांना सांगेन अशी धमकी देऊ लागला. अमेय वारंवार दोघांच्या मध्ये येत असल्याने आईने त्याची गळा दाबून हत्या केली.\nपंढरपूरमध्ये विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या दोन मुलांची आईकडून हत्या. सोनाली मिसाळ हिने दोन वर्षांचा आदर्श आणि चार महिन्यांचा प्रशांत याची हत्या केली. पतीला सोडून तिला प्रियकरासोबत जायचे होते त्यासाठी तिने दोन मुलांना कायमचे संपविले.\nचहाचा कप हातातून पडला म्हणून आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या मुलाला ठार केल्याची घटना घाटकोपरच्या पंतनगर येथे घडली. पंतनगर पोलिसांनी नितीन पाठारे या प्रियकराला अटक केली.\nवर्सोव्याच्या खारफुटीत १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. क्राइम ब्रँच युनिट-९ च्या पथकाने याप्रकरणी या मुलाच्या विकृत काकाला अटक केली. लैंगिक संबंधास नकार दिल्याने नराधम काकाने त्याला संपविले.\nआजारपणाला कंटाळून आईने दोन चिमुरड्यांचा जीव घेत आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिह्यात घडली. मनीषा घाडगे असे या महिलेचे नाव असून तिने चार वर्षांचा मुलगा आप्पासाहेब आणि एक वर्षाची मुलगी रेणुका हिला ठार मारले.\nभविष्यात संपत्तीचा वाटेकरी होईल म्हणून भाऊ आणि वहिनीने मिळून सहा वर्षांच्या वैभव पारखे याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह पुरला. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाणा गावात घडली.\nगोवंडी-शिवाजीनगर येथे पती-पत्नीच्या वादाचा फटका तीन वर्षांच्या चिमुरडीला बसला. वारंवार भांडत होत असल्याने पती घर सोडून निघून गेला. आईने राग तीन वर्षांच्या चिमुरडीवर काढला. मारहाणीत तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी वैरीण बनलेल्या आईला अटक केली.\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nकेंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा, पालकमंत्र्यांच्या सूचना\nमाजलगावात तरुणाचा नदीत बुडून मृत्यू\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन स��ळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nया बातम्या अवश्य वाचा\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nकेंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा, पालकमंत्र्यांच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?cat=908&paged=2", "date_download": "2020-04-01T14:49:04Z", "digest": "sha1:T52KZ2N7MXXO7HUM4Z7BVWE2TVWWOK26", "length": 19582, "nlines": 138, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "नांदेड जिल्हा – Page 2 – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nजिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड चा नक्षत्र पवार आर.टी.एस.ई. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम\nमुखेड : प्रतिनिधी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर इयत्ता २ री ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी RTSE FOUNDATION व डॉ.पं.दे.रा.शि.प. द्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या Rationalist Talent Search Examination (RTSE) 2020 च्या निकालाबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये अतिशय […]\nमाजीसैनिकांनी जपले सामजिक दायित्व….जवळपास २५० कुटुंबाना धनगर टेकडी भागात केले धान्याचे वाटप\nमुदखेड : रुखमाजी शिंदे कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचार बंदी लागू आहे,त्यामुळे मोलमजुरी करुन आपल्या कुंटुबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे,आपल्या भागातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाची अन्नधान्य वाचून गैरसोय होऊ नये,या करिता शहरातील ���ाजी सैनिक तथा न.प.माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी सामाजिक […]\nजयप्रकाश कानगुले यांनी स्वखर्चातुन केली जंतुनाशक फवारणी\nमुखेड : संदिप पिल्लेवाड शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील महाकाली गल्ली, कोळी गल्ली,हेडगेवार चौक,धोबी गल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कानगुले यांनी कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणारी जंतुनाशक फवारणी स्वखर्चातुन केली. सध्या कोरोणा विषाणुने जगात व देशात थैमान घातला असुन सगळीकडे जंतुनाशक फवारणी करणे चालु असतानाच मुखेड नगर परिषदेतर्फे शहरात जंतुनाशक फवारणी करणे चालु आहे. […]\nउमरी: संशयित करोना रुग्ण आढळल्याने शहर कडकडीत बंद ; किराणा, भाजीपाला दुध डेअ-याहि कडकडीत बंद\nकोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता उमरी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व पोलिस निरीक्षक अशोकराव अनंत्रे यांनी आज दि ३१ मार्च रोजी शहरातील आज सकाळपासून किराणा दुकान व भाजीपाल्याची दुकाने बंद करण्यात आल्याने शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर एक माणुसही दिसला नाही .फक्त पोलिस व नगर पालिका कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसुन आले . सध्या […]\nसामाजिक दायित्व जोपासत न.पा. प्रशासनास मदत नंदकुमार मडगुलवार यांच्या तर्फे फवारणी यंत्र व ए.पी.जे.समितीकडून फिनाईल वाटप\nमुखेड : संदिप पिल्लेवाड शहरात नगरसेवक विनोद आडेपवार मित्र मंडळातर्फे निराधार लोकांना राशन वाटप सुरु असताना शहरातील व्यापारी नंदकुमार मडगुलवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे प्रतिष्ठित व्यापारी तथा काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांच्या वतीने कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून नगर परिषद प्रशासनास फवारणी यंत्र […]\nकोरोना….निर्णायक क्षण…. डॉ. सचिन खल्लाळ निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या शब्दात\nअमेरिकन मानववंश शात्रज्ञ जेरेड डायमंड यांचं ‘ गन्स,जर्म्स अँड स्टील’ नावाचं पुस्तक वाचल्यानंतर, एक इवलासा विषाणू मानव जातीच्या इतिहासाची दिशा बदलू शकतो ह्या गोष्टीची मोठी गम्मत वाटली होती त्यावेळी जराही कल्पना नव्हती की लवकरच अशा एका विषाणूचा प्रकोप आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. COVID १९ ची साथ आता सामाजिक […]\nलॉकडाऊनम��ळे तेलंगनात अडकले मुखेड तालुक्यातील दोन हजार मजुर मिरची तोडण्याच्या कामासाठी केले होते स्थलांतर\nमुखेड / ज्ञानेश्वर डोईजड तालुक्यात काम नसल्याने तालुक्यातील दोन हजार मजुर मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणुन कामासाठी गेले होते पण दि. 24 पासुन कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन केल्याने तेलंगना राज्यात दाने हजार मजुर अडकले असुन यामुळे नातेवाईकही चिंतेत आहेत. तेलंगना राज्यातील खमंग व कोठागूडूम जिल्हयात मिरची व्यवसाय खुप प्रसिध्द आहे. मुखेड तालुका डोंगराळ भाग […]\nवक्त ग्रूप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने खुडूसच्या आरोग्य विभागास साहीत्य वाटप\nनादेंड : प्रतिनिधी कोरोना विषाणुमूळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परस्थीती निर्माण झाली आहे.सोलापूर जिल्ह्यतील ग्रामीण भागात परदेश प्रवास करून आलेले नागरीक पुणे -मुंबई व इतर ठीकानाहून कोरोना या विषाणूमुळे स्थलांतरीत नागरीकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात सध्यस्थीतीत आहे.त्यामुळे कोरोना या विषाणूचा प्रार्दुभाव सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पसरण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या प्रसारावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय […]\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वक्त ग्रुपच्या वतीने गोवा तसेच सोलापूर जिल्ह्यातील फोंडशिरस येथे सामाजिक उपक्रम\nनांदेड / प्रतिनिधी नातेपुते येथील फोंडशिरस रोडनजीक राहणार्या लोकांना व नाथपंथी डवरी समाजाच्या पालावरती जाऊन वक्त ग्रुपच्या वतीने कोणाच्या धर्तीवर ते उघड्यावर संसार आलेल्या लोकांना संचारबंदी मिळेल कुठे रोजगार मिळत नसून त्यांची उपासमार होत असल्याचे वक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या लक्षात आल्याने ते संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आपले काम करत असून सामाजिक वसा आणि वारसा जपण्याचे […]\nकोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ; कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर\nनांदेड : वैजनाथ स्वामी कामगार स्थलांतरीत होणार नाहीत यादृष्टिने विविध आस्थापना प्रमुखांनी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी आद���शाद्वारे दिले आहेत. लॉकडाऊन आदेशामुळे बंद उद्योग व्यवसायातील, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापीत कामगार यांचे स्थलांतरामुळे लॉकडाऊन व सोशल डिस्टन्स उपाययोजनेच्या […]\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,701)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/sad-by-the-defeat-of-Kiran/", "date_download": "2020-04-01T14:25:26Z", "digest": "sha1:GWWR3SHU4DVX7YPEYRNNJDXT6YEZZGL3", "length": 10679, "nlines": 60, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्र केसरीचा किताब हातातून निसटला; उपविजेतेपदाबद्दल समाधान | पुढारी\tTop", "raw_content": "\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा धोका वाढला - मंत्री टोपे\n५ हजार पेक्षा जास्त लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये - मंत्री टोपे\nमुंबईत धोकादायक ठिकाणांवर ५२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर - मंत्री टोपे\nजनतेला सरकारी सूचनांच्या पालनाचे पुन्हा एकदा टोपे यांचे आवाहन\nगेल्या १२ तासात १९ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद\nमुंबईत कोरोनाचे नवीन १६ जण आढळले\nनागपूरमध्ये ५४ जणांना केले क्वारंटाईन - आयुक्त मुंढे\nपंतप्रधान मोदी उद्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधणार\nहोमपेज › Satara › महाराष्ट्र केसरीचा किताब हातातून निसटला; उपविजेतेपदाबद्दल समाधान\nकिरणच्या पराभवामुळे माणवासीयांना हुरहूर\nम्हसवड : पोपट बनसोडे\nमहाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबासाठी सज्ज असलेला माणदेशचा पै. किरण भगतच्या कुस्तीकडे अवघ्या सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्याच्यासाठी तमाम माणवासियांनी रविवारी देव पाण्यात घातले होते. परंतु, अभिजित कटकेकडून त्यास पराभव स्वीकारावा लागला अन् माणदेशीयांना हुरहूर लागली आहे. तथापि, किरण भगतच्या रुपाने सातारा जिल्ह्याला उपमहाराष्ट्र केसरी मिळाला आहे.\nसातारा जिल्यातील माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून राज्यात परिचित आहे. हा कायमचा दुष्काळ माणच्या जनतेच्या पाचवीलाच पुजला आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी माण तालुक्याच्या मोही गावातील रामचंद्र भगत यांचा मुलगा नारायण भगत यांनी गावाला रामराम करून मुंबापुरीची वाट धरली. स्वत: पैलवान असलेले नारायण कुस्तीचा छंद सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी ठाण्यातील कामोटे येथे मिळेल ते काम करू लागले. रांगड्या माणदेशातील माणूस शरीराने पिळदार असल्याने हमाली करून घराचा गाडा चालवू लागले.\nत्यांना दोन मुले व एक मुलगी असून मोठा मुलगा दत्ता भगत हा सैन्यात आहे तर किरण भगत हा त्यांचा मुलगा आपल्या वडिलाकडून मातीतील कुस्तीची प्रेरणा घेऊन कुस्तीच्या आखाड्यात उतरला. वडील पैलवान होते. त्यांना किरणने कुस्तीत चमकदार कामगिरी करावी व आपले नाव रोशन करावे ही इच्छा मनोमन वाटत होती.\nम्हणून त्यांनी किरणला आटपाडी येथील नामदेव बोडरे यांच्या तालमीत घातले व तिथे किरणने कुस्तीचे धडे गिरवू लागला. बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागल्याचे वस्ताद यांच्या लक्षात आले होते. वडील नारायणराव हे हमाली करून आपल्या लाडक्या मुलाच्या कुस्तीसाठी हाडाची काडं करून हमाली करून किरणच्या खुराकाचा खर्च पुरवत होते. पै. किरण भगतचे प्राथमिक शिक्षण हे कामोटे येथे झाले. शाळेत किरणचे लक्ष नव्हते. त्याने दहावीची परिक्षा मोही, ता. माण येथील महालक्ष्मी विद्यालयात दिली आहे. तो आता 11वीत शिकत आहे.\nरविवारच्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढत त्याने जिंकावी म्हणून सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यात कुस्तीप्रेमींनी देव पाण्यात घातले आहेत. सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, अंतिम लढतीत अभिजित कटकेकडून त्यास पराभव स्वीकारावा लागला. याची तमाम माणवासियांना हूरहूर वाटत असली. तथापि, त्याने उपविजेते पटकावल्याचे समाधानही असून आगामी काळातही कामगिरीत सातत्य राखून माणदेशचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nमोहीच्या सुपुत्रांना अंतिम फेरीत विजयाची हुलकावणी\nमोही गावच्याच ललिता बाबरने स्टिपलचेस क्रीडा प्रकारात ऑलिंपिकपर्यंत धडक मारली होती. तथापि, अंतिम फेरीत तिचे सुवर्णपदक हुकले होते. त्याचप्रमाणे रविवारीही महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत किरण भगतला पराभव स्वीकारावा लागला. मोही गावच्या सुपुत्र व सुकन्येने संघर्ष करून विजयी घोडदौड केली मात्र, अंतिम फेरीत त्यांना विजयाने हुलकावणी दिली.\nपालिकेत सभापती निवडीचे वारे\nशाळकरी मुलाचे वारुंजीतून अपहरण\nकिरणच्या पराभवामुळे माणवासीयांना हुरहूर\nकारचा टायर फुटल्याने कराडचे दाम्पत्य गंभीर जखमी\nनळाला मोटर लावल्यास फौजदारी\nमानिनी जत्रेस सातारकरांचा उदंड प्रतिसाद\nबारामती : लॉकडाऊनचे उल्लंघन; झाली तीन दिवस कैदेची शिक्षा\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\n केरळमधील वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nसाताऱ्यात पोलिसांकडून ४० दुचाकीस्वारांवर कारवाई\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट\n'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/today-is-marathi-rajbhasha-day-let-us-know-briefly", "date_download": "2020-04-01T15:32:17Z", "digest": "sha1:OSD4DMW2RMXM4LCSN3NM4ZTUCTH5NEAW", "length": 10958, "nlines": 128, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | आज मराठी राज्यभाषा दिन, जाणुन घेऊया थोडक्यात माहिती", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nआज मराठी राज्यभाषा दिन, जाणुन घेऊया थोडक्यात माहिती\nइंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मराठीसह अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत.\nमुंबई | 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर मराठी राजभाषा दिवस म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ साहित्यिक कवी म्हणजेच कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा महाराष्ट्र आणि गोवा राज्याची अधिकृत भाषा आहे. महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठीची ओळख आहे. मात्र अजुनही मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला नाहीये. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य विश्वातला मानाचा पुरस्कार मानला जातो. त्यानंतर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पातळीवर मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.\nजागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंग्रजी भाषेच्या या प्रभावामुळे मराठीसह अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषेतील लिखाण साहित्यिकाच्या विश्वास कमी होत चालले आहे. मराठी भाषेवर आलेले संकट मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. प्रामुख्याने मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषा टिकुन राहावी याची आठवण करून दिली जाते. त्यासाठी शालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरांवर विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. राज्यात मराठी भाषेचा प्रभाव कमी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने मराठी शाळेसह इंग्रजी शाळांना मराठी भाषेत शिक्षण देणे अनिवार्य केले आहे.\nअमरावती कापसाच्या गाडीला आग, आगीत 7 क्विंटल कापुस जळून खाक\nनांदेड | 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल\nCoronaVirus: राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत\nधारुर | अपंग, विधवा, वयोवृद्ध नागरीकांवर उपासमारिची वेळ, निराधारांना कोण देणार आधार\n'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देणार\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनालाही हरवता येत, पाहा काय म्हणतोय हा कोरोनातून बरा झालेला नागपुरातील रुग्ण\nकोरोनाच्या धास्तीनं वृद्धाचा मृतदेह ठेवला घरातच, जालना शहरातील घटना\nराज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 335 वर, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा...\nपुणेकरांच्या आरोग्यासाठी \"डॉक्टर आपल्यादारी\" चा अनोखा उपक्रम\nसंचारबंदीचे उल्लंघन करणे पडले महागात, कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335 वर, तर देशात 1725 रुग्ण बाधित\nपुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवीन बाधित रुग्ण\nबुलडाण्यात आतापर्यंत 4 रुग्ण कोरोना बाधित, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nमहिला कामगारांच्या पिकअपला अपघात, एका महिलेचा मृत्यू, तर 7 गंभीर जखमी\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म'\nविनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी जप्त, पुणे पोलिसांची कारवाई\nकोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार\nघरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा\nजीवापेक्षा पेट्रोल जास्त, कोरोनाचे संकट असतांना बीडकरांचा हलगर्जीपणा\nधुळे शहरात पाच रुपात शिवभोजन उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka.php?country=%E0%A4%B5%3E&from=in", "date_download": "2020-04-01T14:22:28Z", "digest": "sha1:33AE4ECUPY3LBQDEPPJVYLT2PMYQZE6W", "length": 9996, "nlines": 23, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आद्याक्षरानुसार यादी,\nसंबंधित देशाच्या नावानुसार वर्गीकरण केलेली:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव��हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n1. वालिस व फ्युतुना द्वीपसमूह +681 00681 wf 3:22\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी व्हेनेझुएला या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 0058.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saamana-editorial-on-new-vehicle-act/", "date_download": "2020-04-01T14:24:05Z", "digest": "sha1:PYKJPPU2XJLEOXV4LUPDXI6DWNA3MR22", "length": 24633, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामना अग्रलेख – रस्त्यांवरील बेबंदशाही; कायदा हवाच, पण… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपा���\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nसामना अग्रलेख – रस्त्यांवरील बेबंदशाही; कायदा हवाच, पण…\nनव्या मोटर कायद्याचे राजकारण होऊ नये. लोकांच्या जीविताचे रक्षण हाच नव्या कायद्याचा हेतू असेल तर या कायद्याला सरसकट विरोध करणे चूकच आहे. पण त्याचबरोबर सामान्य जनतेचे डोळे पांढरे करणाऱ्या जबर दंडवसुलीच्या रकमांचाही केंद्रीय ���रिवहन खात्याने फेरविचार व्हायला हवा.\nनितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नवीन मोटर वाहन कायदा अमलात आला आहे, पण या कायद्याची अंमलबजावणी आणि त्यातील जबर दंडवसुलीच्या तरतुदींवरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. युरोप, अमेरिकादी राष्ट्रांतील शिस्तीचे गोडवे आपण गातो व ही शिस्त आपल्या देशात कधी येणार असे प्रश्न विचारले जातात. पण तेच कायदे व नियम आपल्या देशात लागू केले की, शिस्त आणि नियमांची ऐशी की तैशी करून बेशिस्तीचा झेंडा फडकवण्यात आपलेच भाईबंद आघाडीवर असतात. युक्तिवाद म्हणून हा मुद्दा रास्त असला तरी अमेरिका व युरोपातील विरळ लोकसंख्या आणि हिंदुस्थानातील अफाट लोकसंख्या हा मूलभूत फरकही लक्षात घ्यावाच लागतो. नवीन मोटर वाहन कायद्याच्या बाबतीत नेमके तेच घडत असले तरी नव्या कायद्याविरुद्ध बोलणाऱ्यांची संख्या का वाढते आहे, याचा विचार सरकारलाही शेवटी करावाच लागेल. देशात रस्ते अपघातांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील वाढते आहे. बेशिस्त पद्धतीने वाहन चालवण्यामुळे अपघात तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले. वाहनचालकांना कायद्याचा धाक नाही, कायदे पाळण्याचे संस्कार नाहीत. मुख्य म्हणजे गुन्हा घडताच कायद्याच्या रक्षकांना एकतर दमदाटी करायची, नाहीतर चिरीमिरी देऊन सुटायचे हा ‘मार्ग’ सगळेच जण स्वीकारतात. हे सर्व थांबवण्यासाठी देशाचे परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन मोटर वाहन कायदा आणला. यात रस्त्यावर\nदहापट दंडाची तरतूद केली. इथेच खरी मेख आहे. टीकेचे सूर उमटत आहेत ते दहापट दंडाच्या या वसुलीमुळेच. म्हणजे कसे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना आता दहा हजार रुपये दंडाची पावती फाडावी लागेल. यापुढे रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यास पाच हजार रुपये दंड किंवा सहा महिने ते एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल. हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्यास एक हजार रुपये दंड, लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे वाहनचालकही आता या कायद्याच्या कक्षेत येतील व त्यांनाही जबर दंड भरावा लागेल. हे जे सर्व गुन्हे आहेत, त्यामुळेच रस्त्यांवर सर्वाधिक अपघात आणि मृत्यू होतात. दंडाची रक्कम अतीच झाली हे नाकारता येणार नाही. त्याविषयी आक्षेप आणि मतमतांतरे असू शकतात. पण म्हणून कायद्याची अंमलबजावणी करायची नाह�� याला काही कायद्याचे राज्य म्हणता येणार नाही. देशात भाजपचे राज्य आहे, पण मोटर वाहन कायद्यास विरोध करणाऱ्या राज्यांत गुजरात, छत्तीसगढ, झारखंडसारखी भाजपशासित राज्येदेखील आहेत. महाराष्ट्रानेही अशीच भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतील विरोध राजकीय मानला तरी भाजपची सरकारे असलेल्या राज्यांतून विरोध का होतोय, याचाही केंद्रीय सरकारने विचार केला पाहिजे. हे विधेयक संसदेने बहुमताने मंजूर केले. त्यावर चर्चा व दुरुस्त्या झाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर झाले. त्यामुळे केंद्राची अधिसूचना राज्य सरकारांना मान्य करावीच लागेल. कायद्याचे स्वागतच आहे, पण इतकी\nहिंदुस्थानातील गोरगरीब जनतेच्या खिशाला परवडणारी आहे काय राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याविषयी नेमकी भूमिका मांडली आहे. ‘दहापट दंडाची जबर वसुली राज्य सरकारला अमान्य आहे. कोणत्या नियमाच्या भंगात किती दंडवसुली करायची याचे अधिकार आणि कायद्याच्या अंमलबजावणीविषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारला आहे.’ राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका एका तऱ्हेने जनभावनाच म्हणावी लागेल. कायद्याला नाही, तर भयंकर वसुलीस विरोध आहे. वाहनचालकांना भीती आवश्यकच आहे. रस्त्यांवरील अपघातात दरवर्षी दीड ते दोन लाख लोक मरण पावतात. त्यात 18 ते 35 वयोगटांतील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. बेदरकारपणे वाहन चालवणारे स्वतःही मरतात व इतरांचेही बळी घेतात. दारूच्या नशेत व गुटख्याच्या धुंदीत गाडी चालवणारे एकाच वेळी पाच-पंचवीस लोकांचा बळी घेतात व कायद्यातील त्रुटींमुळे जामिनावर सुटतात. एखादा कायदा संमत केला जातो तेव्हा त्याची अंमलबजावणी देशभरात प्रभावीपणे होईल किंवा नाही याचाही विचार होणे आवश्यक ठरते. त्यामुळेच कायदा संमत करताना शंभरवेळा विचार झाला पाहिजे. आपल्याकडे आजही सिग्नल तोडणे, धोकादायक पद्धतीने गाडी चालवणे, पोलिसांचे आदेश न पाळणे यास गुन्हा मानले जात नाही. मोटर वाहन कायदाही स्वीकारावा लागेल. जबर दंडाच्या काही तरतुदी व अंमलबजावणीतील त्रुटींबाबत चर्चा होऊ शकते, पण कायदाच नको हे धोरण बरोबर नाही. फक्त हेल्मेट न घातल्यामुळे महाराष्ट्रात किती जणांचे बळी गेले याचा तपशील एकदा परिवहन खात्याने जाहीर करावा. रस्त्यांवरील खड्डे हे अपघातास आ���ंत्रण देतात. आधी खड्डे भरा, मग मोटर वाहन कायदा लावा ही मागणी चुकीची नाही, पण दारू पिऊन त्या खड्डय़ांतून वाहने चालवायची काय राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याविषयी नेमकी भूमिका मांडली आहे. ‘दहापट दंडाची जबर वसुली राज्य सरकारला अमान्य आहे. कोणत्या नियमाच्या भंगात किती दंडवसुली करायची याचे अधिकार आणि कायद्याच्या अंमलबजावणीविषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारला आहे.’ राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका एका तऱ्हेने जनभावनाच म्हणावी लागेल. कायद्याला नाही, तर भयंकर वसुलीस विरोध आहे. वाहनचालकांना भीती आवश्यकच आहे. रस्त्यांवरील अपघातात दरवर्षी दीड ते दोन लाख लोक मरण पावतात. त्यात 18 ते 35 वयोगटांतील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. बेदरकारपणे वाहन चालवणारे स्वतःही मरतात व इतरांचेही बळी घेतात. दारूच्या नशेत व गुटख्याच्या धुंदीत गाडी चालवणारे एकाच वेळी पाच-पंचवीस लोकांचा बळी घेतात व कायद्यातील त्रुटींमुळे जामिनावर सुटतात. एखादा कायदा संमत केला जातो तेव्हा त्याची अंमलबजावणी देशभरात प्रभावीपणे होईल किंवा नाही याचाही विचार होणे आवश्यक ठरते. त्यामुळेच कायदा संमत करताना शंभरवेळा विचार झाला पाहिजे. आपल्याकडे आजही सिग्नल तोडणे, धोकादायक पद्धतीने गाडी चालवणे, पोलिसांचे आदेश न पाळणे यास गुन्हा मानले जात नाही. मोटर वाहन कायदाही स्वीकारावा लागेल. जबर दंडाच्या काही तरतुदी व अंमलबजावणीतील त्रुटींबाबत चर्चा होऊ शकते, पण कायदाच नको हे धोरण बरोबर नाही. फक्त हेल्मेट न घातल्यामुळे महाराष्ट्रात किती जणांचे बळी गेले याचा तपशील एकदा परिवहन खात्याने जाहीर करावा. रस्त्यांवरील खड्डे हे अपघातास आमंत्रण देतात. आधी खड्डे भरा, मग मोटर वाहन कायदा लावा ही मागणी चुकीची नाही, पण दारू पिऊन त्या खड्डय़ांतून वाहने चालवायची काय नव्या मोटर कायद्याचे राजकारण होऊ नये. लोकांच्या जीविताचे रक्षण हाच नव्या कायद्याचा हेतू असेल तर या कायद्याला सरसकट विरोध करणे चूकच आहे. पण त्याचबरोबर सामान्य जनतेचे डोळे पांढरे करणाऱ्या जबर दंडवसुलीच्या रकमांचाही केंद्रीय परिवहन खात्याने फेरविचार व्हायला हवा.\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nया बातम्या अवश्य वाचा\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/who-oppose-article-370-they-are-selfish-politicians/", "date_download": "2020-04-01T13:57:12Z", "digest": "sha1:GU3V5M6PXJ63ER5N3KST6OZBLFEYVUSQ", "length": 8741, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'कलम ३७० ला विरोध करणारे स्वार्थी राजकारणी'", "raw_content": "\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n‘तो’ पुन्हा भेटीला येणार\nमदत करा, पण दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणार : तुकाराम मुंढे\n‘कलम ३७० ला विरोध करणारे स्वार्थी राजकारणी’\nटीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु कॉंग्रेस आणि इतर काही राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ विधान केले आहे.\nएका वृत्तसंस्थेशी बोलताना मोदी यांनी ‘तुम्ही अशा लोकांची यादी बनवा ज्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याला विरोध केला. या यादीत तुम्हाला स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांप्रती सहानभुती दाखविणारी लोकं आणि विरोधी पक्षातील काही नेते दिसतील. म्हणे जे नेते स्वार्थी नेते आहेत अशाच नेत्यांनी कलम ३७० च्या निर्णयाला विरोध केला आहे असं मोदी म्हणाले आहेत.\nपुढे बोलताना मोदी यांनी प्रत्येक जण केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करतोय. हा विषय राष्ट्राचा आहे यात राजकारणाचा भाग नाही. देशातील लोकांना हा धाडसी निर्णय वाटतो कारण आजतागायत जे अशक्य वाटत होतं ते शक्य होताना दिसत आहे असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी १५ ऑगस्टनंतर राज्यातील वाहतुकीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येतील तसेच फोन, इंटरनेट ही माध्यमे युवकांना भडकवण्याची तसेच त्यांची दिशाभूल करण्याची कामे करतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोवर यावरील निर्बंध कायम राहतील अशी माहिती दिली.\nमुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं – रुपाली चाकणकर\nकलम ३७० माझ्यामुळे रद्द झाले, राखी सावंतचा दावा\nपाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान केले का\nकाश्मीरात हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० ला धक्काही लावला नसता : कॉंग्रेस\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय�� आहे प्रकरण\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-animal-husbandry-department-corona-awareness-ahmednagar/", "date_download": "2020-04-01T13:37:48Z", "digest": "sha1:CZ2TPZBFCD7O7X2PRQFCUVDHPEKTX6OZ", "length": 21437, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पशुसंवर्धन विभाग करणार ‘करोना’विषयी जनजागृती : गडाख, latest News Animal Husbandry Department Corona Awareness Ahmednagar", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद\nजळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nपशुसंवर्धन विभाग करणार ‘करोना’विषयी जनजागृती : गडाख\nपशुधनसेवेचा आणि नोंदणीचे शुल्क वाढविण्याचा ठराव\nअहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या ‘करोना’ व्हायरसच्या अफवेमुळे कोंबड्यांची विक्री जवळपास बंद झाली आहे. यामुळे कुुक्कुट पक्षी व्यावसायिक यांच्यासोबत काही प्रमाणात शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्यात दररोज 120 कोटी रुपयांचा फटका कुक्कुट व्यवसायाला बसला असून हीच परिस्थिती नगर जिल्ह्यात आहे. वास्तवात चीनमधील करोना व्हायरस आणि कोंबड्या याचा काडीचाही संबंध नसल्याचे जिल्हा परिषद अर्थ व पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी स्पष्ट केले.\nजिल्हा परिषदेची पशुसंवर्धन विभागाची मासिक बैठक सोमवारी जिल्हा परिषदेत सभापती गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या जगात केवळ करोना व्हायरसची चर्चा सुरू आहे. व्हायरसने बाधितांची संख्या वाढत असून यामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी आणि कुक्कुट पक्षीपालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.\nयामुळे गेल्या काही दिवसांत काेंंबड्याची विक्रीची थांबली आहे. सोशल मीडियावर ‘करोना’बाबत चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे कोंबडीचे मास खाल्यास करोनाचा धोका असल्याची चर्चा समितीच्या बैठकीत करण्यात आली. मात्र, असा कोणताच प्रकार जिल्ह्यात नसून कोंबडीचे मांस खाण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तंबारे यांनी सांगितले.\nदरम्यान, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग ग्रामीण भागात करोना व्हायरस विषयी जिल्ह्यात जनजागृती करणार आहे. याबाबतच्या स्पष्ट सुचना सभापती गडाख यांनी विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्याकडे कोणतेही मांस हे 56 डिग्री तापमानावर शिजवल्यावर खाण्यात येत असल्याने या तापमानात कोणत्याच व्हायरस तग धरत नसल्याचे डॉ. तुंबारे यांनी सांगितले. यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पुरविण्यात येणार्‍या लसीकरण सेवा, पशुधनावर करण्यात येणारा उपचार, खच्चीकरण आणि उपचारांपोटी केवळ 1 रुपया सेवा शुल्क आकारण्यात येत असून हा शुल्क पाच रुपये केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्��� होणार असून त्याचा उपयोग पशूसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांना होणार आहे.\nयामुळे हा सेवाशुल्क पाच रुपये करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन विभागकडून आकारण्यात येणार्‍या शुल्कातून जमा होणार्‍या निधीतून संबंधित दवाखान्यांचा स्टेशनरी, वीज बिल, पाणीपट्टी, घरपट्टी आणि अन्य खर्च भागविण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला सदस्य संध्या आठरे, सोनाली रोहमारे, वंदना लोखंडे, दिनेश बर्डे आदी उपस्थित होते.\nमार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणार्‍या आदर्श गोपालक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.\nथकीत करधारकांची नावे झळकली फ्लेक्सवर\nबिबट्याचे नाव अन् अधिकार्‍यांचा मटनावर दररोज ताव\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nनगर -सोशल मीडियावर अफवा; मुकुंदनगरच्या एकावर गुन्हा\nनगर : मुकूंदनगरच्या अहवालाकडे नजरा\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपारावरच्या गप्पा | भाग -५ : पूरग्रस्तांना आधार देऊया; माणुसकीचे दर्शन घडवूया…\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर: 16 कोटींच्या कर्जाचा लफडा\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणार्‍या शर्मिला येवलेविरुद्ध गुन्हा दाखल\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपाटणादेवी यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ : निसर्ग सौंदर्याने परिसर फुलला\nआवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सच��न देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nनगर -सोशल मीडियावर अफवा; मुकुंदनगरच्या एकावर गुन्हा\nनगर : मुकूंदनगरच्या अहवालाकडे नजरा\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/vikun-taak-marathi-movie-teaser-released/", "date_download": "2020-04-01T15:47:41Z", "digest": "sha1:YJE4EX7N7UEER4SOLAJYU53UJUVPNHWF", "length": 18360, "nlines": 241, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'विकून टाक' म्हणत होणार नवीन वर्षात मोठा हास्यकल्लोळ, vikun taak marathi movie teaser released", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nहज यात्रा : सौदी सरकारने केले ‘हे’ आवाहन\n‘विकून टाक’ म्हणत मोठा हास्यकल्लोळ\nनवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.\nया टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चंकी पांडे त्याच्या अरब शेखच्या भूमिकेतही भाव खाऊन जात आहेत.\nचंकी पांडे सोबतच शिवराज वायचळ, राधा सागर, रोहित माने, ऋतुजा देखमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर या सगळ्यांचेच या टीझरमध्ये दर्शन घडते.\nमुकुंद म्हणजेच शिवराजच्या लग्नाची तयारी चालली असतानाच अब्दुल्ला म्हणजे चंकी पांडेची एन्ट्री होते. हा ‘अब्दुला’ मुकुंदच्या लग्नात ‘बिन बुलाए मेहमान’ बनून येतो आणि मुकुंदचे जीवनच बदलून जाते.\nसगळ्यांसाठीच अनोळखी असणारा ‘अब्दुल्ला’ अचानक दत्त म्हणून समोर उभा ठाकतो आणि चित्रपटाला वळण मिळते. आता हा अब्दुला नक्की कोण तो का येतो गावातील वस्तू का आणि कशा गायब होतात या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ३१ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.\n‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’ असे विनोदी चित्रपट दिग्दर्शित करणारे समीर पाटील ‘विकून टाक’ चित्रपटाचे देखील दिग्दर्शन करत आहे. ‘विकून टाक’ चित्रपटापूर्वी ‘बालक पालक’, ‘येल्लो’, ‘डोक्याला शॉट’ अशा हिट चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि विवा इनएन प्रोडक्शन यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे.\nधुळे तालुक्यात मतदान शांततेत सुरु\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nVideo : सिग्नलवरचा पुस्तकविक्रेता चेतन भगत यांनाच म्हणाला ‘अच्छा लिखता है बंदा’\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nसहा नगरसेवकांची अनुराधा आदिकांना ‘सोडचिठ्ठी’\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगर: रांगोळीतून दिला सामाजिक संदेश\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजाणून घ्या नवरात्रीतील नऊ माळा व नऊ रंगाचे महत्व\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/3649/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-vadhla-ata-karja-mahagnar-repo-rate-hikes-results-emi-hikes-marathi/", "date_download": "2020-04-01T14:32:56Z", "digest": "sha1:ZZPAWUI4MWYE7Z6CA6E56U3V55CA2U5F", "length": 14780, "nlines": 161, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "रेपो रेट वाढवला- आता कर्जे महागणार...... | मनाचेTalks", "raw_content": "\nHome आर्थिक रेपो रेट वाढवला- आता कर्जे महागणार……\nरेपो रेट वाढवला- आता कर्जे महागणार……\nरिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बुधवारी (दि. १ ऑगस्ट २०१८) ला झालेल्या बैठकीमध्ये रेपो रेट पाव टक्क्याने वाढवला जाणार असल्याचे ठरले आहे. आता रेपो रेट ६.५% इतका झाला आहे. सरकारच्या अनेक प्रयत्नांनतरही महागाईचा दर सतत ४ टक्क्याच्या वरच राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रेपो रेट मधली गेल्या २ महिन्यांतली ही सतत दुसरी वाढ आहे. या दरवाढीमुळे अर्थातच कर्जाच्या हप्त्यांची रक्कम वाढणार आहे. त्यामुळे महागाईचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अश्या दोन्ही प्रकारचा फटका कर्ज घेतले असणाऱ्या सामान्य नागरिकांना बसणार आहे. सध्या घेतलेले कर्ज व भविष्यात घेणार असणाऱ्या अश्या दोन्ही कर्जांवर ह्याचा परिणाम दिसून येईल.\nपाव टक्के व्याजदर वाढवल्यास मासिक हप्त्यावरील परिणाम, अंदाजे-\nकर्जाचा कालावधी- २० वर्षे\nपूर्वीचा मासिक हप्ता (EMI)\nनविन मासिक हप्ता (EMI)\n1. रेपो रेट म्हणजे काय\nकर्जाची गरज फक्त सामान्य माणसालाच नसते, तर नोकरदार आणि व्यवसायिक ह्यांच्या पलिकडे खुद्द वित्तसंस्थांना म्हणजे बँकांनाही असते. अनेकदा विविध कारणांसाठी फंडिंग म्हणून वित्तसंस्थांनाही पैशांची गरज भासते. ही गरज देशाच्या केंद्रिय बँकेकडून कर्ज घेऊन भागवली जाते. वित्तसंस्थांना देशाची केंद्रिय बँक म्हणजेच भारताची रिझर्व बँक हे कर्ज ज्या दराने पुरवते, त्याला रेपो रेट म्हणतात.\n2. रेपो रेट का वाढवला जातो\nह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ आहे. ते म्हणजे महागाई. महागाई नियंत्रणाबाहेर गेली की रेपो रेटमधली दरवाढ ही निश्चित असते.\n3. महागाई वाढते म्हणजे काय\nलोकांच्या हातातला पैसा वाढला की त्यांची खरेदीक्षमता वाढते. समजा, आपल्याकडे कोणत्यातरी फायद्यातून जास्त पैसा आला, पगार वाढला किंवा इतर काही नफा झाला, तर आपल्याकडचे पैसे वाढतात. पैसे आल्यावर आपण आपल्याला हव्या असलेल्या किंवा कधीपासून गरजेच्या असणाऱ्या परंतु पैश्याअभावी घेऊ शकत नसलेल्या वस्तू/सेवा खरेदी करतो. म्हणजेच आपली खरेदीक्षमता वाढते.\nखरेदीक्षमता वाढल्यावर वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. त्याचप्रमाणात त्या वस्तू व सेवांचा पुरवठा वाढतोच असे नाही.\nवस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यावर त्या वस्तू आणि सेवांच्या किंमतीही वाढतात.\nअसे दर वाढले की आपण महागाई वाढली असे म्हणतो.\nम्हणजेच आपली खरेदीक्षमता वाढली की महागाई वाढते. देशाच्या आर्थिक दृष्टीने बघितलं तर ह्याचा दुसरा अर्थ असाही होतो की, बाजारात पैशांचा पुरवठा जास्त होतो आहे.\n4. महागाई वाढल्याने रेपो रेट आणि मासिक हप्ता ( EMI ) कसा वाढतो रेपो रेट वाढल्याने महागाई कशी नियंत्रणात येते\nमहागाई वाढली म्हणजे लोकांच्या ताब्यात म्हणजेच बाजारात पैसा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे.\nहा जास्तीचा पैसा नियंत्रणात आणून कमी करण्यासाठी, आणि महागाई कमी करून अर्थव्यवस्था सुरळीत चालू रहाण्यासाठी देशाच्या आर्थिक आघाडीवर काही निर्णय घेणे गरजेचे ठरते. देशाची आर्थिक आघाडी सांभाळणारी संस्था म्हणजे देशाची केंद्रिय बँक अर्थात रिझर्व बँक.\nअशा परिस्थितीत रिझर्व बँक रेपो रेट वाढवते. रेपो रेट वाढणे ही देशातल्या कोणत्याही बँकेसाठी चांगली बातमी नक्कीच नाही. कारण, बँकाना वेळोवेळी लागणाऱ्या कर्जाची रक्कम ही त्यांना जास्त दराने मिळणार असते. म्हणजे बँकेचा आर्थिक भार वाढतो.\nहा आर्थिक भार बँका त्यांच्या ग्राहकांकडून वसूल करतात.\nपरिणामी, आपल्या कर्जाच्या हप्त्यांच्या रकमेत वाढ होते आणि आपले मासिक हप्ते ( EMI ) वाढतात. त्यामुळे आपले पैसे बाजारात वस्तू व सेवा-सुविधा खरेदी करण्याऐवजी बँकेकडे जातात आणि आपली खरेदीक्षमता कमी होते.\nआपली खरेदीक्षमता कमी झाल्याने वस्तू आणि सेवांची मागणी कमी होते. ही मागणी कमी झाल्याने त्यांचे भाव आपोआप उतरतात आणि महागाई कमी होऊन नियंत्रणात येऊ लागते.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.\nPrevious articleबहुरुपी जादूगार – श्रावण मास\nNext articleआ बतादे ये तुझे कैसे जिया जाता है…… अजाणते लाइफ कोच…\nहे लेखन www.arthasakshar.com च्या सौजन्याने वाचकांसाठी प्रकाशित केले आहे.\nतीस दिवस या गोष्टी करा आणि श्रीमंतीकडे/समृध्दीकडे वाटचाल करा\nखरंच, पैशाने आनंद खरेदी करता येतो का लेख वाचण्याची संधी चुकवू नका\nमुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक��की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%96%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3/?filter_by=popular", "date_download": "2020-04-01T15:54:26Z", "digest": "sha1:DMVVJAQ4GQP5UTXS7W4XQ5ADGURXK4N3", "length": 6483, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "खगोल / अंतराळ Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nHome खगोल / अंतराळ\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nभारतीय सेनेला अवकाशातून गरुडाची नजर प्राप्त करून देणारा एमीसॅट\nपन्नास वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा\nनासाने मंगळावर पाठवलेले ईन – साईट मंगळप्रवासाचे पुढचे पाऊल ठरू शकेल...\nप्लॅनेट नाईन- सौरमालेचा हरवलेला सुपरअर्थ (Planet Nine- Missing Superarth)\nताऱ्यांची निर्मिती कशी होते\nFalcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी\nजीसॅट ११ भारताचा इंटरनेट स्पीड बदलवणारा उपग्रह..\n​मिसाईल डिफेन्स सिस्टीम- सुपरसॉनिक इंटरसेप्टर मिसाईल (Supersonic Interceptor Missile)\n‘चांद्रयान २’ अंतराळातल्या एका स्वप्नाचा प्रवास (भाग १)…\nपुन्हा एकदा स्काय लॅब….. (Toyoyang-1)\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/governments-silence-on-taking-action-against-ajit-pawar-in-irrigation-scam/articleshow/70401353.cms", "date_download": "2020-04-01T15:47:10Z", "digest": "sha1:2ACYZ4WABVK6QWXY6UK2BHMIA3BZJVHT", "length": 14324, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nagpur News: अजित पवारांबाबत सरकारचे सूचक मौन? - government's silence on taking action against ajit pawar in irrigation scam | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nअजित पवारांबाबत सरकारचे सूचक मौन\nविदर्भातील गोसेखुर्द आणि जीगाव प्रकल्पांच्या गैरप्रकारांमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवा��� यांचा थेट सहभाग असून, त्यांच्याच्या स्वाक्षरीने अनेक कंत्राटदारांना वर्कऑर्डर आणि मोबलायझेशन अॅडव्हान्स मंजूर करण्यात आला होता\nअजित पवारांबाबत सरकारचे सूचक मौन\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nविदर्भातील गोसेखुर्द आणि जीगाव प्रकल्पांच्या गैरप्रकारांमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट सहभाग असून, त्यांच्याच्या स्वाक्षरीने अनेक कंत्राटदारांना वर्कऑर्डर आणि मोबलायझेशन अॅडव्हान्स मंजूर करण्यात आला होता, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक संजय बर्वे यांनी मुंबई हायकार्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केली होती. परंतु, त्यानंतर अजित पवारांबाबत नेमका काय निर्णय घेतला, त्यावर मात्र एसीबीने मौन बाळगले. त्यास्थितीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून पवारांना घेरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nअजित पवार यांनी नियमबाह्यरीत्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामात सुमारे १८२.९६३० कोटी आणि जीगावच्या कंत्राटदाराला १२.११ कोटीचा मोबलायझेशन अॅडव्हान्स मंजूर केल्याची धक्कादायक माहिती एसीबीने नागपूर खंडपीठासमोर दाखल केली होती. त्यासंदर्भात पवार यांची दोनदा एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. परंतु, त्यांच्यावर पुढील फौजदारी कारवाईसाठी रूल्स ऑफ बिझनेस अंतर्गत सिंचन विभागाच्या सचिवांकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. तेव्हा हायकोर्टाने त्यासंदर्भात राज्य सरकारने काय निर्णय घेतला, अशी विचारणा केली होती. परंतु, एसीबीने दाखल केलेल्या शपथपत्रात त्यासंदर्भात कोणताच उल्लेख करण्यात आलेला नाही, हे विशेष.\nनागपूर हायकोर्टाने अजित पवारांबाबत विविध आदेश दिले होते. त्या आदेशांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता १६ सप्टेंबर रोजी याचिकांवर पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी सरकारकडून ठोस माहिती सादर होईल, अशी अपेक्षा याचिकाकर्त्यांचे वकील श्रीधर पुरोहित यांनी व्यक्त केली.\nहायकोर्टाने अजित पवार यांची या घोटाळ्यात नेमकी काय भूमिका आहे, अशी वारंवार विचारणा एसीबीला केली होती. तेव्हा आता एसीबीच्या महासंचालकांनी अत्यंत सुस्पष्ट आणि पुराव्यांवर आधारित असे शपथपत्र दाखल केले होते. पवार यांनी जलसंपदा खात्याच्या सचिवांचा अधिकार डावलून अनेक कंत्राटांचे वर्कऑर्डर, मोबलाझेशन अॅडव्हान���स मंजूर केल्याचे शपथपत्रात नमूद केले होते, असे त्यात नमूद केले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबई, नागपुरात आणखी ८ करोनाग्रस्त; राज्यात एकूण १६७ रुग्ण\nपॉझिटिव्ह न्यूज: यवतमाळ जिल्हा झाला करोनामुक्त\n यवतमाळमधील ११ जणांचा पुण्यातील 'करोना'ग्रस्तांसोबत प्रवास\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nनागपूर: करोनाग्रस्तांच्या संख्येबाबत फेक क्लिप व्हायरल; तिघांना अटक\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमरकज: नागपूर, नगरमध्ये ८९ जणांना हुडकले; बाकींचा शोध सुरूच\nCoronavirus Cases in Maharashtra Live: >> अहमदनगर: तीन ट्रस्टींविरोधात गुन्हा\nकोल्हापुरातील 'त्या' दोघांचा मृत्यू करोनानं नाही\nतीन महिन्याचं धान्य एकावेळी नाही; सरकारचा 'तो' निर्णय मागे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअजित पवारांबाबत सरकारचे सूचक मौन\nकुख्यात नडारला केरळमध्ये अटक...\nएक लाखाच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण...\nनितीन गडकरींविरुद्ध हायकोर्टात तीन याचिका...\nमुख्यमंत्र्यांना पाठवणार दोन लाख राखी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-interviews-marathi/happy-b-day-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-7-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-115031400003_1.html", "date_download": "2020-04-01T15:29:41Z", "digest": "sha1:4UKWC4CKICEKPQ5GUZUF4LTR25J4Q5EG", "length": 10629, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Happy B'day आमिर खान, एका 7 सुपरहिट गाणे | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nHappy B'day आमिर खान, एका 7 सुपरहिट गाणे\nबॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान आज (14 मार्च)ला आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर डायरेक्टर आणि निर्माता ताहिर हुसैन यांचा पुत्र आहे. आमिरने मोठ्या पडद्यावर बर्‍याच भूमिका साकारल्या आहे कधी लगानचा 'भुवन' तर कधी तारे जमीन परचा 'सर निकुंभ'. आमिरने आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला अहे म्हणूनच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. चित्रपट 'यादों की बरात'च्या बालकलाकारा पासून लेटेस्ट चित्रपट Pk पर्यंत आमिरने नेमही आपल्या चाहत्यांना नवीन काही दिले आहे. आमिरला\nचारवेळा नॅशनल अवार्ड सोबत पद्म भूषण आणि पद्म विभूषणाने सन्मानित करण्यात आले आहे. आमिर खानच्या चित्रपटातील काही\nउत्कृष्ट गाण्याचा मजा घ्या :\nचित्रपट - कयामत से कयामत तक (ऐ मेरे हमसफर...)\nचित्रपट - मन (मेरा मन क्यों...)\nचित्रपट - फना (चांद सिफारिश...)\nचित्रपट - रंग दे बसंती (रंग दे बसंती...)\nचित्रपट - 3 इडियट्स (ऑल इज वेल)\nचित्रपट - धूम 3 (मलंग मलंग...)\nचित्रपट - Pk (लव इज भेस्ट ऑफ टाइम...)\nआमिर फारच प्रेमळ पिता\nआमिर ‘कुश्ती’च्या आखाड्यात आता आमिर\nपीके : चित्रपट समीक्षा\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोर��नाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/maharashtra/", "date_download": "2020-04-01T14:35:01Z", "digest": "sha1:ECCSVVZLHRQXZXIS6YANK5ZE2V2MPASF", "length": 13271, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "maharashtra | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह…\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलप��ूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nLIVE – अनावश्यक गर्दी टाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कळकळीचे आवाहन\nकोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा, दिवसाला होऊ शकतात 5500 चाचण्या\nबुलडाण्यात 13 वर्षांच्या मुलीसह दोघांना कोरोनाची लागण\nकोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात\nपाहुण्यांमुळे शिरूरजवळच्या न्हावरे गावात भीतीचे वातावरण\n 4 कोरोनाग्रस्तांचा पहिला चाचणी अहवाल निगेटीव्ह\ncorona live update -गेल्या 24 तासांत कोरोनाचे 92 रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची...\nनागरिकांचे स्थलांतर थांबवा, राज्यपालांचे सर्व विभागीय आयुक्तांना निर्देश\nमहाराष्ट्रातील 20 मजूर तेलंगाणात अडकले, मदतीसाठी शासनाकडे याचना\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/vashi-harbor-line-disturbed-due-to-pentagraph-got-fire", "date_download": "2020-04-01T15:03:17Z", "digest": "sha1:KRGKA2YODUZBCMDIRBHRG74GW4AAXHOI", "length": 6592, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "वाशी स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग, हार्बर रेल्वे विस्कळीत", "raw_content": "\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nवाशी स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग, हार्बर रेल्वे विस्कळीत\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nशेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nCorona : ��ुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 106 जण पुण्याचे, 94 जण क्वारंटाईन, उर्वरितांचा तपास सुरु : पुणे विभागीय आयुक्त\nपुणेकरांचा जीव भांड्यात, अत्यवस्थ महिलाही ‘कोरोना’मुक्त, दोघींना डिस्चार्ज मिळणार\nCorona : कोरोना कसा पसरतो अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला\nकोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी\nमॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, पुणे पोलिसांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-physical-sciences/11168-academic-calendar.html", "date_download": "2020-04-01T13:35:08Z", "digest": "sha1:TLAIGSWDTOFSEQJJYPW33KK74KPH7ZIE", "length": 10665, "nlines": 241, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Academic Calendar", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8478/vishesh-mulanchya-bhavishyachi-tartud-kshi-kravi-manachetalks/", "date_download": "2020-04-01T14:26:27Z", "digest": "sha1:DSXMYPR4HZXKWTZ27F66EODDYCYDXUNZ", "length": 21914, "nlines": 140, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "विशेष मुलांच्या भविष्या ची तरतूद करताना हि काळजी अवश्य घ्या | मनाचेTalks", "raw_content": "\nHome ���र्थिक विशेष मुलांच्या भविष्या ची तरतूद करताना हि काळजी अवश्य घ्या\nविशेष मुलांच्या भविष्या ची तरतूद करताना हि काळजी अवश्य घ्या\nजगातिक आरोग्य संघटनेच्या अलीकडील अहवालानुसार जगभरात 15% लोकांत काहीतरी शारीरिक किंवा मानसिक कमतरता आहे. यातील 2.5% लोक कोणतेही काम करू शकत नाहीत. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या 2.21% लोक यात 56% (1.5 कोटी) पुरुष तर 46% (1.18 कोटी) स्त्रिया आहेत.\nएकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यल्प असली तरी त्यांच्यापुढील आणि त्यात सामाविष्ट मुलांच्या पालकांपुढील समस्या अधिक गंभीर आहेत. आयकर कायद्यानुसार विशेष व्यक्तींना व्यक्तिगत, तर ते ज्यांच्यावर अवलंबित आहेत त्यांना आयकरात काही सूट देण्यात आली आहे.\nअनेक राज्य सरकारांनी व्यवसाय करातून त्यांना वगळले आहे. त्यांच्या कल्याणासाठी काही सोई सवलती देण्यात आल्या आहेत जसे नोकरी, शिक्षण यात राखीव जागा, परीक्षेसाठी लेखनिक घेण्याची परवानगी, काही विषयात सूट, परीक्षेसाठी जास्त वेळ, कर्ज मिळण्यात प्राधान्य, व्याजात सवलत, प्रवासखर्चात सवलत इत्यादी. यासर्व कल्याणकारी योजना असून यासर्वांचा अशा व्यक्तिंना लाभ घेता येऊ शकतो. अशा विशेष मुलांचे बरेच प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत.\nत्यांच्या अपंगत्वाची टक्केवारी किती आहे\nजे जन्मजात आहे की नंतर आले आहे \nते आयुष्यभर तसेच राहील की बरे होण्याची शक्यता आहे.\nया व्यक्ती स्वतःची कामे स्वतः करतील की कुणावर अंशतः अवलंबून असतील की कुणावर अंशतः अवलंबून असतील की पूर्णपणे परावलंबीत असतील.\nते काही व्यवसाय कौशल्य शिकू शकतील की ज्यामुळे त्यांना सन्मानाने जगता येईल.\nपालकांचे उत्पन्न त्यांना मिळणाऱ्या इतर सोयीसुविधा.\nत्यांची काळजी घेण्यासाठी हमखास उपलब्ध मनुष्यबळ.\nया विषयाची व्याप्ती बरीच आहे. ज्यांची मुले विशेष आहेत त्याच्यासाठी गुंतवणुकीच्या वेगळ्या योजना आहेत का याचा शोध घेतला असता दुर्दैवाने अशी कोणतीही योजना नाही. सर्वसाधारण मुलांसाठी गुंतवणुकीच्या असलेल्या पर्यायावर मागे आपण विचार केला होता.\nविशेष मुलांचा विचार करता यात, फक्त गुंतवणूक कशासाठी ही त्याची उद्दिष्टे बदलतील. उत्तराचे पर्याय पी. पी. एफ., म्युच्युअल फंड योजना आणि शेअर्समध्ये थेट गुंतवणूक यांच्या टक्केवारीत सुयोग्य विभागणी हेच राहातील. याशिवाय काय काय अधिक करता येऊ शकेल याचा विचार करूया.\nयासर्वात आपली गरज काय त्यासाठी किती रक्कम लागेल त्यासाठी किती रक्कम लागेल याचबरोबरीने पाल्याच्या व्यतिरिक्त स्वतःच्या गरजा आणि निवृत्ती याचा विचार करावा लागेल. यासाठी व्यावसायिक तज्ञाची मदत घेता येईल. ज्यातून निश्चित परतावा मिळेल अशी कोणतीही योजना त्यांनी कितीही दावा केला तरी 7 ते 8.5% हून अधिक परतावा असणारी नाही.\nकाही योजना दरसाल 9 ते 15% पर्यंत परतावा देत असल्याचा दाखवीत आहेत परंतू तो विलंबित काळाने देत असल्याने अप्रत्यक्ष परतावा फार कमीच आहे. तेव्हा आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करावे. यापूर्वी जीवन विमा मंडळ (LIC) आणि भारतीय युनिट ट्रस्ट (UTI) यांच्या हमखास 10 ते 12% परतावा देणाऱ्या योजना होत्या.\nत्या बंद झाल्या असून ज्यांनी पूर्वीच या योजना घेतल्या त्यांनी त्या चालू ठेवाव्यात. आपल्या मुलांमध्ये कमतरता आहे, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे या वास्तवाचा, मनाने स्वीकार करावा. आयकर कायद्यानुसार मिळणारे लाभ घ्यावेत. त्यासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळवावीत.\nपालकांचा मुदत विमा: आपल्या वार्षिक उत्पन्नचा विचार करून पुरेशा रकमेचा टर्म इन्शुरन्स पालकांनी काढावा. सर्वसाधारण मुलाच्या खर्चापेक्षा या मुलांना खर्च अधिक येतो यात कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास आर्थिक बाजू एकदमच कमकुवत होते.\nआरोग्य विमा: वैद्यकीय खर्चाची तरतूद आपल्या मालकाकडून असेल तर ठीक नाहीतर पुरेसा आरोग्यविमा काढावा. किती आरोग्यविम्याची गरज आहे याचा अंदाज घ्यावा. काही विशिष्ट आजार असलेल्या विशेष मुलांच्या वैद्यकीय खर्चासाठी 1 लाख रुपयांची मेडिक्लेम योजना (निरामय) सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून उपलब्ध आहे त्यांची अंमलबजावणी सामाजिक संस्थाच्या मार्फत करण्यात येते. स्टार हेल्थ इन्शुरन्स कडून स्वमग्नता असलेल्या 3 ते 25 वर्षांच्या विशेष मुलांसाठी 3 लाख रुपयांचा मेडिक्लेम उपलब्ध आहे. ज्याचा वयानुसार याचा वार्षिक प्रीमियम कर वगळता ₹4800 ते ₹6075/- आहे.\nसामाजिक न्याय व कल्याण या विभागाकडून, अपंगांसाठी कमी व्याजदाराचे कर्ज, संगोपन केंद्र, कायमस्वरूपी निवारा, शिष्यवृत्ती, आर्थिक मदत या योजना असून आपल्या गरजेप्रमाणे भविष्यात त्यांचा लाभ घेता येईल का\nया मुलांना भविष्यात काही कमाई करता येईल असे शिक्षण आणि उद्योगासाठी लागणारे भांडवल याची उभारणी करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावेत. हे आपल्यावर आलेले संकट असे न समजता एक आव्हान म्हणून ते स्वीकारावे.\nविशेष मुलांच्या कल्याणासाठी वेगळ्या न्यासाची (Trust) निर्मिती करावी. त्याची कार्यपद्धती कशी असावी त्यावर सदस्य कोण असावेत त्यावर सदस्य कोण असावेत ते आपल्या मुलांची काळजी कशी घेतील ते आपल्या मुलांची काळजी कशी घेतील कुटूंबाबाहेरील व्यक्ती ट्रस्टी म्हणून असल्यास त्याचे मानधन किती असावे कुटूंबाबाहेरील व्यक्ती ट्रस्टी म्हणून असल्यास त्याचे मानधन किती असावे ते ठरवावे. ट्रस्टला स्वतंत्रपणे ओळख असल्याने त्यास कायद्याने मिळणारे लाभ मिळतील.\nआपल्या वैयक्तिक मालमत्तेची कोणत्या पद्धतीने विभागणी व्हावी यासाठी इच्छापत्र बनवावे. विशेष मुलांचा खर्च अधिक होत असल्याने संपत्तीतील अधिक वाटा त्यांना देता येईल. असे इच्छापत्र न बनवल्यास आपल्या संपत्तीचे हसत्तांतरण न होता मालमत्तेची समान वाटणी वारसाहक्क कायद्याने (Succession law) होईल.\nआपल्या नंतर मुलाचे कायदेशीर पालकत्व (Legal guardianship) कोणाकडे असावे याचाही विचार करून ठेवावा त्याप्रमाणे तरतूद करावी.\nजर मुलाचे आईवडील दोघेही नोकरी करत असतील तर सांभाळ करण्यासाठी कदाचित एकाला नोकरी सोडावी लागेल तेव्हा यामुळे उत्पन्नात होणारी घट याचा विचार करावा त्याचबरोबर त्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी काही पर्याय आहेत का\nअशा मुलांच्या पालकांचे स्व-मदतगट (Self help groops) आहेत त्यामध्ये सामील होऊन आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करावी. असे काही गट IPH ठाणे यांनी तयार केले आहेत.\nविशेष मुलांचे संगोपन, संवर्धन आणि पुनर्वसन ही सोपी गोष्ट नाही. यासाठी लागणारा पैसा हे एक साधन आहे, साध्य नाही. केवळ पैशांचा कमतरतेमुळे अनेक मुले सामाजिक व्यवस्थेच्या बाहेर फेकली जात असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत हे आपले कर्तव्य आहे.\nविशेष मुलांच्या पालकांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने सदर लेख लिहिला असून यात सुचवलेल्या योजनांची शिफारस नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी सविस्तर चर्चा करावी.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला ��क्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nPrevious articleलढण्याची तयारी ठेवा, यश तुमचंच आहे..\nNext articleताऱ्यांची निर्मिती कशी होते\n१९८२ पासून \"हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल\" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.\nतल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, ह्या गोष्टींना तुम्ही दैवी देणगी मानता का\nतीस दिवस या गोष्टी करा आणि श्रीमंतीकडे/समृध्दीकडे वाटचाल करा\nखरंच, पैशाने आनंद खरेदी करता येतो का लेख वाचण्याची संधी चुकवू नका\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/9902/saasu-suneche-nate-kse-asave-manachetalks/", "date_download": "2020-04-01T14:59:36Z", "digest": "sha1:3B66GS4ECVCO3OHAYWFN4PIABL5DKHRF", "length": 23983, "nlines": 175, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "'सून' ही मैत्रीणही बनू शकते. नाही पटत..? मग वाचा ह्या लेखात | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रेरणादायी /Motivational नातेसंबंध ‘सून’ ही मैत्रीणही बनू शकते. नाही पटत.. मग वाचा ह्या लेखात\n‘सून’ ही मैत्रीणही बनू शकते. नाही पटत.. मग वाचा ह्या लेखात\nहा लेख वाचून तुम्हाला नक्की पटेल कि आई म्हणून खंबीर पणे मुलाच्या आणि सुनेच्या पाठीशी उभे कसे राहावे.. म्हणजे स���न आपसूकच तुमची सखी होईल आणि ‘सासू-सून’ ह्या नात्याची भीती समाजातून सुद्धा नाहीशी होऊन जाईल..\n‘अरे लग्न कधी करतोस’ ‘आज तरी मुलगी बघायला जा.’ ‘कोणी ठरली आहे का तुझी’ ‘आज तरी मुलगी बघायला जा.’ ‘कोणी ठरली आहे का तुझी’ ह्या डायलॉग्स ची सगळ्यांना ओळख आहे.\nघरात लग्नाचा मुलगा, दादा, भाचा, पुतण्या असला की सगळे वडील धारी जोमात कुंडल्या घेऊन त्या लग्नाळू मुलाच्या हात धुवून मागे लागलेले असतात.\nमुलाचे लग्न म्हणजे एक मोठी जबाबदारी असे समजून आई बाबा अगदी प्रेमाने, रागाने, हक्काने त्याच्याकडून सगळे रीती रिवाज पार पाडून घेत असतात. मिनतवाऱ्या करून लग्न जमते, ठरते आणि पारही पडते..\nत्यात लग्न ठरल्यापासून होणाऱ्या सासूला होणाऱ्या सुनेचे कोण कौतुक…\nआमची सून किती शिकली, काय करते, किती कमवते पासून आमच्यासाठी काय काय करतेय इथपर्यंत तिचे कोड कौतुक येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांपुढे चालू असते.\nवाजत गाजत सून घरी येते.. नव्या नवलाईचे नऊ दिवस नांदते आणि मग मात्र एकेक गोष्टी तिच्या सासू सासऱ्यांना खटकायला लागतात.. आणि मग सुरू होतो टॉम अँड जेरी चा खेळ..\nआधी केलेले सगळे कौतुक विस्मरणात जाते आणि माझी सुनबाई किती वाईट हे सिद्ध करण्यात सोसायटीच्या सासवांमध्ये चढाओढ लागते..\nएखादी ‘निरोगी’ सासू सून जोडी पहिली की मात्र सगळ्यांमध्ये कुजबुज चालू होते.\nह्यांच्या मध्ये काहीच कसे भांडण तंटे नाहीत ह्याचे सगळ्यांनाच कुतूहल असते..\nमनातून सगळ्यांनाच वाटत असते त्यांच्यातल्या मैत्री सारखी मैत्री आपल्यात असावी. पण ताकास तूर काही लागत नाही हो त्यांच्या सिक्रेट फ्रेंडशिप फॉर्म्युलाचा..\nम्हणूनच होऊ घातलेल्या ‘सासू आणि सासरे बुवा’ तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सुनेशी मैत्री करण्याचा तो ‘सिक्रेट मंत्र’ जो तुम्हाला कोणत्या पुस्तकात मिळणार नाही..\nबघा हा मंत्र तुमच्या घरी कशी जादू करेल..\n१. मंत्र पहिला: सूनेला आपली मुलगीच माना\nआपल्या मुलीला लहान पणापासून आपण लाडाकोडाने वाढवतो. घरकाम तिच्यावर सोपवून तिला इतर संधींपासून वंचित ठेवत नाही.\nतिच्या करिअरमध्ये तिला साथ देतो. तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो. तिचे नखरे सांभाळतो. वेळप्रसंगी थोडे मतभेद होतात, वादावादी होते पण ते आपण मनावर घेत नाही.\nतिला काही गोष्टी आपणहून तिच्या सवडीने शिकवतो आणि आपली राजकन्या, आपली लेक म्हणून तिला उत्तम नवरा शोधून देतो.\nत्यांच्या घरचे तिला सुखात ठेवतील अशीच अपेक्षा करतो.. स्वतःला मुलगी नसेल तरी आपली भाची, पुतणी, बहीण, मैत्रीण हिच्या बद्दलही अशीच भावना आपण ठेवतो.\nमग सून ही परकी कशी असेल.. ती तर तुमच्या मुलाची सहचरणी.. तिलाही माना मुलगी.. कदाचित तिला नसेल येत स्वयंपाक किंवा काही दिवस मिळेल खायला पास्ता आणि मॅग्गी पण म्हणून ती वाईट माणूस ठरत नाही ना..\nतुम्ही स्वतः सून असताना तुम्हालाही माहेरच्यांचा लळा जास्ती होता.. तिलाही असणार पण म्हणून तिला दूर करू नका..\nतुम्ही तिला मुलीसारखे वागवलेत तर तिलाही सासर माहेरात फरक जाणवणार नाही. ती रुळेल आणि हळू हळू तुम्हालाही आपल्या आई वडीलांप्रमाणेच मानेल.\n२. दुसरा मंत्र: मैत्री वाढवायला वेळ द्या\nसुनेशी लगेच दुसऱ्या दिवशी मैत्री होणार नाही. तिला तुम्ही समजून घ्या आणि तिलाही तुम्हा सर्वांना समजून घ्यायला वेळ द्या.\nतिलाही मनातून भीती असते की ह्या नवीन घरात तिला कशी वागणूक मिळेल.. तिची ही भीती दूर करा. तिच्यावर विश्वास दाखवा.\nघरातील छोट्या छोट्या गोष्टीत, निर्णयांमध्ये तिलाही सामावून घ्या. काही निर्णय तिच्यावर सोपवा.\nखऱ्या अर्थाने तीही तुमच्या घरची झाली की मग मने जुळायला वेळ लागणारच नाही.\n३. तिसरा मंत्र: तिच्यातल्या दोषांना तुमच्या नातेसंबंधातील दरी होऊ देऊ नका\nकोणताच माणूस सर्वगुणसंपन्न नसतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.\nनवीन संसार सुरू केल्यावर हा संसार आपला आहे आणि आपण ह्याची राणी असे सगळ्याच मुलींना वाटते.\nत्यात तुम्ही आमच्या कडे हे चालत नाही, असे वागायचे नाही, हे बनवायचे नाही अशा अटी, शर्ती लागू केल्यात तर तुम्ही स्वतःहून तिच्या नजरेत ‘हिटलर’ बनायला सुरुवात केलीये हे समजून जा..\nस्वयंपाक करताना, खरेदी करताना, घरातील कार्यक्रम आखताना तिच्या कडून चूका होणार. मात्र त्यावर मायेने पांघरूण घाला. समजावून सांगा.\nपुढच्या वेळी मदत करू हे आश्वासन द्या. आणि विषय सोडून द्या.\nकारण तोच तोच विषय चघळण्यात काहीही अर्थ नसतो आणि चुका अपल्याकडूनही होतात. शिवाय आपल्या अनुभवांशी तिची बरोबरीही होऊ शकत नसते किंवा तिच्या नवीन पिढीच्या विचारांबद्दल आपल्यालाही काही माहीत नसते.\nएकमेकींना आपल्याकडचे ज्ञान द्या तेही अगदी मित्रत्वाच्या नात्याने.. तिचे विरोधी न बनता, तुम्ही तिच्याच संघात असल्याची तिला शा��्वती द्या..\n४ चौथा मंत्र: जिथे शक्य आहे तिथे न भांडता सबुरीने घ्या\nसून आल्यापासून घरात घडणाऱ्या बदलांमुळे तुमच्यातली कर्ती स्त्री, आई, अनुभवी महिला आणि पर्यायाने सासू जागृत होऊ शकते. किंबहुना होतेच. त्यापेक्षा थोडे तटस्थ राहा.\nसून मुलात भांडण होत आले तर त्यात तुम्ही जाऊच नका, मुलाचीच बाजू बरोबर असे सुरुवातीलाच निष्कर्ष काढू नका, भांडणात अजून वाद वाढवायला जाऊच नका.\nत्यापेक्षा त्यांचे ते बघून घेतील आणि तुमच्याकडे समस्येचे निवारण करून घेण्यास आले तरच, दोन्ही बाजूने मत जाणून घेऊन आपले मत सांगा. तो पर्यंत त्यांच्या फंदातही न पडलेले उत्तम.\nसून आल्यावर घरात बरेच बदल घडू शकतात. काही बदल खुल्या दिलाने स्वीकारा. काही पटत नसल्यास स्पष्ट चर्चा करा.\nमात्र कुरघोड्या करण्यापेक्षा तुमचे मत मांडून बाजूला व्हा. पुढे नव्याने संसार चालवणारे नवरा बायको बघून घेतील काय ठरवायचं ते.\nआणि त्यांनतर येणाऱ्या प्रोब्लेम्समुळे त्यांचाही अनुभव वाढेल असे समजून बदलांना सामोरे जा.\nहे सगळे करत असताना तिच्या मनात तुमच्या बद्दल एक ‘सासू’ ही प्रतिमा उभी न राहता ‘आई’ किंवा ‘मैत्रीण’ अशीच प्रतिमा बनेल ह्याची काळजी घ्या.\nम्हणजे कितीही वादविवाद झाले तरी शेवटी नात्यात दुरावा येणारच नाही.\n५ पाचवा मंत्र: भांडण झालेच तर त्यावर तोडगा काढा\nघरातली भांडी कधी ना कधी एकमेकांवर आपटतातच. घरात चार डोकी एकत्र आली तर वादविवाद, भांडण हे होणारच.\nआणि त्याशिवाय जीवनाला मजाही नाही. मात्र ही वाटीतली, पेल्यातली भांडणं तात्पुरती राहिली पाहिजेत.\nकधी सून आपल्याला विचारतच नाही असे वाटल्यास मुलगा आणि सून दोघांशी एकाच वेळी समोर बसून बोला.\nत्यांचे म्हणणे जाणून घ्या. तुम्ही कशी मदत करू शकता हे पटवून द्या.\nभांडणं झालीच तर त्यानंतर त्याच्यातून एक मार्ग काढा. एकमेकांच्या मतभेदातील सुवर्णमध्य शोधा. आपल्यातली भांडणे अपल्यातच मिटवा.\nसुनेची कागाळी घराबाहेर करणे प्रशस्त नाही. तुम्ही रिस्पेक्ट दिला तर तुम्हालाही तो मिळणार आहे हे लक्षात घ्या.\nअर्थात इतके सगळे करूनही तुम्हाला सतत पडते घ्यावे लागत असेल किंवा तुमचा अपमान केला जात असेल तर मात्र सहन करणे हा पर्याय नाहीच.\nमात्र बऱ्याचदा कडू वाटणारी परिस्थिती एकमेकांशी बोलण्याने, समजूतदारपणा दाखवण्याने गोड, सुमधुर होऊन जाते ह्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल.\nतर मैत्रिणींनो, तुमची सून हा कोणी बागुलबुवा नसून घरात येणारी एक नवीन मैत्रीण असणार आहे असे स्वतःला समजवा.\nसून ही मुलाला आई पासून तोडत नसते तर स्वतःच्या नवऱ्याला फक्त आपलंसं करत असते.\nमुलगा आपल्यापासून लांब जात आहे ह्या भावनेनेच खरे तर सगळ्या घरात भांडणे होतात. मात्र आई मुलाचे लग्न स्वतःच हौसेनी ठरवते हे विसरून जाते..\nआणि पुढे संघर्ष सुरू होतो सासुसूनेत.. त्यामुळे कौतुकाने ज्या मुलीच्या हाती आपल्या मुलाचा हात दिला तिला सुद्धा आपलीशी करून घ्या आणि मुलाला तिच्या पदराशी बांधून टाका.\nआई म्हणून खंबीर पणे दोघांच्याही पाठीशी उभे राहा.. सून आपसूकच तुमची सखी होईल आणि ‘सासू-सून’ ह्या नात्याची भीती समाजातून सुद्धा नाहीशी होऊन जाईल.. अगदी आसावरी-शुभ्रा सारखी पटतंय ना\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleघरातल्या वृद्ध मंडळींची अशी घ्या काळजी….\nNext articleरिकामं पाकीट आणि पैसे नसलेलं अकाउंट यापासून सुटका करायची ना\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nतल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, ह्या गोष्टींना तुम्ही दैवी देणगी मानता का\n‘मला कोणीच समजून घेत नाही’ असे वाटत असल्यास हे उपाय करून पहा\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11860", "date_download": "2020-04-01T13:32:44Z", "digest": "sha1:PR4Z4DIFOPR7T2GPRNIIUFKWQM4QSGCS", "length": 10354, "nlines": 115, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "कोरोना : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे ��ेतन – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nकोरोना : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन\nठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या मराठवाडा\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे.\nएक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’साठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत.\nअध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी\nखासदार डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व अंतरीम जामीन मंजूर\nदेगलूरमध्ये गोर गरीबांना प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा मदतीचा हात\nलक्ष्मीबाई काशिनाथराव हिमगिरे यांचे निधन ; शुक्रवारी एकलारा येथे अंत्यविधी\nमुखेडात डेंग्यूसदृश्‍य रुग्णांमध्ये वाढ ; नपाकडून मोहीमशून्य काम , नगरसेवकांनी सोडले जनतेला वाऱ्यावर; ग्रामीण भागातही मोठी समस्या\nमुक्रमाबाद येथे गोरोबा काका यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,759)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,700)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/shridevi/shridevi-118022600013_1.html", "date_download": "2020-04-01T15:49:08Z", "digest": "sha1:BRCUGLL6SL5RLG7OKKV5U256ZPNBWNZC", "length": 12163, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एक चांदणी अकाली निखळली… - सुधीर मुनगंटीवार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएक चांदणी अकाली निखळली… - सुधीर मुनगंटीवार\nअभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सहज सुंदर अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीला आज प्रेक्षक मुकले असून चित्रांगणाच्या नभातून एक सुंदर चांदणी अचानक निखळली असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nसतत काही तरी नवं करण्याची ओढ, डोळ्यांमधील अवखळपणा आणि अभिनयातील सहजता यामुळे प्रत्येक भूमिका जिवंत करणाऱ्या श्रीदेवी यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, हिंदी अशा अनेक भाषांमधून चित्रपट केले. सदमा मधील त्यांचा अभिनय आज ही आपल्याला नि:शब्द करतो. चांदणी, नगिना, मि.इंडिया, लम्हे, खुदागवाह अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. अलिकडच्या काळातील इंग्लिश विंग्लिश मधील त्यांची गृहिणीची भूमिका मनाला खूप स्पर्शून गेली. एका गृहिणीच्या मनातील घालमेल, तिची अस्तित्वाची लढाई सर्वांना भावली. मॉम मधून आई- मुलीच्या नात्याची एक सुंदर गुंफण त्यांनी विणली. त्यांच्या या अभिनय कारकीर्दीचा गौरव म्हणून त्यांना 2013 साली पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते. गंभीर भूमिकांप्रमाणेच प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची किमया त्यांच्या अभिनयात होती. एक माणूस म्हणूनही त्या सदैव स्मरणात राहतील.\nत्यांचे असे अकाली जाणे हे सर्व चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो, असेही श्री.मनुगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.\nश्रीदेवीचे निधन: राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांसह अनेकांनी दिली श्रद्धांजली\nशाहरूखचा झिरो श्रीदेवीचा अखेरचा चित्रपट ठरणार\nअम्मासोबत झळकली होती श्रीदेवी\nचित्रपटसृष्टीची मोठी हानी - विनोद तावडे\nश्रीदेवी यांचे निधन चाहत्यांना 'सदमा'\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोना���िरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aarogya/Telescopic-Surgery-Detection-and-Current-state/m/", "date_download": "2020-04-01T13:43:55Z", "digest": "sha1:D23HA23EU3LD7TGRRLOX7VHNY7RS42HX", "length": 14096, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुर्बीण शस्त्रक्रिया : शोध व सद्यस्थिती | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nदुर्बीण शस्त्रक्रिया : शोध व सद्यस्थिती\nChange is essence of life & we should always change for better. या उक्‍तीप्रमाणे मानवी जीवनामध्ये बदलाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. पान सडा क्यो, घोडा अडा क्यो, रोटी जली क्यो, पडा भूला क्यो याचे उत्तर फेरा ना था. म्हणूनच हा फेरा म्हणजेच बदल. स्थैर्य आले की आपली प्रगती खुंटते म्हणून वैद्यकीय शास्त्रात तर नवीन संकल्पना, संशोधन अव्याहतपणे चालू असते. दुर्बीण शस्त्रक्रिया हा या प्रवाहाचा व प्रवासाचा एक भाग बनून गेला. डिजिटल क्रांतीमुळे तर या शास्त्राला खूप मदत झालेली आढळते.\nपूर्वी शिक्षण पद्धती गुरुकुल पद्धतीमध्ये मोडत होती. म्हणजे गुरूकडे शिष्य राहायला जात असे व तिथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रशिक्षण पूर्ण होत असे. वैद्यकीय शास्त्रामध्ये अवलोकन (Observation) व अनुकरण (Imitation) या दोन क्रियांमुळे कोणताही शल्य चिकित्सक प्रगल्भ होताना दिसतो म्हणूनच अमेरिकेत भारतीय डॉक्टरांना खूपच डिमांड आहे. चिकाटी व अवलोकन तसेच अनुकरण करीत असताना त्याचे विश्‍लेषण व पृथक्‍करण करण्याची सद्सद्विवेक बुद्धी ही भारतीय डॉक्टरांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तसेच भारतातील विविध आजारांबद्दलची माहिती असल्याने कोणत्याही Computer ची मदत न घेता क्षणार्धात निदानापर्यंत पोहोचून त्यावर निर्णयक्षमता असल्यानेच आज जगात भारतीय डॉक्टरांची गणना उच्चस्थानी होते. साधनसामग्री व प्रयोेगशाळांची वानवा असल्यानेच आपल्याकडे मूलभूत संशोधन कमी प्रमाणात आढळते. परंतु, या सोयी मिळाल्यास भारतीय शास्त्रज्ञ जगात भारी आहेत, असे म्हणावे लागेल. गुरुकुल पद्धतीने विषय समजणे सोपे होते. परंतु, पूर्वीच्या काळी गुरू एकावेळेस अनेक लोकांना शिक्षण देऊ शकत नसत.\nपरंतु, Digital क्रांतीमुळे आज द‍ृकश्राव्य माध्यमातून एका ठिकाणी केलेले ऑपरेशन एकाचवेळी जगभर अनेक ठिकाणी जमलेल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकते. त्याचवेळेस होत असलेल्या परिसंवादामुळे त्यातील बारकावे लक्षात घेता येणे शक्य झाले. म्हणूनच या दुर्बीण शस्त्रक्रियेचा प्रसार व प्रचार झपाट्याने झालेला आढळतो. त्याचबरोबर होणार्‍या प्रगतीमुळे कॅमेरा System अगदी CCD पासून ते Chip on tip व आज Live 3 D Camera पर्यंत मोठी झेप घेतलेली आढळते. नवीन तंत्रज्ञानाने तयार होत असलेली उपकरणे ही रुग्णाच्या सेवेमध्ये Safty Standard वाढवीत गेली. आता तर Robotic Surgery चा उगम झाला आहे; परंतु त्याचा खर्च सामान्य माणसांना परवडणारा नसल्यामुळे अद्याप सर्वश्रुत झालेला नाही.\nDa Vincy नावाचे Robotic Surgery चे उपकरण तर इतके बिनधोक आहे की, त्यामध्ये ‘नजर हटी, दुर्घटना घटी’सारखे होतच नाही. कारण त्याच्या Oprate करायचा Console उपकरणामध्ये डोके बुडविल्याशिवाय रुग्णाच्या शरीरात असलेले Instrument कणभरसद्धा हलू शकत नाही.\nआधुनिक काळातील धकाधकीचे जीवन व एकत्र कुटुंब पद्धतीपासून फारकत घेऊन चौकोनी कुटुंब व्यवस्थेमुळे रुग्णासाठी सेवा देण्यासाठी (उसाबर) करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ झाले. अशावेळी दवाखान्यात कमीत कमी दिवस राहण्याजोगी एखाद्या शस्त्रक्रिया तंत्राची नितांत गरज होती. ती दुर्बीण शस्त्रक्रियेमुळे पूर्ण झाली. Digital क्रांतीचा झपाट्याने 1987 ला जगापुढे आलेले हे तंत्र 1989 ला मुंबई व 1991 पर्यंत अगदी सर्वदूरपर्यंत भारतात पोहोचले. त्यानंतर सुरू झाली ती प्रात्यक्षिके व खडतर Training Programm त्यामुळेचे दुर्बीणशास्त्र आज बिनधोक झालेले आहे.\nदुर्बिणीमध्ये टोकाला असलेल्या कॅमेरा आता Flexible म्हणजे 360 डीग्री अंशामध्ये कोठेही वळवून अवयवाचे अवलोकन करण्यास सक्षम झाला आहे. त्यामुळे सामान्य टाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ऑपरेशन करीत असताना खोलवर आपली नजर जाऊ शकत नाही. प���ंतु, त्यावर दुर्बीण शस्त्रक्रियेने मात केलेली आहे. म्हणूनच अगदी खोबणीतील पित्ताशयाची नलिका तसेच हर्नियामधील विविध अवयवांचे अवलोकन करणे केवळ दुर्बीण शस्त्रक्रियेमुळेच साध्य झालेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया कमी जोखमीच्या होण्यास मदत झालेली आढळते. तसेच दुर्बीण शस्त्रक्रिया ही Closed सगळीकडून बंद असलेल्या पोकळीत होत असल्यामुळे इतर अवयवाचे Handling होत नाही. त्यामुळे अशा शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर पूर्ण बरा होतो व शस्त्रक्रियेनंतर लवकरात लवकर दैनंदिन कार्य करू शकतो.\nएखाद्या धान्याच्या पोत्यातील धान्याची प्रत तपासण्यासाठी आपण पोते फाडत नाही. परंतु, अशा पोत्यामध्ये बम घालून धान्याचे Sample बाहेर काढतो व पोते पूर्ववत होते. असेच काहीसे दुर्बीण शस्त्रक्रियेदरम्यान होत असते. पोटाचे स्नायू फक्‍त विलग होतात व दुर्बीण शस्त्रक्रियेची उपकरणे बाहेर काढल्यानंतर ते पूर्ववत होते. त्यामुळे दुर्बीण शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी लवकर होते व स्नायू व पोटाचे आवरण फक्‍त फाकवले जाते व ऑपरेशननंतर लगेच पूर्ववत होते. अशा अनेक सुविधांमुळे दुर्बीण शस्त्रक्रिया सर्वश्रुत झाली व वैद्यकीय शास्त्र Changed for better असेच म्हणावे लागेल. दुर्बीण शस्त्रक्रियेच्या उपयुक्‍ततेमुळेच ती आता सर्वमान्य झालेली आढळते. आता आपण विविध प्रकारच्या दुर्बीण शस्त्रक्रिया कशाप्रकारे करतात, या पुढील लेखात पाहू.\n‘तबलिगी’मुळे झपाट्याने पसरला कोरोना, केंद्राची माहिती\nपुणे : 'तबलिगी'मध्ये सहभागी झालेल्‍या ७० जणांचा घेतला शोध\nसातारा : कऱ्हाडमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू\n‘तबलिगी’च्या कार्यक्रमातून परतलेले विदर्भातील ६० जण क्वारंटाईनमध्ये\n'कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १ कोटीची मदत'\nतबलिगी जमातीत गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांवर दगडफेक; ३ जणांना अटक\nइचलकरंजी : रेशन वितरणासाठी अवघे तीन तास\nदिल्ली सरकारची २५ हजार कोरोना संशयितांवर करडी नजर\nकोल्हापूर : गडहिंग्लजला खरेदीसाठी झुंडीच्या झुंडी\nदिल्लीतील तबलिगी जमातीत गेलेल्या कोल्हापुरातील २१ जणांचा शोध लागला (video)\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-04-01T15:21:26Z", "digest": "sha1:6VQKH6S7DSGGVML2I7EWMYYLOGLLCYA5", "length": 15000, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्तिकी एकादशी - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते.\nही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.\n तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात..\nतुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात..\nपंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू न���नक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर��णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्री • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१८ रोजी ०७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2", "date_download": "2020-04-01T16:04:24Z", "digest": "sha1:THM2463ELCI4FI5IEOSI6QKW6IA7CMMA", "length": 13503, "nlines": 315, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनुवाद : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनुवाद\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nबनु द्याल मला लीडर\nकाय करुया आपण आता\nRoger McGough यांच्या कवीतेचा अनुवाद\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nशुकी ब्रुकच्या \"The Joy of Teaching\" या Caltech Project for Effective Teaching (CPET) अंतर्गत झालेल्या talk ला आज गेलो होतो. शिक्षकांचे काम कसे शिकवण्याचे (आणि न की मुल्यमापनाचे) असते याबद्दल थोडी चर्चा झाली, त्याचप्रमाणे context दिली तर content मिळवणे कसे सोपे जाते याबद्दलही थोडे बोलणे झाले (बरोबर अनेक अवांतर पुस्तके होतीच).\nईटलीतील Reggio Emilia या ठिकाणी Loris Malaguzzi या प्राथमीक शिक्षकाने The Reggio Approach to Early Childhood Education ची स्थापना करुन एक क्रांती घडवुन आणली. Loris Malaguzzi ची एक कविता तिथे ऐकायला मिळाली त्याचा हा किंचीत स्वैर अनुवाद.\nमुलं शंभराची बनली असतात.\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nमार्टिन आउअर : दोन कविता\nत्यांच्या भाषेत प्रेमाला ए��ही शब्द नव्हता.\nत्यांना भक्तिची सप्तपदी अवगत होती\nआदराचे अकरा स्तर ते जाणून होते अन्\nजाणून होते ते परिचयाच्या वीस पातळ्या...\nपरस्परसंबंधांच्या असतात सतरा छटा अन्\nRead more about मार्टिन आउअर : दोन कविता\nslarti यांचे रंगीबेरंगी पान\nमार्टिन ऑयर : समीर आणि त्याचं बाळ\nमार्टिन ऑयरबद्दल आधी एकदा सांगितले होते. 'तो काय करतो', 'त्याच्याकडे का लक्ष द्यावे/देऊ नये ', 'त्याच्याकडे का लक्ष द्यावे/देऊ नये ' इ. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे बघा -\nRead more about मार्टिन ऑयर : समीर आणि त्याचं बाळ\nslarti यांचे रंगीबेरंगी पान\nएका मोठ्या देशात घडलेली गोष्ट आहे ही एक दिवस थंड, चकाकत्या पाण्याने जीवनाचे सुंदर शरीर लख्ख धुतले. फुलांनी त्याला मनापासून सुगंध चोपडला. सात रंग जीवनासाठी सुंदर वस्त्र घेऊन आले. सूर्याने आपल्या किरणांनी जीवनामध्ये रस भरला.\nलालू यांचे रंगीबेरंगी पान\nशिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार\nशिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दि\nRead more about शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार\nचिन्मयडॉक्टर यांचे रंगीबेरंगी पान\nत्या खोलीत फारसा उजेड नव्हताच. बाहेर आभाळ चांगलंच अंधारून आलं होतं. काळसर हिरवट भासणारं उदास वातावरण, गडद हिरव्या रंगांची गाद्यांची आवरणं आणि कांबळी. या सगळ्यांचं त्या खोलीत एक प्रकारचं विचित्र मिश्रण झालं होतं. ती बाहुली एका मखमली आच्छादनाच्या खुर्चीत पडली होती. अन् तिथल्या त्या उदास रंगछटेत ती बेमालूमपणे मिसळून गेली होती. हिरव्या मखमली कपड्यांत अन् टोपीत आपल्या रंगवलेल्या मुखवट्यासह ती अस्ताव्यस्त लांब पसरलेली वाटत होती. पण लहान मुलं जिच्यावर 'भावली' म्हणत झेपावतात, तशी ती नव्हतीच मुळी एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी दिसायची.\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\n( Francesca Bardsley ची ही छोटीशी कथा वाचल्यावर आवडली म्हणुन अनुवादाचा पहिलाच प्रयत्न....)\nlopamudraa यांचे रंगीबेरंगी पान\nतुमको देखा तो ये खयाल आया\nतुमको देखा तो ये खयाल आया ह्या गजलेचा स्वैर अनुवाद\nतुला पाहुनी वाटले त्या क्षणाला\nतुझी सावली तप्त ह्या जीवनाला\nमनी आज जागे नवी एक आशा\nपुन���हा मीच खुडले नव्या अंकुराला\nउमजले तुझी पावले दूर जाता\nRead more about तुमको देखा तो ये खयाल आया\nमिल्या यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-04-01T14:59:51Z", "digest": "sha1:EFMSTWGBCRMTM7TU4FBLWFDZLCA62RPX", "length": 4679, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विनायक पवार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\nTag - विनायक पवार\nसमृद्धी महामार्ग बाधीत आंदोलक शेतक-यांना दलाल म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध\nनाशिक: समृद्धी महामार्ग बाधीत जे शेतकरी आंदोलन करत होते ते आता दलाल बनले आहेत, अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या विरोधात मुख्यमंत्री जेव्हा...\nदेशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11863", "date_download": "2020-04-01T14:33:13Z", "digest": "sha1:MBY55AZNTALQRBOJMQ663WTETZ4VZRMF", "length": 9918, "nlines": 117, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "देगलूरमध्ये गोर गरीबांना प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा मदतीचा हात – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nदेगलूरमध्ये गोर गरीबांना प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा मदतीचा हात\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्याने देगलूर तालुक्यातील गरीब गरजू नागरीकाना प्रा. उत्तमकुमर कांबळे यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून अन्नधान्य वाटप करण्यात आले.\nसरकारने लॉकडाऊन केल्याने अशा परिस्थितीत वंचित , गरीब हातावरचे पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांना उपासमारीने मारण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर मात म्हणून अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत\nदेगलुर तालुक्यातील गोर परीरांना मदतीला प्रा उत्तामकुमार कांबळे धावून आले.\nयावेळी देगलूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान धबाडगे ,\nअजय लोणे, विनय कांबळे , विशाल बोरगावकर यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यात प्रत्येक कुटुंबीयांना ५ कीलो गहू आणि ५ किलो तांदूळ तसेच साखर आणि चहा पत्ती अर्थात पुरवठा करण्यात आला.\nकोरोना : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन\nगावकऱ्यांनो आपण,आपले गाव कोरोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी,घरातच रहा,प्रशासनास सहकार्य करा- एसडीओ पवन चांडक\nमुखेड – कंधार मतदार संघात जातीय समिकरणाचा बोलबाला जातीय समिकरण जुळल्यास भाजपाला अवघड तर कॉग्रेसला सुखकर\nग्यानमाता विद्याविहार इंग्लिश स्कुल समोर मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मौन आंदोलन\nआयुर्वेदिक रूग्णालयास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची माधवराव पाटील देवसरकर यांची मागणी\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती र��्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,701)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/indias-most-wanted-bookie-sanjeev-chawla-to-be-extradited-from-uk-to-india-on-thursday/articleshow/74110987.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-04-01T14:57:03Z", "digest": "sha1:XPFY2473Y6H4GCFQ5DZVKAFDR5X4SATS", "length": 13449, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Sanjeev Chawla : क्रिकेट सट्टेबाजांचा किंग भारताच्या ताब्यात; अनेक मोठे खुलासे होणार - India's Most Wanted Bookie Sanjeev Chawla To Be Extradited From Uk To India On Thursday | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nक्रिकेट सट्टेबाजांचा किंग भारताच्या ताब्यात; अनेक मोठे खुलासे होणार\nक्रिकेटमधील सट्टेबाजाचा बुरखा लवकरच फाडला जाणार आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. १९ वर्षानंतर जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा सट्टेबाज संजीव चावला याला दिल्ली पोलिसांचे एक पथक लंडनहून भारतात आणणार आहे.\nक्रिकेट सट्टेबाजांचा किंग भारताच्या ताब्यात; अनेक मोठे खुलासे होणार\nनवी दिल्ली: क्रिकेटमधील सट्टेबाजाचा बुरखा लवकरच फाडला जाणार आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. १९ वर्षानंतर जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा सट्टेबाज संजीव चावला याला दिल्ली पोलिसांचे एक पथक लंडनहून भारतात आणणार आहे.\nचावलाच्या प्रत्यार्पणासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने गेल्या महिन्यात अनेक वेळा लंडनचा दौरा केला होता. त्यानंतर चावलाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. डीसीपी (गुन्हे) जी राम गोपाल नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्कॉटलंड यार्डकडून बुधवारी चावलाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला दिल्लीत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली.\nवाचा- राडा घातलेल्या भारतीय क्रिकेटपटूंवर कारवाई करा- माजी कर्णधार\nदिल्ली पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॉटलंड यार्डकडून मोस्ट वॉटेड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाज चावला याला रात्री अडीचच्या सुमारास भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हीथ्रो विमानतळावर त्याचा ताबा भारतीय पोलिसांनी घेतला. सुरक्षेच्या कारणामुळे चावला याला कोणत्या विमानाने आणि नेमके किती वाजता भारतात आणले जाणार आहे, याचा तपशील देण्यात आलेला नाही. सकाळी साडे अकरापर्यंत त्याला दिल्लीत आणले जाईल, असे समजते.\nवाचा- वर्ल्ड रेकॉर्ड: संपूर्ण संघ ३५ धावांवर बाद\nदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएने २००० साली केलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणात चावला देखील आरोपी होता. चावलाने १९९६ मध्ये ब्रिटिश नागरिकत्व स्विकारले होते. क्रोनिएचा २००२ मध्ये एका विमान अपघातात मृत्यू झाला होता.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांचीही काळजी\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा\nकरोना व्हायरसने घेतला क्रिकेटमधील पहिला बळी\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\n'करोना व्हायरस लोकांना कंगाल करून सोडणार'\nइंग्लंड बोर्डाची तब्बल ५७० कोटींची मदत\nगरजूंसाठी गांगुलीने दान केले दोन हजार किलो तांदुळ\nगरजूंना रस्त्यावर मदत करतोय भारताचा खेळाडू\nरॉयल्सने सांगितला आयीएल खेळवण्याचा फॉर्म्युला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nक्रिकेट सट्टेबाजांचा किंग भारताच्या ताब्यात; अनेक मोठे खुलासे हो...\nराडा घातलेल्या भारतीय क्रिकेटपटूंवर कारवाई करा- माजी कर्णधार...\nस्मृतीचे अर्धशतक वाया; ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय\nICC वनडे क्रमवारी: जडेजाने कमावले तर बुमराहने गमावले\nशून्यातून 'शतकी' विश्व उभारणारा विक्रमवीर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/amitabh-bachchan-and-shahrukh-khan-had-a-video-shot-together-119022500026_1.html", "date_download": "2020-04-01T15:47:20Z", "digest": "sha1:6JH5S6MP2C7HOZXQMJV4G676BM7SRQEY", "length": 11092, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमिताभ बच्चन-शाहरुख खानने केला व्हिडिओ शूट | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमिताभ बच्चन-शाहरुख खानने केला व्हिडिओ शूट\nबॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा कॅमेर्‍यावर एकत्र दिसतील. प्रत्यक्षात, दोघांनी चित्रपट 'बदला'साठी एक व्हिडिओ शूट केला आहे. अलीकडेच मुंबईत हे व्हिडिओ शूट केलं गेलं.\nअमिताभ बच्चन सोशल मीडिया खात्यावर त्यांच्या आगामी चित्रपटाचे निर्माते शाहरुख खानसह एक सेल्फी पोस्ट करताना म्हणाले की ते निर्माता शाहरुख खानकडे एम्प्लोइड आहे. या चित्रात, शाहरुख आणि अमिताभ दोघे एकत्र सेल्फी घेताना दिसत आहे. दोघांनी 'बदला' या सिनेमाच्या प्रचारासाठी व्हिडिओ शूट केला आहे.\nया विशेष व्हिडिओमध्ये शाहरुख आणि अमिताभ 'बदला' बद्दल चर्चा करताना दिसतील. यापूर्वी शाहरुख आणि अमिताभ यांची जोडी वीर झारा, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, भूतनाथ या चित्रपटांमध्ये सोबत काम करून चुकले आहे. तशीच चर्चा आहे की 'बदला' मध्ये शाहरुख खान एक कॅमेओ करू शकतात, तथापि, सध्या कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही आहे.\nहा चित्रपट शाहरुख खानच्या रेड चिली बॅनर अंतर्गत बनव���ला जात आहे. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावत आहे. सुजॉय घोष यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अमिताभ आणि शाहरुख यांनी अलीकडे मुंबई स्टुडिओत शूट पूर्ण केला आहे.\nअभिनेत्री श्रीदेवीच्या साडीचा लिलाव होणार\n'नोटबुक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिका पादुकोणने सांगितले रणवीरचे बेडरूम सीक्रेट्स\nफेमिना ब्यूटी अवॉर्डमध्ये स्टार्सची जादू\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/australian-bowler-play-india-after-10-years/", "date_download": "2020-04-01T13:49:45Z", "digest": "sha1:6PVC56YSTRQGLSRBJODYER75URPUWQVC", "length": 31004, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ऑस्ट्रेलियन गोलंदाज तब्बल 10 वर्षानंतर खेळणार भारतात - Marathi News | Australian bowler to play in India after 10 years | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भा��तीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संव��द साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nAll post in लाइव न्यूज़\nऑस्ट्रेलियन गोलंदाज तब्बल 10 वर्षानंतर खेळणार भारतात\nसध्या भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एक खेळाडू असा आहे जो याच्याआधी भारतात वन डे सामना खेळला तेंव्हा विराट कोहलीने एकही कसोटी सामना खेळलेला नव्हता\nऑस्ट्रेलियन गोलंदाज तब्बल 10 वर्षानंतर खेळणार भारतात\nसध्या भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एक खेळाडू असा आहे जो याच्याआधी भारतात वन डे सामना खेळला तेंव्हा विराट कोहलीने एकही कसोटी सामना खेळलेला नव्हता, विश्वविजेतेपद ऑस्ट्रेलियाकडे होते, सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मण हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते. आता एवढा 'पुराना' खेळाडू कोण हा प्रश्न पडणे साहजिक आहे तर 20 ऑक्टोबर 2010 नंतर भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळेल असा हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज मिचेल स्टार्क.\nया गड्याने आतापर्यंत 85 वन डे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत पण 20 ऑक्टोबर 2010 चा तो सामना वगळता तो भारतात वन डे सामना खेळलेला नाही. विशेष म्हणजे त्याचा हा पहिलाच वन डे इंटरनॅशनल सामना होता. दरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियन संघ 2011, 13, 17 आणि 2019 मध्ये भारतात वन डे सामने खेळला.या काळात त्यांनी भारतात 19 वन डे सामने खेळले पण त्यापैकी एकाही सामन्यात स्टार्कला ऑस्ट्रेलियाने खेळवले नाही. 2010 ते 2020 या काळात स्टार्क इंग्लंडमध्ये 18, न्यूझीलंड, श्रीलंका, अमिराती, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेत प्रत्येकी पाच वन डे सामने खेळलाय पण भारतात त्याच्या पहिल्या सामन्यानंतर एकही नाही.\nनंतर तो भारताविरुध्द खेळलाच नाही असेही नाही.तो भारताविरुध्द आणखी सात सामने खेळला पण सहा ऑस्ट्रेलियात आणि एक इंग्लंडमध्ये. भारताविरुध्दच्या एकूण आठ वन डे सामन्यात 13 बळी त्याच्या नावावर आहेत पण यापैकी एकही विकेट भारतातील नाही कारण तो जो एकमेव वन डे सामना भारतात खेळला होता त्यात त्याला 51 धावा मोजूनसुध्दा एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यामुळे आत्ताच्या या दौऱ्यात त्याने विकेट मिळवली तर 85 ���न डे सामन्यांतील 172 विकेटनंतर भारतातील ही त्याची पहिलीच विकेट असेल. विशेष म्हणजे आशियातील 11 सामन्यांमध्ये 18 बळी मिळवताना त्याची सर्वोत्तम सरासरी 18.65 ही आशियातच आहे. आशियातील मैदानावर किमान 100 षटके गोलंदाजी करणारांपैकी केवळ रशिद खान व मुस्तफिझूर रहमान यांचीच सरासरी त्याच्यापेक्षा सरस आहे.\nआणखी एक उल्लेखनीय बाब ही की भारतातील आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परदेशी खेळाडू धडपडत असताना स्टार्क मात्र 2015 पासून आयपीएलमध्येसुध्दा खेळलेला नाही. त्यामुळे तो दीर्घकाळानंतर भारतात खेळणार असला तरी विराट आणि कंपनीला त्याच्यापासून सावधच रहावे लागणार आहे.\nIndia vs AustraliaAustraliaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया\nटीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम\nकुणी घर घेत का घर... ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नच्या घराचा लिलाव\nग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो\nमुंबई इंडियन्सच्या फलंदाजाची शतकी खेळी; पाक गोलंदाजांना काढले बदडून\nBreaking : न्यूझीलंडच्या गोलंदाजामध्ये कोरोनाची लक्षणं; पुढील 24 तास देखरेखीखाली\nCorona Virus: कोरोना चाचणी झालेल्या कोहलीच्या संघातल्या 'त्या' खेळाडूचं काय होणार lPL खेळणार की मुकणार\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCorona Virus : वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करून देशाला मदत करतोय इंग्लंडचा क्रिकेटपटू\nCorona Virus : रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी\nCoronaVirus : सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय...\nमजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाख��� थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\n जरा जागचं हलवा की तुमचं ढू..\nमराठी बातम्या : राज्यात ३२० करोनाग्रस्त\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nCoronaVirus : अजूनही गांभीर्य नाही दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का मग फटक्यात try this\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zpnanded.in/cms/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-04-01T14:57:02Z", "digest": "sha1:YAUSRM6AIYS37GSMETO6ERS3ELNJWXEL", "length": 2964, "nlines": 53, "source_domain": "zpnanded.in", "title": "बांधकाम उत्तर विभाग – जिल्हा परिषद नांदेड", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nआदिवास��� उपाययोजना क्षेत्राबाहेरील लाभार्थी सुची (OTSP)\nविशेष घटक योजना अंतर्गत लाभार्थी यादी (SCP)\nमाहितीचा अधिकार – (RTI)\nश्री. ए. जी. कर्पे\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ५:४५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/", "date_download": "2020-04-01T13:56:16Z", "digest": "sha1:OZAGV5YAK6DSHWIVLHKHKNH4XUICJQCE", "length": 26170, "nlines": 475, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "महाराष्ट्र आपला न्यूज – प्रतिबिंब समाजाच", "raw_content": "\nमहाराष्ट्र आपला वेबवाणी १ एप्रिल २०२० बातमीपत्र\nनिजामुद्दीनच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी आली समोर\nलॉकडाऊनचा काळात घरात केलं चित्रपटाचं शूटिंग केल्या प्रकरणी भाजप ज्येष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल\n‘कोरोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा\nमुंबईत ‘कोरोना’चा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न\n‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी जीएस महानगर बँकेचा ३५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द\nमहाराष्ट्र आपला वेबवाणी १ एप्रिल २०२० बातमीपत्र\nनिजामुद्दीनच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी आली समोर\nलॉकडाऊनचा काळात घरात केलं चित्रपटाचं शूटिंग केल्या प्रकरणी भाजप ज्येष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल\n‘कोरोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा\nमुंबईत ‘कोरोना’चा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न\n‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी जीएस महानगर बँकेचा ३५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला विनम्र आवाहन\nधार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर 3500 नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व नरेन्द्र मोदीं याच्यात चर्चा\nनिजामुद्दीन मरकज तब्लिगी जमातीत प्रकरणी मशिदीतील 7 इंडोनेशियनसह 37 लोक ताब्यात.\n‘कोरोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा\nमुंबईत ‘कोरोना’चा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न\nपाच रुपया मिळणार शिव भोजन थाळी – राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nशासन आणि आपण एकत्रितपणे कोरोना विषाणूचा मुकाबला करु या – पालकमंत्री अशोक चव्हाण\nसिल्लोड – अभिनव प्रतिष्ठान आयोजित शिबिरात 170 जणानी केल रक्तदान\nगरजू गोरगरीब नागरिकांना मदत करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन\nसिल्लोड तालुका जिनिंग-प्रेसिंग व राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने जेवणाचे वाटप\nआलमला गावात पाण्याची भीषण समस्या, विहिरीवर प्रचंड गर्दी मास्कचा वापर नाही\nकोरोनासे जंग जितेंगे हम या गीतातून गावखेड्यात पोलिसांन केली जनजागृती\nबीडमध्ये वाहनं रस्त्यावर आले की होणार गुन्हा दाखल – पोलीस अधीक्षक\nनिजामुद्दीनच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी आली समोर\n‘कोरोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा\nमुंबईत ‘कोरोना’चा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न\n‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी जीएस महानगर बँकेचा ३५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला विनम्र आवाहन\nकोरोना विषाणूसंदर्भात घ्यायाची काळजी\nनवी दिल्ली कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय पारंपरिक औषध पद्धतींच्या आधारे प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत. व्यक्तिगत स्वच्छता सांभाळणे...\nकारगील विजय, आपला देश मोठ्या अभिमानाने, गौरवाने साजरा करणार.\nकारगील विजय, आपला देश मोठ्या अभिमानाने, गौरवाने साजरा करणार.\nमहाराष्ट्र आपला वेबवाणी १ एप्रिल २०२० बातमीपत्र\nलॉकडाऊनचा काळात घरात केलं चित्रपटाचं शूटिंग केल्या प्रकरणी भाजप ज्येष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल\nनिजामुद्दीन मरकज तब्लिगी जमातीत प्रकरणी मशिदीतील 7 इंडोनेशियनसह 37 लोक ताब्यात.\nराज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष स्थापन\nशिवसेना-राष्ट्रवादी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत\nपालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी आज निवडणूक\nमहाराष्ट्र आपला वेबवाणी १ एप्रिल २०२० बातमीपत्र\nमहाराष्ट्र आपला वेबवाणी ३१ मार्च बातमीपत्र\nधार्���िक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर 3500 नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू\nपॅरिस कोरोनाव्हायरसमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. जगात आतापर्यंत 42 हजार 322 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 8...\nभारतीय राजदूतांशी पंतप्रधानांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद\nनवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी 5 वाजता भारताच्या राजदूत आणि महावाणिज्य दूतांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. जगभरातील राजदूत आणि महावाणिज्य दूतांशी अशाप्रकारे प्रथमच संवाद...\nलॉकडाऊनचा काळात घरात केलं चित्रपटाचं शूटिंग केल्या प्रकरणी भाजप ज्येष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल\nहिंगोलीत पत्रकार व पोलिस अधिकाऱ्यात हाणामारी, पोलिस अधिकारी व पत्रकार दोघेही गंभीर जखमी\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\nथायलंड टूर प्लॅन आणि थायलंड टूर बजेट | बँकॉक, फुकेत, पट्ट्या टूर मार्गदर्शक\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘चित्रकला व महाराष्ट्र’ या विषयावर मुलाखत भाग-२\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर मुलाखत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा’ च्या पटकथाकार शिल्पा कांबळेना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर\n‘घरात-योग’उपक्रमाचा प्रसार केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आयुष मंत्रालयाचे कौतुक\nडॉ हर्षवर्धन यांच्या हस्ते राष्ट्रीय टेलीकन्सलटेशन केंद्राचे उद्घाटन\nआरोग्यच यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना\nलॅक्मे फॅशन वीक 2019\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nआज बारामतीत महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यातील रणजी सामना\nआंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या उत्तम कामगिरीसाठी सरकारचे प्रयत्न\nमायबाप सरकारने कलाकारांकडेसुध्दा लक्ष द्याव, आनंद शिंदे यांची मागणी\nअदित्या रॉय कपूर यांनी वृक्षारोपण करून एन.जी.ओ. ‘एक साथ – पृथ्वी फाउंडेशन’ ही एनजीओ सुरू केली.\nमहाराष्ट्र आपला वेबवाणी १ एप्रिल २०२० बातमीपत्र\nनिजामुद्दीनच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी आली समोर\nलॉ���डाऊनचा काळात घरात केलं चित्रपटाचं शूटिंग केल्या प्रकरणी भाजप ज्येष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल\n‘कोरोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा\nमुंबईत ‘कोरोना’चा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%82_%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%80_(%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A8_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-04-01T15:04:20Z", "digest": "sha1:QECVYEGXO4ND4QKGVYZGDPFLGBIHVQXS", "length": 4379, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मैं इन्तकाम लूँगी (१९८२ हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "मैं इन्तकाम लूँगी (१९८२ हिंदी चित्रपट)\nमैं इन्तकाम लूॅंगी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८२ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९८२ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ००:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-108032000048_1.htm", "date_download": "2020-04-01T15:59:05Z", "digest": "sha1:WDHB73423MLCLLTOUSW5XDLH26QKYJCR", "length": 22763, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गावची होळी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहोळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची. गावात होळीची मजा दिवाळीपेक्षाही जास्त असायची. कारण फटाके उडविण्यातली मजा गावात तेव्हा खरोखरच नव्हती.\nहोळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची. होळीच्या आजूबाजूला सगळी मच्छी विक्रेत्यांची दुकानं होती. मच्छी बोंबिल यांचा वास घेत घेतच होळीच्या जागेची सफाई सुरू होत असे. आणि त्यानंतर होळी खोदली जायची.\nत्याचवेळी आम्हा मुलांपैकी एक गट होळीसाठी लाकडं आणि गवर्‍या गोळा करायला आजूबाजूच्या घरांमध्ये जात असे. या गटात माझा समावेश असे. (कारण खोदकाम वगैरे टाळणे हा उद्देश) आमच्या आगमनाची वर्दी हातातली डबडी देत असत. कुणाच्याही घरी गेल्यानंतर दडा दडा डबडी वाजवत सामुदायिकरित्या एक परवलीचं वाक्य म्हटलं जायचं. 'पाच लाकडं पाच गवर्‍या दिल्याच पाहिजेत.' खणखणीत आवाजात मागणी मांडल्यानंतर घरातील बाई बाहेर येऊन आम्हाला लाकडं आणि गवर्‍या जे काही उपलब्ध असेल ते देत असे. गावात बहुतांश घरांत किमानपक्षी पाणी तापवायला तरी चुलीचाच वापर होत असल्याने लाकडं आणि गवर्‍या जवळपास सगळ्यांच्याच घरी सायच्या. ज्या घरात लाकडं नसत. ती मंडळी गावात लाकडाचे भारे घेऊन येणार्‍या आदिवासी मंडळींकडून भारे घेऊन होळीला देत असत. होळीच्या आजूबाजूला बसणारे 'मांगेले' (मच्छी विकणारे) प्रत्येकी एकेक भारा द्यायचे.\nही सगळी लाकडे आणि गवर्‍या घेऊन आम्ही मंडळी होळीच्या तिथे यायचो. तोपर्यंत खणण्याचं काम पूर्ण झालेलं असायचं. मधल्या काळात मोठी मंडळी काम कुठवर चाललंय ते बघायसाठी येऊन जायची. मग संध्याकाळी हातातली काठी टेकत टेकत अप्पाकाका यायचे. हे आमच्या गल्लीत रहाणारे पुरोहित. 'संसार केला घाई घाई म्हातारपणाला काही नाही' हे पालुपद त्यांच्या तोंडी असायचं. हे अप्पाकाका मग मोठ्यांच्या मदतीने होळी रचायचे. होळी रचण्याचीही शास्त्रीय पद्धत आहे. आधी होळीच्या खड्ड्यात मध्ये मोठठं लाकूड ठेवायचं. मग त्याला आधाराला खाली जड छोटी लाकडं रचायची आणि त्याच्या बाजूला गवर्‍या रचायच्या. त्यामुळे मधलं लाकूड हलायचं नाही. मग हळूहळू इतर लाकडं रचत जायची. असं करत करत होळी रचण्याचे काम पूर्ण व्हायचे.\nमग आजूबाजूच्या बायका येऊन होळीभोवती रांगोळी काढायच्या. छानपैकी होळीची तयारी पूर्ण व्हायची. त्यानंतर अप्पाकाका होळीची पूजा ��रायचे. आम्ही सगळे त्यांना हवं नको ते बघत असू. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम असायचा. अप्पाकाका एका जळत्या लाकडाच्या सहाय्याने होळी पेटवायचे. मग आम्ही बच्चेमंडळी होळी सगळ्या बाजूंनी पेटवायचो. मग धडधडणार्‍या ज्वालांशी स्पर्धा करत आम्ही जोरदार 'बोंब' ठोकायचो.\nहोळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम. होळीच्या धुराचा सुगंधही या खोबर्‍यात मिसळलेला असायचा. तो गंध आजही आठवण काढली तरी नाकात येतोय.\nहोळी एकदा पेटली. सगळयांची जेवणं झाली, की आजूबाजूच्या घरची सगळी मंडळी होळीच्या आसपास येऊन बसायची. मग एक छानपैकी गप्पांची मैफल रंगायची. याची त्याची गंमत, टर उडविणे. किस्से सांगणे यात मजा यायची. मूळची गावातली पण नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळीही या निमित्ताने गावात यायची. तीही मग होळीवर यायची. यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. त्यामुळे गप्पांना बहर यायचा.\nहोळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम.\nएकीकडे हे चालू असताना होळी रात्रभर पेटती ठेवण्यासाठी लाकडे चोरून आणली जायची. यात आम्हा मुलांना फारच रस. शिवाय त्यात मोठी माणसंही आम्हाला 'मौलिक' मदत करायची. कुणाच्या घराच्या आजूबाजूला ठेवलेली लाकडं घरमालकाच्या नकळत पळवून आणणे हे मोठे शौर्याचे मानले जायचे. कुणाच्या कुंपणातली लाकडं पळव, तर कुणाचं फाटकच पळवून होळीत टाक. असले उद्योग फार चालायचे. यातून काही भांडणही व्हायची. पण ती बाब अलहिदा. लाकडं पळवून नेऊ नये म्हणून अनेक घरातील लोक रात्रभर जागत असत.\nयाशिवाय होळीची आणखी एक मजा म्हणजे लोकांची टर उडवणे. यासाठी काय उद्योग केले जातील याचा नेम नव्हता. कुणी नवपरिणत जोडपे वा गावात बदलून आलेले तरूण जोडपे असले की त्याला खूप त्रास दिला जाई. हे जोडपे झोपी गेले की टारगट मंडळी त्यांच्या घराला कडी लावत. शिवाय एक दोरी घेऊन त्या कडीला मोठा दगड बांधत. नंतर ती दोरी लांबून नेऊन ओढली जात असे. खड खड आवाज येऊन ते जोडपे बिचारे वैतागून जात असे आणि बाहेर येण्याची सोय नसे. मला आठवतंय. एका घरात एक प्रोफेसर जोडपं रहात होतं. त्यांच्या घरावर अल्युमिनियमचे पत्रे होते. त्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्या घरची कडी लावली जायची. मग लांबून त्यांच्या घरावर छोटे दगड फेकले जायचे. धाड धाड आवाज येऊन ते जोडपं पार वैतागून गेलं होतं. जे मिळेल ते पळवणं आणि होळीत टाकणं हे मोठ्या शौर्याचं लक्षण होतं. त्यामुळे काही पोरं त्या कामात गुंतलेली असायची.\nहे सुरू असताना होळीवर गप्पांची मैफलही रंगलेली असायची. मग काही मुलं गावातल्या सगळ्या होळींचा फेरफटका मारत असत. मग जातांना प्रत्येक होळीवर थांबून गप्पा मारल्या जायच्या. शिवाय प्रत्येक होळीवर गेल्यावर कचकचीत शिव्या देणं ही प्रथाही आवर्जून पाळली जायची. लहानपणी शिव्यांची एवढी 'दोस्ती' नसल्याने अनेक शिव्यांचे अर्थ कळायचे नाही. मग कधी कधी त्या शिव्या दिल्या की घरातल्यांचा पाठीवर सणसणीत धपाटा बसायचा.\nरात्रभर होळी जागवल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी घरातलं पाणी तापवायचं पातेलं होळीवर नेऊन तापवलं जायचं. त्यावर तापवलेल्या पाण्यानेच घरातल्या सगळ्यांच्या अंघोळी व्हायच्या. या गावातली लहान मुलं आणखी एक 'उपक्रम' राबवायची. हा उपक्रम म्हणजे सगळी मुलं मुख्य चौकात रस्ता अडवून उभी रहायची आणि येणार्‍या जाणार्‍याकडून 'पोस्त' (पैसे) घ्यायची. पोस्त घेतल्याशिवाय कुणालाही सोडलं जात नसे.\nहोळी म्हटलं की ही सगळी मजा आठवते. लहानपणी केलेल्या गमती-जमती, करामती, पराक्रम सगळं काही आठवतं. त्यावेळी लोकांना जो त्रास दिलं त्याविषयी आज वाईट वाटत असलं तरी ती त्यावेळची मजा होती. सगळे लोक एकत्र यायचे. आनंदाने होळी साजरी करायचे. 'आमची होळी' असा एक अभिमानही असायचा. पुढे शहरात आल्यानंतर हे सगळं संपलं. होळी म्हणजे बिल्डिंगच्या पुढे एक खड्डा खणून चार दोन लाकडं आणून थोड्यावेळासाठी आग निर्माण करणं एवढंच राहिलं. ते ठीक आहे, पण त्या गप्पा, गंमत-जंमत हे सगळं सगळं गावाबरोबर गावातच राहिलं.\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातर���ारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news-australia-cricket-team-corona-virus-news/", "date_download": "2020-04-01T15:10:05Z", "digest": "sha1:NONBJVYAX5IDWVRP2QT7R2OJRWOURUCD", "length": 15387, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "खेळाडूंची झाली वैद्यकीय चाचणी, Australia Cricket team-Corona Virus News", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nजाणून घ्या नाशिक ज���ल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nक्रिकेट खेळावर करोनाचे सावट : खेळाडूची झाली वैद्यकीय चाचणी\nकरोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे. यामुळे जगभरात भीतीचे सावट पसरले असताना आता तर क्रिकेट खेळावरही करोनाचे सावट पसरले असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळणाऱ्या एका क्रिकेटपटूची खबरदारी म्हणून करोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली आहे.\nऑस्ट्रेलिया संघातील वेगवान गोलंदाज केन रिचडसन याची वैद्यकीय चाचणी झाल्याने न्यूझीलंडविरूध्द होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याला त्यास मुकावे लागणार आहे. केन याने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.\nऑस्ट्रेलियन संघ मायदेशी परतल्यानंतर केनने वैद्यकीय टीमला आजारी असल्याचे सांगितले. त्याच्या करोना व्हायरसची लक्षणे आढळल्याने त्याची ताबडतोब वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्यापासून अन्य खेळाडूंना वेगळे केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याने त्याची करोना व्हायरसची चाचणी घेतल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.\nमनमाड : मुंबई कडे जाणाऱ्या अप लाईनच्या रुळाला मोठा तडा\nकोरोना पर कुछ तो भी ‘करो’ना \nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nडॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चार कोटी 76 लाखांचा निधी\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकांबळेंचा सेना प्रवेश ठरल्या वेळीच \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुंदडा ग्लोबल स्कुलच्या प्राचार्यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्काराने सन्मान\nआवर्जून वाचाच, जळगाव, शैक्षणिक\nजळगाव : महावितरण यंत्रचालक संघटना पदाधिकार्‍यांचा स्नेह मेळावा\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/5240/parenting-marathi-article-lekh/", "date_download": "2020-04-01T15:10:45Z", "digest": "sha1:4COKEXH24YL5YPXFPDRMCSWIWD5CA6XQ", "length": 18696, "nlines": 127, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "प्रगल्भ पालकत्व ... | मनाचेTalks", "raw_content": "\nHome पालकत्व प्रगल्भ पालकत्व …\nएका व्यापारी आणि एका शिक्षकाने एक रोपटं आपआपल्या घरी आणलं. नवीन रोपट्याचं स्वागत दोन्ही घरात जंगी झालं. दोघेही आपआपल्या आयुष्यात मग्न झाले. इकडे शिक्षकाने नियमित आपल्या रोपट्याला पाणी घालणं सुरु ठेवलं पण त्यापलीकडे त्याने रोपट्याच्या वाढीकडे लक्ष दिलं नाही. तर तिकडे व्यापाराने आपल्या रोपट्याला खत, पाणी, औषध ह्याचा वापर सुरु केला. त्याला कोणतीही कीड लागू नये म्हणून रोज त्याची खातिरदारी त्याने सुरु ठेवली. काही महिन्यात व्यापाऱ्याच्या रोपट्याने जम धरला. रोपट्याला फुलं, फळ लागली. व्यापाऱ्याच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला. तिकडे शिक्षकाचं रोपट वाढलं होतं पण अजूनही त्याला फ��लं किंवा फळं लागली नव्हती. व्यापाराच्या रोपट्याच्या मानाने थोडं कमी बहरलेलं ही वाटत होतं. अश्यात एका संध्याकाळी वादळ आलं त्यात त्या व्यापाराने वाढवलेलं रोपटं पूर्णपणे कोसळल होतं तर शिक्षकाचं रोपटं मात्र तग धरून व्यवस्थित उभं होतं.\nअसं काय झालं की एकाचवेळी वाढवलेल्या रोपट्यांच आयुष्य मात्र वेगळं झालं. जेव्हा व्यापारी खत, औषधं वापरून फुलांसाठी आणि फळांसाठी रोपट्याला वाढवत होता तेव्हा शिक्षकाच रोपटं मात्र आपली मुळं मजबूत करत होतं. व्यापाऱ्याचं रोपटं बाहेरून खूप छान दिसत होतं पण आतून मात्र ते पोकळ राहिलं होतं. एक वादळ आणि रोपट्याला ते सहन करणं शक्य झालं नाही. ते त्यात उन्मळून गेलं कारण त्याची मुळं कधी जमिनीत रुजलीच नाहीत. शिक्षकाच रोपटं मात्र बाहेरून कृश वाटलं पण त्याची मुळं जमिनीत अशी रुजली होती की कोणत्याही वादळात ते तग धरू शकेल. असचं काहीसं आपल्या आजूबाजूला मुलांच्या बाबतीत घडत असते. अचानक बाहेरून सगळ छान असताना एका छोट्या अपयशाने मुलं खचून जातात आणि मग मानसिक आजार ते आत्महत्या, जीवनाचा शेवट त्यांना जास्ती जवळचा वाटतो. पण ह्यात दोष कोणाचा त्या रोपट्याचा का त्याला वाढवणाऱ्या त्याच्या पालकांचा\nमी जेव्हा शिकलो तेव्हा साधनं मर्यादित होती. दिवाळी सारख्या सणालाच नवीन कपडे किंवा गोष्टी घरात येत असतं. आई – वडील दोघेही आज सांगितल्यावर उद्या कोणतीच गोष्ट आणून देत नसत. त्यांची ऐपत असली तरी सांगितल्यावर शब्द पडायच्या आधी गोष्टी कधी मिळत नसतं. अनेकदा ह्याचा राग येत असे. इतकी छोटी गोष्ट आणि आपला हट्ट हे का पूर्ण करू शकत नाहीत पण आज मागे वळून बघताना त्यांनी न दिल्याचं कौतुक जास्ती आहे कारण त्यांनी मला आपले पंख नाही दिले तर स्वतःच्या पंखांनी आयुष्यात विहार करायला शिकवलं. म्हणून आज आयुष्यात येणाऱ्या अनेक अपयशांना समोर जाण्याची धमक म्हणा अथवा मनाची तयारी आज पक्की आहे.\nआज लाखोंची फी भरून आपल्या मुलांचे प्रत्येक दोन दिवसांनी प्रोजेक्ट करून त्याला / तिला प्रत्येक गोष्ट पुरवून मार्कांच्या स्पर्धेत कसं तरी घुसवून वाट्टेल त्या पद्धतीने त्यांच्या मार्कांच्या अंकावर स्वतःची पाठ थोपटून घेणारे पालक सगळीकडे झाले आहेत. शब्द खाली पडायच्या आगोदर वस्तू घरात आणून देऊन त्या नंतर त्यांना बिझनेस मॉडेल प्रमाणे अंकांच्या साच्यात बंद करा��ची घाई सगळ्याच पालकांना झालेली आहे. त्या व्यापाऱ्याने आपल्या रोपट्याला जसं खत, औषध ह्यांचा मारा केला जेणेकरून त्याला लवकर फुलं, फळ यावीत आज त्याच पद्धतीने आपण मुलांना अमेरिकेत जाण्यासाठी, करोडो रुपये कमवण्यासाठी तयार करत आहोत. पण ह्या सगळ्यात त्यांचे संस्कार, त्यांची मानसिक क्षमता आणि त्याचं व्यक्तिमत्व ह्यावर दुर्लक्ष होते आहे हे कळायला आपल्याला एखाद्या वादळाची वाट बघत बसावी लागत आहे. मार्कांच्या स्पर्धेत मुलांना जुंपल्यावर त्या यशाने कितीही आनंद झाला तरी त्याची मुळं मात्र आपण वाढू देत नाही आहोत. असंच एखादं वादळ जेव्हा ते रोपटं मुळापासून उखडून टाकते तेव्हा असं का झालं ह्याची उत्तरं मिळाली तरी वेळ निघून गेलेली असते.\nमुलांना हवं ते दिलं म्हणजे मुलं यशस्वी होतात असा सरळ अर्थ आजकाल पालक काढत आहेत. आमच्या वेळी आम्हाला हे मिळालं नाही म्हणून आज मुलांच्या जडणघडणी मध्ये कोणतीच कमतरता आम्ही ठेवत नाही हीच चूक आपल्या मुलाचं आयुष्य उध्वस्थ करू शकते हे आताच्या पिढीतील पालकांच्या लक्षात येत नाही. आपले पंख देऊन आपण त्यांची उडण्याची क्षमताच नकळत काढून टाकत आहोत. गरुडाचं पिल्लू पण कितीही मजबूत पंख असले तरी पहिल्यांदा उडताना पडतेच. पण त्या पडण्यामुळेच त्याच्या पंखाना बळ मिळत असते हे आपण कधी समजणार आहोत आज तुम्ही, आम्ही जे काही आहोत त्या यशाचं रहस्य कदाचित अश्याच एखाद्या आयुष्याच्या ठेचे मधेच लपलेलं असते. मला आयुष्यात त्याकाळी हे नाही मिळालं तेव्हाच ठरवलं की एक दिवस मी हे बनून अथवा मिळवून दाखवणार हे वाक्य प्रत्येक यशस्वी माणसाच्या तोंडातून आपण अनकेदा ऐकतो. पण तीच ठेच लागण्याची संधी आपण आपल्या मुलांना देतो का आज तुम्ही, आम्ही जे काही आहोत त्या यशाचं रहस्य कदाचित अश्याच एखाद्या आयुष्याच्या ठेचे मधेच लपलेलं असते. मला आयुष्यात त्याकाळी हे नाही मिळालं तेव्हाच ठरवलं की एक दिवस मी हे बनून अथवा मिळवून दाखवणार हे वाक्य प्रत्येक यशस्वी माणसाच्या तोंडातून आपण अनकेदा ऐकतो. पण तीच ठेच लागण्याची संधी आपण आपल्या मुलांना देतो का ह्याचा सुज्ञ पालकांनी एकदा विचार नक्कीच करावा.\nमुलांच्या पाठीमागे भक्कम उभं राहणं ह्याचा अर्थ त्यांना आपले पंख देणं हा होतं नाही तर त्या पडलेल्या, ठेच लागलेल्या पिलाला पुन्हा उभारी देण्यासाठी त्याची सोबत करण�� म्हणजे भक्कम उभं राहणं होय. आपलं घर आणि त्याचे पंख ह्याची जाणीव मुलांना करून दिल्यावर त्या पंखांनी कशी भरारी घ्यायची हे त्यांना ठरवायचं स्वातंत्र्य आपण त्यांना द्यायला हवं. त्यात ते पडतील, जखमी होतील, अनेक वादळे येतील, पण हे सगळंच त्यांची मुळं घट्ट करतील अनुभवांच्या शिदोरीने. मग एक वेळ अशी येईल की कोणतंही वादळ आणि कोणताही प्रसंग त्या पंखाच बळ कमी करू शकणार नाही. आपले पंख त्यांना देऊन मग आयुष्याच्या वादळात सगळं उध्वस्थ झाल्यावर असं का झालं ह्याची उत्तर शोधण्यापेक्षा त्यांच्या पंखाना अनुभवाचं बळ देणं हेच खरं प्रगल्भ पालकत्व आहे.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nNext articleफक्त संवादाचा सूर बदलून नवरा बायको चे नाते टवटवीत कसे ठेवता येईल\nतल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, ह्या गोष्टींना तुम्ही दैवी देणगी मानता का\nमुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा\nमुलांना जवाबदार, सेल्फ मोटिव्हेटेड बनवणाऱ्या पालकत्त्वाची दहा सूत्र\nअतिशय मनाला भावणारा व वास्तव लेख आहे,\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11866", "date_download": "2020-04-01T13:14:47Z", "digest": "sha1:EQ657VYM6FG75QHY2WRJDVYE7TGRURFT", "length": 11877, "nlines": 114, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "गावकऱ्यांनो आपण,आपले गाव कोरोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी,घरातच रहा,प्रशासनास सहकार्य करा- एसडीओ पवन चांडक – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nगावकऱ्यांनो आपण,आपले गाव को��ोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी,घरातच रहा,प्रशासनास सहकार्य करा- एसडीओ पवन चांडक\nमुदखेड : रुखमाजी शिंदे\nकोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुदखेड तालुक्यातीलरोहीपिंपळगाव,गोपाळवाडी येथे जाऊन मंदिरातील लाउडस्पीकरद्वारे रोहीपिंपळगाव,गोपाळवाडी वासियांनो,आपण,आपले गाव कोरोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी घरातच रहा,घाबरु नका,प्रशासन सर्व सहकार्य करेल असे आवाहन भोकर उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी केले आहे.\nदि.२५ बुधवार रोजी दुपारी १ दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी तालुक्यातील रोहीपिंपळगाव,गोपाळवाडी येथे भेट देऊन गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने लाॅकडाऊन माध्यमातून आवाहन केले, संचार बंदी लागु केली आहे,नागरिकांनी घरातच राहवे, घाबरून जाऊ नये,विनाकारण रस्त्यावर फिरू नये,बाहेरील गावातील नागरिक गावात आल्यास प्रशासनाला माहिती द्यावी,अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा उभारण्यात आली आहेत.तसेच बाहेरील पुणे,मुंबईत नागपूर किंवा इतर राज्यातुन येणा-या नागरिकांनी आपल्या परिवारांच्या आरोग्यासाठी पहिल्यांदा वैद्यकीय तपासणी करुन घ्यायला पाहीजे.आम्ही एक जणजागृतीचा भाग म्हणुन रोहीपिंपळगाव आणि गोपाळवाडी येथे मी आलेलो आहे,प्रत्येकांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी,प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे,आपण आणि आपले गाव कोरोना मुक्त राहण्यासाठी प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजना,जनजागृती मोहीम यासाठी हा उपाय म्हणून गावातील नागरीकानी हा पर्याय केला आहे.गावातील घरामध्ये रहावे,बाहेर गर्दी करु नका,प्रशासन तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहे असे उपविभागीय अधिकारी पवन चांडक असे आवाहन यांनी केले,यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दिनेश झांपले,मुदखेड ठाण्याचे सपोनि विश्वांभर पल्लेवाड,माजी जि.प.सदस्य गणेशराव शिंदे,सरपंच आदि उपस्थित होते.\nदेगलूरमध्ये गोर गरीबांना प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा मदतीचा हात\nधामणगाव मध्ये पद्मसिंह वडजे यांच्या वतीने गरीबांना धान्य वाटप\nमुखेड तहसील कर्मचारी यशोदा येळगे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव\nकवी राजेश जेटेवाड यांचा गौरव\nकॉंग्रेसचे शेषेराव चव्हाण यांच्या वतीने मोफत जलसेवा\nकोराना ���िषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,759)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,700)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2020-04-01T15:38:20Z", "digest": "sha1:WF7ZI52S3ZZVZAZNTTIGA6UPNF6SJ2FK", "length": 4619, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ऑस्ट्रोनेशियन भाषासमूह - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ऑस्ट्रोनेशियन भाषासमूह\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय ज��डले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-motivational/page/2/", "date_download": "2020-04-01T15:37:51Z", "digest": "sha1:VCRF574P5ZSNCPS7QRBQYZSUW7V2MHDC", "length": 5953, "nlines": 113, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "प्रेरणादायी /Motivational Archives | Page 2 of 27 | मनाचेTalks", "raw_content": "\nवजन कमी करणे स्त्रियांसाठी इतके अवघड का आहे\nकठीण प्रसंगात सुद्धा आनंदी ठेवणाऱ्या नऊ सवयी\nआयुष्याची दिशा भरकटल्यासारखी वाटतेय मग स्वतःला विचारून पहा हे प्रश्न\nमुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा\nजोडीदार तुमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो/करते मग ह्या चार युक्त्या बघा\nपैसा खेचणारा चुंबक बनायचंय मग या दृष्टिकोनाने काम करा\nचांगल्या आठवणींना उजाळा देऊन मानसिक आरोग्य उत्तम कसं राखता येईल\nत्रासदायक लोकांना सामोरे जायचे १० खात्रीशीर उपाय\nविसरभोळेपणा हि समस्या असेल तर वाचा, गोष्टी लक्षात ठेवायचे १५ सोपे...\nनवरा बायको मधले पेल्यातले वादळ संपले की पुन्हा मैत्री कशी करायची..\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvmat-thursday-13-february-2020/", "date_download": "2020-04-01T14:40:05Z", "digest": "sha1:XPLSDUFTNLOESODD5UCLZALPRJSCWNSU", "length": 13214, "nlines": 221, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020, E-Sarvmat Thursday 13 February 2020", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने व��क्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २५ गृह स्थानबध्द, ७ जणांचा शोध सुरु\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nE Sarwmat E-सार्वमत Sarvamat ई-पेपर सार्वमत\nई पेपर- गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020\nई पेपर - गुरुवार\nजळगाव ई पेपर १३ फेब्रुवारी २०२०\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nगिरीश महाजन, रोहिणी खडसे आघाडीवर\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २५ गृह स्थानबध्द, ७ जणांचा शोध सुरु\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २५ गृह स्थानबध्द, ७ जणांचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/11/22/National-Register-of-Citizenship-.html", "date_download": "2020-04-01T13:20:15Z", "digest": "sha1:CG27WFNGU2KGXR5V4N3R2T5K7ERW3IGT", "length": 10976, "nlines": 8, "source_domain": "www.evivek.com", "title": " NRC - विवेक मराठी विवेक मराठी - NRC", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक22-Nov-2019\nसीमावर्ती भागात अनेक तालुके बांगला देशी बहुसंख्याक बनले असून इतकी वर्षं या प्रश्नाकडे तत्कालीन सरकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आता स्थानिक आसामी नागरिकांपेक्षा हे बांगला देशी घुसखोर तेथील राजकारण, अर्थकारणात अधिक वरचढ ठरत आहेत. इथूनच या घुसखोरांचे लोंढे देशातील विविध शहरांत येतात, पुढे त्यांच्या झोपडपट्टया उभ्या राहतात आणि त्याचं पुढे काय होतं हे आपण पाहतोच आहोत. अगदी मुंबई-पुणेसुध्दा याला अपवाद नाहीत. त्यामुळे बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी काही ना काही पावलं उचलणं गरजेचं होतंच. त्या दृष्टीने एनआरसी हे पहिलं पाऊल म्हणता येईल.\nमहाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार, शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणार का, मुख्यमंत्री कुणाचा आणि कोण होणार वगैरे प्रश्नांची उकल करण्यात आपण सर्व जण मग्न आहोत. या तीन पक्षांनीदेखील बैठकांमागून बैठकांचा सपाटा लावला असून तरीही अंतिम निर्णयासाठी मात्र 'तारीख पे तारीख'च मिळताना दिसत आहे. दुसरीकडे, राजधानी दिल्लीत मात्र राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, तो म्हणजे 'एनआरसी' अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा. परदेशातून अवैधरीत्या भारतात येऊन स्थायिक झालेल्या लोकांची भारतातून हकालपट्टी करणं आणि त्यासाठी प्रथम भारतीय नागरिकांची नोंदणी करणं हे एनआरसीचं काम. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एनआरसीचा मुद्दा उपस्थित होणारच होता आणि त्यानुसार तो झालाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने - विशेषत: मोदी-2 सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एकेक महत्त्वाचे विषय झपाटयाने हाती घ्यायला सुरुवात केली आहे. मग ते 370 कलम हटवणं असेल किंवा एनआरसीची अंमलबजावणी. ईशान्य भारतात, विशेषत: आसामात बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतका गंभीर आहे. बांगला देशमधून आसाममध्ये गेली अनेक दशकं सातत्याने अवैधरीत्या घुसखोरी होत आहे आणि त्यातून आसाममधील लोकसंख्येचं चित्रच बदलून गेलं आहे. विशेषत: सीमावर्ती भागात अनेक तालुके बांगला देशी बहुसंख्याक बनले असून इतकी वर्षं या प्रश्नाकडे तत्कालीन सरकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आता स्थानिक आसामी नागरिकांपेक्षा हे बांगला देशी घुसखोर तेथील राजकारण, अर्थकारणात अधिक वरचढ ठरत आहेत. इथूनच या घुसखोरांचे लोंढे देशातील विविध शहरांत येतात, पुढे त्यांच्या झोपडपट्टया उभ्या राहतात आणि त्याचं पुढे काय होतं हे आपण पाहतोच आहोत. अगदी मुंबई-पुणेसुध्दा याला अपवाद नाहीत. त्यामुळे बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी काही ना काही पावलं उचलणं गरजेचं होतंच. त्या दृष्टीने एनआरसी हे पहिलं पाऊल म्हणता येईल.\nएनआरसीला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. हे खरं आहे की एनआरसीच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत, काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. त्या त्रुटी दूर करायलाच हव्यात, याबाबतीत काहीच दुमत असायचं कारण नाही. परंतु, म्हणून सरसकट एनआरसीलाच विरोध करणं तेही हा मुस्लीमविरोधी निर्णय असल्याचा कांगावा करत, ही वैयक्तिक राजकीय हितसंबंध जपण्यासाठी देशहिताशी केलेली तडजोड ठरते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना एनआरसीमागील सरकारची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली आहे. ''एनआरसी'मध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. अन्य धर्माच्या लोकांना यादीत स्थान दिलं जाणार नाही, अशी कोणतीही तरतूद एनआरसीमध्ये नाही. त्यामुळे सर्व नागरिक - मग त्यांचा धर्म कोणताही असो, त्यांना या यादीत स्थान दिलं जाऊ शकतं.'' हे अमित शाह यांनी स्पष्��पणे सांगितलं आहे. त्यामुळे विरोधकांनी आपण आपल्या मतांचं लांगूलचालन करण्याच्या मोहापायी कोणत्या धोक्याला आमंत्रण देणारी भूमिका घेत आहोत, याचा विचार करायला हवा. दुसरीकडे, देशाच्या माजी राष्ट्रपतींच्या कुटुंबीयांचंच नाव एनआरसीत नसणं अशा प्रकारच्या बातम्यांमुळे एनआरसीबद्दल लोकांमध्ये पसरणारे गैरसमज यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनेही कठोर उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी नोकरशाहीला आणि प्रशासनाला धारेवर धरून कामाला लावण्याची गरज आहे. सध्या आसामपुरती मर्यादित असलेली एनआरसी प्रणाली देशभरात लागू करण्याची अमित शाह यांनी केलेली घोषणाही स्वागतार्ह आहे. बांगला देशी घुसखोर आणि स्थानिक भारतीय आसामी यांच्यातील संघर्षाचा इतिहास अनेक वर्षांचा आहे. ऐंशीच्या दशकात आसामींनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे आसाम आणि ईशान्य भारत ढवळून निघाला होता. त्यामुळे आता या प्रश्नाच्या निराकरणासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचं स्वागत व्हायला हवं. एनआरसीच्या कठोर परंतु योग्य, अचूक अंमलबजावणीतून सुरक्षित भविष्याकडे वाटचाल व्हावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/1/1/Saurashtra-Darshan-with-a-symbol-of-unity.html", "date_download": "2020-04-01T15:00:03Z", "digest": "sha1:C3K7KL5RCBZ5ULNBIQN2J7E63EYXVZQF", "length": 24664, "nlines": 11, "source_domain": "www.evivek.com", "title": " एकतेच्या प्रतीकासह सौराष्ट्र दर्शन - विवेक मराठी विवेक मराठी - एकतेच्या प्रतीकासह सौराष्ट्र दर्शन", "raw_content": "एकतेच्या प्रतीकासह सौराष्ट्र दर्शन\nस्रोत: विवेक मराठी दिनांक01-Jan-2019\nस्टॅच्यू ऑॅफ युनिटी हा पुतळा म्हणजे येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणा देणारे हे उत्तुंग स्मारक, एकतेचे प्रतीक. त्यासोबतच सौराष्ट्र दर्शनात12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे नागेश्वर मंदिराचे दर्शन, द्वारकाधीश मंदिर, सोमनाथ मंदिर, सुदामा सेतू, गोमती, स्वामीनारायण मंदिर, गायत्री मंदिर, घाटकेशव्रज, द्वारकाधीश त्रिवेणी संगम, भालका तीर्थ, लक्ष्मीनारायण मंदिर, गीता मंदिर, गोलोक धाम, तसेच अशोक शिलालेख, दामोदर कुंड, राजराजेश्वरी मंदिर, नरसी मेहता समाधी दर्शन आणि साखरबाग प्राणिसंग्रहालय आणि गीर जंगल सफारी अशा अद्भूत सफारीचा आनंद घेता आला.\nआमची 11 ज्योतिर्लिंग बघून झाली होती. बारावे ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ राहिले होते. पत्नी शेवटच्या ��्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मागे लागली असताना विवेक पर्यटनमधून सुशांत डोके यांचा फोन आला. त्यांनी सौराष्ट्र् दर्शन यात्रेची माहिती दिली. शिवाय बरोबर सरदार सरोवर धरण. असा माणिकांचन योग बघून मी तत्काळ हो म्हटले. ही साधारणत: ऑॅगस्टची गोष्ट आहे. अचानक ऑॅक्टोबर महिन्यात स्टॅच्यू ऑॅफ युनिटी 31 ऑॅक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर जनतेसाठी तो खुला होईल अशी बातमी आली. म्हणजे दुधात साखरच. मग मी सुशांत डोके यांना स्टॅच्यू ऑॅफ युनिटी अंतर्भूत करण्यासाठी विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली. कारण आम्ही बडोदा येथे 30 नोव्हेंबरला असणार होतो. अशातच हर्षद पनवेलकर यांनी ''तुम्ही गिरनार पर्वतावर जाणार का'' असे विचारले, कारण काही मंडळी तेथे जाणार होती. मग मी म्हणालो की ''आम्हाला ते शक्य नाही. त्याऐवजी मी गीर जंगल सफारी करीन व तुमच्याबरोबर नंतर सामील होईन.'' त्याप्रमाणे मी गीर जंगल सफारीचे ऑॅनलाइन बुकिंग केले. पटेलांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑॅक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे उद्धाटन केले. स्टॅच्यू ऑॅफ युनिटी बघण्यासाठी जनतेला ऑॅनलाइन बुकिंगची साइट https://www.soutickets.in/ जनतेसाठी खुली झाली. शिवाय तेथे प्रत्यक्ष गेल्यावर बुकिंग खिडकीवरही तिकिटे मिळणार होती. पण मी संपूर्ण स्थलदर्शनासाठी अनुभव हवा, म्हणून 380 रुपयांची दोन तिकिटे बुक केली. अशा रितीने तयारी झाल्यावर व विवेक पर्यटनाने इतर सर्व तयारी केल्यावर 26 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र मेलने द्वारकेला मार्गस्थ झालो.\nद्वारकेला दि. 27 नोव्हेंबरला दुपारी पोहोचल्यावर द्वारकाधीशाचे सुंदर दर्शन घेतले. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी द्वारकाधीश मंदिर एक अतिशय पवित्र स्थान आहे. गोमतीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर प्रेक्षणीय आहेच, तसेच कृष्णाची मूर्तीही सुंदर आहे. मंदिरावर फडकत असलेला मोठा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेतो. मंदिराचे कोरीव काम सुंदर व नयनरम्य आहे. मंदिराचा आराखडा गुंतागुंतीचा वाटत असला, तरी 2001च्या भूकंपात या पुरातन मंदिराची जरासुध्दा हानी झाली नाही. मंदिराबद्दल इतर माहिती देण्यापेक्षा मी तुम्हाला या पवित्र मंदिराला भेट देऊन द्वारकाधीशाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे असे आवाहन करतो. नंतर सुदाम�� सेतू, गोमती घाट बघून बाजारहाट करत दिवस पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 27 नोव्हेंबरला सकाळी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे नागेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. आपल्या महाराष्ट्रातही औंढा नागनाथ येथेसुध्दा नागेश्वर मंदिर आहे. दोन्ही मंदिरांना तितकेच महत्त्व आहे. नंतर आम्ही फेरी बोटीतून जाऊन बेट द्वारकेला भेट दिली. तेथे केशव्रजी व द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेतले. परत आल्यावर गोपी तलाव बघत रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाला गेलो. हे मंदिरही कोरीव कामाचा सुंदर नमुना आहे. भारतामध्ये रुक्मिणीची वेगळी अशी दोन मंदिरे आहेत. एक पंढरपूरला, तर दुसरे द्वारकेला. दर्शन झाल्यावर सोमनाथकडे प्रयाण केले व रात्री पोहोचलो.\nबुधवार दि. 28 नोव्हेंबरला सकाळी सोमनाथ मंदिराकडे निघालो. मोगलांच्या 17 आक्रमणांना तोंड देत उद्ध्वस्त होऊनही काळाबरोबर धैर्याने टिकून राहिलेले व ताठ मानेने, अभिमानाने उभे राहिलेले व स्वत:ची सुंदरता तसूभरही कमी न झालेले हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक व पहिले ज्योतिर्लिंग मंदिर बघून ऊर अभिमानाने भरून आला. शिवाय स्वतंत्र भारतात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याच पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोध्दार झालेला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मूळ सोमनाथ मंदिराचा ढाचा तसाच ठेवत जीर्णोध्दार केला गेला. या मंदिराचे आणखी एक महत्त्व म्हणजे चालुक्य शैलीत बांधलेले हे मंदिर अशा त्रिवेणी संगमावर उभे आहे की सोमनाथच्या किनाऱ्यापासून सरळ रेषेत अंटार्टिकापर्यंत कोठेही जमीन नाही. मंदिराच्या आवारात समुद्र संरक्षण भिंतीजवळ बाणस्तंभ उभा करून खाली संस्कृत श्लोक लिहून तसा उल्लेख केला आहे. हा बाणस्तंभ उत्तर-दक्षिण ध्रुवांदरम्यान असलेल्या त्या रेखांशाच्या जमिनीच्या पहिल्या बिंदूवर उभा आहे. गंगाजल अभिषेक व बिल्वपत्र पूजा करून सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. दुपारी त्रिवेणी संगम, भालका तीर्थ, लक्ष्मीनारायण मंदिर, गीता मंदिर, गोलोक धाम अशा ठिकाणांना भेट दिली. भालका तीर्थ येथे श्रीकृष्णाने आपला अवतार संपवून स्वर्गारोहण केले. संध्याकाळी सोमनाथाच्या आरतीला उपस्थित राहून नंतर होणारा प्रकाश आणि आवाज (ध्वनिप्रकाश) आवर्जून पाहावा असा कार्यक्रम पाहिला.\nगुरुवार दि. 29 नोव्हेंबरला आमच्या ग्रूपचे तीन वेगळे ग्रूप झाले. एक गू्रप गिरनार पर्वत चढून जुनागडजवळील इतर प्रेक्षणीय स्थळे बघून राजकोटला येणारा. दुसरा गू्रप सरळ जुनागडजवळील इतर प्रेक्षणीय स्थळे बघून राजकोटला येणारा. तिसरा म्हणजे आम्हा दोघांचा गीर जंगल सफारी करून जुनागडजवळील इतर प्रेक्षणीय स्थळे बघून राजकोटला येणारा. त्याप्रमाणे आम्ही दोघे सकाळी लवकर उठून सासनकडे प्रयाण केले. आमची सफारी सकाळी साडेआठ वाजता बुक केली होती. गीर राष्ट्रीय उद्यान हे सिंहाचे भारतातील एकुलते एक राष्ट्रीय उद्यान आहे. तेथे पोहोचल्यावर गाइड व जीप भाडयाने घेऊन आम्ही सफारीला सुरुवात केली. काही अंतर गेल्यावर आम्हाला सिंहाची मोठी डरकाळी ऐकायला मिळाली. पुढे गेल्यावर चार-पाच जीप सिंहाच्या दर्शनासाठी थांबलेल्या दिसल्या. पण खूप वेळ वाट बघूनही त्याचे दर्शन झाले नाही. शेवटी डरकाळी क्षीण ऐकू येऊ लागल्यावर आम्ही पुढे सरकलो. परत थोडया अंतरावर गेल्यावर समोरून येणाऱ्या जीपने इशारा देऊन आमच्या ड्रायव्हरला सिंहाची जागा सांगितली. त्याप्रमाणे पुढे गेल्यावर, आयाळ असणारा एक मोठा सिंह एका ठिकाणी आडवा बसलेला दिसला. त्याला मनसोक्त बघत असतानाच एक सिंहीण 50 फूट दूर अंतरावरून चालत त्या सिंहाच्या दिशेने आली व त्याच्याजवळून पुढे निघून गेली. जंगलात चालत असलेला सिंह बघण्याचे दुर्मीळ भाग्य आम्हाला लाभले. आता आमची तब्येत एकदम खूश झालेली, कारण फक्त एकाच सफरीत वन्यप्राणी बघायला मिळणे हा तसा दुर्मीळ क्षण. असेच पुढे जात असताना मध्ये ओढयावर असलेल्या पुलावर सिंह व सिंहीण चालताना दिसले आणि आम्ही सगळे तिथल्या तिथे थबकलो. आमच्यापासून केवळ 20 फुटांवर हे जोडपे होते. सिंह पुलावरच बसून राहिला व सिंहीण पाणी पिण्यासाठी खाली उतरून ओढयावर आली. तिचे मनसोक्तपणे जिभल्या चाटत पाणी पिणे बघून मन तृप्त झाले. तिचे पाणी पिऊन झाल्यावर दोघे आमच्या समोरून चालत चालत जंगलात आत निघून गेले. इतक्या जवळून सिंहाचे जोडपे बघून आमचा ड्रायव्हर तर हबकूनच गेला. पुढे खूप वेळ आम्हाला फक्त जंगलच बघावे लागले. अशा रितीने जंगल सफारी करून आम्ही जुनागडकडे प्रस्थान ठेवले. जुनागडजवळ स्थलदर्शनामध्ये स्वामीनारायण मंदिर, गायत्री मंदिर, अशोक शिलालेख, दामोदर कुंड, राजराजेश्वरी मंदिर, नरसी मेहता समाधी दर्शन आणि साखरबाग प्राणिसंग्रहालय. साखरबाग प्राणिसंग्रहालय येथे बस सफारी केल्यावर पूर्ण प्राणिस���ग्रहालय बघता आले. तेथून पुढे राजकोटला मार्गक्रमण केले. वाटेमध्ये जलाराम मंदिर व गोंडळ येथील अक्षर मंदिर पाहिले. रेल्वे स्टेशनवर पोहोचेपर्यंत राजकोट शहराचे दर्शन झाले. रात्री राजकोटहून वडोदराकडे प्रयाण.\nशुक्रवार, दि. 30 नोव्हेंबरला सकाळी स्टॅच्यू ऑॅफ युनिटी बघण्यासाठी मार्गस्थ. स्टॅच्यू ऑॅफ युनिटी (एकतेचा पुतळा) म्हणजेच एकतेचे प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून साकारलेला पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटावा असा भव्यदिव्य, जगातला सर्वात उंच पुतळा. स्टॅच्यू ऑॅफ युनिटी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्मारक आहे. हे गुजरातच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर स्थित आहे. हे स्मारक 20,000 चौ.मी. क्षेत्रात आहे आणि 12 चौ.कि.मी. आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. 192 मीटर (597 फूट) उंचीची ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. ऑॅक्टोबर 2014मध्ये या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी लार्सन ऍंड टुब्रोशी 2989 कोटी रुपयांचा करार केला गेला. 31 ऑॅक्टोबर 2014पासून याचे बांधकाम सुरू झाले आणि मध्य-ऑॅक्टोबर 2018मध्ये पूर्ण झाले. भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केले होते आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑॅक्टोबर 2108 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे उद्धाटन केले. हा जगातला आतापर्यंतचा सर्वांत उंच पुतळा आहे. महाराष्ट्रातले राम सुतार हे या पुतळयाचे शिल्पकार आहेत. सरदार पटेल म्हणजे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि हा पुतळा म्हणजे येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणा देणारे हे उत्तुंग स्मारक. सरदार पटेल म्हणजे राष्ट्रीय अखंडता व सुसंवाद याचे प्रतीक आहे. हे स्मारक म्हणजे अभियांत्रिकी विश्वातील एक अद्भुत चमत्कार आहे आणि आम्हा भारतीयांना त्याचा अभिमान आहे. वडोदरापासून फक्त 95 कि.मी. अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेला हा प्रकल्प खरोखरच सर्वांनी आवर्जून पाहावा असा आहे. निरीक्षण डेस्क, फुलांची घाटी, स्मारक, संग्रहालय सरदार सरोवर व उत्तुंग पुतळा आणि हे बघण्यासाठी बस असे सर्व एकाच तिकिटात सर्वांना उपलब्ध.\nतेथे पोहोचताच स्वच्छतेचा आणि शिस्तीचा एक पाठच मिळाला. व्यवस्थित नियोजन, सर्वत्र जागोजागी पिण्याच्या थंड पाणी सोय. आम्ही स��्व जण एका बसने स्मारकाकडे निघालो. तेथे आत शिरताना तिकिटे व सुरक्षा तपासणी झाल्यावर पुढे चालताना कोणालाही त्रास नाही. सरकते पादचारी मार्ग व सरकते जिने व दोन मोठया अतिवेगवान लिफ्ट्स यामुळे लोकांचा प्रवास सुखकर होतो. आत शिरतानाच भव्यतेने आपण भारावून जातो. सारखे पुतळयाकडे लक्ष वेधले जाते. तेथे इतर सोयी व सुविधा अतिशय उच्च दर्जाच्या आहेत. तळाशी संग्रहालय पाहत पुढे सरकत असताना आपण सरदार पटेलांचा जीवनपट व त्यांनी केलेले योगदान पाहत जातो. नंतर लिफ्टने 153 फूट उंचावर जाऊन दोनशे माणसांना सामावणाऱ्या गॅलरीमध्ये पोहोचतो. येथे इतक्या उंचावरून नयनरम्य दृश्य बघतो. नंतर पुढे बसने फुलांची घाटी, सरदार सरोवर बघून आपण परततो. शेवटच्या दिवशी सयाजी बाग, वडोदरा म्युझियम व महाराजा फत्तेसिंग गायकवाड राजवाडा व राजा रविवर्मा आर्ट गॅलरी व इतर दुर्मीळ पेन्टिंग्ज बघून आपण परतीच्या प्रवासाला लागतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.kehaisonic.com/mr/about-us/", "date_download": "2020-04-01T15:15:34Z", "digest": "sha1:ADIKRGEKQYBHZBUIWDRY23K75FSLGTCD", "length": 6273, "nlines": 140, "source_domain": "www.kehaisonic.com", "title": "आमच्या विषयी - वेईहाई Kehai ऑटोमेशन उपकरणे कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nध्वनिलहरी प्लास्टिक वेल्डिंग मशीन\nध्वनिलहरी एका प्रकारच्या शक्तीचे दुसर्या प्रकारच्या शक्तीत रुपांतर करणारे साधन\nहाताने स्पॉट ध्वनिलहरी वेल्डिंग मशीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवेईहाई Kehai ऑटोमेशन उपकरणे कंपनी, लिमिटेड सुंदर समुद्रकिनारी असलेले गाव शहर-शॅन्डाँग वेईहाई मध्ये स्थित आहे, तो आणि उत्पादन विशेष आहे ध्वनिलहरी उपकरणे विक्री. कंपनी निर्मित उत्पादने समाविष्ट आहे: Kohai, हयात ब्रँड KHKYKXH मालिका ध्वनिलहरी वेल्डिंग मशीन, ध्वनिलहरी स्पॉट वेल्डिंग मशीन, ध्वनिलहरी हातातील वेल्डिंग मशीन, ध्वनिलहरी पठाणला मशीन, ध्वनिलहरी माहिती मशीन, ध्वनिलहरी emulsifying समाजात मिसळणारा, ध्वनिलहरी वारंवारता परीक्षक, ध्वनिलहरी स्वच्छता मशीन, गरम दाबा, गरम मशीन आणि इतर उत्पादने, कंपनी त्याच्या स्वत: ध्वनिलहरी साचा रचना आणि उत्पादन क्षमता आहे ध्वनिलहरी तंत्रज्ञान समर्थन सेवा पुरवते.\nआपली उत्पादने पर्यावरण संरक्षण आणि कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, संचार, वैद्यकीय उपकरणे, ऑप्टिकल काच सुस्पष्टता हार्डवेअर पॅकेजिंग, वाहन, प्लास्टिक, वाद्यांच्या, सर्किट बोर्���, पशुसंवर्धन, खेळणी, स्टेशनरी, म्हणून उद्योग डझनभर वापरले जातात. ग्राहक अनेक देश आणि प्रदेशातील आहेत.\nकंपनी \"प्रामाणिकपणा पहिल्या गुणवत्ता,\" व्यवस्थापन संकल्पना पालन, एक मानक व्यवस्थापन मॉडेल लागू, सतत, उत्पादन रचना अनुकूल करते एक परिपूर्ण गुणवत्ता हमी प्रणाली स्थापन करते.\nक्रमांक A23-1, लाटा सिटी, वेईहाई आर्थिक आणि तांत्रिक विकास झोन, शॅन्डाँग\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nनाम करून प्लास्टिक कोणत्या प्रकारच्या welded केले जाऊ शकते ...\nध्वनिलहरी प्लास्टिक वेल्डिंग मशीन करून प्लास्टिक कोणत्या प्रकारच्या welded जाऊ शकते अनेक लोक जोपर्यंत तो एक प्लास्टिक उत्पादन आहे म्हणून, तो प्रक्रिया आणि ध्वनिलहरी प्लास्टिक वेल्डिंग मशीन करून दुरुस्ती करता येते, असे वाटते. खरं तर...\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=India-celebrates-Dr-Vikram-Sarabhai-birth-AnniversaryVO7856981", "date_download": "2020-04-01T14:29:15Z", "digest": "sha1:6VPX35Z7QCIA6RXRIYZO2OAO6NYOTKLC", "length": 20621, "nlines": 128, "source_domain": "kolaj.in", "title": "इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी| Kolaj", "raw_content": "\nइस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nभारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा आज शंभरावा बर्थ डे. आज गूगलनं डूडल करुन त्यांचं काम सेलिब्रेट केलंय. साराभाईंनी रचलेल्या पायावरच भारताने आता चांद्रयान मोहीम आखलीय. यातल्या एका यानालाही साराभाईंचं नाव देण्यात आलंय.\nअवकाश संशोधन क्षेत्र आज जे काही दिसतंय ते केवळ विक्रम साराभाई यांच्या संशोधन आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे. नावीन्य हा त्यांच्या अवकाश संशोधन मोहिमेतला महत्वाचा भाग होता. त्यांना भारतीय अवकाश संशोधनाचे जनक म्हटलं जातं ते यामुळेच. ते जसे वैज्ञानिक होते तसेच उत्तम उद्योगपती होते. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था पाहिल्या की हे लक्षात येतं.\nअहमदाबादच्या एका कापड विक्रेत्याच्या घरात १२ ऑगस्ट १९१९ मधे विक्रम साराभाईंचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका सुखवस्तू कुटुंबात झाला. लहानपणापासून त्यांना विज्ञानामधे आवड होती. आई वडलांनी उभ्या केलेल्या रिट्रीट या शाळेत त्यांचं शिक्षण झालं. याच शाळेत विज्ञान आणि सं���ोधनासाठीचं वेगळं वर्कशॉपही होतं.\nमोतीलाल नेहरु, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडू, मौलाना आजाद, सी. वी. रमन अशा त्यावेळच्या मोठ्या व्यक्तींशी त्यांच्या कुटुंबाचा घरोबा होता. त्या सगळ्यांचं त्यांच्या घरी येणं जाणं असायचं. महात्मा गांधीही त्यांच्या घरी येऊन गेलेले होते. या सगळ्या गोष्टींचा परिणामही त्यांच्या बालमनावर झालेला होता.\nशिक्षण आणि संशोधनाला सुरवात\n१९४० ला विक्रम साराभाई महाविद्यालयीन शिक्षणासाठी अमेरिकेतल्या केंब्रिज युनिवर्सिटीत गेले. तिथल्या सेंट जॉन्स कॉलेजमधे नैसर्गिक विज्ञान शिकले. दुसरं महायुद्ध सुरु झाल्यावर बंगळूरुला आले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंसमधे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी. वी. रमन यांच्या मार्गदर्शनात त्यांनी रिसर्चर म्हणून काम सुरु केलं. १९४५ मधे पुन्हा केंब्रिजला गेले आणि तिथं १९४७ मधे पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.\nघरी आल्यावर त्यांनी अहमदाबादेत फिजिक्स रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. आईवडलांनी स्थापन केलेल्या विज्ञान संस्थेत या प्रयोगशाळेचं काम चालू झालं. त्याला नंतर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च काउंसिल आणि डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जीचाही पाठिंबा मिळाला. १९४७ मधे क्लासिकल डांसर मृणालिनी यांच्याशी त्यांचं लग्न झालं.\nहेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी\nअनेक संस्था उभ्या केल्या\nसाराभाईंनी अनेक संस्था उभारल्या. अनेक संस्थांच्या उभारणीत योगदान दिलं. यामधे अहमदाबादेत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, दर्पण एकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस, कम्युनिटी सायंस सेंटर, स्पेस एप्लिकेशन सेंटर या संस्थांची स्थापना केली. कल्पक्कम इथे फास्टर ब्रिडर टेस्ट रिएक्टर, कोलकात्यात वॅरिएबल एनर्जी सायक्लोट्रोन प्रोजेक्ट, हैद्राबादमधे इलेक्टॉनिक कार्मोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि बिहारच्या जादुगडा इथे युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्था उभ्या केल्या.\n१९५७-५८ हे वर्ष आंतरराष्ट्रीय जिवोफिजिक्स वर्ष म्हणून साजरं झालं. भारतात हा कार्यक्रम साराभाईंच्या नेतृत्वात पार पडला. काही काळ ते मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमधे विजिटिंग प्रोफेसरही होते. १९६६ मधे एका विमान अपघातात होमी भाभा यांचं निधन झालं. त्यानंतर त्या���नी एटॉमिक एनर्जी कमिशनचा भार सांभाळला.\nवैज्ञानिक पद्धतीनं ते विचार करायचे. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक घटनेकडे पहायचा एक दृष्टीकोन होता. त्यांनी स्पेस प्रोगामची सुरवात तिरुवनंतपुरमच्या थुंबा या गावातून केली. इथं ऑफिसही नव्हतं आणि इन्फ्रस्ट्रक्चरही. तरीही तरूण वैज्ञानिकांना सोबत घेऊन त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलं.\nअंतराळाच्या अभ्यासासाठी सॅटेलाईटची गरज होती. तेव्हा एका स्पेस रिसर्च संस्थेची उणीव भासली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु आणि होमी भाभा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. १५ ऑगस्ट १९६९ मधे त्यांनी इस्रोची स्थापना झाली. विक्रम साराभाईंना या संस्थेचं चेअरमन करण्यात आलं. त्यांनी खुप कमी काळ मिळूनही संशोधनाच्यादृष्टीनं भरीव काम केलं.\nहेही वाचा: चांद्रयान २ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान\nचांद्रयान २ ला साराभाईंचं नाव\nसाराभाई यांच्या काळात स्पेस प्रोग्राममधे हजारोंच्या संख्येनं स्टाफ जोडला गेला होता. टेक्नॉलॉजीपासून शेती, जंगल, महासागर, भूविज्ञान ते अगदी नकाशा तयार करण्यापर्यंत सगळ्यावर संशोधन केलं जात होतं. जगभरातल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन त्यांनी भारतातलं अवकाश संशोधन क्षेत्र विकसित केलं. इस्रोने चांद्रयान मोहिमेला एका लँडरला विक्रम हे नाव देऊन साराभाई यांच्या कार्याचा गौरव केलाय.\nडॉ. विक्रम साराभाई यांना १९६२ मधे शांति स्वरुप भटनागर पुरस्कार मिळाला. १९६६ मधे त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. १९७२ मधे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. हा सगळा त्यांच्या स्पेस संशोधनातल्या योगदानाचा सन्मान होता. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. जगभरातल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन त्यांनी भारतातलं अवकाश संशोधन क्षेत्र विकसित केलं. ३० डिसेंबर १९६९ ला वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.\nइस्रो साजरं करतंय जन्मशताब्दी वर्ष\nविक्रम साराभाई हे इस्रो या भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक. या संस्थेनं विक्रम साराभाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन केलंय. शाळेच्या मुलांसाठी प्रदर्शन, वेगवेगळ्या स्पर्धा, पुरस्कार आणि तसंचं अनेक मान्यवरांची भाषण असं हे स्वरुप असेल.\n१२ ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०२० या काळात कार्यक्रम असेल. १२ ऑगस्टला उद्घाटनाचा कार्यक्रम अहमदाबाद इथं असेल. तर समारोपाचा कार्यक्रम तिरुवनंतपुरम इथं होईल. त्यांच्यावरच्या एका कॉफी टेबल बूकचं प्रकाशनही याच कार्यक्रमात होणार आहे. त्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. एकंदर विक्रम साराभाईंचं जन्मशाताब्दी वर्ष हे त्यांच्या कामाची आठवण करुन देणारं असेल हे नक्की.\nती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य\nचंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता\nपुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nसंत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ\nसंत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nलॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात\nलॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात\nबालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर\nबालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक ��ागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11869", "date_download": "2020-04-01T14:24:29Z", "digest": "sha1:WCRFF5NQURQ5SGI3GXECLUKNYEFJ35MW", "length": 9067, "nlines": 114, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "धामणगाव मध्ये पद्मसिंह वडजे यांच्या वतीने गरीबांना धान्य वाटप – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nधामणगाव मध्ये पद्मसिंह वडजे यांच्या वतीने गरीबांना धान्य वाटप\nमुखेड : ज्ञानेश्वर डोईजड\nमुखेड तालुक्यातील धामनगाव मधील गोर गरीब , निराधार व हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंब लॉकडाऊनमुळे जगणे मुश्किल झाले आहे त्यात एक छोटासा मदतीचा हात म्हणून गावातील ४० कुटुंबास गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते पद्मसिंह वडजे यांच्या वतीने साखर ,तांदूळ ,तेल ,चहापती ,साबण व इतर किराणा सामाण देण्यात आले.\nगावातील १०० कुटुंबास मदत करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.\nगावकऱ्यांनो आपण,आपले गाव कोरोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी,घरातच रहा,प्रशासनास सहकार्य करा- एसडीओ पवन चांडक\nनियम मोडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर हिंगोलीत पहिला गुन्हा दाखल : मुख्याधिकारी रामदास पाटील यांची माहिती\nपाळा येथील डुमणे कुटूंबातील दोन सख्खे भाऊ देशसेवेसाठी सीमेवर\nमुखेडात डिजे व गुलाल विरहित पुष्पांच्या वर्षावात श्री गणेशाचे शांतीतेत विसर्जन ….. मुखेड पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्तासह अनोखा उपक्रम\nगणितातील मूळ संकल्पना आजच्या पिढीने समजून घेणे गरजेचे- प्रा. डॉ. संजय कल्याणकर\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरस��वक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,700)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/-6-judges-are-down-with-h1n1-virus", "date_download": "2020-04-01T13:51:21Z", "digest": "sha1:FIMWMCV6UXVIYL25BBN4MZNTV2WHDN4B", "length": 11062, "nlines": 128, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | स्वाइन फ्लूचा सर्वोच्च न्यायालयाला तडाखा, सहा न्यायाधीशांना विषाणूची लागण", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nस्वाइन फ्लूचा सर्वोच्च न्यायालयाला तडाखा, सहा न्यायाधीशांना विषाणूची लागण\nदिल्लीत 'स्वाइन फ्लू' विषाणू पून्हा डोकं वर काढताना दिसतो आहे. सामान्या नागरिकां सोबतचं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना ही या विषाणूची लागण झाली आहे.\nदिल्ली : जगभरातील कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या आणि कोरोनाग्रस्त रुग्णांच्या गंभीर घटना समोर येतं आहेत. भारत या विषाणूशी लढायला सज्ज असल्याचं चित्र दिसत असलं तरी, दिल्लीत 'स्वाइन फ्लू' विषाणू पून्हा डोकं वर काढताना दिसतो आहे. सामान्य नागरिकां सोबतचं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ही या विषाणूची लागण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनूसार, सर्वोच्च न्यायलयाच्या सहा न्यायाधीश��ंना 'स्वाइन फ्लू' या गंभीर संसर्गजन्य विषाणूची लागण झाली असून त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात यावी ही विनंती त्यांनी सरन्यायाधीश एस ए बोबडे यांना केलीये. ते पुढे म्हणाले की, \"या आरोग्य आणीबाणीशी निपटण्यासाठी सरन्यायाधीशांनी योग्य त्या सूचना संबंधीत विभागांना देवू कराव्यात.\" सर्वोच्च न्यायालयातील सहा न्यायाधीश एकाच वेळी उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाल्याने सर्वोच्च न्यायलयाच्या कामकाजावर याचा परिणाम होतं आहे.\nया पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष दूषंत दवेंशी चर्चा करून परिस्थीतीचा आढावा घेतला. तसेच न्यायाधीशांच्या उपचारासाठी लागेल शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. तेलंगणामध्ये स्वाइन फ्लू ग्रस्त 150 नवे रूग्ण अढळले आहेत, बेंगलोर स्थित बऱ्याच परदेशी सॉफ्टवेअर कंपन्यांनी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.\nआरक्षणासाठी 18 मार्चला धनगर समाज शेळ्या मेंढ्यांसह मातोश्रीवर जाणार\nसरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी राज्यपालांना लिहिली रक्ताने पत्रे\nCoronaVirus: राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत\nधारुर | अपंग, विधवा, वयोवृद्ध नागरीकांवर उपासमारिची वेळ, निराधारांना कोण देणार आधार\n'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देणार\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनालाही हरवता येत, पाहा काय म्हणतोय हा कोरोनातून बरा झालेला नागपुरातील रुग्ण\nकोरोनाच्या धास्तीनं वृद्धाचा मृतदेह ठेवला घरातच, जालना शहरातील घटना\nपुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवीन बाधित रुग्ण\nबुलडाण्यात आतापर्यंत 4 रुग्ण कोरोना बाधित, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nमहिला कामगारांच्या पिकअपला अपघात, एका महिलेचा मृत्यू, तर 7 गंभीर जखमी\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म'\nविनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी जप्त, पुणे पोलिसांची कारवाई\nकोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार\nघरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा\nजीवापेक्षा पेट्रोल जास्त, कोरोनाचे संकट असतांना बीडकरांचा हलगर्जीपणा\nधुळे शहरात पाच रुपात शिवभोजन उपलब्ध\nपालघर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेच उद्घाटन\nमुझे तो तेरी लत गय गई; सोलापूरात तळीरामांनी फोडले दारूचे दुकानं\nजालन्यात परराज्यातील कामगारांसाठी 42 कॅम्प, 2 हजार 754 कामगारांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था\nबाहेरच्या राज्यातून येणारे दूध सीमेवरती आडवा, राजू शेट्टी यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/raksha-bandhan-marathi/rakhi-gift-108081400006_1.html", "date_download": "2020-04-01T14:21:11Z", "digest": "sha1:AVLNCLT2FSVNR6CNUPAPXY5AM6RAJ4LQ", "length": 15422, "nlines": 172, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राखी कशी बांधाल? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n1. सकाळीच स्नानसंध्या उरकून घ्या 2. आता दिवसभरात कोणत्याही शुभ मुहूर्तावर घरातील एखाद्या पवित्र स्थानावर शेणाने सारवून घ्या.\n3. सारविलेल्या जागेवर स्वस्तिक तयार करा.\n4. स्वस्तिकावर पवित्र पाण्याने भरलेला ताब्याचा कलश ठेवा.\n5. कलशात आंब्याची पाने पसरवून ठेवा.\n6. या पानावर नारळ ठेवा.\n7. कलशाच्या दोन्ही बाजूस आसन पांघरूण द्या (एक आसन भावाला बसण्यासाठी आणि दूसरे स्वत:ला बसण्यासाठी)\n8. आता बहिण-भाऊ कलशाला दोघांच्यामध्ये ठेवून समोरासमोर बसा.\n9. त्याच्यानंतर कलशाची पूजा करा.\n10. नंतर भावाच्या उजव्या हातात नारळ ठेवा किंवा डोक्यावर टॉवेल किंवा टोपी ठेवा.\n11. आता भावाला अक्षतांसहित टिळा लावा.\n12. यानंतर भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा.\n13. नंतर भावाला मिठाई खाऊ घालून ओवाळणी करा आणि त्याच्या प्रगती व सुखासाठी प्रार्थना करा.\n14. यानंतर घरातील प्रमुख वस्तुलाही राखी बांधा. उदा. पेन, झोका, दरवाजा आदी.\nपूजेच्या थाळीत काय-काय ठेवावे\nपूजेच्या थाळीत खाल‍ील सामग्री ठेवावी.\n1. भावाला बांधण्यासाठी राखी.\n2. टिळा लावण्यासाठी कुंकु व अक्षता\n5. डोक्यावर ठेवण्यासाठी लहान रूमाल किंवा टोपी\n6. आरती ओवाळण्यासाठी दिवा\nया वर्षी राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त, धनिष्ठा पंचक बाधक बनेल का\nरक्षाबंधनच्या दिवशी पूजेच्या थाळीत असायला पाहिजे या 7 गोष्टी\nरक्षाबंधन: भावाला राखी बांधताना ताटात असाव्या या 7 वस्तू\nयावर अधिक वाचा :\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थ��क विषयांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nमध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, प��जाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80/?filter_by=featured", "date_download": "2020-04-01T15:30:17Z", "digest": "sha1:MJALUMBWLOCXXIHJQXQLS6X2BYHO5EZF", "length": 6908, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nमर्यादित भागीदारी / Limited Liablity Partnership म्हणजे काय\nएकल कंपनी (One Person Company) म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ठ्ये काय\nगृहकर्ज घेण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा..\nराज्यातील घर खरेदीदारांसाठी मुंबई ग्राहक पंचायत चे ऑन लाईन सर्वेक्षण\nमृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी व त्याची पूर्तता (Legal-Aspects-of-A-Will)\nबांधकाम व्यवसाय, न्यायसंस्था आणि घराचे स्वप्न\nमृत्यूपत्राविषयी सारे काही भाग-२ (मृत्यूपत्र करण्याची अनेक महत्वाची कारणे)\nमहिलांच्या बचतीचे महत्त्व आणि बचतीसाठी महिलांना मिळणारे लाभ\nमृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजे काय\nरेपो रेट वाढवला- आता कर्जे महागणार……\nअर्थसाक्षर .कॉम - August 5, 2018\nजोडीदाराशी झालेलं कडा��्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/prithvi-shaw/", "date_download": "2020-04-01T14:29:01Z", "digest": "sha1:Q52SULK7F2V3I5QM4FF2UT35EQMUK377", "length": 13067, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "prithvi shaw | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह…\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nINDvsNZ Test – दुसऱ्या लढतीपूर्वी विराटच्या चिंता वाढल्या, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत\nपृथ्वी शॉ व मयांक अगरवाल या सलामीच्या जोडीचा ‘असाही’ विक्रम\nपृथ्वी शॉचे कसोटी पुनरागमन; मयांक अग्रवालला वन डेत संधी\nन्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला...\nपृथ्वी शॉचे वन डेत पदार्पण, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा\nमुंबईकर पृथ्वीचे दमदार पुनरागमन, न्यूझीलंडमध्ये ठोकलं तुफानी शतक\nमुंबईचा बडोद्यावर 309 धावांनी विजय\nपृथ्वी शॉचा डबल धडाका 7 षटकार व 19 चौकारांची आतषबाजी\nपृथ्वी शॉचे `टीम इंडिया’त पुनरागमन होणार\nरणजी क्रिकेट, पहिला दिवस मुंबईचा;अजिंक्य, पृथ्वी यांची दमदार अर्धशतके\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा श���ध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/fast-/articleshow/73060988.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-04-01T16:01:21Z", "digest": "sha1:TFWV4ABJ3QYLJX63UN6MJPMBIJGSSV2N", "length": 13401, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: फास्ट - - fast - | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nवनविभागातर्फे थर्टी फर्स्टनिमित्त गड-किल्ले, अभयारण्यासह राखीव वनक्षेत्र परिसरात बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजेनंतर मुक्कामबंदी लागू करण्यात ...\nनाशिक : वनविभागातर्फे थर्टी फर्स्टनिमित्त गड-किल्ले, अभयारण्यासह राखीव वनक्षेत्र परिसरात बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजेनंतर मुक्कामबंदी लागू करण्यात आली होती. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली वन्यजीवांना कोणताही धोका होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली. सहा वाजेनंतर राखीव वनक्षेत्रात दिसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने ३१ डिसेंबर रोजी कोणीही राखीव वनक्षेत्रात फिरकले नाही. त्यामुळे यंदा कोणावरही कारवाई केली नसून, यावर्षीची मुक्कामबंदी यशस्वी झाल्याचा दावा नाशिक वन्यजीव विभागाने केला आहे.\nनाशिक : स्व. चंद्रभागा खळे यांच्या स्मृतीनिमित्त खुल्या कविसंमेलनाचे आयोजन शनिवारी (दि. ६) सायंकाळी ५.३० वाजता गडकरी चौक येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्य��लयात करण्यात आले आहे. या संमेलनात अॅड. अशोक बनसोडे, प्रा. गंगाधर अहिरे, किशोर पाठक यांसह जिल्ह्यातील कवी सहभागी होणार आहेत. रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.\nनाशिक : शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. राजीवनगर येथील भगवती चौकातील शतायु भवन प्रांगणात 'कुटुंब समन्वय आणि सुरक्षा' यांसह महत्त्वपूर्ण अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी 'सूर आौर साज की शाम' हा सुरेल मैफलीचा कार्यक्रमही घेण्यात आला. कवी रवींद्र मालुंजकर यांचा 'कवितेच्या गावा जावे' या कार्यक्रमाने रंगत आणली. अध्यक्ष विजय भावे, उपाध्यक्ष माणिक बेलदार, उपाध्यक्षा पंकजा ठाकूर, किरण दीक्षित, चंद्रहास सेवेकरी यांसह सदस्य आणि नाशिककर त्यावेळी उपस्थित होते.\nनाशिक : फुले शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रा. कविता कर्डक यांचे व्याख्यान शनिवारी (दि. ४) सायंकाळी ५.३० वाजता श्रमिकनगर येथील श्रीदर्शन रो-हाऊस येथे आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी सुनीता लांडगे असून, इंद्रभान सांगळे, मोहन अढांगळे, प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या व्याख्यानास नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संजय भरीत, मनोज पगारे यांनी केले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\n...अन कर्फ्यूतही तिने सोडले घर\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nकरोना: राज्यात १३ बळी; मुंबईत दिवसभरात ३० नवे रुग्ण\nनागपुरात करोना संशयिताचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा\nकरोना: 'सिद्धीविनायक'चे 'मिशन रक्तसंकलन' सुरू\nनागपूर: दीड किलो सोने हडपल्याचा आरोप; झवेरी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशहरात रुजतोय चहाचा ट्रेंड...\n‘नेट’ परीक्षेचा निकाल जाहीर, ६ टक्के विद्यार्थी पास...\nबाजार समितीत नोकर भरतीला स्थगिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-fb-live-mulyavardhan-upkram/", "date_download": "2020-04-01T13:42:33Z", "digest": "sha1:6YPM6JHLL74BYZQS2MM4BGQ5UZKFZVZX", "length": 14353, "nlines": 222, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Paragraph Add Series Matches p » strong", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद\nजळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nजळगाव देशदूत संवाद कट्टा मुख्य बातम्या\nDeshdoot FB Live : मुल्यवर्धन उपक्रमा���िषयी चर्चा\nसहभाग : शांतीलालजी मुथा, प्राचार्य डॉ.प्रभाकर चौधरी, गिरीश कुलकर्णी\nज्येष्ठ समाजसेवक शांतीलालजी मुथा हे मुल्यवर्धन कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव येथे आले आहेत. त्यांच्याशी मुल्यवर्धन उपक्रमाविषयी ‘देशदूत फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात चर्चा…\nDeshdoot FB Live : मुल्यवर्धन उपक्रमाविषयी चर्चा : सहभाग : शांतीलालजी मुथा, प्राचार्य डॉ.प्रभाकर चौधरी, गिरीश कुलकर्णी\nDeshdoot यांनी वर पोस्ट केले बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०\nकांद्याच्या दरात घसरण; उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी\nनगर : उद्या मतदान, परवा निकाल\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nडॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चार कोटी 76 लाखांचा निधी\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकांबळेंचा सेना प्रवेश ठरल्या वेळीच \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुंदडा ग्लोबल स्कुलच्या प्राचार्यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्काराने सन्मान\nआवर्जून वाचाच, जळगाव, शैक्षणिक\nजळगाव : महावितरण यंत्रचालक संघटना पदाधिकार्‍यांचा स्नेह मेळावा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BF-%E0%A4%B8-news/", "date_download": "2020-04-01T13:24:35Z", "digest": "sha1:KKKGWLENX52UIR7R5TMPK65OFAYHYN3N", "length": 21055, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अनिष्ट प्रथा बंद करा jalgaon म अं नि स News", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nकाळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साध्या पद्धतीने होणार\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद\nजळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nअनिष्ट प्रथा बंद करा\nज्या तरुणांच्या पिढीवर अवलंबून राहून आपण महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहोत, त्या तरुणांची प्रतिनिधी मानसी बागडे हिला जर आत्महत्या करावी लागत असेल तर महासत्तेची स्वप्न बघण्याचा आपल्याला अधिकार आहे काय तरुणांच्या आशा, अपेक्षांच्या पूर्ततेसाठी जातपंचायत आडवी येणार नाही हा आशावाद तरुणांच्या मनात निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.\nतर सामाजिक कार्यकर्ते व कंजरभाट समाजाचेच कृष्णा इंद्रेकर यांनी समाजातील खंडणी, कौमार्य चाचणीसह अनिष्ठ रुढी बंद करा त्या बंद करण्याबाबत लेखी द्या; अन्यथा लढा सुरूच राहील, असा घणाघात यावेळी केला.\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जळगाव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने आणि समविचारी संघटना-संस्था यांच्या सहभागाने जातपंचायतीला मुठम��ती राज्यस्तरीय संकल्प परिषदेचे रविवारी 1 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते.\nउद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे यांच्यासह जातपंचायतीला मूठमाती अभियान विभागाचे राज्य प्रमुख कृष्णा चांदगुडे, राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे, बानोताई बागडे, राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, सामाजिक कार्यकर्ते व कंजरभाट समाजाचे कृष्णा इंद्रेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, जिल्हा महिला असोसिएशन अध्यक्षा राजकुमारी बाल्दी उपस्थित होते.\nया परिषदेचे उद्घाटन मानसीची आई बानोताई यांच्या हस्ते जातपंचायतीच्या बेड्या तोडून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. कौमार्य चाचणी, बालविवाह, शोषक जातपंचायत अशांच्या बंधनातून तरुणीला मुक्त करून हे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात कृष्णा चांदगुडे यांनी, राज्यात जातपंचायतींचे अस्तित्व दिसून आल्यानंतर त्यांच्या शोषक बाबींविरुद्ध अंनिसने आवाज उठविला असे सांगत परिषद घेण्यामागील भूमिका विशद केली. आ.राजूमामा भोळे म्हणाले की, भारतीय संविधानानुसार आम्ही काम करतो. संविधानाचे पालन सर्वांनी केले पाहिजे. जीवनात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. संत, समाजसुधारकांनी केलेले विचारपरिवर्तनाचे काम पुढे गेले पाहिजे. आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था चांगली निर्माण झाली पाहिजे. मी अंधश्रद्धा मानत नाही, माझा अंनिसच्या कामाला पाठींबा आहे. प्रत्येक समाजात चुकीच्या रूढी, प्रथा असतील तर दूर झाल्या पाहिजेत, असेही आ. राजूमामा भोळे म्हणाले. अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील यांनी, जातपंचायतींच्या जाचांना सामाजिक पातळीवर सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. याविषयी शासन प्रचंड उदासीन आहे. जातपंचायतींनी पिडीत व्यक्तींना आधार देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे महत्वाचे आहे. प्रशासनातील अधिकार्‍यांना योग्य प्रशिक्षण नसल्यानेच जातपंचायती फोफावल्या आहेत, असे सांगितले. यावेळी बिंदीया नांदेडकर यांनीही प्रत्येक स्त्रीला जगण्याचा अधिकार आहे, तिच्या मनाप्रमाणे जगू द्यावे असा मुद्दा माडला.\nजिल्हा बँकेसंदर्भात दाखल याचिकेवर आज सुनावणी\nनगर, शेवगाव, पाथर्डीत ‘अवकाळी’चा दणका\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत ��ंद राहणार-जिल्हाधिकारी\nजळगाव ई पेपर १ एप्रिल २०२०\nजिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपाणी पुरीच्या पाण्यात चक्क अळ्या \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : घरकुलातील घोटाळेबाजांना चपराक\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, ब्लॉग, मुख्य बातम्या\nधो-धो कोसळल्या उत्तराच्या धारा..\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळाचा एनएसजी पथकाने घेतला ताबा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nजळगाव ई पेपर १ एप्रिल २०२०\nजिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8548/girish-karnad-film-cheluvi-marath-review-manachetalks/", "date_download": "2020-04-01T13:24:30Z", "digest": "sha1:EJ3O2U4A3ZVNB5DR4LU52T67DRCKBMPQ", "length": 11798, "nlines": 121, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "पूर्वी दुरदर्शनवर बघितल्यापैकी गिरीश कर्नाड यांची 'चेलुवी' हि फिल्म आठवते? | मनाचेTalks", "raw_content": "\nHome चित्रपट पूर्वी दुरदर्शनवर बघितल्यापैकी गिरीश कर्नाड यांची ‘चेलुवी’ हि फिल्म आठवते\nपूर्वी दुरदर्शनवर बघितल्यापैकी गिरीश कर्नाड यांची ‘चेलुवी’ हि फिल्म आठवते\nगिरीश कर्नाड गेले म्हणल्यावर मला एकदम क्लीक झाले ते म्हणजे मी लहान असताना त्यांच�� एक पिक्चर पहिला होता. मला तो खूप आवडला होता. त्यावेळेस इतका त्याचा गर्भितार्थ कळाला नव्हता जितका नंतर कळला.\nहि फिल्म आपल्याला अंतर्बाह्य विचार करायला लावते. स्त्री चा जन्म आणि तिची व्यथा यावर खूप काही लिहिले आहे पण अशा मार्मिक पद्धतीने तिची व्यथा मांडल्याचे खूप इतर ठिकाणी दिसत नाही.\nया फिल्म चे नाव आहे ‘चेलुवी’ आणि १९९२ मध्ये ती रिलीझ झाली होता. यात मेन एक्टरेस आहे ‘सोनाली कुलकर्णी’ जीचे नाव आहे ‘चेलुवी’.\nकर्नाटकच्या एका गावातल हि स्टोरी. ती एका गरीब घरातील मुलगी असते. फुले गोळा करून, विकून पैसे कमवत असते. पण तिच्याकडे असलेल्या एका मॅजिक पॉवर मुळे तीचे आयुष्य हळू हळू बदलून जाते आणि तेहि तिला कळायच्या आत.\nएक सामन्य मुलगी, जीला फक्त परोपकार करणे, सर्वांना सांभाळून राहणे, सर्वांशी प्रेमाने वागणे एवढेच माहिती आणि त्याप्रमाणे ती शेवट पर्यंत वागते. तिच्याकडे मॅजिक पॉवर असते ज्यामुळे ती एक झाड बनवू शकते जे एका सुंदर, सुवासिक फुलांचे झाड असते. ज्याचा सुवास सर्वांना मोहरून टाकतो. तिच्या बहिणीला ती हे गुपित सांगते. कारण तीला नात्यांपुढे काहीही प्रिय नसते.\nबहिणीला फुले हवीत म्हणून ती झाड व्हायला तयार होते. नंतर तिचे ज्या मुलाशी लग्न होते त्याला हि या फुलांचा सुगंध मोहून टाकतो. ती हे गुपित त्यालाही सांगते. कारण तिचे त्याच्यावर खूप प्रेम असते. या प्रेमापुढे तिला सर्व वावगे असते. जर आपण आपल्या माणसांच्या मनाचा विचार नाही करणार तर कोणाचा करणार या विचाराने ती त्यालाही सांगते व नंतर त्याच्या बहिणीलाही सांगते.\nपण नंतर असे काहि होते कि झाड झाल्यावर तिच्या फांद्या तुटतात नाही तोडल्या जातात. ती अर्धी झाड व अर्धी स्त्री होऊन जाते. तिच्या तुटलेल्या फांद्या शोधण्याचा तिचा नवरा खूप प्रयत्न करतो पण खूप साऱ्या तुटलेल्या फांद्यामधून तिच्या फांद्या कुठल्या हे त्याला कळत नाही. आणि इथेच फिल्म संपते.\nयामधून झाडे वाचवा हाही एक संदेश आहे पण त्या बरोबरच स्त्री च्या आयुष्याचा प्रवासही दाखवला आहे. स्त्री — तिचा प्रवास – ती बऱ्याचदा दुसऱ्यांना आवडेल तसे जगत असते. ती लहानपणापासून दुसऱ्यांच्या आयुष्यात सुवास पसरवण्याचा प्रयत्न करते. पण ती स्वतः चे आयुष्य स्वतः साठी कधी जगत नाही. अशा प्रकारचा आशय या फिल्म मध्ये मांडला आहे.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखां���े अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nPrevious articleअमेरिकेकडून घेतली जाणारी नासमास-२ हि मिसाईल प्रणाली काय आहे\nNext articleA.T.M. मधून पैसे काढले पण मिळाले नाहीत, तर पुढे काय\nफिल्म रीव्हीव – स्टुडन्ट ऑफ द इयर: २\n‘ह्युमन कम्प्युटर’ असलेल्या शकुंतलादेवींचा बायोपिक साकारणार आहे ‘विद्या बालन’\nउरी:- द सर्जिकल स्ट्राईक बघून आपल्याला सैनिक नक्कीच कळेल\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/3/16/LIC-womens-special-policy.html", "date_download": "2020-04-01T14:25:06Z", "digest": "sha1:NPNTOLSCJ47E5VG4F5VNQP7F7HJ67R7L", "length": 13783, "nlines": 22, "source_domain": "www.evivek.com", "title": " womens policy - विवेक मराठी", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक16-Mar-2020\nआयआरडीएने प्रकाशित केलेल्या 2018-19च्या वार्षिक अहवालानुसार भारतात स्त्रियांचे प्रमाण 48% आहे. महिला विमेदारांचे प्रमाण एकूण विमेदारात 36% आहे. 2018-19मध्ये विकल्या गेलेल्या 2.86 कोटी पॉलिसीजपैकी तब्बल 1.03 कोटी पॉलिसीज महिलांनी घेतल्या होत्या. तसेच एकूण 97.690 कोटी प्रीमियमपैकी 36,145 कोटी प्रीमियम महिलांच्या नवीन विम्यापोटी जमा झाला. हे प्रमाण गेली काही वर्षे सातत्याने वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे.\nकताच 8 मार्च 2020ला आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर साजरा झाला. या निमित्ताने जगभर स्त्री-पुरुष समानतेचा जयघोष झाला. जगातील डेन्मार्कसारखे युरोप खंडातील मोजके देश सोडले, तर बाकी बहुतांश देशांत अजूनही स्त्री-पुरुष समानता (जेंडर इक्वॅलिटी) दिसत नाही. त्याचबरोबर हेही खरे आहे की अनेक बाब���ीत आता कायद्याने महिलांना पुरुषांइतकेच हक्क मिळाले आहेत. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना जशी भेदभावाची वागणूक मिळत असे, ती आता बर्‍याच अंशी कमी झालेली आढळते. विमा क्षेत्रही याला अपवाद नाही.\nएकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगातील एकही विमा कंपनी महिलांना विमा देत नसे. 1820 ते 1830 दरम्यान झालेल्या मृत्युदराच्या (मॉरटॅलिटी रेट्सच्या) अभ्यासानंतर असे दिसून आले की, पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सामान्य मृत्युदर (जनरल मॉरटॅलिटी) कमी म्हणजे अनुकूल आहे. म्हणून इंग्लंडमधील आणि अमेरिकेतील मोजक्या काही विमा कंपन्यांनी महिलांना विमा द्यायला सुरुवात केली. मात्र 15 ते 45 वयोगटातील महिलांना हजारी 5 ते 10 म्हणजे जवळपास 10% ते 20% अधिक प्रीमियम आकारला जात असे. अर्थात, याला वैज्ञानिक कारण होते. बाळंतपणात वा त्यानंतर लगेच अनेक स्त्रियांचा मृत्यू होत असल्याने वय 15 ते 45 या वयोगटातील महिलांना त्याच वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत जास्त हप्ता द्यावा लागत असे.\nभारतातील विमा कंपन्यादेखील महिलांना रु. 3 ते रु. 5 इतका प्रतिहजारी जादा विमा हप्ता लावीत असत.\n1956मध्ये विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण होऊन एलआयसी अस्तित्वात आली आणि प्रथमच स्त्री-पुरुषांना समान दराने विमा मिळू लागला. मात्र पोस्टल लाइफ इन्शुरन्सच्या योजनांमध्ये 1894पासून पोस्ट खात्यात काम करणार्‍या स्त्रियांना पुरुषांच्या समान दराने विमा मिळत असे. एलआयसी स्त्रियांना पुरुषांच्या समान दराने विमा देत असली, तरी स्त्रियांना काही विशिष्ट अटींवर विमा मिळत असे. उदाहरणार्थ, बाळंतपणात स्त्रीचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम देय न होता केवळ जमा झालेल्या प्रीमियमचा परतावा मिळत असे. अर्थात, याचे कारण होते की बाळंतपणे रुग्णालयात न होता घरीच होत असत. बाळंतपणानंतर सेप्टिक होऊन मातेच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. अर्थात, कालांतराने या अटी शिथिल केल्या गेल्या आणि आता स्वकष्टार्जित कमाई करणार्‍या स्त्रियांना कुठल्याही अतिरिक्त अटी (क्लॉजेस) न लावता विमा मिळतो.\nएलआयसी सतत विमेदारांच्या मृत्युदराचा अभ्यास करीत असते. याला सिलेक्ट मॉरटॅलिटी म्हणतात. या अभ्यासात जेव्हा दिसून आले की वय 45नंतर स्त्रियांचा मृत्युदर पुरुषांपेक्षा कमी आहे - म्हणजे अधिक अनुकूल आहे, तेव्हा एलआयसीने अ‍ॅन्युइटीचे, म्हणज��� पेन्शनचे दर पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी द्यायला सुरुवात केली.\nकाही खासगी विमा कंपन्या अशी तफावत अजूनही करतात, पण एलआयसीच्या जीवन शांती या पेन्शन योजनेत स्त्रियांना पुरुषांइतक्याच दराने पेन्शन मिळते, कमी दराने नव्हे.\n‘जीवन अमर’ या एलआयसीच्या मुदतीच्या विमा योजनेत तर स्त्रियांना पुरुषांहून जवळपास 20% कमी दराने विमा मिळतो. 65 वर्षे वयाच्या दोघा स्त्री-पुरुषांनी 25 लाखांचा 15 वर्षे मुदतीचा हा विमा घेतल्यास पुरुषास वार्षिक 36,000 प्रीमियम भरावा लागतो, पण स्त्रीला मात्र केवळ 28,000 प्रीमियम भरावा लागतो.\nएलआयसीच्या आरोग्य विमा पॉलिसी कॅन्सर कव्हरमध्ये मात्र स्त्रियांना पुरुषांहून जास्त प्रीमियम भरावा लागतो.\nमृत्युदराच्या अभ्यासावर आधारित प्रीमियमचे दर अ‍ॅक्चुअरीज ठरवत असल्याने त्याला स्त्री-पुरुषांमधील भेदभाव म्हणता येणार नाही.\nएलआयसीची आधारशिला योजना - एलआयसीने केवळ महिलांसाठी जीवन भारती नावाची विमा योजना पूर्वी सुरू केली होती. कालांतराने ती बंद केली, पण दोन वर्षांपूर्वी एलआयसीने आणलेली केवळ महिलांसाठी असलेली आधारशिला ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली. आधारकार्ड असलेल्या महिलांनाच या योजनेत सहभागी होता येते. वय 8 ते 55मधील महिलांना 10 वर्षे ते 20 वर्षे मुदतीची योजना, मुदत संपतेवेळी वय 70हून अधिक नसावे, किमान विमा रक्कम 75000 आणि कमाल 3 लाख. विम्याची मुदत संपतेवेळी लॉयल्टी अ‍ॅडिशनसकट विमा रक्कम मिळते. मुदत संपण्यापूर्वी विमेदाराचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम देय होते. सामान्यत: विमा हप्ता वेळेत भरला नाही, तर पॉलिसी कालबाह्य (लॅप्स) होते, मात्र या पॉलिसीत ‘ऑटो कव्हर’ - म्हणजे 5 वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसीचे हप्ते पुढील दोन वर्षे विमेदाराने भरले नाहीत तरी विमा कालबाह्य न होता त्या दरम्यान विमेदाराला विम्याचे संरक्षण सुरूच राहते.\nआयआरडीएने प्रकाशित केलेल्या 2018-19च्या वार्षिक अहवालानुसार भारतात स्त्रियांचे प्रमाण 48% आहे. महिला विमेदारांचे प्रमाण एकूण विमेदारात 36% आहे. 2018-19मध्ये विकल्या गेलेल्या 2.86 कोटी पॉलिसीजपैकी तब्बल 1.03 कोटी पॉलिसीज महिलांनी घेतल्या होत्या. तसेच एकूण 97.690 कोटी प्रीमियमपैकी 36,145 कोटी प्रीमियम महिलांच्या नवीन विम्यापोटी जमा झाला. हे प्रमाण गेली काही वर्षे सातत्याने वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र, बंगाल आणि उ��्तर प्रदेश या तीन राज्यातील महिलांनी एकूण विमेदार महिलांच्या एक तृतीयांशहून अधिक विमे घेतलेले दिसतात. महिलांच्या विम्याच्या विषयात ही तीन राज्ये प्रगत आहेत, असे म्हणावे लागेल.\nविमा विक्रीच्या व्यवसायातही स्त्रिया मागे नाहीत. 6,03,208 महिला प्रतिनिधींनी 28% विमे आणल्याचे दिसते. मॅक्सलाइफ या विमा कंपनीत तर महिला विमा प्रतिनिधी एकूण संख्येच्या 45% आहेत. विमा व्यवसायात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो.\nलेखक इर्डाचे (IRDAचे) माजी सदस्य आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ahmadnagar/public-opinion-sting-results-tanker-inquiry-all-gas-90-crores/", "date_download": "2020-04-01T15:03:40Z", "digest": "sha1:OW7THGHE6MFROSEZBO67CLQFYAVZLKW4", "length": 30551, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लोकमत स्टींग परिणाम : टँकर चौकशीमुळे सर्वच गॅसवर; ९८ कोटींचा खर्च - Marathi News | Public opinion sting results: tanker inquiry on all gas; 90 crores | Latest ahmadnagar News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus भय इथले संपत नाही आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय\nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्��न रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nAll post in लाइव न्यूज़\nलोकमत स्टींग परिणाम : टँकर चौकशीमुळे सर्वच गॅसवर; ९८ कोटींचा खर्च\n‘लोकमत’ने ११ मे २०१९ रोजी ‘एकाच दिवशी ५० गावांत स्टिंग’ करून ही अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर आता नुकतेच आमदार रोहित पवार यांनी टँकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.\nलोकमत स्टींग परिणाम : टँकर चौकशीमुळे सर्वच गॅसवर; ९८ कोटींचा खर्च\nअहमदनगर : जिल्ह्यात मागील वर्षी पाणीटंचाई असल्याने प्रशासनाने गावोगावी टँकर सुरू केले खरे, परंतु यातील अनियमितता व गैरव्यवहारामुळेच टँकरची चर्चा अधिक झाली. ‘लोकमत’ने ११ मे २०१९ रोजी ‘एकाच दिवशी ५० गावांत स्टिंग’ करून ही अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर आता नुकतेच आमदार रोहित पवार यांनी टँकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.\n२०१८-१९ मध्ये पावसाअभावी जिल्ह्यात मोठी पाणीटंचाई निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने गावोगावी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रारंभीच टँकरची निविदा प्रक्रिया संशयास्पद आढळली. टँकर ठेकेदारांनी चढ्या दराने निविदा भरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या निविदा रद्द करणे गरजेचे असताना उलट ठेकेदारांच्या मागणीप्रमाणे टँकरचे दर वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला़ शासनानेही खुशाल दर वाढविले़ दुसरीकडे त्याच वेळी बीडच्या जिल्हाधिकाºयांनी टँकरच्या वाढीव दराच्या निविदा रद्द केल्या होत्या़\nदरम्यान, टँकर सुरू झाले. दिवसेंदिवस टँकरचा आकडा वाढतच हो���ा. जून महिन्यात तर टँकरचा आकडा उच्चांकी ८७३ पर्यंत पोहोचला. यात सर्वाधिक टँकर पाथर्डी (१४६) तालुक्यात होते. त्यानंतर पारनेर (१२०), कर्जत (८५), श्रीगोंदा (७९) येथेही टँकरचा आकडा मोठा होता. ऐन उन्हाळ्यात जेव्हा लोकांना पाण्याची खरी गरज होती, त्याच वेळी या टँकरमध्ये अनियमितता सुरू होती. त्यामुळे ‘लोकमत‘ने स्टिंग करून पाहणी केली तर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. टँकरची जीपीएस यंत्रणा सुरु नसणे, वेळेवर खेपा न होणे, टँकरला गळती, गावातील महिला समितीच्या सह्या नसणे, ठरलेल्या खेपा न करणे, कोरे लॉगबुक, पाणी ठरलेल्या उद्भवाऐवजी न भरता दुसरीकडूनच भरणे आदी बाबींवर यामुळे प्रकाश पडला.\nआता आमदार रोहित पवार यांनी या टँकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने अधिकारी-कर्मचा-यांसह पुरवठादार ठेकेदारांनाही धास्ती भरली आहे. जीपीएस यंत्रणा कार्यान्वित नसताना गटविकास अधिका-यांनी बिले कशी काढली बीडच्या निविदा रद्द झाल्या, मग नगरच्या का झाल्या नाहीत, यासह अनेक बाबी या चौकशीतून पुढे येण्याची शक्यता आहे.\nसन २०१९-२० मध्ये पाणीटंचाईवर झालेला खर्च असा- खासगी विहिरी अधिग्रहण -९९ लाख ७४ हजार, नळयोजना दुरूस्ती -३ कोटी २६ लाख, विहिरी खोलीकरण - १३ लाख ६६ हजार, टँकर-९८ कोटी २४ लाख.\nअहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nकोरोनामुळे ठाणेकरांची पाणीदरवाढ लांबणीवर, महासभा झाली रद्द\nराहुरी पोलिसांनी पकडल्या चोरीच्या १३ मोटारसायकली; सापळा लावून एकास अटक\nनाशिक शहराला हवे वाढीव पाणी\nशिर्डीत मज्जीदमधील सामुदायिक नमाज पठण बंद\nCoronavirus : कोरोनाला रोखणाऱ्या गादीची जाहिरात भोवली; अरिहंत मॅट्रेसविरोधात गुन्हा\nजामखेडमधील ‘त्या’ तीन व्यक्तींच्या कुटुंबातील ३२ जणांची नगरला तपासणी\nश्रीगोंद्यात ११ हजार नागरिक होमक्वारंटाइन; पाच जणांच्या विरोधात गुन्हा\nइंदोरीकर महाराजांचं समाजभान; कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 'लाखमोलाचं' दान\nकोतूळ शहरात लॉकडाऊनचे वाजले बारा; बाजारात दीड हजार लोकांची गर्दी\nजामखेडमध्ये तिघांंना कोरोनाची लागण; जिल्ह्याचा आकडा पोहोचला आठवर\nखबरदार....कुणाला एप्रिल फूल केले तर...\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतर���त कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\n१३ वर्षांचा मुलगा , तन्मय सायंटिस्ट ना शिकवतो कसं \nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nराज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळानिर्मितीचा प्रस्ताव गुंडाळला\nवीज दर कपातीच्या आयोगाच्या निर्णयाचे स्वागत : चंद्रशेखर बावनकुळे\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\nCORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले ��ातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8456/tyag-marathi-katha-manachetalks/", "date_download": "2020-04-01T15:03:32Z", "digest": "sha1:VM3FYLSIAXWCO5RP7WWRECK74LZQESWR", "length": 26736, "nlines": 168, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "त्याग - मराठी कथा | मनाचेTalks", "raw_content": "\nHome कथा त्याग – मराठी कथा\nत्याग – मराठी कथा\nआज जरा नेहमीपेक्षा जास्तच धावपळ…\nत्या धावपळीमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता कारणही तसेच..\nआज माईंचा ६१ वा वाढदिवस…\nआज माईंनी ठेवणीतली छान, थोडी जरी असलेली साडी काढली, ती साडी नेसून त्यावर गळ्यात मोत्याची माळ घातली, सुंदरसा जुडा पाडला.\nकपाळावर छोटीशी टिकली लावली पण लावतांना मात्र चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसत होती.\nका लावतेय मी ही टिकली कुणाच्या नावानी लावतेय परत मनाला समजावले.. हिचा काय दोष तिची जागा तर आधीपासुनच ठरलेली आहे..\nइतका विचार कशाला करायचा. सर्वसाधारण व्यक्तिमत्व पण चेहऱ्यावर आत्मसन्मान झळकत होता.\nआज त्या साध्या पेहरावामध्ये सुद्धा सुंदर दिसत होत्या… त्या तयार होतच नाहीतर चित्रा आणि गौरी त्यांना बोलवायला आल्या..\nमाईंनी मानेनेच होकार दिला पण त्यांचा हॉल कडे जायला पायच ओढत नव्हता. काय कारण असावे\nत्या कुणाची तरी आतुरतेने वाट बघत होत्या का…परंतु कुणाची\nआजपर्यंत तर कुणीच भेटायला आले नव्हते कारणही त्यांनाच माहिती असावे. जरा विचार करीत थोडा वेळ त्या आरामखुर्चीत बसल्या आणि त्यांचे लक्ष चार वर्षांपूर्वी लावलेल्या मधुमालतीच्या वेलीकडे गेले…\nमनातच पुटपुटल्या,”मधुमालती फुलांनी किती बहरलीय गं… आणि तुझ्या फांद्याचा पसारा पण किती पसरलाय सोबत मंदमंद सुगंध सुद्धा… सर्व परिसर दरवळून निघालाय..”\nया मधुमालती प्रमाणेच तर मी नाही ना..\n ‘मी आणि मधुमालती कशी तुलना करणार’ ती तिच्या जागी तटस्थपणे उभी आहे मी माझ्या जागी..\nया पाच वर्षांमध्ये मी इथे काय दिलंय दिलंय ते फक्त प्रेम आणि आपुलकी.. माझ्याकडे त्याशिवाय होतेच काय\nअगदी रिकाम्या हातांनी आले होते, आज माझी ओंजळ आपलेपणाने भरून गेलीय”\nही मधुमालती मला सोबत ठेऊन आपल्या सुगंधासोबत माझे प्रेम म्हणा, वात्सल्य म्हणा, ममता म्हणा याचा सुद्धा भार वाहते आहे.. किती आणि कसे गं तुझे आभार मानू \nमाई म्हणजेच पूर्वीच्या अनिताताई.. महिलाश्रमामध्ये आल्यानंतर त्यांना सर्वजणी माई या नावानेच हाक म���रायला लागल्या… माई तशा सर्व भावंडांमध्ये मोठया…\nत्यांच्या पाठीवर दोन भाऊ आणि एक बहिण. परिस्थिती सर्वसाधारण… पण घराणे घरंदाज.\nवडील गावातीलच शाळेत शिक्षक होते.. बऱ्यापैकी शेतीपण…. कशाची काही कमी नव्हती. सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. वडिलांची त्यांच्यावर थोरली म्हणून खूप माया होती.. चारही भावंडं चंद्रकोरीप्रमाणे वाढत होतो.. माझे बालपण संपवून तारुण्यामध्ये पदार्पण केव्हा झाले कळलेच नाही.\nबाबा आईला म्हणत, “अनिता आता वयात आलीय तिचं शुभमंगल उरकायला हवंय” मी आडून ऐकायचे.\nबाबा लाडा कौतुकाने मला म्हणायचे, “अनिता भातुकलीच्या खेळातील राजा सोडायला हवाय हं, आता खरोखरचा घोड्यावरून येणारा राजा शोधायला हवाय” मी हे ऐकताच लाजून पळ काढुन आईमागे लपत होते.\nकिती सुंदर स्वप्नाळू दिवस होते ते.. नवरा मुलगा शोधायला सुरुवात झाली. एक स्थळ पसंतीस आलं.\nचांगले घराणे म्हणून लग्न जुळले.. मला भातुकलीतील राजा भेटला.\n तो भातुकलीतीलच राजा होता. त्याने अर्ध्यावर नाहीतर, डाव सुरू व्हायच्या आधीच मोडला होता….\nकिती निष्ठुर असतात लोक.. मांडवपरतनिला गेली ती कायमचीच.. आणून द्यायचे नाही म्हणून वरून तंबी..\nहातावरील मेंदीचा रंग तसाच होता, हळदीच्या सुगंधाने अंग मोहरलेले होते पण मनाचं काय\nकाचेचा हिरवा चुडा सुवासिनी झाल्याची जाण करून देत होता.\nतो कधी किणकिणलाच नाही.. कोमल कळी फुलण्याआधीच कोमेजली.. किती क्षणीक असावं हे\nस्वप्न तर बघत नव्हते ना… मोडलेल्या डावातील राणी केविलवाणी होऊन हे सगळं बघत होती ते उघड्या डोळ्यांनी.\nसहजच हिंदी सिनेमातील गाणे आठवायला लागले,’मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया.’ हा कागद असाच कोरा राहणार का की कुणी यावर सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करेल की कुणी यावर सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करेल\nम्हणाले बोलल्याप्रमाणे वागले नाहीत. २५० ग्राम सोनं आणि गाडी मागितलेली होती ते दिल्या गेलं नाही. निर्जीव वस्तू सोबत तुलना केल्या गेली. असं नाही की काहीच दिलेलं नव्हतं बरंच काही देवूनही न दिल्याचा आव आणीत होते.\nबाबांनी खूप गयावया केली.. हातपाय जोडले पण काहीही उपयोग झाला नाही. थोडं थोडं देणं देत राहील..\nपण ते ऐकायला तयारच नव्हते. मुलीच्या वडिलांनी खाली मान घालायची आणि मुलाकडच्यांनी त्यावर सूरी फिरवायची… किती सोपं झालय ना.\nकोर्टकचेरी कर��यची तर मुलीची बदनामी होईल ही भीती. आज नाही तर उद्या येतील आणि मुलीला घेऊन जातील या खोट्या अपेक्षेवर जगत होते” उष्ण झळामध्ये तेवढीच शीतलता मनाला दिलासा देत होती..\nदिवसामागून दिवस जात होते समोर काहीच होत नाही, तरूण मुलगी अशी डोळ्यासमोर कुढत बसलेली दिसत आहे. काय करावं विचार करून करून थकायला आलं होतं. पूर्ण आयुष्य हिच्यासमोर पडलंय. परिणामी वडिलांनी अंथरूण धरलं.\nउपचार सुरू झाले पण काहीच फरक पडत नव्हता. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक त्यांनी माझ्या नावे दोन एकर शेती करून दिलीय आणि म्हणाले मी गेल्यानंतर तुझं कसं होणार असो तुला आधार. शुष्क वाळवंटातही एखादा पाण्याचा झरा मिळावा, अशी स्थिती होती.\nक्षणीक समाधानच म्हणावं लागेल.. काही दिवसातच त्यांनी प्राण त्यागला.. लोकांची कुजबुज कानावर पडत होती. हे सर्व माझ्यामुळे झाले का किती कमनशिबी आहे मी. किती कमनशिबी आहे मी. नवऱ्याचे प्रेम काय असतं हेही माहिती नाही आणि आता वडिलांचे.. समोर काय मांडलंय नशिबात कोण जाने.. आता लग्नच करायचे नाही ठरलं तर.. मनाचा ठाम निर्धार.\nभावांना चांगलं शिकवायचे हे ठरवून मी शेतीकडे लक्ष द्यायला लागले, नोकरी करायची म्हटली तर बाहेर जावे लागेल म्हणून इथेच रहायचे म्हणजे आईलाही मदत होईल. मनात असलेला स्वप्न पक्षी एका हृदयाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवला.. त्याचे पंख छाटले..\nएका भावाचे शिक्षण संपून तो बाहेरगावी नोकरीसाठी गेला प्रयत्नांना यश मिळत होते. थोडी जबाबदारी हलकी झाली होती दरम्यान बहीण पण वयात आलेली मग तिचे लग्न झाले ती तिच्या घरी सुखी होती.. भावाचे लग्न झाले असं सर्व चल चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून धावत होते..\nछोटा भाऊ वडिलांच्या जागेवर गावातील शाळेतच शिक्षक म्हणून रुजू झाला तेव्हा सर्वात आनंद झाला असेल तर मला.. माझी तपश्चर्या फळास आली होती..\nमाझ्या त्यागाची पावती मिळाली होती.. आई पण मध्ये मध्ये आजारी पडत होती. आता सर्वांची लग्न होऊन आपापल्या संसारात मग्न होती माझे एकटेपण मला खायला उठत होते. आई सतत माझी काळजी करीत होती..\nमाझा एकमेव सहारा…. एकदिवस तिही मला एकटीला सोडून गेली हा निसर्गनियमच..\nमाझे वय वाढत होते, चेहऱ्यावर वयाची खूण दिसायला लागली होती. नात्यांची गुंफण ढिली होत होती पण मला नात्यांची गुंफण जबरदस्तिने घट्ट करायची नव्हती कारण मधुर उसातील रस काढून घ्यावा आणि ���िघालेला चोथा कचरा म्हणून फेकावा. मला कचरा म्हणून जगायचे नव्हते तर त्यामधील मधुर रस वाटायचा होता..\nमाझे अस्तित्व काय आहे याची जाणीव करून द्यायची होती माझ्या भावनांची आता इथे काहीच किंमत नव्हती. मी म्हणजे सर्वांना भार, जबाबदारी वाटायला लागली… पण मला हे ओझं बनून रहायचे नव्हतं तर मला आत्मसन्मानाने जगायचे होते.\nहीच परतफेड मिळावी. नातं इतकं कमजोर वाटायला लागलं की, क्षणात वाटत होते हे सर्व बंध तोडून टाकावे नी स्वतः साठी जगावं.. इतकी बदलले होते मी की मी आज फक्त स्वतः पुरताच विचार करावा…\n मन आणि शरीर पूर्णपणे तयार झाले.. घरी सर्वांना निर्णय सांगितला अवाक होऊन सगळे बघत होते.. एकटीचा प्रवास सुरु झाला होता…\nधुक्यातून वाट निघत होती समोर होता तो वळणे घेत समांतर दिसणारा रस्ता.. एकदाची मी माझ्या ध्येयापर्यंत पोहचले.. रित्या हातानी आलेली एक निराधार महिला.. तिला आधार मिळाला होता..\nपण आज बघा मीच या महिलाश्रमाचा आधार झालेली आहे.. इथे मला दूरची असून सुद्धा किती जवळची नाती मिळाली. मी इथे सर्वांची लाडकी माई झाले आहे हा विचार करीत असतानाच ताई म्हणून अस्पष्ट, किंचितसा ओळखीचा आवाज आला, बघते तर भाऊ आलेले..\nत्यांनीच आज मुद्दामून त्यांना बोलवणे पाठविलेले होते.. डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पुसल्या आणि हसतच त्यांचे स्वागत केले.. परत माईंना बोलावणे आले. सर्वांना घेऊन त्या हाँलमध्ये आल्या.. पाय ठेवताच टाळ्यांचा कडकडाट\nसुंदर डेकोरेशन केलेलं पाहून भारावूनच गेले.. त्यात किती ओतप्रोत प्रेम भरलेलं होतं.. भाऊ सुद्धा बहिणीचा आदर बघून आश्यर्यचकीत झाले होते आणि त्यांचा सुद्धा बहिणीबद्दल अभिमानाने उर दाटून आला..\nमाईंनी केक कापला, मेणबत्ती तशीच ठेवली.. कारण ती स्वतःखाली अंधार ठेऊन आजूबाजूचा परिसर प्रकाशित करीत असते अगदी स्वतः प्रमाणे. तसंच काहीसं.. माईच्या डोळ्यात दोन लाखमोलाचे मोती चमकत होते.\n ते लाखमोलाचेच होते कारण त्यामध्ये किती सुख दुःख लपलेली होती. नंतर त्यांना बोलायला माईक दिला. तोंडून शब्दच निघत नव्हते. हलकेच दोन मोती डोळ्यात दाटी झाल्यामुळे गालावर ओघळले मन घट्ट केलंय आणि बोलायला लागल्या मी इथे आले तेव्हा निराश्रित म्हणून.. पण आता मलाच या सर्व निराधार महिलांचा आधार म्हणून जगायचे आहे. मला त्यांच्याकरिता खूप काही करायचे आहे त्याकरिता मी माझ्या नावावर असलेल�� ( माझ्या वडिलांनी करून दिलेली) शेती विकून जी काही किंमत येईल ती मी इथे दान करीत आहे.. क्षणभर शांतता आणि लगेच टाळ्यांचा कडकडाट.. आज मनावरचं ओझं हलकं झालंय.. नातं अजूनच घट्ट झालं होतं ते महिलाश्रमासोबत.. बहीण, भाऊ एकमेकांकडे बघत होती ती गहिवरून. मनी एक अभिमान बाळगून भाऊ सुदधा परतीला निघाले…\nआता त्या भावांना निरोप देऊन जड अंतःकरणानी माई महिलाश्रमाच्या घरट्यात परतल्या होत्या..\nही कथा सत्यतेवर आधारित आहे पण त्याचा वाईट परिणाम न व्हावा म्हणून तिला काल्पनिकरित्त्या लिहिल्या गेले आहे..\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nPrevious articleकाँग्रेस आतातरी बोध घेणार का\nNext articleवेश्या व्यवसायातून निघून आई होऊन संसार करणाऱ्या राणीची कहाणी\n“आलंय ना तुमच्या मनात, चलाSSS” याबद्दल तुम्हाला काय वाटतं\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF/page/2/", "date_download": "2020-04-01T15:19:29Z", "digest": "sha1:EJ2FASCUKNEG5IVLFT5VETSF6RSIMCGW", "length": 6703, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "आरोग्यरहस्य Archives | Page 2 of 4 | मनाचेTalks", "raw_content": "\nHome आरोग्यरहस्य Page 2\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nआरोग्य विमा (Health Insurance) नुतनीकरण करताय मग लक्षात ठेवा या ९...\nअर्थसाक्षर .कॉम - March 6, 2019\nतुमच्या लहान बाळाला भरवताना त्याच्या हातात मोबाईल देता का तुम्ही\nस्वतः केलेले घरगुती उपचार सुद्धा बाधक कसे ठरू शकतात ते वाचा...\nकेसांच्या चांगल्या आरोग्यास��ठी रोजच्या रोज ही काळजी घेतलीच पाहिजे\nनवीन वर्षाचा संकल्प करा आरोग्यासाठी या सवयी लावण्याचा\nसवयी बदला तरच आरोग्य सुधारेल\nवाचा आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी कोण असू शकतील\nवजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय\nआयुष्मान भारत योजना काय आहे\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/my-mahanagar-blog/uddhav-thackerays-extension-of-cabinet/153785/", "date_download": "2020-04-01T14:40:06Z", "digest": "sha1:CVXTBNYOA55FVKU7VGBDUQHN6ZSTQZKU", "length": 23205, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Uddhav Thackeray's extension of Cabinet", "raw_content": "\nघर फिचर्स मायमहानगर ब्लॉग ठाकरे फॅमिली, घराणेशाही सरकार\nठाकरे फॅमिली, घराणेशाही सरकार\n2020 या नव्या वर्षाचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसापासून सर्वांमध्ये सकारात्मकता आणि कामाबाबत उत्साह असायला हवा. नव्या वर्षी आपण जसे संकल्प करतो तशा आपल्याकडून अपेक्षाही बाळगल्या जातात. 2019 वर्ष संपण्याअगोदर काही तासांपूर्वी उद्धव ठाकरे सरकारचा बहुचर्चित असा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 32 दिवसांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सत्तेत आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने 36 नव्या मंत्र्यांसहीत मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या नव्या विस्तारात उद्धव ठाकरे यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची वर्णी लागल्याने दादा महाराष्ट्राच्या इतिहासात चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. विस्तारानंतर लगेचच कॅबिनेटची पहिली बैठक झाली असली तरी खातेवाटपाला मुहूर्त न मिळाल्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी खाते���ाटपाचा घोळ संपवावा, अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची ठाकरे सरकारकडून अपेक्षा आहे. 21 ऑक्टोबर 2019 रोजी निवडणुका आणि 24 ऑक्टोबरला निकाल लागल्यापासून सुमारे 70 दिवस झाले तरी अजूनही राज्यकर्त्यांचा मेळ बसलेला नाही. त्यामुळे तीन पक्षांतील खातेवाटपाचा घोळ लवकरात लवकर संपवून नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून राज्य सरकारने कामाला लागायला हवे.\nआधीच सरकार स्थापन करण्यासाठी बहुप्रतीक्षा करावी लागली, अथक प्रयत्नांती सरकार स्थापन झाले, हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कवर झाला. त्यानंतर लागलीच हिवाळी अधिवेशन आले. त्यामुळे तात्पुरते खातेवाटप उरकून टाकले आणि हिवाळी अधिवेशनाचे सोपस्कार पार पाडले. पुढे मंत्रिमंडळ विस्तारासाठी 10 दिवस लागलेत. मात्र अजून एका कठीण परीक्षेला ठाकरे सरकारला सामोरे जायचे आहे, ते म्हणजे खातेवाटप. हा टप्पा दोन दिवसांत पार पडेल, अशी आशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. प्रत्यक्षात खातेवाटप पूर्ण होऊन ठाकरे सरकारचा पूर्णावतार कधी पहायला मिळणार याकडे राज्यातील जनतेचे डोळे लागले आहेत. मात्र तूर्तास तरी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्य कोण आहेत, हे स्पष्ट झाले आहे. यात अत्यंत खटकणारी बाब म्हणजे मंत्रिमंडळात महिला आमदारांना फारसे महत्त्व देण्यात आले नाही. संपूर्ण मंत्रिमंडळात केवळ तीन महिलांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यातही कुमारी आदिती तटकरे ह्या राज्यमंत्री आहेत. म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ दोन महिला मंत्री दिसणार आहेत. त्याही काँग्रेसकडूनच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला वर्गाला डावलल्याचा आरोप झाला, तर त्याला समाधानकारक उत्तर देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांना ठेवावी लागेल. मंत्रिमंडळात तरुण आमदारांना संधी देण्यात आली आहे, ही जमेची बाजू आहे, स्वागतार्ह बाब आहे, असे म्हटले जाईल, मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि राज्यातील एका खात्याचे मंत्रीपद यात बराच फरक असतो. त्यातही संसदीय कामकाज, प्रशासकीय यंत्रणेचा अनुभव इत्यादी बाबी फारच निराळ्या असतात. त्या ज्याला चांगल्या अवगत असतात, तोच मंत्री संबंधित खात्याला न्याय देऊ शकतो. त्यामुळे निदान एक-दोन टर्म पूर्ण केलेला आमदार हाच एखाद्या खात्याला मंत्री म्हण���न उत्तम न्याय देऊ शकतो. इथे ठाकरे सरकारमध्ये जे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, ते अजून संसदीय कामकाज शिकण्याच्या अवस्थेत आहेत. त्यांना अद्याप संसदीय नियमावली माहिती नाही, शासकीय कामाचा आवाका ठाऊक नाही, अशा स्थितीत त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी देऊन ठाकरे सरकारने एक प्रकारे आपल्याच सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे.\nयुवासेनाप्रमुख आणि विद्यमान वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रीपद दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र याअगोदर देशात वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेटमंत्री अशी उदाहरणे आहेत. यात तामिळनाडूच्या राजकारणात सर्वात आधी 2006 साली द्रमुकचे सरकार आले, तेव्हा एम. करुणानिधी मुख्यमंत्री झाले आणि वडिलांच्या मंत्रिमंडळात एम.के. स्टॅलिन कॅबिनेटमंत्री झाले. त्यानंतर पंजाबमध्ये 2007 साली प्रकाशसिंह बादल मुख्यमंत्री तर मुलगा सुखबीरसिंह बादल उपमुख्यमंत्री बनले होते. तर 2014 साली तेलंगण वेगळे राज्य झाल्यानंतर केसीआर आणि केटीआर ही पितापुत्रांची जोडी हे एकाच मंत्रिमंडळात कार्यरत होते. आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मुलगा आदित्य ठाकरे यांना कॅबिनेटमंत्री बनवत ठाकरे सरकारनेही घराणेशाही सुरूच ठेवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आदित्य ठाकरे आज राज्यमंत्रीही नाहीत तर थेट कॅबिनेट मंत्री बनले आहेत. त्यांच्यावर अत्यंत मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. आदित्य त्यांच्याकडील अनुभवाच्या अभावामुळे ते त्यांच्या जबाबदारीला न्याय देऊ शकतील का, अशा प्रकारे मंत्रीपदे खिरापतीप्रमाणे वाटून राज्याचा विकास साधला जाणार आहे का मंत्रीपद म्हणजे हौस नव्हे. ती जनसेवा करण्याचे कर्तव्य, जबाबदारी असते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर नजर टाकली तर, सगे सोयरे सकळ मंत्रिमंडळामाजी…असे म्हणावे लागेल. मामा- भाचे, मुलगा, मुलगीचे पुनर्वसन विस्तारात झालेले दिसते. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात 43 मंत्र्यांपैकी 22 मंत्र्यांकडे घराणेशाहीचा वारसा आहे. या 22 जणांमध्ये राष्ट्रवादीचे 9, काँग्रेसचे ८ तर शिवसेना आणि अपक्ष असे मिळून 5 जणांची घराणेशाही तगडी असल्यानेच त्यांचा समावेश झाला. मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांचे नेते राजू शेट्टी, प्रा. जोगेंद्र कवाडे यां���ा विस्ताराच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नसल्याने घटक पक्षात नाराजी आहे. मात्र शिवसेनेने विधान परिषदेवर असणार्‍या दिवाकर रावते आणि रामदास कदम यांना मंत्रिमंडळाबाहेरचा रस्ता दाखवल्याचे धाडस कौतुकास्पद असेच आहे. तसेच केवळ बडबड करणार्‍या रविंद्र वायकर आणि दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळातून नारळ दिल्याने आता नवीन मंत्री भानावर येतील हीच अपेक्षा. विस्तार जरी ठाकरे सरकारचा असला तरी नीट बारकाईने पाहिल्यास शरद पवार यांच्या रिमोट कंट्रोलनेच ठाकरे सरकार चालणार हे अधोरेखित झाले आहे. शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदारांची वर्णी लावण्यासाठी पवारांच्या शब्दाला किंमत दिलेली दिसते.\nठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने काही अनुभवी मंत्र्यांना पुन्हा मंत्री बनवले आहे. त्यामुळे ही जमेची बाजू म्हणावी लागेल. त्यानिमित्ताने त्यांच्या संसदीय आणि प्रशासकीय कामाच्या अनुभवाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नक्कीच फायदा होईल, मात्र त्यात पुन्हा दोन्ही काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमधील हेवेदावे उफाळून येऊ नये, अन्यथा तीन चाकांच्या रिक्षाची वेगवेगळ्या दिशेने चाके फिरली तर सरकारचे काय होईल, अशी जी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका ठाकरे सरकारचे वास्तव बनण्याची शक्यता आहे. किती जरी म्हटले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्यामुळे हेवेदावे उफाळून येणार नाही, तरी हे असे किती वर्षे दाबून ठेवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण मंत्रिमंडळात दोन्ही काँग्रेसमधील जे ज्येष्ठ नेतेमंडळी मंत्री झाले आहेत, त्यांनी मागील ३-४ दशकांपासून राजकारण केलेले आहे. त्यांच्या त्यांच्या राज्यात संस्थाने आहेत. राजकीय पटलांवर त्यांनी एकमेकांना शहकाटशह दिलेला आहे. त्याच्या आठवणी त्यांच्या मनात कायम असणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना हे सर्व चेहरे नवीन आहेत. त्यांनी प्रत्यक्ष त्यांना अनुभवले नाही. एक-दीड वर्षांनंतर त्याचा त्यांना नक्की अनुभव येईल, तेव्हा मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांची 2022 साली होणार्‍या 10 महापालिका निवडणुकांची परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण उद्धव यांच्या चेहर्‍यावरच निवडणुका लढवल्या जातील आणि मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसह राज्यातील 10 महापालिका��वर भगवा फडकावण्याचे स्वप्न पूर्णत्वास न्यावे लागेल. कारण यापूर्वी राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने ग्रामपंचायत ते महापालिकेवर भाजपचे कमळ फुलवले होते. तोच कित्ता उद्धव ठाकरे यांना पक्षवाढीसाठी गिरवावा लागेल. त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा…\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअश्विनी भिडे यांच्यासह चार अधिकार्यांना बढती\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआरोग्य खात्याचा माहिती, संपर्क विभाग मरणासन्न\nमी निगेटिव्ह निघालो, पण कस्तुरबा रुग्णालयात… एका रुग्णाचा स्वानुभव\nजग बंद आहे, कारण वटवाघुळ मात्र वास्तव काय\nCoronaVirus Outbreak ‘आत्ता रोखू शकलो नाही तर मग उशीर होईल’\n३ महिने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत मिळणार\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%B0.-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0", "date_download": "2020-04-01T15:59:53Z", "digest": "sha1:FCNLCY425J7IGC2BLL44HZZSDVUZVPEZ", "length": 30689, "nlines": 317, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "आर. श्रीधर: Latest आर. श्रीधर News & Updates,आर. श्रीधर Photos & Images, आर. श्रीधर Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोना: 'सिद्धीविनायक'चे 'मिशन रक्तसंकलन' सुरू\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अह...\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल ...\nराज्यात ५००० जण करोनाबाधितांच्या जवळून संप...\nमरकझमधील एकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nतामिळनाडूत तबलीघीचे ११० जण करोना पॉझिटिव्ह...\nतबलीघी मरकझमधील वास्तव व्हिडिओतून उघड\nचिंता वाढली; तबलीघींनी ५ एक्स्प्रेसने केला...\nकरोना: पंतप्रधान साधणार देशातील सर्व मुख्य...\nमुस्लिमांनो, हज यात्रेला येऊ नका; सौदी सरकारचे आवा...\n लग्नात ३० लाख 'पाहुणे...\nकरोना रुग्णांवर 'ही' उपचार पद्धत परिणामकार...\nकरोना: अमेरिकेत मृत्य���चे थैमान\nकरोनाचे तांडव; जगभरात ४० हजारांवर मृत्यू\nकेंद्र सरकारचा छोट्या गुंतवणूकदारांना मोठा झटका\nखात्यातून EMI वजा होणार\nहॉटेल उद्योगासाठी पॅकेजची मागणी: Dineout च...\nकर्जे स्वस्त: 'या' बँकांची व्याजदर कपात\nलाॅकडाऊन : व्यावसायिकांना करोनावर विमा सुर...\nशेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांचे नुकसान\nइंग्लंडचे दोन संघ एकाचवेळी मैदानात उतरतील\n'करोना व्हायरस लोकांना कंगाल करून सोडणार'\nइंग्लंड बोर्डाची तब्बल ५७० कोटींची मदत\nगरजूंसाठी गांगुलीने दान केले दोन हजार किलो...\nगरजूंना रस्त्यावर मदत करतोय भारताचा खेळाडू...\nरॉयल्सने सांगितला आयीएल खेळवण्याचा फॉर्म्य...\nउतरत्या वयातली अत्तराची कुपी\nनेटकरी म्हणतायत स्वरा भास्कर ही कलियुगातील मंथरा\n‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ प्रेक्षकांच्या भ...\n'या' दोन जुन्या मराठी मालिका पुन्हा प्रेक्...\nदेशात आणीबाणी लागू करा; ऋषी कपूर यांचं ट्व...\nमलायकाने बनवले बेसनचे लाडू; व्हिडिओ व्हायर...\n...तर करोना घरी येणार नाही- पुष्कर श्रोत्र...\nCBSE बोर्डाचेही आठवीपर्यंतचे विद्यार्थी प्रमोट\nसीबीएसई: अकरावीत यंदापासून 'हा' नवा विषय\nGATE 2020 स्कोअर कार्ड जारी\nआयआयटी दिल्ली मजुरांच्या मदतीला; उभारला नि...\nयंदा एकही नवीन कॉलेज नाही\nJEE Main परीक्षा मेच्या अखेरच्या आठवड्यात\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजे..\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीन..\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद..\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO..\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्र..\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nव्हिडिओ समोर; पोलिसांनी मरकझमधील ..\nदादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये स्थल..\nभारतीय क्रीडा प्राधिकरणाची (साई) देशभरातील केंद्रे करोना विषाणू संसर्गामुळे बंद ठेवण्यात आली असून, या केंद्रांचा वापर आता 'करोना'बाधित रुग्णांना ...\nरवींद्र जडेजा सर्वश्रेष्ठ भारतीय क्षेत्ररक्षक: आर. श्रीधर\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध वृद्धिमान साहानं जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या कामगिरीवर टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर प्रचंड खूश आहेत. जखमी साहानं ��ापसी केल्यानंतर आपल्या खेळानं सर्वांनाच प्रभावित केलं. त्यांनी साहाबरोबरच रवींद्र जडेजाचंही कौतुक केलं. जडेजा हा सर्वोत्कृष्ट भारतीय क्षेत्ररक्षक आहे, असं ते म्हणाले.\nटीम इंडियाच्या बॅटिंग कोचला फक्त १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव\nभारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, विराट कोहली, रोहित शर्मा अशा दिग्गजांना मार्गदर्शन करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या राठोड यांनी केवळ १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. असं असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.\nसहायक वर्गासाठी राजपूत उत्सुक\nभारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचार न झालेले माजी खेळाडू आणि व्यवस्थापक लालचंद राजपूत हे सहायक वर्गासाठी इच्छुक असून सोमवारपासून यासाठी सुरू झालेल्या मुलाखतींना राजपूत उपस्थित होते.\nमुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत उतरलेल्या लालचंद राजपूत यांना ती संधी मिळाली नसली तरी त्यांनी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून शर्यतीत उडी घेतल्याने त्यात रंगत निर्माण झाली आहे. रवी शास्त्री यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर आता सोमवारपासून सपोर्ट स्टाफच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समिती या मदतनीसांची निवड करेल.\nसपोर्ट स्टाफची निवड करणार राष्ट्रीय निवड समिती\nघटनेत दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफच्या निवडीचे काम सोपविण्यात येणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.\nरवी शास्त्री यांना कुणी मागे टाकेल का\nकपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समिती आज भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आलेल्या सहा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. अर्थात, त्यात रवी शास्त्री यांचे पारडे जड मानले जात आहे.\nकपिल देव समिती करणार नव्या सपोर्ट स्टाफची निवड\nकपिल देव यांच्या नेतृत्वाखालील सल्लागार समितीचा हितसंबंधांचा कोणताही मुद्दा येत नाही, याबाबत स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर या समितीचा आता भारतीय संघाच्या नव्या सपोर्ट स्टाफची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासक समितीच्या सदस्या डायना एडलजी यांनी सोमवारी कपिल यांच्या समितीबाबत विरुद्ध मतप्रदर्शन केले होते, पण या समितीतील विनोद राय आणि ले. जनरल (निवृत्त) रवी थोडगे यांनी कपिल यांच्या समितीबाबत हिरवा कंदिल दिला.\nप्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीच हवेत \nभारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची मुदत संपत आली असली आणि त्याजागी नव्या प्रशिक्षकांच्या नियुक्तीची तयारी सुरू असली तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र शास्त्री यांच्याच पारड्यात माप टाकतो आहे. संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री हेच असावेत, असे मत त्याने पत्रकार परिषदेत व्यक्त केले. वेस्ट इंडिज दौऱ्याला निघण्यापूर्वी झालेल्या या पत्रकार परिषदेत विराटने विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.\nभरत अरुण, श्रीधर कायम राहण्याची शक्यतादृष्टिक्षेप१)भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सहाय्यक प्रशिक्षक तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ...\nजॉन्टी ऱ्होड्स भारतीय संघाचा फिल्डिंग कोच\nसर्वात चपळ क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स भारतीय संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होण्यासाठी इच्छूक असून त्याने या पदासाठी बीसीसीआयकडे अर्ज केला आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला.\nकपिलदेव निवडणार नवा प्रशिक्षक\nभारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी बीसीसीआयच्या प्रशासकांनी कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील हंगामी समितीकडे जबाबदारी सोपविली आहे. मात्र यानंतर या प्रशासक समितीत पुन्हा एकदा मतभेद झाल्याचे पाहायला मिळू शकेल. कारण महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची निवड करताना ही जबाबदारी या हंगामी समितीकडे देण्यास प्रशासक समितीतील डायना एडलजी यांचा विरोध होता. ही जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीची असल्याचे त्यांचे म्हणणे होते.\nशास्त्रींनाही करावा लागणार फेरअर्ज\nनवी दिल्लीः भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य सहायक वर्गासाठी अर्ज मागवणार असून, विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही या पदावर कायम राहण्यासाठी फेरअर्ज करावा ल��गणार आहे.\nक्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या पॅव्हिलियनमध्ये आता छोट्या मुलांनाही प्रवेश मिळणार आहे...\nवर्ल्डकप: सामन्याआधी भारतीय संघाची जंगल सफारी\nदक्षिण आफ्रिका विरोधात ५ जून रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाने गुरुवारी कसून सराव तर केलाच पण त्यानंतर भारतीय संघाने जंगलात फेरफटका मारला आणि भरपूर मौजही केली. भारतीय संघाचे जंगलात फेरफटका करतानाचे, मौज करतानाचे फोटो कर्णधार विराट कोहली आणि बीससीआयने ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहेत.\nवर्ल्डकप: टीम इंडियाचा 'राऊंड द क्लॉक' फिल्डिंगचा सराव\nसर्वोत्तम क्षेत्ररक्षण असणाऱ्या संघांमध्ये भारतीय संघाचा समावेश होतो. पण वर्ल्डकपसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात आणखी सुधारणा व्हावी असं फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांचं म्हणणं आहे.\nवर्ल्डकप दौऱ्यापूर्वी रवी शास्त्रींनी घेतलं साईबाबांचं दर्शन\nटीम इंडिया आज वर्ल्डकपसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत फिल्डिंग कोच आर. श्रीधरही होते.\nRavi Shastri: शास्त्रींचे भवितव्य वर्ल्ड कपवर\nसध्या देशात इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि वन-डे वर्ल्ड कपचे वातावरण आहे. मात्र, या दोन्ही स्पर्धा संपल्यानंतर चर्चेत येईल तो भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पदाचा. कारण, वर्ल्ड कपनंतर त्यांचा भारतीय क्रिकेट\nभारताच्या चपळ क्षेत्ररक्षणासाठी नवे तंत्र\nझेल पकडण्यात अधिक अचूकता आणि चपळता येण्यासाठी भारतीय क्रिकेट संघव्यवस्थापनाने यावेळी नवी पद्धत आणि तंत्र वापरले आहे. न्यूझीलंडमध्ये वेगवान वारा वाहात असतानाही झेल कसे पकडावे आणि स्लिपमध्ये झेल पकडताना कसे सज्ज राहावे, याचे प्रशिक्षण भारतीय खेळाडूंना देण्यात आले. त्याचा भरपूर फायदा भारतीय संघाला झाला. या प्रशिक्षणासाठी खास यंत्रही उपयोगात आणले गेले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर हे आपल्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षणाच्या या नव्या तंत्राबद्दल सांगतात.\nवेळ राखीव फळीला मैदानात आणण्याची\nभारतीय संघ देणार उर्वरित वनडेंमध्ये संधीवृत्तसंस्था, हॅमिल्टनवर्ल्डकपआधी राखीव खेळाडूं���ा आवश्यक असलेला प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव मिळावा यासाठी ...\nकरोना: खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह: टोपे\nमटा व अन्य वृत्तपत्रे घरी आल्याने वाचक आनंदले\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: राऊत\nनागपुरात करोना संशयिताचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा\nदिल्लीत मरकझमधील एकाचा आत्महत्येचा प्रयत्न\n'सिद्धीविनायक'चे 'मिशन रक्तसंकलन' सुरू\nनागपूर: झवेरी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल\n'करोना'मुळे आता चॅम्पियन्स लीगही रद्द\nचिंता वाढली; तबलीघींचा ५ एक्स्प्रेसमधून प्रवास\nतामिळनाडूत तबलीघीच्या ११० जणांना करोना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2013/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-113110100002_1.htm", "date_download": "2020-04-01T15:19:19Z", "digest": "sha1:CLFMF3HZWOSSMHCUE3U6GUMR2MOJ2I4Q", "length": 13625, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Monthly Rashifal of November 2013 | नोव्हेंबर महिन्यातील तुमचे भविष्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनोव्हेंबर महिन्यातील तुमचे भविष्य\nमेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)\nमहिन्याची सुरुवात कष्टप्रद होईल, पण १५ तारखेनंतर आर्थिक बाजूत सुधार होण्याची चिन्हे आहेत. पण शारीरिकदृष्ट्या उदर आणि गुडघ्याच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. आप्तजनांची साथ तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील. अपत्य-प्राप्तीचे सुख मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी तुम्हाला साहाय्यकारी ठरतील. शत्रू शांत असतील. सर्व काही सामान्य राहील. उगीचच इथे-तिथे भटकणे टाळा. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. चढ-उताराच्या दृष्टीने या महिन्याचा उत्तरार्ध ठीक असेल. अडलेली कामे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली अहे.\nसाप्ता‍हिक राशीफल (26 ते 01.11.2013)\nसाप्ताहिक राशी भविष्यफल (20 ते 26.10.2013)\nहा आठवडा आणि तुमचे राशीफल\nआज तुमचा वाढदिवस आहे (01.10.2013)\nयावर अधिक वाचा :\nनोव्हेंबर महिन्यातील तुमचे भविष्य\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रे�� प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nमध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nCorona virus ची भ���ती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/computers-gather-dust-in-bmc-schools/articleshow/66444819.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-04-01T14:27:02Z", "digest": "sha1:UIBR3DO3YGVOHAX6TULP56TUE7GUZSQA", "length": 12649, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "computers : मुंबईः पालिका शाळेतील कॉम्प्युटर धुळ खात पडून - computers gather dust in bmc schools | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nमुंबईः पालिका शाळेतील कॉम्प्युटर धुळ खात पडून\nमुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या कॉम्प्युटर (संगणक) चा अद्याप वापर करण्यात आला नसून हे कॉम्प्युटर धुळ खात पडून असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात दिलेल्या कॉम्प्युटरचा वापर अद्याप करण्यात न आल्याने पालिकेतील शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nमुंबईः पालिका शाळेतील कॉम्प्युटर धुळ खात पडून\nमुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या कॉम्प्युटर (संगणक) चा अद्याप वापर करण्यात आला नसून हे कॉम्प्युटर धुळ खात पडून असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात दिलेल्या कॉम्प्युटरचा वापर अद्याप करण्यात न आल्याने पालिकेतील शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nविद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी पालिकेकडून शाळांना मार्च महिन्यात कॉम्प्युटर पुरवण्यात आले आहेत. सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही काही शाळांनी कॉम्प्युटर अद्याप सुरू केले नाहीत. गोखले रोड (दक्षिण) बीएमसी स्कूल, कुरार विलेज हिंदी मेडियम नं. २ बीएमसी स्कूल, प्रतीक्षा नगर बीएमसी स्कूल आणि शिवडी कोळीवाडा बीएमसी स्कूल या चार शाळांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या शाळांना गेल्या मार्च महिन्यात पालिकेकडून कॉम्प्युटर देण्यात आले होते.\nपालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी पालिकेने मुंबईतील १७९ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत ७.४७ कोटी रुपये खर्च करून अद्यावत कॉम्प्युटर दिले आहेत. पालिकेने कॉम्प्युटर दिले असून ते कुठे बसवायचे हे शाळेतील मुख्याध्यापकाचे काम आहे. दुर्गे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर १५० शाळांतील कॉम्प्युटरची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nCorona Effect: सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात अर्धाच पगार\nवायफळ खर्च टाळा; काटकसरीची सवय लावून घ्या: शरद पवार\nCoronavirus Update in Maharashtra Live: मुंबईत करोनाग्रस्ताचा मृत्यू, राज्यातील बळींची संख्या १० वर\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमरकज: नागपूर, नगरमध्ये ८९ जणांना हुडकले; बाकींचा शोध सुरूच\nCoronavirus Cases in Maharashtra Live: >> अहमदनगर: तीन ट्रस्टींविरोधात गुन्हा\nकोल्हापुरातील 'त्या' दोघांचा मृत्यू करोनानं नाही\nतीन महिन्याचं धान्य एकावेळी नाही; सरकारचा 'तो' निर्णय मागे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुंबईः पालिका शाळेतील कॉम्प्युटर धुळ खात पडून...\nप.रे.वर उद्यापासून १० नवीन लोकलफेऱ्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-04-01T15:22:05Z", "digest": "sha1:UQ5ZIS63O35AH6UPFKCKVHFY5KAVJPPL", "length": 4602, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नंदिता दास - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n७ नोव्हेंबर, १९६९ (1969-11-07)\nइ.स. १९६९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१८ रोजी १५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-04-01T14:56:25Z", "digest": "sha1:QZPFP4C6FMO2OYJXIUY2INRVF46MJJ4A", "length": 4775, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप फेलिक्स चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप फेलिक्स चौथा हा सहाव्या शतकातील पोप होता. हा १२ जुलै, ५२६ पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोप जॉन पहिला पोप\n१२ जुलै, इ.स. ५२६ – इ.स. ५३० पुढील:\nइ.स. ५३० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/28-terrorist-in-nashik-road-jail/articleshow/60413391.cms", "date_download": "2020-04-01T15:51:42Z", "digest": "sha1:N43PAYZCSSJ6ZCIQWJQHU5T46EBU25BE", "length": 17042, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: नाशिकरोड जेलमध्ये २८ दहशतवादी - 28 terrorist in nashik road jail | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nनाशिकरोड जेलमध्ये २८ दहशतवादी\nमुंबईच्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल गुरुवारी लागला असला तरी या प्रकरणातील नऊ आरोपी नाशिकरोड जेलमध्ये काही वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. त्यामध्ये एक पाकिस्तानी आहे. जेलमध्ये चार बॉम्बस्फोटातील कैदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दहशतवादी कृत्यातील २८ कैदी आहेत.\nनाशिकरोड जेलमध्ये २८ दहशतवादी\nडॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड\nमुंबईच्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल गुरुवारी लागला असला तरी या प्रकरणातील नऊ आरोपी नाशिकरोड जेलमध्ये काही वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. त्यामध्ये एक पाकिस्तानी आहे. जेलमध्ये चार बॉम्बस्फोटातील कैदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दहशतवादी कृत्यातील २८ कैदी आहेत.\nमुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी शंभरावर लोकांचे प्राण घेतले. अबू सालेम व इतरांना शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणातील नऊ आरोपी नाशिकरोडला शिक्षा भोगत आहेत. त्यामध्ये मुजमिल उमर कादरी, बशीर अहमद उस्मान गणी, परवेज महंमद झुल्फिकार कुरेशी, नासीर अब्दुल कादर केवल उर्फ नासीर धाकला, फारुख इलियास मोटरवाला, खलील अहमद सैय्यद अली नजीर, अल्ताफ अली मुस्ताक अली सय्यद, फिरोज (अक्रम) अमानी मलिक. हे आठ कैदी मुंबई, रायगडचे राहणार आहेत. तर नववा अब्दुल रशीद उर्फ राज अब्दुल गनी हा पाकिस्तानचा कैदी आहे. जेल रेकॉर्डवर त्याची सात-आठ नावे आहेत.\nसूत्रांनी सांगितले, की या कैद्यांची वर्तणूक व शिस्त चांगली असून लेटमार्क व अन्य शेरे नाहीत. त्यामुळे त्यांना अंडा जेलएवजी सामान्य कैद्यांमध्येच ठेवण्यात आले आहे. इतरांप्रमाणेच त्यांना संचित व पॅरोल रजेसह इतर हक्क मिळत आहेत. सुरुवातीला त्यांना काम नव्हते. आता त्यांना कामही देण्यात आले आहे. मुंबई साखळी स्फोटातील कैद्यांना टाडा कलमाखाली जन्मठेपेच्या विविध प्रकारच्या शिक्षा झालेल्या आहेत.\nनाशिकरोड जेलमध्ये पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात��ल हिमायत बेग शिक्षा भोगत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातील जलीस अन्सारी रफिउल्ला (अजमेर) आणि मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपीही आहेत. नक्षलवादी व दहशतवादी कृत्यातील २८ कैदी आहेत. मुंबई साखळी स्फोटातील शिक्षा सुनावलेल्या आरोपींना नाशिकरोड जेलमध्ये पाठवायचे की अन्य जेलमध्ये, याचा निर्णय अप्पर पोलिस महासंचालक घेणार आहेत. सप्टेंबरमध्ये कैद्यांची ट्रान्सफर होते. त्यामुळे नाशिकरोड जेलमधील बॉम्बस्फोटातील कैद्यांची संख्या वाढू शकते किंवा कमीही होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.\n१९२७ मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या आणि सव्वादोनशे एकरावर परिसर असलेल्या नाशिकरोड जेलचा महसूल सहा कोटीपेक्षा जास्त आहे. जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ३ हजार ३३१ कैदी आहेत. त्यामध्ये ११६ महिला तर नऊ परदेशी कैदी आहेत. कैद्यांची संख्या वाढतच आहे. त्यांच्या तुलनेत मनुष्यबळ तोकडे आहे. सहा कैद्यांमागे एक शिपाई असला पाहिजे असा नियम आहे. या जेलमधील सव्वी तीन हजारावर कैद्यांसाठी फक्त २१० कर्मचारी आहेत. त्यातून रजा सुटी वगळता १८० कर्मचारी उपलब्ध होतात. त्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांच्यावरील ताण वाढतच आहे. त्यातून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेल परिसरात ११३ एकरमध्ये खुले जेल साकरण्यासाठी दहा कोटी २१ लाखाचे बजेट सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले आहे. महिला कैद्यांसाठीही वेगळे जेल बांधले जाणार आहे.\nनाशिकरोड जेलमध्ये फाशीयार्ड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. जेल मंडल क्रमांक सातमध्ये विविध बॅराक आहेत तर मंडल क्रमांक आठमध्ये तीनशेपेक्षा जास्त कोठड्या आहेत. त्यामधील दोन किंवा तीन फाशींच्या कैद्यांसाठी ठेवल्या जाऊ शकतात. सध्या असलेल्या स्वतंत्र यार्डमध्येच फाशी यार्ड तयार केले जाणार आहे. फाशी देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचाही शोध घ्यावा लागणार आहे. फाशीच्या कैद्यांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करावे लागेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\n...अन कर्फ्यूतही तिने सोडले घर\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पह��ला रुग्ण सापडला\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nकरोना: 'सिद्धीविनायक'चे 'मिशन रक्तसंकलन' सुरू\nनागपूर: दीड किलो सोने हडपल्याचा आरोप; झवेरी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनाशिकरोड जेलमध्ये २८ दहशतवादी...\nकोर्ट कामांसाठी १५ लाखांचा निधी...\nबचत गटांचे बिल थकले...\nमोबाइलवर बोलाल तर कारवाई\nबेपत्ता झालेल्या महिलेचा मृत्यू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47251", "date_download": "2020-04-01T15:29:58Z", "digest": "sha1:FEF4O6CNV6U5243IGBTFTR4WJQ5AOOD5", "length": 3163, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ग्रंथदान - माहीती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /ग्रंथदान - माहीती\nखरं तर हे कुठे लिहावे हे कळले नाही. फेसबुकवरुन आलेली ही माहिती इथे शेअर करतोय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-business-news/ecnomic-survey-in-country-soon-119060600004_1.html", "date_download": "2020-04-01T15:05:17Z", "digest": "sha1:MMNVARRT5BTLIJILI76GXWROP3OWZHCH", "length": 11038, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लवकरच देशाचा आर्थिक सर्व्हे केला जाणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलवकरच देशाचा आर्थिक सर्व्हे केला जाणार\nमोठा नि��्णय घेत लवकरच देशाचा आर्थिक सर्व्हे केला जाणार आहे. या सर्व्हेमुळे देशात रोजगाराची नेमकी स्थिती समोर येईल.\nहा सर्व्हे सहा महिन्यात पूर्ण केला जाणार असून, दर पाच वर्षात होणारा आर्थिक सर्व्हे आता दर तीन वर्षांनी केला जाणार आहे. तसं बघता हा देशाचा 7 वा आर्थिक सर्व्हेक्षण असेल. मात्र यात पहिल्यांदा स्वरोजगार मग तो कुठल्याही प्रकारचा का नसावा त्याची गणना केली जाईल आणि पूर्ण देशासमोर हा सर्व्हे मांडला जाईल.\nया सर्व्हेमध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार करणाऱ्या व्यक्तीची नोंद घेण्यात येणार आहे. जनगणनेप्रमाणे हा सर्व्हे\nकेला जाणार आहे. यासाठी 12 लाख सर्वेक्षणकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सर्वेक्षण अहवालानंतर रोजगाराची खरी स्थिती स्पष्ट होईल.\nया 12 लाख सर्वेक्षणकर्त्यांच्या अहवालाची तपासणी NSSO चे अधिकारी करतील. याकरिता राज्य सरकरच्या आणि MSME च्या अधिकाऱ्यांची देखील मदत घेतली जाईल. सोबतच\nया सर्व सर्व्हेसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.\nगायीच्या दुधाचे दर वाढले, प्रति लीटर दूध ४४ रुपये\nमॅकडोनाल्ड्सच्या बर्गरमध्ये अळ्या, ग्राहकाला 70 हजारांची भरपाई\nपाकिस्तानने ईद मुबारक म्हटत भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र केले खुले\nझोमॅटो 26 आठवड्यांची पगारी पालकत्व रजा देणार\nया बाईकमध्ये देशातील पहिले हायवे रायडिंगसाठी हायवे-गिअर, तिची किंमत वाचून आश्चर्य वाटेल\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-04-01T14:32:43Z", "digest": "sha1:Q3A4XIEIB64JAYPID2DQB2OWWITFO6QN", "length": 4517, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खड्डेमुक्त महाराष्ट्र Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n‘तो’ पुन्हा भेटीला येणार\nTag - खड्डेमुक्त महाराष्ट्र\nसेल्फी काढण्याआधी रस्त्याची योग्य माहिती घ्या चंद्रकांत पाटलांचा मुंडे आणि पवारांना टोला\nटीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या हल्लाबोल आंदोलना दरम्यान खुद्द माजी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे...\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोवि�� तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2020-04-01T16:05:23Z", "digest": "sha1:RDDQFECFZW5TW2WQP5H7QD2IZOYOXSCG", "length": 4340, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लेनिनची Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुरक्षा रक्षकानेच चोरली ‘श्री तुळजाभवानी’ मंदीरातील दानपेटीतून रक्कम\nकोरोनाबाधितांना शोधणार ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करणारे ‘महाकवच’\nडॉक्टर्स आणि परिचारिकांनी कोरोनाबाधितांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील\n…अन् काठ्या उगारणारे पोलिस लोकांसमोर चक्क हात जोडतात तेव्हा \nदेशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nभाजपा हिंसाचाराला बिल्कूल घाबरत नाही -अमित शहा\nटीम महाराष्ट्र देशा- भाजपा हिंसाचाराला बिल्कूल घाबरत नाही, असा माकपला थेट इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. सत्तेवर असलेल्या डाव्या...\nसुरक्षा रक्षकानेच चोरली ‘श्री तुळजाभवानी’ मंदीरातील दानपेटीतून रक्कम\nकोरोनाबाधितांना शोधणार ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करणारे ‘महाकवच’\nडॉक्टर्स आणि परिचारिकांनी कोरोनाबाधितांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-01T14:24:53Z", "digest": "sha1:L2NJFJPHO6E6U5A53A3YILOVTQVEJTW3", "length": 4462, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शामाप्रसाद मुखर्जी योजना Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n‘तो’ पुन्हा भेटीला येणार\nTag - शामाप्रसाद मुखर्जी योजना\nयोजनांचा फायदा सर्वांनां होईल असे काम करा : खैरे\nऔरंगाबाद – शासनाने ज्या हेतूने योजना निर्माण केल्या आहेत त्या उद्दिष्टाप्रमाणें योजनेला गती गती देऊन तिचा फायदा सर्वांना होईल असे काम अधिकाऱ्यांनी करण्याचे...\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/editorial-articles-psychiatric/", "date_download": "2020-04-01T13:44:57Z", "digest": "sha1:JQUPVMMY5HEC7DEMSS2UHXAK4J22C3WS", "length": 31924, "nlines": 250, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मनोरुग्णांना म्हणावे आपले ! Editorial articles - Surekha Tanksal", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकर्जतमध्ये किराणा माला���ी चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद\nजळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nमनोरुग्णांना बरे करण्यात, त्यांना जीवनाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुटुंबियांबरोबरच आपण भोवतालच्या समाजानेही हातभार लावायला हवा. व्यक्ती, समाज आणि देशाच्या मानसिक आरोग्यासाठी आपण हे काम करायला हवे.\nतू वेडा आहेस का तो डोक्यावर पडला आहे, असे उद्गार आपल्या कानावर अनेक वेळा पडतात. साधारणत: सामान्य रितीभाती, वागणे-बोलणे, विचार यांच्या चाकोरीत न बसणारे, अव्यवहार्य असे मत किंवा वर्तणूक कुणाला दिसली तर अशा व्यक्तीवर वेडाचा शिक्का मारला जातो. एखाद्याने भन्नाट कल्पना मांडली की तो ‘येडचॅप’ असतो. अगदी गॅलिलिओ व न्यूटन ज्यांनी सूर्य पृथ्वीभोवती नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सफरचंदच नाही तर गुरुत्वाकर्षणामुळे कुठलीही वस्तू वरून खाली पडते असे सिद्धांत मांडले त्यांनादेखील त्यांच्या काळात वेड्यातच काढण्यात आले होते.\n��ेडेपणाच्या काही भ्रामक कल्पना, व्याख्या, खुळ्यांनीच केल्या असाव्यात. वास्तविक वेडेपणा हे मानसिक ताणतणावाचे, आजाराचे लक्षण आहे, असे विज्ञान सांगते. परंतु काहीजण केवळ परिस्थितीतून सुटायला म्हणून वेड पांघरून पेडगावला जातात, हेही काही खोटे नाही. कोणतीही व्यक्ती ‘वेडी’ नसते. क्वचित तिची आकलन शक्ती कमी किंवा वेगळी असू शकते. मानसिक ताणतणाव, न्यूनगंड, दडपण, भेदभावाची वागणूक, सतत इतरांबरोबर केली जाणारी तुलना, अपेक्षाभंग अशा अनेक कारणांमुळे ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी होते. मनोरुग्ण बनते. मनोरुग्ण जगात सर्वच समाजांमध्ये व देशांमध्ये आहेत.\n2017 मध्ये देशात दर सात व्यक्तींमागे एक व्यक्ती विविध प्रकारच्या मानसिक आजाराने ग्रस्त होती. 1990 च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट होते. गेल्या तीन वर्षांमध्ये ही संख्या आणखी वाढली आहे. भारतातील मनोरुग्णांमध्ये डिप्रेशन (नैराश्य), एन्ग्झायटी (चिंता), स्किझोफ्रेनिया (छिन्न मनस्कता), विकृतीमुळे लोक सर्वाधिक ग्रस्त आहेत. लैंसेट साईकेट्री रिपोर्टनुसार 2017 मध्ये 19.80 कोटी लोक मानसिक आजारांनी ग्रासलेले होते. यात साडेचार कोटी लोक डिप्रेशन व स्किझोफ्रेनियाचे रुग्ण होते.\nमानसिक रुग्णांची संख्या मोठी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मानसिक रोगांकडे फारसे लक्ष दिले जात नाही.\nवास्तविक सर्वसामान्य आरोग्य चिकित्सा सेवांमध्ये मानसिक आरोग्य सेवांचा समावेश व्हायला हवा. देशाने जुलै 2017 मध्ये पहिला मानसिक आरोग्य कायदाही केला आहे. मनोरुग्णांच्या प्रतिष्ठेचे रक्षण तसेच त्यांच्यावरील उपचारांदरम्यान गोपनियता राखण्याचा यात समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारत व त्याखालोखाल चीन आणि अमेरिकेमध्ये एन्ग्झायटी, स्क्रिझोफ्रेनिया व बायपोलर डिसऑर्डर द्विधु्रवी विकृती या मनोविकारांनी ग्रस्त व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. डिप्रेशनबाबत आकडेवारीनुसार, भारत हा मोस्ट डिप्रेस्ड नेशन आहे \nही जेवढी धक्कादायक तितकीच खेदाची आणि विचार करण्याजोगी बाब आहे. बंगळुरू येथील निमहान्स (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्यूरो सायन्सेस)ने पाच वर्षांपूर्वी नॅशनल मेंटल हेल्थ तपासणी केली असता 13 ते 17 वयोगटातील 9.8 दशलक्ष (98 लाख) मुले-मुली डिप्रेशन व अन्य मानसिक आजारांनी ग्रस्त होते व त्यांची तपासणी व उपचार करणे अत्यावश्यक असल्याचा निष्कर्ष काढला होता.\nभारताची लोकसंख्या 145 कोटी आहे आणि देशात डॉक्टर्सची संख्या 9 लाख 36 हजार आहे. यापैकी फक्त 4500 डॉक्टर्स सायक्रिअ‍ॅट्रिस्ट (मनोविकारतज्ज्ञ) आहेत. प्रत्यक्षात देशाला गरज आहे अशा 13 हजार डॉक्टरांची, याव्यतिरिक्त देशात 20 हजर 250 सायकॉलॉजिस्ट-समुपदेशकांचीही अत्यंत आवश्यकता आहे आणि प्रत्यक्षात आहेत फक्त 898\nजागतिक मानसिक आरोग्यदिनी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, जगात सर्वाधिक आत्महत्या (37.6 टक्के) भारतात होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता दुप्पट असते. खासकरून चिंता विकृती (एक्झायटी) आणि नैराश्य लैंगिक अत्याचार, बलात्कार यांचा धक्का, प्रसूतीनंतर येणारे नैराश्य तसेच सर्व बाजूंनी वाढत्या अपेक्षा आणि दबाव, आरोग्याबाबत सुसंवाद चर्चेच्या सोयींचा अभाव इत्यादी कारणांमुळे महिलांना नैराश्य येऊ शकते. आत्महत्येचे ते कारण असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका संशोधनानुसार 20 टक्के भारतीय माता या प्रसूतीनंतर होणार्‍या डिप्रेशनच्या शिकार होण्याची शक्यता आहे. याच संस्थेच्या संशोधनाने, भारतातील मानसिक आरोग्याच्या परिस्थितीच्या कारणामुळे 2013-2030 दरम्यान या देशाचे सुमारे 1.3 ट्रिलियन डॉलर्स इतके आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.\nमनोरुग्णांच्या उपचारांसाठी, त्यांचे मानसिक आजार बरे, कमी करण्यासाठी आपल्या देशात सोयींची कमतरता आहे. हे खरे असले तरी काही निवडक राष्ट्रीय संस्था, राज्यस्तरावरील इस्पितळे त्याबाबत चांगली कामगिरी करीत आहेत. बंगळुरू येथील निमहॅन्स ही जागतिक दर्जाची नावाजलेली राष्ट्रीय संस्था आहे. चंदिगड व रांची येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकिअ‍ॅट्रीदेखील राष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, ठाणे व रत्नागिरी येथे अशा संस्था व इस्पितळे कार्यरत आहेत.\nनागपूर येथील रिजनल मेंटल हॉस्पिटल हे अत्यंत जुने 1884 मध्ये स्थापन झाले. त्यावेळी ते ‘पागलखाना’ या नावाने ओळखले जायचे. मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन या इस्पितळात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. आदर्श मानसिक रुग्णालयाचे स्वरूप त्याला दिले जात आहे. विदर्भातील 8 जिल्ह्यांबरोबरच राज्यातील इतर भाग व मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून येथे मनोरुग्ण येतात. त्यांना आणले जाते. त्यांच्या मनोविकारांच्या अवस्थेनुसार त्यांना पाच वॉर्डस्मध्ये ठेवले जाते. सुमारे 940 खाटांची येथे व्यवस्था असून टाटा कंपनीच्या ‘उडान’बरोबर कराराअंतर्गत मनोरुग्णांचे पुनर्वसन केले जाते.\nया इस्पितळाच्या प्रमुख संचालिका डॉ. माधुरी थोरात यांनी सांगितले की, पेशंटना कोर्टाद्वारे येथे प्रवेश दिला जातो. अनेकांना टी. बी., कावीळ किंवा एच.आय.व्ही. झालेला असतो, कुपोषितही असतात. कुणी मारहाण झालेले, जखमा झालेले असतात. सर्वांवर उपचार केले जातात.\nरुग्णांना उपचारांसोबतच त्यांच्या पुनर्वसनासाठी क्षमता लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळी कौशल्य कामे (स्किल्स) शिकवली जातात. त्यांच्याकडून वस्तू तयार करून घेण्यात येतात. त्यांना घरकामेही शिकवली जातात. रुग्ण बरा झाल्यानंतर घरी गेल्यानंतर कुुटुंबियांना त्याचे ओझे वाटू नये हा त्यामागे हेतू असतो. दर महिन्यात होणार्‍या कोर्टाच्या मीटिंगमध्ये कुणाला डिस्चार्ज द्यायचा, कुणाला कसे हाताळायचे याचा निर्णय सिव्हिल ज्युडिशियल, मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत केला जातो.\nबरे झालेले काही घरी परततात तर काहीजण ‘घरी नको’ असेही म्हणणारे आहेत. काही रुग्णांना डे केअर सेंटरमध्ये पाठवले जाते. परंतु ‘शेल्टर होम’मध्ये अशा रुग्णांचा स्वीकार कमी आहे. मनोरुग्णांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांचे मानसिक प्रशिक्षण या इस्पितळात केले जाते. रुग्णाची औषधे, त्याची काळजी कशी घ्यायची हे शिकवले जाते. मनोविकारांबद्दल लोकांमध्ये जाणीव, जागरुकता वाढते आहे. मनोरुग्णांवर उपचार केले तर ते बरे होऊ शकतात हे लोकांना समजू लागले आहे, असा डॉ. थोरात यांचा अनुभव आहे.मनोविकारांवर उपचार घेणार्‍यांपैकी एक तृतीयांश व्यक्तींमध्ये त्यांचा आजार पुन्हा उद्भवू शकतो. एक तृतीयांश रुग्ण हे आयुष्यभर सतत औषधांमुळे सुधारतात. परंतु एक तृतीयांश रुग्णांवर कालांतराने औषधांचा गुणकारी परिणाम होत नाही, असाही अनुभव आहे.\nमहिला, नवतरुण युवकांप्रमाणेच शेतकर्‍यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. विदर्भ भागात तर अधिकच. नागपूरचे हे इस्पितळ त्यास अपवाद नाही. येथे असे अनेक पेशंटस् येतात. उपचारांबरोबरच त्यांचे समुपदेशन केले जाते. अशाच एकाने आत्महत्येचा वीसवेळा प्रयत्न केला. पण दरवेळी तो फसला. आता या तरुणाने एमपीएससीची परीक्षा दिली असून तो ‘��ोल मॉडेल’ बनला आहे या इस्पितळाने त्याची एक चित्रफित तयार केली आहे. मनोरुग्णांना बरे करण्यात, त्यांना जीवनाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुटुंबियांबरोबरच आपण भोवतालच्या समाजानेही हातभार लावायला हवा. व्यक्ती, समाज आणि देशाच्या मानसिक आरोग्यासाठी\nजळगावात भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले\nआपण शहाणे कधी होणार \nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nडॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चार कोटी 76 लाखांचा निधी\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकांबळेंचा सेना प्रवेश ठरल्या वेळीच \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुंदडा ग्लोबल स्कुलच्या प्राचार्यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्काराने सन्मान\nआवर्जून वाचाच, जळगाव, शैक्षणिक\nजळगाव : महावितरण यंत्रचालक संघटना पदाधिकार्‍यांचा स्नेह मेळावा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nआपण शहाणे कधी होणार \nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/increase/", "date_download": "2020-04-01T15:22:32Z", "digest": "sha1:I4XQSUKX73XXUKVUKRBQKI2WERGSZVSP", "length": 12836, "nlines": 139, "source_domain": "www.saamana.com", "title": "increase | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना…\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा नि���ी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- धारावीत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्त���…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nकोरोनाच्या धसक्यामुळे ऑनलाइन शॉपिंग वाढली\nभूखंडांच्या नव्या भाडेकरार धोरणामुळे पालिकेचा महसूल वाढणार\nसामना अग्रलेख – अपघातांचे दुष्टचक्र\nआयात शुल्क वाढणार; बजेटनंतर किमान 50 वस्तूंची दरवाढ होणार\nPhoto – 5 चांगल्या सवयी अमलात आणा आणि 10 वर्षांनी आयुष्य वाढवा\nथंडीचा मुक्काम वाढणार; पारा 10 डिग्रीवर\nविनयभंग, बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ,अल्पवयीन मुले शारीरिक शोषणाची जास्त बळी\nमुंबई, उपनगरात 1 लाख 15 हजार मतदार वाढले\nकांद्यापाठोपाठ टोमॅटोनेही रडवले किलोचा भाव 80 रुपयांवर\nज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना...\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nकेंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा, पालकमंत्र्यांच्या सूचना\nमाजलगावात तरुणाचा नदीत बुडून मृत्यू\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2020-04-01T13:35:13Z", "digest": "sha1:FENGHPTUT2DL2OBJXDIP4ADKZ4QBHBWN", "length": 4409, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डॉ अण्णासाहेब शिंदे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ ��णि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n‘तो’ पुन्हा भेटीला येणार\nमदत करा, पण दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणार : तुकाराम मुंढे\nTag - डॉ अण्णासाहेब शिंदे\nयोजनांचा फायदा सर्वांनां होईल असे काम करा : खैरे\nऔरंगाबाद – शासनाने ज्या हेतूने योजना निर्माण केल्या आहेत त्या उद्दिष्टाप्रमाणें योजनेला गती गती देऊन तिचा फायदा सर्वांना होईल असे काम अधिकाऱ्यांनी करण्याचे...\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/thane/sahityacha-sathi/articleshow/54635650.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-04-01T15:35:21Z", "digest": "sha1:IWM6FYW46BNWZIW4GJD4IQFN2E7ZI6PF", "length": 19733, "nlines": 178, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Thane News: साहित्याचा साथी - sahityacha sathi | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nभेटणारा प्रत्येक माणूस देवदूत असेल असे नाही, परंतु आपल्या समोर आलेला माणूस देवदूतापेक्षा कमी नसतो. याचा अनुभव आला तो प्रकाश गीध या तरुणामुळे. एकदा ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पोस्ट ऑफिसजवळ रांगेत उभा होतो.\nभेटणारा प्रत्येक माणूस देवदूत असेल असे नाही, परंतु आपल्या समोर आलेला माणूस देवदूतापेक्षा कमी नसतो. याचा अनुभव आला तो प्रकाश गीध या तरुणामुळे. एकदा ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पोस्ट ऑफिसजवळ रांगेत उभा होतो. खिडकीच्या फळीवर एक तरुण पत्रावर पत्ता लिहीत होता. तो लिहीत असलेल्या पत्रावर साहित्य असा एक शब्द दिसत होता म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. मुळात साहित्य हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे ठाण्यात अशी साहित्य चळवळ आहे का आणि असेल तर कुठे आहे, याचा मी शोध घेतच होतो. परंतु हवी तशी माहिती मिळत नव्हती. अशा वळणावर साहित्य शब्द आणि प्रकाशची भेट झाली. ‘साहित्य रसिक मंडळ’ ही एक संस्था ठाण्यात आहे आणि मी तिचा सचिव आहे, अशी प्रकाशने माहिती दिली. आम्ही दर महिन्यातून एका रविवारी भेटतो. मो. ह. विद्यालय हे भेटण्याचे ठिकाण. वेळ सायंकाळी ४ वाजता. या रविवारी या, इच्छा असेल तर..., असे तो म्हणाला आणि निघून गेला.\nचंद्रावर पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँगला काय वाटले असेल भर बागेत सुंदर फुललेले फुल पाहून फुलपाखराला काय वाटत असेल भर बागेत सुंदर फुललेले फुल पाहून फुलपाखराला काय वाटत असेल याचे एकच उत्तर... आनंद, गगनात न मावणारा, अवर्णनीय. तो अनुभव घेण्याची संधी मिळाली ती प्रकाशमुळे. मृदू बोलणं, अदमास घेणारे डोळे आणि आपल्या तब्येतीत जगणारा प्रकाश वेगळाच प्रकाश दाखवून गेला. ‘स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा’, या गीताने प्रत्येक स्वप्नाळू मनात स्थान मिळवलेले कवी म. पा. भावे हे या मंडळात प्रथम\nभेटले. केवढा आनंद झाला. ज्यांचे साहित्य वाचतो, गाणे, कविता ऐकतो, त्या साहित्यिक कवीविषयी नेहमीच कुतूहल वाटत आलेले आणि आजसमक्ष त्यांना पाहता येत होते, ऐकता येत होते, एक वेगळीच धुंदी या दिवशी अनुभवायला मिळाली. या मंडळातील इतर मंडळीही तशीच मात्तबर आणि साहित्याची रसिक होती.\nज्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकशित झाल्या आहेत, अशा नयना आचार्य, मंदाकिनी भारद्वाज या लेखिकांशी परिचय झाला. स. पा. जोशी, नरेन्द्र बल्लाळ, यशवंत साने, डॉ. र. म. शेजवलकर अशी अनेक मंडळी आणि त्यांच्यात सामील होणारा मी नवखाच होतो. इथे साहित्यावर चर्चा व्हायची, स्वतः केलेल्या लिखाणावर चर्चा व्हायची. व्याख्याते, साहित्यिक यांना आमंत्रित करून त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळायची, कुणाच्या पुस्तकाचे प्रकाशन होई, या सगळ्या गोष्टी साहित्यिक वातावरणात भारून टाकणाऱ्या होत्या. सगळी मंडळी किती खेळीमेळीने चर्चा क���ीत, सूचना करीत. इथे मिळणारा आनंद पाहता, इथे पुन्हा भेटण्याचा दिवस कधी उजाडतो, असे वाटायचे. या मंडळात सहली आयोजित होत, परंतु तेही लघु साहित्य संमेलन असायचे. एकदा ठाण्यात येऊर येथे डॉ. पंडित यांच्या बंगल्यावर सहल आयोजित केली होती. छान घनदाट निसर्ग आणि भोवती, दिग्गज मंडळी. त्यावेळी कुमार केतकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते, त्यावेळेला केतकरांनी केलेले भाषण हा भाषणाचा माझ्यासाठी उत्कृष्ट नमुना होता. खणखणीत नाणे वाजावे, तसे अजूनही त्यांचे भाषण कानात गुंजत आहे. या मंडळामुळे साहित्याची ओळख व्हायची, नवीन काय साहित्य आहे, त्याची माहिती मिळायची. साहित्याचा आस्वाद रसिकतेने कसा घ्यावा, ते कळायचे आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या लेखनाला सूचना मिळायची.\nसाहित्य रसिक मंडळात अनेक मान्यवर येत असत. त्यात एक होते प्राचार्य म. वि. फाटक. त्यांचा पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. ते हल्लीच ठाण्यात वास्तव्याला आले होते, परंतु अस्सल हिरा कुठे जरी असला तरी आपले तेज दाखवतो, तसेच झाले. त्यांनी ठाण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. फाटक सरांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त. घारे पाणीदार डोळे, सरळ नाक, गोरापान वर्ण, बोलण्यात दमदारपणा, समोरची व्यक्ती सहजपणे प्रभावित होऊन जायची. बरे, सरांचा या क्षेत्रातला दराराही होता. सहजपणे माणसं गोळा होत गेली. पुढाकार त्यांचाच. मराठी ग्रंथ संग्रहालयात पहिली सभा झाली. शाखेच्या स्वरूप, रचना, कार्य कसे असेल, ही माहिती त्यांनीच दिली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे शाखेची स्थापना झाली. सर्व साहित्यिक मंडळी यात सहभागी झाली आणि वर्गणी भरून सभासदही झाली. ते साल होते १९७९. अध्यक्षपद फाटक सरांकडे देण्यात आले. अनेक मंडळी कार्यकर्ते झाले, एक नवाच उत्साह या शाखेने दिला. भाषणे, व्याख्याने, हे इतर होतंच, परंतु शाखा मेळावा, विभागीय संमेलन, असे उपक्रमदेखील सुरू झाले. अनेक मान्यवर साहित्यिक ठाण्यात आले, यात साहित्य परिषदेचा मोठा वाटा असायचा. पहिले विभागीय साहित्य संमेलन गडकरी रंगायतनमध्ये भरले होते, तर १९९६मध्ये ६१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ठाण्यात भरवण्याचा मानदेखील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेला मिळाला होता. यात पी. साव��ाराम, चि. रा. जोशी, पद्माकर शिरवाडकर, वसंतरावर डावखरे यांचा पुढाकार महत्त्वाचा होता. प्रा. वसंत कानेटकर यांची शहरातून ६१ बैलगाड्यांतून काढलेली मिरवणूक अजूनही स्मरणात आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनमस्कार ठाणे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहे शिंदेंचं रक्तंय, ज्योतिरादित्य काँग्रेसवर गरजले\nकरोना: राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; सरकारचा निर्णय\nमुंबई-ठाण्यासह पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद: ठाकरे\nराजीनामा शिंदेंचा, पण ट्रेन्डिंगवर मात्र सचिन पायलट\nकरिअर फ्लॉप असूनही कोट्यवधींचा मालक आहे फरदीन खान\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nउतरत्या वयातली अत्तराची कुपी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nऔद्योगिक ते टॉवर, मॉलचे ठाणे\nआकाशी झेप घे रे पाखरा......\nकलाकार रंगमंचावरचे अन् राजकारणातले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/watch-from-two-months-on-girl/", "date_download": "2020-04-01T13:52:28Z", "digest": "sha1:OLY4GCHVWVDOYFVWTQ2MGDOMCCWB7FUG", "length": 13242, "nlines": 165, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपूर - गेल्या दोन महिन्यांपासून मुलीवर 'वॉच' ठेऊन होता..", "raw_content": "\nHome Crime दोन महिन्यांपासून मुलीवर ‘वॉच’\nदोन महिन्यांपासून मुलीवर ‘वॉच’\nनागपूर : कळमेश्वरमधील पाचवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली असतानाच या घटनेतील नवनवे पैलू आता उघड होत आहेत. नराधम संजय पुरी हा गेल्या दोन महिन्यांपासून मुलीवर ‘वॉच’ ठेऊन होता, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. पोलिसांच्या अटकेत असलेल्या संजयला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.\nविश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून संजय हा मुलीच्या घराभोवती घिरट्या घालत होता. ती केव्हा-केव्हा कुठे-कुठे जाते, याची माहिती त्याने घेतली. आजोबाकडे जाताना ती एकटीच जात असल्याचेही त्याला कळले. त्यानंतर त्याने मुलीशी संपर्क वाढवायला सुरुवात केली. तो मुलीला कधी चॉकलेट तर कधी तुरीच्या शेंगा द्यायला लागला. त्यामुळे संजयची मुलीसोबत चांगली ओळख झाली. शुक्रवारी मुलगी शाळेतून घरी आली. आजोबाकडे जात असल्याचे सांगून ती घरून निघाली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ती आजोबाकडून परत घरी जात होती. शेतात संजयने तिला गाठले. तो दारू पिऊन होता. तुरीच्या शेंगा देण्याच्या बहाण्याने संजय हा तिला शेतात घेऊन गेला. तोंडात कापड कोंबून तिच्यावर अत्याचार केला. मुलगी आपले नाव सांगेल, अशा भीतीने संजयने दगडाने डोके ठेचून मुलीची हत्या केली. शेतातीलच झुडपात तिचा मृतदेह लपवून ठेवला. त्यानंतर तो घरी गेला. पुन्हा दारू प्यायली. रक्ताने माखलेले कपडे घरी लपवून तो शेजाऱ्याकडे गेला व रात्री परत घरी आला. जेवण करून झोपी गेला.\nदरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. कळमेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. कळमेश्वरमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अत्याचार, खून, अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून संजयला अटक केली. या अत्याचार व हत्याकांडाचा खटला हा जलदगती न्यायालयात चालविला जाणार आहे. त्यादृष्टीने कळमेश्वर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. लवकरात लवकर प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.\nमुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह कुठे लपवावा, असा विचार संजय करीत होता. शुक्रवारी रात्री मुलीला खड्ड्यात गाडण्याचा विचार त्याच्या मनात आला. सकाळी उठून मुलीला गाडण्याचा निर्णयही त्याने घेतला. मात्र, शनिवारी शेतावर गेल्याने त्याचा हा कट फसला. त्यामुळे शनिवारी रात्री त्याने मुलीचा मृतदेह गंजीत जाळण्याचाही विचार केला. परंतु, यात तो यशस्वी होऊ शकला नाही. रविवारी घटना उघडकीस येताच संजय घाबरला. तो कळमेश्वरमधून फरार होण्याची तयारी करायला लागला. घटना उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम संजयवरच पोलिसांचा संशय गेला. वेळीच पोलिसांनी अटक केल्याने संजय याचा हाही ‘प्लान’ फसला.\nपाचवर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ सोमवारी कळमेश्वर-ब्राह्मणी बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे कळमेश्वरमधील बाजारपेठेत सोमवारी शुकशुकाट होता. शाळा व महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती. हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी सोमवारी पुन्हा कळमेश्वर पोलिस स्टेशनला घेराव घालून घोषणा दिल्या.\nसोमवारी कळमेश्वर बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. कळमेश्वरला छावणीचे स्वरूप आले असून, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. सावनेर, खापा, केळवद पोलिसांसह राखीव पोलिस दलाची तुकडीही कळमेश्वरमध्ये तैनात करण्यात आली आहे.\nPrevious articleSBI ची कर्जे होणार स्वस्त, बँकेने घेतला मोठा निर्णय\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिलमनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई\nकनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/nation-is-better-than-person/52352/", "date_download": "2020-04-01T14:13:59Z", "digest": "sha1:AOCWG6GON7AJ4ODPL5JECMMWWYP6AHMS", "length": 26915, "nlines": 98, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Nation is better than person", "raw_content": "\nघर फिचर्स व्यक्तीपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ, मग संघाला मोदी सर्वश्रेष्ठ कसे काय चालतात\nव्यक्तीपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ, मग संघाला मोदी सर्वश्रेष्ठ कसे काय चालतात\nभाजपच्या कुठल्याही कार्यालयात जा. तेथे भारतमातेचा फोटो आणि खाली एक सुभाषित असते. व्यक्तीपेक्षा समाज मोठा आणि समाजापेक्षा राष्ट्र मोठे.. सरसंघचालक हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांनी आख��न दिलेल्या रस्त्यावरून चालताना लाखो स्वयंसेवकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्रे ठेवून देशासाठी स्वतःला समर्पित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैचारिक भूमिका ही हिंदुत्ववादाची आणि ब्राह्मणी बैठकीची असली तरी ही विचारधारा आपल्या आयुष्याचा एक भाग मानत गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ ती एका आंतरिक निष्ठने संघाच्या कार्यकर्त्यांनी ती वाढवत नेली. स्वतः संघ विचारांचे कट्टर विरोधक राहुल गांधींनीही संघ स्वयंसेवकांच्या या सर्वस्व झोकून देण्याचे भावनेचे कौतुक करताना आपल्या कार्यकर्त्यांना त्याचे उदाहरण दिले होते. विशेष म्हणजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधी कट्टर संघ कार्यकर्ते आणि मग मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे देशापेक्षा आपण मोठे नाही, ही भावना त्यांच्या नसानसात भिनली आहे, हे वेगळे सांगायला नको... मग प्रश्न उरतो की 2014 ते आतापर्यंत त्यांचा प्रवास हा राष्ट्रापेक्षा मी आणि फक्त मीच मोठा असा का होतो एक स्वयंसेवक ते हुकुमशहा हा प्रवास मातृ संघटनेला म्हणजे संघाला चालतो की चालवून घेतला जातो, हा लाखमोलाचा सवाल आहे. भाजप, संघ आणि लाखो संघ कार्यकर्त्यांपुढचा.\nमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषिक पट्टयात भाजपला बसलेल्या पराभवाच्या मोठ्या धक्क्याने संघासाठी मोदी हे आत्मचिंतनाचा आता मोठा विषय बनले आहेत. नागपूरच्या रेशीम बागेत किंवा भाईंदरच्या म्हाळगी प्रबोधिनीत यावर तातडीने चिंतन शिबीर घेऊन संघ मार्ग काढणार आहे का याकडे आता सामान्य संघ कार्यकर्त्यांचे लक्ष तर लागले आहेच. पण, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे मोदींनी अडगळीत टाकलेले नेते आणि नितीन गडकरी, सुषमा स्वराज्य, राजनाथ सिंह हे पहिल्या फळीतील नेते, पण पंतप्रधानांच्या लेखी कस्पटासमान असलेले मंत्री, संघ आता काय भूमिका घेणार आहे, याकडे आशेने पाहत आहेत. 2019 चे घोडा मैदान जवळ आले असताना यावर तातडीने निर्णय न घेतल्यास भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार हे वेगळे सांगण्याची गरज उरणार नाही.\nएकेकाळी वयाने आणि अनुभवानेही मोठे म्हणून अडवाणी यांच्या पायाला हात लावून नमस्कार करणारे मोदी आज हात मिळवायचा सोडा, ढुंकूनही पाहत नाहीत. सुषमा स्वराज्य या आपण परराष्ट्र मंत्री असल्याचेच विसरून गेल्यात. इतकी त्यांना वाईट वागणूक मिळत आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह हे नावाला मंत्री उरलेत. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेच मोदींच्या आदेशानुसार गृहमंत्री असल्यासारखे वागत असतील तर राजनाथ यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावे. याबाबत राजनाथ यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे तक्रार करताना आपल्याला मंत्री पदामधून मुक्त करत संघाचे काम द्यावे, अशी विनंती केल्याची चर्चा होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी यांच्याशी जुळवून घेतले असले तरी नोटाबंदी हा जनतेला बसलेला मोठ्या फटक्याचा निर्णय हा मोदींचाच होता. इतकेच कशाला रिझर्व्ह बँकेचे दोन गव्हर्नर रघुराम राजन आणि उर्जित पटेल तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा देतात, हे मोदी यांच्या स्वायत्त संस्थांवरील वाढत्या हस्तक्षेपामुळे होते, हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही. रघुराम राजन यांनी नोटबंदीचा निर्णय अतिशय चुकीचा होता, हे उदाहरण देऊन सांगितले आहे आणि त्यानंतर मोदी यांनी रिझर्व्ह बँकेत काय काय हस्तक्षेप केलेत, हे आता उर्जित पटेल सांगतील…\nअर्थमंत्र्यांना स्वतःचे अधिकार नसतील तर सुषमा स्वराज्य आणि राजनाथ सिंह यांना आपले खाते स्वतःहून चालवता येत नसेल तर मोदी यांनी एकट्याने या अतिशय महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून स्वतःचे नाव जाहीर करायला हवे, असे आता हेच मंत्री खासगीत बोलत आहेत. एका घरात राहून चार भावांची तोंडे चार दिशेला अशी मोदी मंत्रिमंडळाची हालत असताना नितीन गडकरी हे मात्र रस्ते आणि पायाभूत विकासाचे निर्णय धडाक्याने घेताना दिसत आहेत. मोदी त्यांनाही किंमत देत नाहीत, हे ते सांगत नसले तरी आपल्या वेगवान कामांनी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला हस्तक्षेप करायला जागा ठेवलेली नाही. जी गोष्ट केंद्रीय मंत्र्यांची तीच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची. त्यांनी काही फार डोके चालवायचे नाही. मोदी म्हणतील तसे चालायचे, बोलायचे. नेते, मंत्री, आणि मुख्यमंत्री यांचे हे हाल तर दुसरीकडे स्वायत्त संस्था बेहाल देशाच्या इतिहासात कधी नव्हे असे रिझर्व्ह बँक, सर्वोच्च न्यायालय आणि सीबीआय या घटनात्मक संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न मोदी राजवटीत झाला. हे लोकशाही मानणार्‍या भारतासाठी निश्चितच धोकादायक आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी इतिहासात पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली… हे सारे मोहन भागवत यांना दिसत नाही की दिसतंय, पण त्याकडे त्यांना पहायचे नाही. पण, असे फार काळ चालणार नाही. लोकसभेची सेमी फायनल समजल्या जाणार्‍या पाच राज्यांच्या निवडणूक निकांलानी मोदी हुकमशाही निकालात काढली आहेच, 2019 ला जनता भाजपचा निकाल लावेल, हे संघाने पुरते ध्यानात ठेवावे.\nया निमित्ताने एक घटना आठवली ती अशी : 2012 ला गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) ‘क्लिन चिट’ दिल्यानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ‘सद्भावना मिशन’वर स्वार झाले होते. राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या प्रवेशाचे ढोल बडविले जात होते. त्यादरम्यान मोदींच्या चाहत्यांचे शिष्टमंडळ भागवतांना भेटले. मागणी होती, मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची. भागवतांनी शांतपणे ऐकले आणि योग्य वेळी योग्य निर्णय करू, असे सांगितले. पण शिष्टमंडळातील काहींकडून जास्तच आग्रह होऊ लागला तेव्हा मात्र ते करारीपणे म्हणाले, उद्या तुम्ही मोदींनाच सरसंघचालक करण्याची मागणी कराल.. असे कसे चालेल आताही भागवत यांनी असाच करारीपणा दाखवायला हवा.\nआक्रमक हिंदुत्वाचे ‘पोस्टर बॉय’ असतानाही गुजरातमध्ये मोदींचा संघपरिवाराशी छत्तीसचा आकडा होता. वीज सुधारणांवरून भारतीय किसान संघाशी आणि अहमदाबादेतील रस्ते रुंदीकरणासाठी मंदिरे पाडण्यावरून विश्व हिंदू परिषदेशी त्यांचे हाडवैर. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडियांनी तर त्यांना ‘महंमद गझनी’ची शेलकी उपमा दिली होती; पण तरीही मोदी बधले नाहीत. प्रशासनामधील संघाचा हस्तक्षेप बहुतेक वेळा त्यांनी नाकारला. मोदींची ही ‘एकचालकानुवर्ती’ कार्यशैली माहीत असल्यामुळे 2012 मध्ये त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याबाबत भागवतांच्या मनात कदाचित संभ्रम असावा. मात्र त्यानंतरच्या घडामोडी सर्वाना माहीत आहेतच. ते आले, बघता बघता अभूतपूर्व आणि अविश्वसनीय यशाचे धनी झाले. हे यशच मोदी आणि अमित शहा यांच्या हम करे सो कायदा याकडे दुर्लक्ष करणारे ठरले. पण साडे चार वर्षात डोक्यावरून पाणी वाहून चालले असताना त्याकडे संघाला दुर्लक्ष करून चालणार नाही.\nभाजपच्या राजकारणामध्ये संघ अपरिहार्य. दोघांमधील नाते अतिशय गुंतागुंतीचे. सांस्कृतिक संघटना असल��याचा संघाने कितीही वरचा सूर लावला तरी त्याचा भाजपवरील प्रभाव आणि निर्णायक हस्तक्षेपाची वस्तुस्थिती उरतेच. संघ भाजपचे सूक्ष्म व्यवस्थापन (मायक्रो मॅनेजमेंट) नक्कीच करीत नाही; पण संघाच्या ‘सिग्नल’शिवाय व्यापक व्यवस्थापनाचे (मॅक्रो मॅनेजमेंट) पानही हलू शकत नाही आणि निर्णायक हस्तक्षेप काय असतो, हे समजून घ्यायचे असेल तर तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांचे उदाहरण आठवा. अटलबिहारी वाजपेयींना जसवंत सिंह अर्थमंत्री म्हणून हवे होते. त्यांचे नावही त्यांनी राष्ट्रपतींकडे पाठवून दिले होते. ते समजताच स्वत: सुदर्शन हे ‘7, रेसकोर्स’वर गेले आणि वाजपेयी दडपणाखाली आले. अखेर संघइच्छेनुसार यशवंत सिन्हा अर्थमंत्री झाले. पंतप्रधानांना निर्णय बदलायला लावणारा हा दरारा. पण, वाजपेयी यांच्या काळात संघ जे करू शकत होता, ते आता करून दाखवेल का या प्रश्नाचे उत्तर आता तरी नाही असेच दिसते.\nपंतप्रधानपदी असताना संघाच्या व्यासपीठावर न जाण्याचे सोवळे वाजपेयींनी सांभाळले होते; पण मोदींनी तसले नैतिक बंधन स्वत:वर लादलेले नाही. त्यापलीकडे जाऊन मोदींच्या नुसत्या अस्तित्वाने ऐरणीवर येत असलेले मुद्दे संघाला हवेच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, सध्याचे संघनेतृत्व मोदींचे समवयीन असणे. भागवतांव्यतिरिक्त सरकार्यवाह भैयाजी जोशी, सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल आणि दत्तात्रय होसबाले हा संघाचा सर्वोच्च चौकोन. त्यातल्या त्यात गोपाल आणि होसबाले हे संघाकडून भाजपच्या दैनंदिन संपर्कात असतात. त्यांच्याशी मोदी-शहांचे बर्‍यापैकी सूत जुळले आहे. मात्र याचा अर्थ असा नव्हे, की सर्व काही आलबेल आहे. तणाव आहेच. तो वैचारिक स्वरूपाचा नसला तरी राजकीय आणि धोरणात्मक नक्कीच आहे. भाजप दिवसेंदिवस अतिव्यक्तिकेंद्रित होत चालल्याचे संघालाच चांगलेच खुपतेय. संघाला डावलून परस्पर निर्णय घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीनेही नाराजी आहे.\nअनेक वेळा संघाच्या सूचनांना काही मंत्र्यांकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचाही अनुभव आहेत. सध्या ‘वाळीत’ टाकलेल्या संजय जोशींना पुन्हा पक्षात घेण्यासाठी संघाने वारंवार सांगूनही मोदी ऐकायला तयार नाहीत. हा हेकेखोरपणा संघाला पसंत नाही; पण त्याकडे कानाडोळा केला गेला. पक्षविस्ताराच्या धडपडीमागचा निरंकुश सत्तापिपासूपणा संघाला धोकादायक वाटतोय. तसे आ�� कुणी उघडपणे बोलत नाही; पण वातावरणात नाराजी तर जरूर आहे. ‘अति तिथे माती’ होते असे म्हणतात. यावर भागवत यांनी हातातील लाठी योग्य वेळी चालवली नाही तर वाडा चिरेबंदीची उद्धवस्त धर्मशाळा होऊन मग्न तळ्याकाठी बसण्याची वेळ भाजपवर येईल\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nबोगस डॉक्टर: आरोग्य सेवा पोखरणारा कर्करोग\nरिझर्व्ह बँक: मान्यवर अर्थतज्ज्ञांची परंपरा खंडीत\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nरामायणच्या निमित्ताने उलगडली आठवणींची शिदोरी\n‘लेमन टी’ पिणे हाच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय : आहारतज्ज्ञ रंजिता शर्मा-चोबे\nयापुढेही असावा जनता कर्फ्यू\nहंसदा सोवेंद्र शेखर : भूमिकेचे भान असलेला लेखक\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nभर उन्हात चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आला आनंद\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/14350", "date_download": "2020-04-01T15:14:00Z", "digest": "sha1:2PDCF6AWHVCRANK35M743IXRXHEC2WBA", "length": 9695, "nlines": 106, "source_domain": "sataratoday.com", "title": "संगम माहुली येथून दुचाकी लंपास", "raw_content": "\nसंगम माहुली येथून दुचाकी लंपास\nसंगम माहुली, ता. सातारा येथून दि. ११ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.\nसातारा : संगम माहुली, ता. सातारा येथून दि. ११ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि.११ रोजी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास संगम माहुली ता सातारा येथील शंकराच्या मंदिरासमोर २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार तुषार नानासो जगताप (वय ३२) रा. न्यु मानसी हॉटेल जवळ, गोडोली, ता. सातारा या���नी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस���थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/highest-rainfall-in-maharashtra-in-india/articleshow/70609999.cms", "date_download": "2020-04-01T15:14:08Z", "digest": "sha1:PQSP7IJCZLYSLSID5GJDUSO4TTKG2KVD", "length": 18575, "nlines": 179, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: देशामध्ये राज्यात सर्वाधिक पाऊस - highest rainfall in maharashtra in india | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nदेशामध्ये राज्यात सर्वाधिक पाऊस\nराज्यामध्ये गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने कहर केला असून देशभरात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे, तर सिक्कीममध्ये २८ टक्के पाऊस अतिरिक्त नोंदवला गेला आहे. देशभरात दादरा-नगर हवेली आणि दमण-दिव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनुक्रमे ८७ टक्के आणि ३६ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित पूर्ण देशभरात पाऊस सरासरीइतका किंवा त्याहून कमी नोंदला गेला आहे. राज्यामध्ये अतिरिक्त पावसाची नोंद होण्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मोठा वाटा आहे.\nदेशामध्ये राज्यात सर्वाधिक पाऊस\n. म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nराज्यामध्ये गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने कहर केला असून देशभरात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे, तर सिक्कीममध्ये २८ टक्के पाऊस अतिरिक्त नोंदवला गेला आहे. देशभरात दादरा-नगर हवेली आणि दमण-दिव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनुक्रमे ८७ टक्के आणि ३६ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित पूर्ण देशभरात पाऊस सरासरीइतका किंवा त्याहून कमी नोंदला गेला आहे. राज्यामध्ये अतिरिक्त पावसाची नोंद होण्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मोठा वाटा आहे.\nऑगस्ट महिन्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार ऑगस्टच्या पहिल्या सात दिवसांमध्ये कोल्हापूरमध्ये साप्ताहिक सरासरीच्या ३६४ टक्के पाऊस पडला आहे. नाशिकमध्ये आठवड्याच्या सरासरीच्या ४१७, तर पुण्यात ४२३ टक्के पावसाची नोंद झाली. सांगली येथे आठवड्याच्या सरासरीच्या ४०८ टक्के, तर सातारा येथे ४४९ टक्के पाऊस पडला आहे. या काळात पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्येही साप्ताहिक सरासरीपेक्षा २०० टक्क्यांहून अधिक पाऊस होता.\nपुण्यात आतापर्यंतच्या (९ ऑगस्टपर्यंतच्या) सरासरीचा विचार करता १३७ टक्के अतिरिक्त इतका पाऊस नोंदला गेला आहे. ९ ऑगस्टपर्यंतच्या सरासरीचा विचार करता, नाशिकमध्ये ९४ टक्के, तर कोल्हापूरमध्ये ६४ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. सांगलीमध्येही आतापर्यंतच्या सरासरीच्या ५३ टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे.\nपुराचा कहर अनुभवणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही रविवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी असतील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. सांगलीमध्ये शुक्रवारपासूनच पावसाने दिलासा दिला आहे. मात्र धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रचंड तडाखा बसला आहे. शुक्रवारी कोल्हापूर येथे २०.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र आठवडाभर कोल्हापूरच्या विविध तालुक्यांमध्ये पावसाचा जेवढा धुमाकूळ होता, त्या मानाने सांगलीमध्ये कमी पाऊस पडला होता, असे प्रादेशिक हवामान विभागाकडे उपलब्ध माहितीवरून समोर आले आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांत या काळातही पाऊस नव्हता. ऑगस्टच्या ९ तारखेपर्यंत आटपाडीमध्ये एकूण ३० मिलीमीटर, तर जतमध्ये ३६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.\nतालुका ५ ६ ७ ८ ९ ऑगस्टमधील ९ तारखेपर्यंतचा एकूण पाऊस\nचंदगड १४२ १७३ १७९ २०५ ९८ ११५०\nगगनबावडा २८० ३३५ २२७ १६८ उपलब्ध नाही १५२४\nकोल्हापूर आयएमडी १०१ १२८ ८८ ४१ ३२ ५४८\nराधानगरी १३० ३२० १९२ १८७ १५५ १४२९\nशाहूवाडी १०५ ११० १०१ १���० ७८ ८०७\nतालुका ५ ६ ७ ८ ९ ऑगस्टमधील ९ तारखेपर्यंतचा एकूण पाऊस\nकडेगाव ६४ ६१ ३२ ४३ ०५ ३७३\nमिरज ४० १८ २० १६ ० १६८\nशिराळा ८० ६५ ८० ७० २५ ५०१\nविटा ३२ २६ २३ २२ ०३ २१२\nविटावा इस्लामपूर ४२ ४६ ४२ ४६ ०४ २७७\nमुंबई शहरामध्ये शुक्रवारी सकाळी पडलेल्या पावसानंतर अनेक गाड्यांवर तपकिरी रंगाचे पावसाचे थेंब जमा झाल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबईत अॅसिडचा पाऊस पडला का, अशी भीती निर्माण झाली. मात्र 'सफर'ने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ६५, म्हणजे 'चांगला' होता. कुलाबा, माझगाव, वरळी या तीनही ठिकाणी हा निर्देशांक चांगला ते समाधानकारक श्रेणीमध्ये होता. त्यामुळे प्रदूषणयुक्त पावसाची शक्यताही कमी असल्याची मत व्यक्त करण्यात आले. मुंबईमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे, त्यामुळे प्रदूषकयुक्त पावसाची शक्यता कमी असल्याचे मत प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nCorona Effect: सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात अर्धाच पगार\nवायफळ खर्च टाळा; काटकसरीची सवय लावून घ्या: शरद पवार\nCoronavirus Update in Maharashtra Live: मुंबईत करोनाग्रस्ताचा मृत्यू, राज्यातील बळींची संख्या १० वर\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nइतर बातम्या:राज्यात पाऊस|महाराष्ट्रात महापूर|maharashtra rains|Maharashtra|floods in Maharashtra\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमरकज: नागपूर, नगरमध्ये ८९ जणांना हुडकले; बाकींचा शोध सुरूच\nCoronavirus Cases in Maharashtra Live: >> अहमदनगर: तीन ट्रस्टींविरोधात गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवस��रातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदेशामध्ये राज्यात सर्वाधिक पाऊस...\nजन नाट्य मंचच्या 'तथागत'चे मुंबईत प्रयोग...\nमस्जिद बंदरमध्ये इमारत कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी...\nअलमट्टीतून साडेचार लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू...\nदोन दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मोफत अन्नधान्य; सरकारचा जीआर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/2/28/Uddhav-Thackeray-Government-2020.html", "date_download": "2020-04-01T13:47:35Z", "digest": "sha1:HU5I4GWFDZ5XX453ZQPEWZG3H35ZBUW2", "length": 14406, "nlines": 10, "source_domain": "www.evivek.com", "title": " Government Uddhav Thackeray - विवेक मराठी", "raw_content": "पुन्हा पुन्हा, अजब तुझे सरकार\nस्रोत: विवेक मराठी दिनांक28-Feb-2020\nआजवर भाजपाशी कितीही काहीही वाद झाले, तरी संघावर टीका करण्याइतकी शिवसेना खाली घसरली नव्हती. आता काँग्रोस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्यात आल्याने त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेने हीदेखील मर्यादा ओलांडली. या वेगाने शिवसेना जात पुढे राहिली, तर कदाचित एक-दोन वर्षांत माकप-भाकप वा एमआयएम, मुस्लीम लीगसारखे पक्ष आणि शिवसेना यांच्यात काही फरकच उरणार नाही, अशी परिस्थिती आहे.\nमहाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे मुख्यमंत्री बनून आता आता जवळपास तीन महिने होतील. या कालावधीत 'शिवसेना' पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसह ज्या प्रकारे राज्याचा कारभार चालवला आहे, त्यावरून 'उध्दवा, अजब तुझे सरकार' ही बाबूजींच्या गाण्याचा संदर्भ घेऊन दिलेली उपहासात्मक उपमा आपण अनेकदा ऐकली-वाचली असेल. हे गाणं तसं बरंच लोकप्रिय असल्याने उध्दव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, तेव्हापासून - म्हणजे साधारण गेली सतरा-अठरा वर्षं ही उपमा आपण या ना त्या मार्गाने विविध व्यक्तींकडून वापरलेली पाहतो आहोत. थोडक्यात, आपणा सर्व वाचकांसाठी ती आता बरीच जुनी झाली. परंतु काय करणार, मा. उध्दवजींच्याच कृपेने 'उध्दवा, अजब तुझे सरकार' या ओळी आठवण्याची वेळ सध्या दररोजच येते आहे. सध्याचं निमित्त म्हणजे सध्या सुरू असलेलं राज्य विधिमंडळाचं अधिवेशन.\nअधिवेशन ही कोणत्याही सरकारची लिटमस टेस्ट असते. विरोधक काय बोलतात, त्यावर सरकार काय उत्तर देतं, सरकारची 'बॉडी लँग्वेज' काय सांगते, सरकारमधील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता किती अशा साऱ्या गोष्टी अधिवेशनाच्या पटलावर उघडया पडतात, नोंद केल्या जातात. हे अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटला. या काळात इथे घडलेल्या घटनांचं वार्तांकन आपणापैकी अनेकांनी पाहिलं असेलच. या अधिवेशनात शिवसेना, स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री-आमदार ज्या प्रकारे वागत-बोलत आहेत, त्यातून या सरकारची भविष्यातील वाटचाल स्पष्ट होते. नुकतीच राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याची घोषणा केली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना सरकारने पाच वर्षे मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा या ना त्या मार्गाने येऊनही त्याची डाळ शिजू दिली नाही, उलट 'धर्मावर आधारित आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही, म्हणून ते देता येणार नाही' अशा स्पष्ट शब्दांत या मागण्यांना केराची टोपली दाखवली. आता नवं सरकार स्थापन होऊन जेमतेम तीन महिने होतात तोच अल्पसंख्याक मंत्री अध्यादेश काढण्याची परस्पर घोषणाही करून टाकतात. इतक्या महत्त्वाच्या विषयावर स्वतः मुख्यमंत्री बोलण्याऐवजी राष्ट्रवादीचा तुलनेने एक कनिष्ठ मंत्री विधिमंडळात बिनधास्त घोषणा करून टाकतो. हे तेच नवाब मलिक, जे शिवरायांच्या पुतळयासमोर इतर सर्व जण शिवरायांचा जयजयकार करत असताना स्वतः हातावर हात ठेवून मख्खपणे उभे होते. आपणापैकी प्रत्येकासाठी एखाद्या मंत्राइतकी पवित्र असलेली घोषणा म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' हीदेखील यांच्या मुखातून बाहेर पडू शकली नाही. या नवाब मलिकांकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार' हीदेखील यांच्या मुखातून बाहेर पडू शकली नाही. या नवाब मलिकांकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार बरं, मुस्लीम समाजातील मागास घटकांना त्या त्या वर्गानुसार आरक्षण आत्ताही मिळतं आहेच. असं असताना नव्याने वेगळं मुस्लीम आरक्षण कशासाठी बरं, मुस्लीम समाजातील मागास घटकांना त्या त्या वर्गानुसार आरक्षण आत्ताही मिळतं आहेच. असं असताना नव्याने वेगळं मुस्लीम आरक्षण कशासाठी उत्तर स्वाभाविक आहे, मतांसाठी उत्तर स्वाभाविक आहे, मतांसाठी अलीकडेच माध्यमांतून बातमी येत होती की वंचित बहुजन आघाडीला शह देण्यासाठी शरद पवारांनी कशी व्यूहरचन�� केली आहे, निरनिराळया समाजघटकांना खूश करण्यासाठी काय गोष्टी नियोजित आहेत, वगैरे वगैरे. हा आरक्षण निर्णय म्हणजे याच डावपेचांचा भाग आहे, हे स्पष्टच आहे. दुसरीकडे शरद पवार कोरेगाव भीमा दंगलींच्या प्रकरणावर सध्या यथेच्छ वक्तव्यं झोडत आहेतच. ज्यातून पध्दतशीरपणे सर्व प्रकरणाचा रोख शहरी नक्षलवादावरून केवळ भिडे आणि एकबोटे यांच्याकडे केंद्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आपली मराठाकेंद्री राजकारणाची चौकट मोडून सर्व समाजात विस्तार करू इच्छित असेल तर त्याचं स्वागतच आहे. परंतु, त्याची किंमत समाजात दुही माजण्याची असेल तर हे उद्योग राज्याला परवडणारे आहेत का, याचा विचार व्हायला हवा.\nमग हा विचार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे सध्या देण्यात आली () आहे, ते माननीय मुख्यमंत्री काय करताहेत) आहे, ते माननीय मुख्यमंत्री काय करताहेत माझे वडील, माझे आजोबा, आमच्या घराण्याचा वारसा वगैरे तीच ती जुनी कॅसेट वाजवण्यात ते मग्न आहेत. नुकत्याच झालेल्या मराठी भाषा दिनानिमित्त विधिमंडळात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं, त्यात याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. दुसरीकडे, स्वा. सावरकरांना एकेकाळी शिरसावंद्य मानणाऱ्या शिवसेनेने सत्तेसाठी लाचार होत सावरकरांना केव्हाच तिलांजली दिली आहे, हेही सिध्द झालं. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकरांना अभिवादन करण्याच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांकडून नाकारण्यात आलं, तेव्हा शिवसेना मूग गिळून गप्प बसली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे शेवटी काँग्रेसचेच. त्यामुळे पक्ष म्हणेल त्याच्यापलीकडे ते तरी कसे जाणार माझे वडील, माझे आजोबा, आमच्या घराण्याचा वारसा वगैरे तीच ती जुनी कॅसेट वाजवण्यात ते मग्न आहेत. नुकत्याच झालेल्या मराठी भाषा दिनानिमित्त विधिमंडळात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं, त्यात याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. दुसरीकडे, स्वा. सावरकरांना एकेकाळी शिरसावंद्य मानणाऱ्या शिवसेनेने सत्तेसाठी लाचार होत सावरकरांना केव्हाच तिलांजली दिली आहे, हेही सिध्द झालं. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकरांना अभिवादन करण्याच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांकडून नाकारण्यात आलं, तेव्हा शिवसेना मूग गिळून गप्प बसली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे श���वटी काँग्रेसचेच. त्यामुळे पक्ष म्हणेल त्याच्यापलीकडे ते तरी कसे जाणार परंतु आमचे हिंदुत्ववादी म्हणवणारे आणि अलीकडे 'धर्मांतर' केलेले माननीय मुख्यमंत्री मात्र काँग्रोसच्या नजरेला नजर भिडवून उभे राहू शकले नाहीत. 'शिदोरी' मुखपत्रातून काँग्रोसच्या हलकटपणावर तर एक अवाक्षरदेखील काढण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत. वर यांच्या शिवसेनेचं मुखपत्र रा.स्व. संघावर टीका करण्यात मग्न होतं. आजवर भाजपाशी कितीही काहीही वाद झाले, तरी संघावर टीका करण्याइतकी शिवसेना खाली घसरली नव्हती. आता काँग्रोस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्यात आल्याने त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेने हीदेखील मर्यादा ओलांडली. या वेगाने शिवसेना जात पुढे राहिली, तर कदाचित एक-दोन वर्षांत माकप-भाकप वा एमआयएम, मुस्लीम लीगसारखे पक्ष आणि शिवसेना यांच्यात काही फरकच उरणार नाही, अशी परिस्थिती आहे. बाकी राज्यकारभार वगैरे 'नवीन', 'नवख्या' मुख्यमंत्र्यांनी केव्हाच अजितदादा व इतर मंत्र्यांच्या हवाली केला आहेच. आता जे काही उरलंसुरलं आहे, ते आगामी काळात उघडं पडत जाणार आहे. हे अधिवेशन हा याचाच एक 'ट्रेलर' मानता येईल.\nGovernment Uddhav Thackeray मुख्यमंत्री उध्दव ठाकरे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/?filter_by=featured", "date_download": "2020-04-01T15:12:31Z", "digest": "sha1:E7I2KOS2FW6DONOAMUL4DVQUXETHL323", "length": 6790, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "मानसशास्त्र Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nचांगल्या आठवणींना उजाळा देऊन मानसिक आरोग्य उत्तम कसं राखता येईल\nअंतर्मुख म्हणजे ‘इन्ट्रोव्हर्ट’ लोकांचे हे गुण तुम्हाला माहित आहेत का\nगोष्टी ‘मनाला लावून न घेता’ मनःस्वास्थ्य सांभाळण्यासाठी हे करा\nआनंदी सहजीवनामागचं रहस्य जाणून घ्यायचंय\nनैराश्याचं कारण समजून त्यातून सुटका कशी करून घ्याल\nजिनिअस, अतिबुद्धिमान लोकांच्या आठ सवयी…..\nन आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं\nचिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/25441", "date_download": "2020-04-01T13:36:09Z", "digest": "sha1:Z2TREAIPECVE263IBMLJASAP47DOA7UP", "length": 13366, "nlines": 109, "source_domain": "sataratoday.com", "title": "अॅट्रॉसिटीत 'तत्काळ अटक' कायम, अंतरिम जामीनही नाही : सुप्रीम कोर्टाचा निर्णय", "raw_content": "\nअॅट्रॉसिटीत 'तत्काळ अटक' कायम, अंतरिम जामीनही नाही : सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nअॅट्रॉसिटी कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या कायद्यातील सुधारणांना सुप्रीम कोर्टाने मंजुरी देत या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करण्याची तरतूद कायम राहणार असून कोणत्याही व्यक्तीला या कायद्यांतर्गत अंतरिम जामीन\nनवी दिल्ली : अनुसूचित जाती, जमातींविरोधी अत्याचाराला प्रतिबंधक करणाऱ्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या कायद्यातील सुधारणांना सुप्रीम कोर्टाने मंजुरी देत या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करण्याची तरतूद कायम राहणार असून कोणत्याही व्यक्तीला या कायद्यांतर्गत अंतरिम जामीन मिळणार नाही, असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे अत्याचार पीडितांसह केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.\nन्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायाधीश विनीत शरण आणि न्यायाधीश रवींद्र भट्ट यांच्या खंडपीठाने एससी एसटी सुधारणा कायद्याला मंजुरी दिली. या कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावताना सुप्रीम कोर्टाने या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करणे आणि अंतरिम जामीन नाकारणे या तरतुदी कायम राखल्या आहेत. केंद्र सरकारने एससी-एसटी कायद्यात सुधारणा करत एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला अंतरिम जामीन देण्यावर प्रतिबंध केला आहे.\n२० मार्च २०१८ ला सुप्रीम कोर्टाने अॅट्र���सिटी कायद्यातील एखाद्या आरोपीला अटक करण्याबाबतच्या तरतुदी काहीशा शिथील केल्या होत्या. तसेच, या कायद्यांतर्गत आरोपीला अंतरिम जामीन देण्याचीही तरतूद केली होती. या कायद्यानुसार, एखाद्या सरकारी कर्मचारी अथवा अधिकाऱ्यावर कारवाई करताना त्याच्या अटकेपूर्वी संबंधित विभागाची अनुमती घेणे आवश्यक असल्याचीही या कायद्यात तरतूद करण्यात आली होती. याबरोबच सर्वसामान्य व्यक्तीवर या कायद्यांतर्गत आरोप असल्यास एसएसपींच्या स्तरावर पोलीस अधिकाऱ्याची अनुमती घेणे आवश्यक होते. शिवाय एफआयआर दाखल करण्यापूर्वी त्या प्रकरणातील प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे अशीही पूर्वीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली होती.\nसरकारने बदलला सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nसुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारने संसदेत या कायद्यात सुधारणा केल्या आणि मूळ तरतुदी पुन्हा आणल्या. याच बदलाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. या प्रकरणावरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या कायद्यातील तरतुदी शिथील करण्याचा निर्णय मागे घेतला.\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण ��ंस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nदुचाकी अपघातात महिला डॉक्टर जखमी\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा चिकन सेंटरवर कारवाई\nसुचनांचे पालन न करणार्‍या दुकानदारावर गुन्हा\nविनाकारण फिरणार्‍यावर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल\nकोरोना अनुमानित म्हणून एक महिला व एका पुरुषाला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल\nफुलराणी सायना नेहवालने केला भाजपात प्रवेश\nनिर्भया प्रकरणः दोषी मुकेशची याचिका फेटाळली\nएअर इंडिया बाजारात ; लवकरच होणार लिलाव\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nनिर्भया बलात्कार: फाशीचा मार्ग मोकळा\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक\nइराण आक्रमक; ट्रम्प यांच्यावर ५.७६ अब्जाचे इनाम\nमेजर जनरल कासिम सुलेमानीने रचला होता दिल्ली हल्ल्याचा कट : डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/mahesh-kale-is-bigger-due-to-four-songs/articleshow/74291719.cms", "date_download": "2020-04-01T14:57:47Z", "digest": "sha1:VOVQGP6LYAMKV3NQ2EPQUDLLFILXNURN", "length": 13414, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pune news News: चार गाण्यांमुळे महेश काळे मोठे - mahesh kale is bigger due to four songs | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nचार गाण्यांमुळे महेश काळे मोठे\nम टा प्रतिनिधी, पुणे'संगीत क्षेत्रात सध्याच्या काळात चलती कोणाची यामध्ये स्पर्धा आहे संगीतात केवळ सर्टिफिकेट घेण्याचे दिवस आले आहेत...\nचार गाण्यांमुळे महेश काळे मोठे\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'संग���त क्षेत्रात सध्याच्या काळात चलती कोणाची यामध्ये स्पर्धा आहे. संगीतात केवळ सर्टिफिकेट घेण्याचे दिवस आले आहेत. स्वतःला गुरू म्हणवून घेऊन लोक दुकाने उघडू लागले आहेत,' अशी टीका तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी सोमवारी केली. 'कट्यार काळजात घुसली चित्रपटामध्ये चार गाणी गाऊन महेश काळे मोठे झाले. हा काळाचा महिमा आहे,' अशा शब्दांत त्यांनी काळे यांना फटकारले. महेश काळे यांनी 'हे सुरांनो चंद्र व्हा'च्या केलेल्या 'फ्युजन'वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तळवलकर यांनी ही टीका केली आहे.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात तळवलकर बोलत होते. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तळवलकर म्हणाले, 'संगीत विद्या म्हणून शिकावी आणि कला म्हणून सादर करावी. मात्र, आधी संगीताचे संस्कार झाले पाहिजेत. गुरूने दाखवलेल्या वाटेवरून शिष्य चालतोय की नाही हे समजून घेण्याचे दिवस आहेत. स्वतःला आणि विद्यार्थ्यांना तपासण्याचे दिवस आहेत.'\nतळवलकर पुढे म्हणाले, 'पखवाजपासून तबला आला हे माझे वैयक्तिक मत आहे. तबला हा संशोधनाचा विषय आहे. वाद्यांचा उगम कुठून झाला हे शोधण्यासाठी खूप मागे जावे लागेल. त्यासाठी संदर्भ तपासून घेतले पाहिजे. प्राचीन विचार आताच्या काळाच्या कसोटीवर तपासण्याची गरज आहे. साहित्य, तंत्र, सादरीकरण यातून तावून सुलाखून निघते ती घराण्याची शैली असते. प्रत्येक घराणे वेगळा विचार देते. प्रेरणेचे मोल गुरूंनी शिकवले. गुरू केवळ संगीत शिकवत नाहीत, तर विचार देतात. वाजते ते सगळे चांगलेच असते असे नाही. लय हा संगीताचा महत्त्वाचा घटक आहे. तबल्याशिवाय संगीत अपूर्ण आहे. पूर्वीच्या काळी संगीत हेच गुरूंचे आयुष्य होते. ते संगीत शब्दशः जगायचे. बंदिश हे मूर्त तर गायकी हे अमूर्त स्वरूप आहे. अमूर्त गोष्ट मूर्त स्वरूप घेते, तेव्हा कलाकार पुढील अमूर्तचा शोध घेतो.'\nसंगीतात सध्या केवळ सर्टिफिकेट घेण्याचे दिवस आले आहेत. स्वतःला गुरू म्हणवून घेऊन लोक दुकाने उघडू लागले आहेत.\n- तालयोगी पं. सुरेश तळवलकर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nपुण्यात करोनाचा पहिला बळी; रा���्यातील मृतांचा आकडा ९ वर\nबारामती: 'होम क्वारंटाइन' असलेल्यांचा पोलिसांवर हल्ला\nअमेरिकेत ‘करोना’ग्रस्तांवर भारतीयाचे उपचार\nपुण्यात पोलिसांनी केली क्रिकेट टीम ‘क्लिन बोल्ड’\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमरकज: नागपूर, नगरमध्ये ८९ जणांना हुडकले; बाकींचा शोध सुरूच\nCoronavirus Cases in Maharashtra Live: >> अहमदनगर: तीन ट्रस्टींविरोधात गुन्हा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nचार गाण्यांमुळे महेश काळे मोठे...\n'महेश काळे चार गाण्यांनी मोठे झाले...हा काळाचा महिमा'...\nसई परांजपे यांना साहित्य अकादमी पुरस्कार...\nपुणे: पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेनं पेटवून घेतलं...\n'या' कारणांमुळं लसणाचे दर घसरले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-interviews-marathi/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%9B%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-109080800038_1.htm", "date_download": "2020-04-01T15:16:00Z", "digest": "sha1:2MFP2QI7THSLFNJMO2BU2276PEDUDD7G", "length": 12148, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुलछबू भूमिकांचा कंटाळा- शाहिद कपूर | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुलछबू भूमिकांचा कंटाळा- शाहिद कपूर\nआगामी 'कमीने' या चित्रपटात शाहिद कपूर खलनायकी भूमिकेत पडद्यावर येतोय. या भूमिकेवर प्रेक्षक काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक आहे.\nएरवी गुलछबू भूमिका करणार्‍या शाहिदने या भूमिकेसंदर्भात बोलताना सांगितले, की नेहमीच गोडगोड भूमिका केल्या तर कंटाळा येतो. म्हणूनच हा थोडा बदल. दिग्दर्शक विशाल भारद्वाजने जे सांगितल�� ते मी यात केले. ही दुहेरी भूमिका आहे आणि गेल्या काही दिवसांतली सगळ्यांत चांगली भूमिका याला म्हणता येईल.\nया फिल्ममध्ये शाहिद 'गुड्डू' व 'चार्ली' हे कॅरेक्टर करतोय. यात तो एका भूमिकेत तोतरे बोलताना दाखविला आहे. 'गुड्डूची भूमिका आव्हानात्मक होती, असे सांगून शाहिद म्हणतो, त्यासाठी आम्ही इएनटी तज्ज्ञांना भेटलो. तोतरे बोलणार्‍या व्यक्तींची गाठ घेतली. यातल्या दोन्ही पात्रांना मी जगण्याचा प्रयत्न केलाय.'\n'पूर्वी अशा भूमिका विनोदनिर्मितीसाठी असायच्या. पण यात मात्र त्या अभिनय करताना दाखविल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्य अभिनेताच तसा दाखविण्याचीही ही कदाचित पहिली वेळ असावी, असे शाहिद सांगतो. पण या चित्रपटाला ए सर्टफिकेट मिळाल्याने शाहिद नाराज झाला आहे. यापेक्षा इतर चित्रपटात बरीच हिंसा असते, पण यावर सेन्सॉरने एवढे लक्ष का द्यावे कळत नाही, असे तो म्हणतो.\nया चित्रपटात शाहिदबरोबर प्रियंका चोप्रा आहे. यात ती 'स्वीटी' नावाची भूमिका करतेय. चित्रपट ११०० प्रिंट्स सह रिलिज होतोय. यातले टॅं टे टॅण हे गाणे आधीच लोकप्रिय झाले आहे.\nमध्यंतरी विशाल आणि शाहिददरम्यान खटके उडाल्याची चर्चा होती. पण शाहिदने त्याचे खंडन केले. विशालने माझ्या वडिलांबरोबरही काम केले आहे. या फिल्डमध्ये विशाल खूप ज्येष्ठ आहे. त्यांचा मी खूप आदर राखतो, अशा शब्दांत शाहिदने त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.\nशाहिद आणि अनुष्काचे गुटूर्गू\nआईच्या स्क्रिप्टला शाहिदचा नकार\nहॅपी बर्थ डे प्रियंका\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/akola/shocking-mother-commit-suicide-after-killed-daughter-submerged-water/", "date_download": "2020-04-01T14:24:42Z", "digest": "sha1:FZA5NQCZNLR47QEKSG5I6LKRVBZOTEDZ", "length": 30072, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "धक्कादायक ...चिमुकलीला पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईची जाळून घेऊन आत्महत्या - Marathi News | Shocking ... Mother commit Suicide after killed daughter by submerged in water | Latest akola News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धाव��न जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nAll post in लाइव न्यूज़\nधक्कादायक ...चिमुकलीला पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईची जाळून घेऊन आत्महत्या\nदोन वर्षीय चिमुकलीला घरातील पाण्याच्या टाकीत बूडवीले तर त्यानंतर स्वत: जाळून घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली\nधक्कादायक ...चिमुकलीला पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईची जाळून घेऊन आत्महत्या\nअकोला : डाबकी रोडवरील गजानन नगरमधील रहिवासी एका मातेने दोन वर्षीय चिमुकलीला घरातील पाण्याच्या टाकीत बूडवीले तर त्यानंतर स्वत: जाळून घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. या दोघीनांही परिसरातील नागरिकांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषीत केले. रुपाली इंगोले असे मातेचे नाव असून चिमुकलीचे नाव आनंदी आहे.\nडाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन नगरातील गल्ली नंबर 2 मधील रहिवासी गिरीधर इंगोले हे कामानिम���त्त बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी आणि दोन वर्षीय मुलगी आनंदी हे घरी होते. त्यांची मोठी मुलगी जानवी ही शेजारी खेळत होती. तर त्यांची सासू जळतन आणायला आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास रूपाली इंगोले यांनी लहाण मुलगी आनंदी हीला घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडविले. त्यानंतर रूपाली इंगोले हीने सुरुवातीला गळफास घेउन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र गळफास घेणेच त्यांना न जमल्याने काही क्षणातच त्यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. घराच्या छताला दोर लटकलेला होता तर रुपाली इंगोले हे भयावह स्थीतीत पडलेल्या असल्याचे सासू-सासरे घरी आल्यानंतर त्यांना दिसले. वेदनादायी प्रकार पाहताच त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी इंगोले यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर तातडीने डाबकी रोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून रुपालीचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला तर दोन्ही मुलींचा शोध घेण्यात येत असतांना जानवी नामक मुलगी तीथे आली मात्र दोन वर्षीय चिमुकली आनंदी दिसत नसल्याने तीचा शोध सुरु केला असता ती पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत दिसली. दोन वर्षाच्या चिमुकली आनंदीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. हा प्रकार मुलीचा खून करून आत्महत्या केल्याचा आहे की या मागील दुसरे काही कारण आहे, या संदर्भात पोलिस तपास करीत आहेत. तसेच या घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत.\nपारवा ठाणेदारासह तिघांचे बयान नोंदविले\nभंगारवाल्यांकडून घेतलेल्या दूध पिशव्यांमधून होते भेसळ\nराइस पुलिंगद्वारे गंडा घालणारे त्रिकूट जाळ्यात\nमाणगावमध्ये पोलिसांवर प्राणघातक हल्ला, आरोपींचा शोध सुरू\nघरफोडी करणारे पोलिसांच्या ताब्यात, दोन लाख २४ हजार २५० रुपयांचा ऐवज हस्तगत\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची केली हत्या\nअकोल्यातील १० जणांचा दिल्लीच्या संमेलनात सहभाग; चार जण विलगीकरण कक्षात\nCoronaVirus In Akola : ४१ जणांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटीव्ह’; २४ नव्याने दाखल\nअकोला कारागृहातील ६० कैद्यांना जामीनावर सोडले\nगुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले\nहेतुपुरस्सर दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई अटळ\nतुषार पुंडकर हत्याकांडातील दोन पिस्तूल जप्त; चार काडतुसेही घेतली ताब्यात\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\n या घ्या आयडिया आणि करा फुल धमाल\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत रिक्त पदांची भरती\nCORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप\ncoronavirus : लाॅकडाऊन न पाळणाऱ्यांची रवानगी थेट तुरुंगात\nCoronaVirus : राहणे आणि जेवणाची चिंता; रेल्वेरुळाच्या मार्गाने आग्र्याकडे निघाले १४ मजूर\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: ��पासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/10131/mood-swings-sun-sign-rashichakra-marathi-manachetalks/", "date_download": "2020-04-01T15:16:10Z", "digest": "sha1:ENW72NJLBPRYR4TPFVYQXSETAPCPUFJD", "length": 29506, "nlines": 195, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "आपल्या खास व्यक्तींचे 'मूड स्विंग्स' सांभाळायचेत? वाचा हे राशीचक्र | मनाचेTalks", "raw_content": "\nHome ललित आपल्या खास व्यक्तींचे ‘मूड स्विंग्स’ सांभाळायचेत\nआपल्या खास व्यक्तींचे ‘मूड स्विंग्स’ सांभाळायचेत\nआपल्या खास व्यक्तींचे ‘मूड स्विंग्स’ सांभाळायचेत.. मग त्यांच्या वागणुकीचा अंदाज आधीच लावून घ्या.. वाचा मूड ऑफ झाल्यावर कोण कसे वागेल..\nस्त्री असो वा पुरुष कोणाचा मूड कधी बदलेल आणि नवरसांपैकी कोणता रस आपल्याला पाहायला मिळेल ते सांगता येत नाही.\nखुशीत असलेली व्यक्ती लाडात येईल किंवा मजा मस्ती करेल, वैतागलेली व्यक्ती भांडण उकरून काढेल तर चिडलेली व्यक्ती कदाचित मारामारीही करेल.\nकोणाच्या बदलत्या स्वभावाचा काय भरोसा.. म्हणूनच ‘मूडी’ माणसांच्या तालावर नाचणे फारच अवघड असते.\nआत्ता एक तर काही वेळाने दुसरे नाटक पाहायला मिळते.\nम्हणजे आज ऑफिस मध्ये गेल्या गेल्या बॉस अगदी दिलखुलास कौतुक करतोय तर काही वेळाने तो आपल्याला बोलावून सतत आपल्याला आपण किती चुकतो हे दाखवतोय..\nआज बायकोने सुग्रास जेवण बनवलंय पण ती रुसून बसल्याने जेवताही येत नाहीये.\nलेकरू कसे मजेत आहे पण शाळेतून आल्यापासून काहीतरी बिनसलंय त्याचा थांगप्पात्ताच लागत नाहीये..\nअसे अनेक किस्से आपण रोजच अनुभवत असतो..\nआनंदी, हसरी व्यक्ती कशी वागेल ह्याचा साधारण अंदाज अपण लावू शकतो.\nअशी व्यक्ती आजूबाजूचे वातावरणही खेळी मेळीचे ठेवते.\nमात्र कोणी नाराज असेल, उदास असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यात काय चालू असेल हे कळणे महाकठीण.\nआणि मग अशा स्वभावाचा प्रसाद कोणाला ना कोणाला मिळतो आणि रंगाचा सगळा बेरंग होतो..\nपण मंडळी ज्योतिषशास्त्र हे असे मजेशीर शास्त्र आहे ज्यात माणसाच्या जन्मवेळेची आणि ग्रहांची अशी काही गणितं मांडून ठेवलेली आहेत की ती एखाद्या व्यक्तीच्या स्वभावचित्रण जाणून घ्यायल��� एकदम उपयोगी पडतात.\nअगदी तंतोतंत नाही जुळले तरी एखाद्या माणसाच्या स्वभावाचे एक ‘बिग पिक्चर’ आपल्याला नक्कीच दिसते.\nइंग्रजी महिन्यांच्या जन्मतारखेवरून सन साईन्स वापरून सुद्धा आपल्याला माणसांचे चित्रविचित्र स्वभाव जाणून घेता येतात..\nआता १२ राशींच्या १२ तऱ्हा आणि मग समोरच्याचेही कसे वाजतात १२..\nतर मग आपण एक आयडियाची कल्पना करू.. प्र\nत्येक राशीची व्यक्ती उदास झाल्यावर काशी वागेल ह्याचे ठोकताळे जाणून घेऊ आणि मग त्या व्यक्तीला ‘कूल’ अंदाजात हँडल करून, रिलेशनशीप एक्सपर्ट होऊन जाऊ..\nतुमच्या लाडक्या व्यक्तीची रास कोणती म्हणता.. बघा तर ती कशी वागेल..\n१. मेष (मार्च २१- एप्रिल१९) : सांभाळा बरं.. मेषेची व्यक्ती चिडली असेल तर चिलखत चढवा अंगावर..\nकारण आता मेष म्हटल्यावर ढुशीच देणार नाही का.. मंगळाचे वर्चस्व असणारी अग्नी तत्वाची ही रास म्हणजे अगदी तापट..\nपटकन चिडणे आणि लालबुंद होणे ही मेषेची खासियत.. म्हणजे हा प्राणी शिंग मारायला मोकळा..\nआता मेषेची बायको रागावली असेल तर नवऱ्याने जरा संयमानेच घ्यावे नाहीतर किचन मधून कधी भिरभिरत लाटणे डोक्यात बसेल भरोसा नाही हो..\nम्हणून सांगतो मेषेची व्यक्ती चिडली असेल तर जास्ती नादी लागू नका.. दूर राहा.. त्या व्यक्तीच्या लाडात जायचा मोह ही टाळा..\n२. वृषभ (एप्रिल २० – मे २०) : वृषभेची माणसे स्वतःवर त्रागा न करून घेणारी असतात..\nत्यांचा मूड खराब असेल तर भवतालच्यांना फार काही त्रास नसतो. तर स्वतःच स्वतःला हील करतात..\n म्हणजे त्यांचा मूड ऑफ झाला तर ते निवांत बसतील.. मस्त पैकी स्वीग्गी, झोमॅटो सर्फ करतील.. स्वतःला मजेदार ट्रीट देतील..\nवरती स्वतःलाच डेझर्ट, आईस्क्रीम असे दिलखूष आयटम पेश करतील.. स्वतःची बडदास्त ठेवतील..\nजास्तीच मूड खराब असतील तर मस्त शॉपिंगलाही जातील हो ही मंडळी.. नवीन कपडे, बूट घेऊन स्वतःसाठी स्वतःच बिन मौसमी सांता क्लॉज बनतील..\nबाकीच्यांना अंमळ शंकाच येईल की मूड खराब म्हणायचा की चांगला.. आजच बघा शेजारीपाजारी कोणा वृषभाकडे जास्तीत जास्ती पार्सल आणि झोमॅटो वाले येतात का..\n३. मिथुन (मे २१ – जून २०) : वायू तत्वाची ही रास आणि ह्याची माणसे देखील तशीच अगदी ‘तुफानी’…\nम्हणजे चक्रीवादळ आल्यावर कसे आपण त्यापासून दूर पळतो तसेच मिथुनेचे चक्रीवादळ आले की जरा लांबच राहिलेले चांगले..\nत्यांच्या मनाचा कल थोडा जरी उदासीनते���डे असला तर त्यांच्या वावटळीचं रूपांतर कधी वादळात होईल सांगता येत नाही हं..\nनाही म्हणजे तुम्ही समजवायला जाल आणि स्वतःवरच खापर फोडून आणाल.\nसो… जरा सावध असावे मिथुनेच्या मूडी माणसांपासून..\n४. कर्क (जुन २१ – जुलै २२) : मूड स्विंगचा बरोबर अर्थ कोणाला बघून काढायचा असेल तर ते कर्क राशींचे लोक..\nमूड स्विंग म्हणजे क्षणात येती सरसर क्षीरवे, तर क्षणात फिरुनी ऊन पडे असा स्वभाव.\nकर्क राशीची माणसे देखील काहीशी अशीच.. मूड खराब झाला तर कोणाला त्रास द्यायचे नाहीत पण खेकड्या सारखे आपल्या आवरणाच्या आत स्वतःला दुमडून बसतील.\nखूप वेळ नातलग, मित्रमंडळी ह्यांच्यापासून एकांतात जातील. हवा तेवढा राग काढून झाला, शोक व्यक्त करून झाला की मात्र हे पुन्हा माणसात येतात.\nआनंदी आणि हवेहवेसे, पुन्हा पहिल्यासारखे..\nम्हणूनच ह्यांचा मूड खराब असताना ह्यांना फक्त ‘मी टाईम’ द्यायचा की झालं काम…\nथोडीशी वाट पहायची की आपला माणूस बॅक ऑन ट्रॅक..\n५. सिंह ( २३ जुलै – २२ ऑगस्ट): सिंहाचा मूड खराब म्हणजे संपूर्ण जंगलाचे धाबे दणाणून सोडणार..\nसिंहेची माणसे अशीच असतात मजेत असले तर राजा माणूस आणि बिनसले तर जंगली जनावर..\nबघा हं ह्यांच्याशी पंगा नकोच आणि मूड खराब असेल तर संभाळूनच..\nएकदा का ह्यांचे डोके सरकले कोणावर तर हे त्या व्यक्तीला सळो की पळो करणार.\nआजूबाजूच्या, लांब वरच्या अगदी सोशल मिडियावरच्या अदृश्य लोकांनाही त्यांचा मूड खराब असण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरन कळेल ह्याची काळजी ते स्वतःच घेतात..\nआणि हे राईचा पर्वत देखील करतात म्हणूनच रागावलेल्या सिंहापासून ‘वन हॅन्ड डिस्टन्स’ वर राहिलेले उत्तम..\n६. कन्या (२३ ऑगस्ट – २२ सप्टेंबर): पृथ्वी तत्वाच्या ह्या राशीचा स्वामी आहे बुध..\nत्यामुळे बुधाचा अंकुश असणारी माणसे वाक्चातुर्य असलेली… ह्यांचा चांगला मूड सुद्धा डेंजर असतो बरंका..\nतर मग खराब असेल तर काय होईल.. विचारच करायला नको.. अतिशय फटकळ आणि दुसऱ्यांवर पटकन विश्वास न दाखवणारे कन्येचे लोक मूड खराब असताना कधी तुमचा मूड खराब करतील सांगता येत नाही..\nत्यांचे तिरकस बोलणे जिव्हारी लागते म्हणून ह्यांच्याशी वचकूनच राहिलेले बरे.. पण भारी मूड असेल तर अतिशय चार्मिंग असलेले सुद्धा कन्येचेच बरं का..\n७. तूळ (२३ सप्टेंबर – २२ ऑक्टोबर) : गोडबोले आडनावाची माणसे सुद्धा कधी तरी गोड बोलणार नाहीत पण तुळेची माणसे सतत गोड बोलणारी..\nसगळ्यात चतुर रास म्हणजे तूळ.. ही माणसे त्यांच्या बोलण्यासाठी, सुहास्य वदनासाठी सुप्रसिद्ध असतात.\nवैतागलेली असताना किंवा मूड खराब असताना सुद्धा ते अत्यंत ग्रेसफुल वाटतात. मात्र त्यांची पूर्ण सटकली की ते बाजीराव सिंघम असतात..\nएरवी पोलाईट असलेली तूळेची माणसे चिडल्यावर तुमच्यावर बरसतात.. वायू तत्वाचा अग्नी रस असल्याने त्यांना रागही पटकन येतो, मूड ही पटकन ऑफ होतो..\nपण समोरच्याला आपल्या कह्यात घेणे ही त्यांना चांगलेच जमते.. तूळेला गंडवणेही अवघडच असते बरं.. समोरच्याचा भूगोल इतिहास ते चांगलेच जाणून असतात..\n८. वृश्चिक (२३ ऑक्टोबर – २१ नोव्हेम्बर): खतरनाक हा शब्द ज्यांच्या साठी बनला असेल ती म्हणजे वृश्चिकेची माणसे. चिडले की संपले.\nम्हणजे जगात कोणा संतापलेल्या माणसाच्या समोर जाणे चांगले नाही ते म्हणजे वृश्चिकेची माणसे.\nतुम्ही खोडी काढलीत तर खैर नाही.. ते तुम्हाला पताळातूनही शोधून काढतील. पळता भूइ थोडी करून अशी शिक्षा देतील कि परत तिकडे जायची तुम्हाला सोय राहणार नाही.\nम्हणजे वृश्चिकेच्या शिक्षकांपासून तर विद्यार्थ्यांनी संभाळूनच राहावे. वृश्चिकेची माणसे रागावली की आपल्या गुन्हेगाराला सुळावर चढवल्याशिवाय राहत नाहीत. हो त्यांच्या आडव्यात जाणारा हा त्यांच्यासाठी गुन्हेगारच असतो बरंका.\nत्यांच्या मनाचा थांगपत्ता लागू देत नाहीत. तुमचा बदला कसा घेता येईल हे त्यांना चांगले ठाऊक असते त्यामुळे त्यांचा नादच न केलेला बरा.. नाहीतर विंचू जोरदार डंख मरेल बघा.. पण त्यांच्याशी चांगलं राहाल तर मात्र प्रेम ओसंडून वाहील\n९. धनु (२२ नोव्हेंम्बर – २१ डिसेंम्बर) : शांत, बुद्धिमान आणि आशावादी धनु राशीची माणसे चिडली – रागावली आहेत ह्यावर कोणाचा पटकन विश्वासच बसत नाही.\nमात्र चिडल्यावर ते मेषेच्या माणसासारखे तीव्र असतात. अतिशय स्पष्टवक्ते असल्याने रागाच्या भरात जे बोलतील ते अतिशय स्पष्ट असते पण तिरासारखे मनाला लागणारेही..\nत्यांच्या खरेपणामुळे त्यांना दाबून टाकणे कोणालाच शक्य होत नाही. त्यांचा खराब मूड पट्कन निवळतो मात्र त्यांचे बोलणे कायम लक्षात राहते.\n१०. मकर (२२ डिसेंम्बर – १९ जानेवारी) : तसेही फार काही मवाळ, प्रेमळ किंवा मैत्रीपूर्ण नसलेली ही रास अतिशय निरस असते.\nहे सगळ्यांनाच माहीत आहे. ते आनंदात सुद्धा फार काही भावन��ंना वाहवत जाऊ देत नाहीत..\nत्यातून चिडले तर ते अजूनच थंड प्रवृत्तीचे बनतात. अतिशय गूढ आणि अजिबात माफी न देणारे असल्याने ह्यांना न डीवचणे उत्तम..\nत्यांचा मूड खराब झाल्यास ते निराशवादाला कवटाळतात.. आणि अजूनच हट्टी बनतात.. मकरेला सांभाळणे एकूण अवघडच..\n११. कुंभ (२० जानेवारी – १८ फेब्रुवारी): तसे बऱ्यापैकी सोशल असणारी कुंभची माणसे स्वतः चा मूड खराब आहे हे मान्यच करत नाहीत.\nपण त्यांना त्यांचा खराब मूड स्वतःहून पटकन ठीक करताही येत नाही. त्यामुळे ते खूप उदास होतात.\nकित्येक तास विचारच करत राहतात. अत्यंत अस्वस्थ होतात आणि त्यांना परत नॉर्मल व्हायला बराच वेळ लागतो.\nत्यामुळे त्यांनी स्वतःला सांभाळणे खूप महत्वाचे असते. स्वतःचा मूड खराब होईल असे काही न करता सतत माणसे भवताली जमवून आनंदी राहणे उत्तम..\n१२. मीन ( १९ फेब्रुवारी – २० मार्च): जर तुमच्या बायकोला तुम्ही रागवून म्हणालात की जा रडत बस तिकडे कोपऱ्यात आणि ती खरंच तुम्हाला तसे करताना दिसली तर समजून जा की ती मीनेची आहे.\nपटकन भावनाविवश होऊन मुळूमुळू रडणारी जल तत्वाची अशी ही मीन रास..\nमीनेची माणसे पटकन उदास होतात. ते त्यांच्या कोशात जातात आणि स्वतःलाच मानसिक आणि शारीरिक त्रास करून घेतात.\nबहुदा उदास गाणी लावून मद्याचे प्याले रिचवणारा देवदासही मीन राशीचाच असावा नाही का.. तसे ही माणसे सरळ मनाची असल्याने त्यांना भावतालचे आभासी जगही खरेच वाटते.\nतुमच्या आजूबाजूच्या मीनेच्या माणसांना खास सांभाळा हं.. नाहीतर गंगा जमुना सतत डोळ्यात राहतील उभ्या..\nतर मंडळी अशी गमतीशीर माणसे तुमच्या आजूबाजूलाही असणार.. आता त्यांच्या राशी माहीत करून घ्या म्हणजे कोणाला कसे हाताळायचे किंवा कोणापासून लांब पाळायचे त्याचा अंदाज तुम्ही अगदी एखाद्या एक्स्पर्ट सारखा घेऊ शकाल..\nतुमच्याही भवताली अशी मजेशीर माणसे असतील तर त्यांचे भन्नाट किस्से आम्हालाही कळवायला विसरू नका…\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nNext articleभाषणासाठी किंवा एखाद्या सेल्स कॉलसाठी संभाषणचतुर कसं व्हायचं\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nघ्या जाण���न जनता कर्फ्यु आणि सेल्फ क्वारंटाईन मध्ये काय काय करता येईल\nनवरा बायको मधले पेल्यातले वादळ संपले की पुन्हा मैत्री कशी करायची..\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2020-04-01T14:41:28Z", "digest": "sha1:NWRI7HMTOTFADMYZAUHL3U65WUG43DLJ", "length": 3798, "nlines": 55, "source_domain": "marathidoctor.com", "title": "सोनोग्राफी द्वारे कोणते दोष समजतात ? Archives » Marathi Doctor", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nसोनोग्राफी द्वारे कोणते दोष समजतात \nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nअल्ट्रासोनोग्राफी सध्याच्या प्रगत काळातील आधुनिक विशेष तपासणी पद्धत आहे. याच्या सहाय्याने गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातदेखील भृणाची माहिती मिळते. सोनोग्राफी द्वारे गरोदरपणाच्या खात्री पासून ते बाळाच्या वाढिची, जन्मजात व्यंगाची, दोषांची, वजनवाढिची, इ. जन्मापर्यंतची सर्व माहिती मिळते.म्हणून आजकाल गरोदरमातेची अल्ट्रासोनोग्राफी ही तपासणी सर्रास केली जाते. सोनोग्राफी करण्याचे फायदे काय-काय आहेत \nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nहंता व्हायरस कारणे, लक्षणे, प्रसार, प्रतिबंध व उपचार Hantavirus in Marathi\nअश्वगंधा गुण, फायदे व औषधी उपयोग, Ashwagandha in Marathi\nअ जीवनसत्व आहारातील स्त्रोत, कार्ये, फायदे, कमतरतेची लक्षणे, उपचार, लस, Vitamin A in Marathi\nटायफॉईड कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार, आहार, विषमज्वर, Typhoid in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/balanna-honara-potshool-colic-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2020-04-01T15:38:47Z", "digest": "sha1:PASBM2JLLSEPQEV7SOZTFTRPTHFHLB2V", "length": 43621, "nlines": 307, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "बाळांमधील पोटशूळ (कोलिक): कारणे, लक्षणे, उपचार आणि घरगुती उपाय | Colic in Babies in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nHome बाळ बाळाची काळजी बाळांना होणारा पोटशूळ (कोलिक) – कारणे, लक्षणे आणि उपचार\nबाळांना होणारा पोटशूळ (कोलिक) – कारणे, लक्षणे आणि उपचार\nबाळांमधील पोटशूळ म्हणजे काय\nबाळांमध्ये पोटशूळ होण्याची कारणे काय आहेत\nपोटशूळाची चिन्हे आणि लक्षणे\nमोठ्या मुलांना पोटशूळ झाल्यास वैद्यकीय उपचार\nपोटशूळ झालेल्या बाळांसाठी घरगुती उपाय\nपोटशूळ झालेल्या बाळास शांत कसे कराल\nतुमच्या डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्याल\nनवीन पालकांसाठी सर्वात फसवी आणि काळजी वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाळाचे सतत रडत रहाणे ही होय. आपल्या बाळाला अशा स्थितीत पाहणे आणि त्यामागील नेमके कारण न समजणे पालकांसाठी खूपच त्रासदायक असू शकते. जर आपले बाळ विनाकारण सतत रडत असेल तर कदाचित त्याला पोटशूळ झालेला असू शकतो. बाळांमधील पोटशूळ हा बाळासाठी तसेच पालकांसाठीही एक अत्यंत अस्वस्थ करणारा अनुभव असू शकतो. जवळजवळ 30 टक्के नवजात बालकांना पोटशूळ होतो. बाळांमधील पोटशूळ आणि आपण त्यास प्रभावीपणे कसे सामोरे जावे याबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.\nबाळांमधील पोटशूळ म्हणजे काय\nमुलांमध्ये रडणे अगदी सामान्य आहे कारण मुले आपली अस्वस्थता रडून व्यक्त करतात आणि त्यांच्या गरजा भागवण्याकडे त्यांचे पालकांचे लक्ष वेधतात. परंतु जर आपल्या लक्षात आले की आपले बाळ , कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सारखे रडत असेल तर आपण दुर्लक्ष करू नये कारण त्याला पोटशूळ झालेला असू शकतो.\nपोटशूळ म्हणजे खूप काळजी केली पाहिजे असा काही गंभीर आजार नाही. परंतु जर आपल्या मुलाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असेल आणि आठवड्यातून तीन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस, दिवसातून तीन ते चार तास ते सतत रडत असेल आणि हे रुटीन सलग तीन ते चार आठवडे असेच राहिले असेल तर बाळाला पोटशूळाचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. बाळाच्या जन्मानंतर दोन ते तीन आठवडयांनी पोटशुळाच्या त्रासास सुरुवात होते आणि बाळ तीन ते चार महिन्यांचे झाल्यावर हा त्रास होणे बंद होते.\nबाळांमध्ये पोटशूळ होण्याची कारणे काय आहेत\nबाळांना पोटशूळाचा त्रास होण्याचे असे काही विशेष कारण नाही, तथापि काही घटकांमुळे त्रास सुरु होतो. बाळांमध्ये पोटशूळ होण्याची कारणे खालील प्रमाणे\nह्यामध्ये बाळांच्या पोटातील आम्ल वर सरकते आणि अन्ननलिकेपाशी येते. ह्यामुळे बाळाला तीव्र वेदना होतात.\nनवजात बाळाची पचनसंस्था अजूनही विकसित होत असते आणि बाळाला काहीही भरवले तरीसुद्धा ते लगेच आतड्यांपर्यंत पोहोचते आणि त्याचे संपूर्णतः विघटन होत नाही. त्यामुळे वायूची निर्मिती होते आणि त्यामुळे बाळाला वेदना आणि पोटशूळ होतो.\n३.असहिष्णुता (इंटॉलरन्स) किंवा ऍलर्जी\nकाही बाळांना काही पदार्थांची ऍलर्जी असते. काहीवेळा बाळांना लॅकटोज इंटॉलरन्स असतो आणि त्यामुळे बाळाला स्तनपानाच्या दुधाची ऍलर्जी असू शकते. म्हणून बाळाला स्तनपान दिल्यावर पोटशूळ होऊ शकतो.\nजर बाळ संवेदनशील असेल तर शारीरिक ताण घालवण्यासाठी रडणे हा त्यांच्यासाठी उपाय असतो. म्हणून ज्या बाळांना वेगळ्या आवाजामुळे ताण येतो अशा बाळांमध्ये पोटशूळ जास्त प्रमाणात आढळतो.\n५. हवा आत घेणे\nस्तनपानादरम्यान बाळे हवा आत घेतात. त्यामुळे बाळांना अस्वस्थ वाटते आणि त्याची परिणीती पोटशूळ होण्यात होते\n६ आईचा आहार आणि जीवनशैली\nकाही तज्ञांच्या मते गरोदरपणात आईचा आहार आणि जीवनशैली ह्यामुळे बाळाला पोटशूळ होऊ शकतो. उदा: ज्या स्त्रिया गर्भारपणात किंवा बाळाला स्तनपान करताना धूम्रपान करतात अशा स्त्रियांच्या बाळांना पोटशूळ होण्याची शक्यता जास्त असते.\n७. निरोगी जिवाणूंचे असंतुलन\nअसेही निदर्शनास आले आहे की ज्या बाळांना पोटशूळ होतो त्यांच्या आतड्यातील जिवाणू हे पोटशूळ न होणाऱ्या बाळांच्या आतड्यातील जिवाणूंपेक्षा वेगळे असतात. म्हणून, ज्या बाळांना पोटशूळाचा त्रास होतो अशा बाळांमध्ये चांगल्या जिवाणूंचे असंतुलन आढळते.\nजरी बाळाच्या रडण्याचा संबंध बाळाला पोटशूळ झाला असावा असा लावला जातो, तरीसुद्धा बऱ्याच वेळा त्याचा अर्थ बाळाला पोटशूळ झाला असेलच असे नाही. त्यास कारणीभूत इतरही घटक असू शकतात जसे की हर्निया, पोटामध्ये संसर्ग किंवा इतर काही आजार ज्यामुळे बाळ खूप ���डू लागते. पालकांसाठी महत्वाचे म्हणजे पोटशूळाची चिन्हे आणि लक्षणे ओळखणे होय.\nपोटशूळाची चिन्हे आणि लक्षणे\nबाळाला पोटशूळ झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी पोटशूळाची खालील चिन्हे आणि लक्षणे जाणून घ्या.\n१. बाळाचा रडण्याचा पॅटर्न थोडा वेगळा असतो\nबाळाचे नेहेमीचे रडणे आणि पोटशूळ झाल्यावरचे रडणे ह्यामधील लक्षणीय फरक तुम्हाला जाणवेल. पोटशूळ झाल्यावर बाळ खूप जोरात रडते.\n२. एका विशिष्ट वेळेला बाळाची रडण्यास सुरुवात होते\nतुमच्या लक्षात येईल कि जर बाळाला पोटशूळ झाला असेल तर बाळ दररोज एका विशिष्ट वेळेला रडू लागते. निरीक्षणाद्वारे असे लक्षात येते की बाळाला पोटशूळ साधारणपणे दुपारनंतर होतो आणि जसजशी संध्याकाळ होते तसे हा त्रास वाढू लागतो. तुम्ही बाळाला शांत करण्यासाठी बाळाला दूध पाजण्याचा प्रयत्न करता किंवा हातावर घेऊन झुलवता परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही, आणि तुमच्या लक्षात येते की बाळा पोटशूळाचा त्रास सुरु झालेला आहे.\nबाळाला जर पोटशूळ झालेला असेल तर अशी बाळे पाठीची कमान करतात आणि मुठी घट्ट आवळतात तसेच रडताना पाय दुमडून घेतात. बाळाच्या शारीरिक हालचाली आणि स्थिती वरून बाळाला पोटशूळ झालेला आहे किंवा कसे हे लक्षात येईल.\nबाळाचे पोट कडक होणे, सतत ढेकर येणे किंवा चेहरा पांढरा पडणे ह्या शारीरिक लक्षणांवर वर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. ज्या बाळांना पोटशूळ झालेला असतो अशी बाळे खूप हवा आत घेतात आणि नेहमीपेक्षा जास्त ढेकर काढतात\nवर दिलेली पोटशूळाची लक्षणे आणि चिन्हे तुमच्या बाळामध्ये आढळ्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. पोटशूळ झाल्यास काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय सल्ल्याची गरज भासते.\nमोठ्या मुलांना पोटशूळ झाल्यास वैद्यकीय उपचार\nसर्वसामान्यपणे पोटशूळ झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासत नाही परंतु ज्या कारणामुळे पोटशूळ होतो ते कारण शोधून त्यावर योग्य ते उपाय केले पाहिजेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला खालील उपाय करण्यास सांगू शकतात\nप्रोबायोटिक्स किंवा चांगले जिवाणू हे तुमच्या बाळाच्या आतड्यांसाठी चांगले असतात कारण त्यामुळे बाळाचे आतडे निरोगी राहते. तुमचे डॉक्टर प्रोबियॉटिक्सचा एखादा जादाचा डोस लिहून देऊ शकतील ज्यामुळे जर तुमच्या बाळाला पोटात अस्वस्थता जाणवत असेल तर ती कमी होईल. हा डोस तुम्ही फॉर्मुला दूध किंवा स्तनपानाच्य�� दुधातून देऊ शकता.\n२. पोटातील वायूसाठी औषधें किंवा ड्रॉप्स\nपोटशूळ कमी होण्यासाठी तुमचे डॉक्टर त्यासाठी काही ड्रॉप्स किंवा औषधे लिहून देऊ शकतात त्यामुळे तुमच्या बाळाचा पोटशूळाचा कमी होण्यास मदत होईल.\n३. फॉर्मुला बदलण्यास सांगितले जाऊ शकते\nलॅकटोज इंटॉलरन्स किंवा ऍलर्जी मुळे बाळाला पोटशूळ झालेला असेल तर डॉक्टर बाळासाठी वेगळी फॉर्मुला पावडर लिहून देऊ शकतात. हा फॉर्मुला पचनास सोपा असतो आणि तुमच्या बाळाच्या पोटासाठी सुद्धा हलका असतो.\nऔषधांच्या दुकानात पोटशूळासाठी उपलब्ध असणारी कुठलीही औषधे देणे टाळा\nपोटशूळ झालेल्या बाळांसाठी घरगुती उपाय\nबाळांमधील पोटशूळ कमी करण्यासाठी घरगुती किंवा नैसर्गिक उपायांचा फायदा होतो. पोटशूळ झालेल्या बाळांसाठी खाली काही नैसर्गिक उपचार दिले आहे ते तुमच्या बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही करून बघू शकता.\n१ कप गरम पाणयात बडीशेप घालून केलेला काढा बाळाला दिवसातून दोन किंवा तीन वेळा द्या. पोटातील वायू बाहेर सरकवण्यासाठी आणि पोटदुखी कमी करण्यासाठी बडीशेप खूप परिणामकारक आहे.\nबाळाला पचनाच्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी तुळस फार उपयोगी ठरते. काही मिनिटांसाठी गरम पाण्यात तुळशीची काही पण बुडवून ठेवा. ह्या काढ्याचे एक किंवा दोन चमचे बाळाला द्या. त्यामुळे बाळास पोटशुळापासून आराम मिळेल\nबाळाचा पोटशूळाचा त्रास कमी करण्यासाठी हिंग जादूईरित्या काम करते. तुम्ही थोडे हिंग घेऊन त्यात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करू शकता. तुम्ही हे पेस्ट दिवसातून दोन ते तीन वेळा बाळाच्या पोटावर लावू शकता\n४. प्रत्येकवेळेला बाळाला पाजल्यावर ढेकर काढा\nबाळाला पाजल्यावर प्रत्येक वेळेला ढेकर काढणे जरुरी आहे. बाळे दूध पित असताना बरीचशी हवा आत घेतात. ही हवा पोटात अडकते आणि त्यामुळे पोटात तीव्र वेदना होतात. हे टाळण्यासाठी, बाळाला पाजल्यानंतर प्रत्येक वेळी बाळाला उभे धारा आणि पाठीवर व पोटावर हळूच थोपटा.\n५. गुडघे वाकवण्याचा हलका व्यायाम\nगुडघे वाकवणे किंवा पुढे दाबणे हा पोटशूळ झालेल्या बाळांसाठी सोपा व्यायामप्रकार आहे. ह्यामुळे वायूची समस्या आणि पोटशूळाचा त्रास कमी होतो. ह्यासाठी बाळाला पाठीवर झोपावं आणि तुम्ही बाळाचे पाय हातात घेऊन गुडघ्यात पुढे पोटाकडे वाकवू शकता. हा व्यायाम तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळा क��ू शकता\nपोटशुळामुळे होण्याऱ्या वेदनेचा सामना करण्यासाठी बाळांना मसाज करणे खूप परिणामकारक ठरू शकते. मसाजमुळे पचनास मदत होते आणि वायू तयार होत नाही. ऑलिव्ह, बदाम किंवा बाळासाठीचे कुठलेही मसाज ऑइल तुम्ही थोडे कोमट करून घेऊ शकता आणि त्याने बाळाला वर्तुळाकार स्ट्रोक्स देऊन मसाज करू शकता.\nपोटशुळापासून आराम मिळण्यासाठी गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवणे खूप फायदेशीर आहे. तुम्ही मऊ कापड घेऊन ते गरम पाण्यात बुडवू शकता. जास्तीचे पाणी पिळून काढून त्या कापडाने बाळाच्या पोटावर गोलाकार फिरवा. ही प्रक्रिया दिवसातून दोन वेळा करा\n८. कोमट पाण्याने अंघोळ\nबाळाला कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळास पोटशुळापासून आराम मिळतो. कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळाचे शरीर रिलॅक्स होते आणि बाळाला चांगली झोप लागते. बाळाचा बाथटब कोमट पाण्याने भरून घ्या आणि बाळाला त्यात बसावा. बाळाच्या पोटावर आता हळूहळू मसाज करा. पोटात अडकलेला वायू बाहेर पडण्यास ह्यामुळे मदत होईल.\nपुदिना तेलामध्ये शांत करण्याचे गुणधर्म आहेत. पुदीना तेलाचे काही थेंब मसाज ऑइल मध्ये टाका आणि तुमच्या बाळाच्या पोटावर गोलाकार मसाज द्या. तुम्ही हे दिवसातून दोन वेळा करू शकता त्यामुळे बाळाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.\nपोटशूळाचा त्रास कमी होण्यासाठी जिरे सर्वात चांगला नैसर्गिक उपाय आहे. तुम्ही गरम पाण्यात एक टेबलस्पून जिरे भिजत घालू शकता. आणि हे पाणी दिवसातून तीन ते चार वेळा बाळाला देऊ शकता.\nजरी वर सांगितलेले घरगुती उपाय परिणामकारक असले तरी ते तुमच्या बाळासाठी करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.\nपोटशूळ झालेल्या बाळास शांत कसे कराल\nपोटशूळ ही बाळासाठी अत्यंत वेदनादायी स्थिती असते आणि पालकांसाठी सुद्धा ती परिस्थिती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकवणारी असते. तुमच्या बाळाला शांत करण्यासाठी खाली काही उपाय दिले आहेत.\n१. तुमच्या बाळासाठी गाणे म्हणा\nबाळासाठी गाणे म्हटल्याने बाळाला शांत करण्यास मदत होते. बाळाला त्याच्या आईबाबांचा आवाज खूप सुखदायक वाटतो आणि त्यामुळे बाळाच्या वेदना हलक्या होण्यास मदत होते.\n२. वेगवेगळ्या प्रकारे बाळाला झुलवत रहा\nतुमच्या बाळाचे पोट तुमच्या पायावर ठेवून हळूहळू बाळाला झुलवत रहा. ह्या हालचाली बाळासाठी खूप सुखकर असतात. परंतु प्रत्येक बाळ हे वेगळे अ��ते, म्हणून तुमच्या बाळासाठी झोका देण्याची कुठली स्थिती सर्वात आरामदायक आहे ते तपासून पहा.\n३. तुमच्या बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधून घ्या.\nवेदना विसरण्यासाठी लक्ष दुसरीकडे वेधून घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. बाळाला कार मध्ये किंवा बाबागाडीत बाहेर फिरवून आणणे एक चांगली कल्पना आहे.\nशांत संगीत लावल्यास त्याने बाळाला बरे वाटते. बाळाला मधुर संगीत आवडते आणि त्यामुळे बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले जाते.\n५. बाळाला उभे धरा\nबाळाला उभे धरल्यास पचनप्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते आणि अन्न वर येण्यास प्रतिबंध होतो.\n६. तुमचा आहार आणि जीवनशैली मध्ये बदल करा\nतुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल केल्यास बाळाची पोटशुळापासून सुटका होण्यास मदत होते. ज्या स्तनपान करणाऱ्या स्त्रिया धूम्रपान करतात किंवा बाळाला अस्वस्थता येईल असा आहार घेतात त्यांच्यासाठी हा उपाय खूप परिणामकारक आहे.\nगरम पाण्याने अंघोळ केल्यास पोटशुळापासून आराम मिळतो\nबाळाला चोखणी देणे हा एक चांगला उपाय आहे त्यामुळे बाळ शांत होते. काहीवेळा स्तनपान किंवा फॉर्मुला दुधाने बाळाची चोखण्याची इच्छा भागात नाही आणि त्यामुळे बाळ चिडचिड करते. आणि जर पोटशूळ झाला असेल तर ही चिडचिड आणखी वाढते. म्हणून बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही पॅसिफायर म्हणजेच चोखणी देऊ शकता. पोटशूळ झाल्यामुळे बाळाची वाढ आणि विकासाच्या दृष्टीने कुठलीही भीती नसते परंतु ता टप्पा खूप अवघड असतो. तुम्ही बाळाला शांत करण्यासाठी वर सांगितलेले उपाय करून बघू शकता कारण त्यामुळे त्यांना अवघड परिस्थितीतून पार पडणे सोपे जाईल.\nतुमच्या डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्याल\nपोटशूळ होणे हे काही खूप काळजी करण्यासारखे नाही, परंतु खालील लक्षणे दिसल्यास तुम्ही तात्काळ वैद्यकीय मदत घेतली पाहिजे”\nजर तुमच्या बाळाला जुलाब होत असतील आणि त्यामध्ये रक्ताचे अंश असतील तर\nजर तुमच्या बाळाला १०० डिग्री फॅरेनहाईट किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर\nजर तुमचे बाळ नीट दूध घेत नसेल किंवा बाळाचे वजन वाढत नसेल तर\nजर तुमच्या बाळाला वारंवार उलट्या होत असतील तर\nजर तुमचे बाळ सतत झोपत असेल किंवा चिडचिड करत असेल तर\nजर तुम्हाला तुमचे बाळ सतत आजारी पडत आहे असे वाटत असेल किंवा बाळाला कुठलीही इजा झाली असेल तर\nवरील पैकी कुठल्याही परिस्थितीत, तुम्ही तुमच्या डॉक्टरा��शी लवकरात लवकर संपर्क साधला पाहिजे ज्यामुळे पुढील गुंतागुंत टाळण्यास मदत होईल.\nपोटशूळ झालेली बाळे हाताळणे हे खूप अवघड असते. पालक म्हणून तुम्ही शांत राहणे जरुरी आहे. जर तुम्हाला बाळाला सांभाळून खूप थकल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून मदत घ्या. निराश होऊन बाळाला खूप जोरात हलवू नका किंवा मारू नका. अशा कृतींमुळे बाळाला इजा होऊ शकते किंवा त्या प्राणघातक ठरू शकतात. आपल्याला ही परिस्थिती हाताळताना अडचण येत असल्यास, त्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा.\nबाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय\nडायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय\nPrevious articleअंगावरील दुधाचा कमी पुरवठा\nNext articleबाळाला बाटलीने दूध कसे पाजावे\nभारतातील बाळे आणि मुलांसाठी वैकल्पिक आणि अनिवार्य लसी\nबाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी\nबाळाचे शौच: काय सामान्य आहे आणि काय नाही\n३ महिन्यांच्या बाळाची काळजी – तुम्हाला नक्कीच मदत होईल अशा टिप्स\nलहान मुलांना होणारा विषाणूंचा संसर्ग\n५ महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी उपयुक्त टिप्स\nगरोदरपणात खावीत अशी १६ सर्वोत्तम फळे\nमंजिरी एन्डाईत - January 7, 2020\nबाळांमधल्या बद्धकोष्ठतेला कारणीभूत असलेले आणि त्यापासून सुटका करणारे २० अन्नपदार्थ\nभारतीय मुलांची एकमेवाद्वितीय अशी अर्थासहित १५० नावे\nबाळांमधील वायूची (गॅस) समस्या\nसोशल डिस्टंसिंग म्हणजे काय कोरोनाविषाणूच्या उद्रेकाच्या काळात ते का आवश्यक आहे\nमंजिरी एन्डाईत - March 31, 2020\nनुकत्याच जगभर पसरलेल्या कोविड -१९ च्या साथीने अनुषंगाने, सोशल मिडीया वापरत असताना तुम्ही कदाचित 'सोशल डिस्टंसिंग' हा शब्द ऐकला असेल. मॉल्स आणि रेस्टॉरंट्स बंद...\nतुमचे घर कोरोनाविषाणू मुक्त कसे ठेवाल\nबर्थ कंट्रोल (गर्भनिरोधक) पॅचविषयक माहिती आणि वापर\nव्हजायनल (योनी) रिंग – एक गर्भनिरोधक पर्याय\nभारतातील बाळे आणि मुलांसाठी वैकल्पिक आणि अनिवार्य लसी\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया ���पल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रतिसाद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\nलॉग इन | नोंदवा\nलॉग इन | नोंदवा\nबाळाच्या केसांच्या वाढीसाठी १० टिप्स\nमंजिरी एन्डाईत - August 24, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ibmtv9.in/", "date_download": "2020-04-01T15:11:23Z", "digest": "sha1:JLG2MWR75P7UTQM2D7VXADELKQSEO2S5", "length": 24127, "nlines": 277, "source_domain": "www.ibmtv9.in", "title": "IBMTV9 News – India's No.1 News Portal", "raw_content": "\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल लॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश पालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन मेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nग्लोबल बुद्धिस्ट राजदूत पुरस्काराने सी. एल. थूल सन्मानित\nनागपूरात भारत बंद ला अल्प प्रतिसाद\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nबरखा रानी जरा जम के बरसों…..\nबरखा रानी जरा जम के बरसों…..\nजिंदगी का सफर है सुहाना…..\nपंचमदाच्या गीतांनी रसिक ���ाले चिंब\nपंचमदाच्या गीतांनी रसिक झाले चिंब\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nमनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई नागपूर : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे शहरातील एक हॉस्पिटल आणि दोन डायगनोस्टीक सेंटर सिल करण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे...\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nअतिउत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यास गौरविणार नागपूर : महावितरणमधील अधिकारी-कर्मचारी हे महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये...\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nजीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्याचे निर्देश नागपूर : पालकमंत्र्यांनी आज घरूनच माननीय मुख्यमंत्र्यांना नागपूर जिल्ह्यातील सध्यस्थितीबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी...\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासह संशयित रुग्णांवरील उपचाराबाबत आरोग्य प्रशासन योग्य खबरदारी घेत असले तरी आपत्कालीन परिस्थितीत मेयो व मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत तातडीने नियोजन...\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nकोरोना आणि वादळ वाऱ्यात वीज ग्राहकांसाठी ऊर्जा ��िभागाचे योगदान उल्लेखनीय नागपूर : कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे बंद असताना आणि मागील दोन दिवस अवेळी झालेल्या वादळ वारा...\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nमनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई नागपूर : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे शहरातील एक हॉस्पिटल आणि दोन डायगनोस्टीक सेंटर सिल करण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे...\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nअतिउत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यास गौरविणार नागपूर : महावितरणमधील अधिकारी-कर्मचारी हे महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये...\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nजीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्याचे निर्देश नागपूर : पालकमंत्र्यांनी आज घरूनच माननीय मुख्यमंत्र्यांना नागपूर जिल्ह्यातील सध्यस्थितीबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी...\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासह संशयित रुग्णांवरील उपचाराबाबत आरोग्य प्रशासन योग्य खबरदारी घेत असले तरी आपत्कालीन परिस्थितीत मेयो व मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत तातडीने नियोजन...\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nकोरोना आणि वादळ वाऱ्यात वीज ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाचे योगदान उल्लेखनीय नागपूर : कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे बंद असताना आणि मागील दोन दिवस अवेळी झालेल्या वादळ वारा...\nवृत्तपत्र वितरणाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे- पालकमंत्र्यांचे आवाहन\nनागपूूूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांचे वितरण आवश्यक असून जिल्हयातील वृत्तपत्र हॉकर्सनी दैनंदिन वृत्तपत्राचे वाटप सुरु करावे असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितिन राऊत यांनी केले आहे. विभागीय...\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nडायरेक्टर / मुख्य संपादक\nभीमराव लोणारे (डायरेक्टर / मुख्य संपादक)\nजन्म तारीख : o4/02/1973 शिक्षा : एम. ए. (अर्थशास्त्र), एम. ए. (राज्यशास्त्र), बॅचलर ऑफ मासकम्यूनिकेशन (BMC) अनुभव : लोकमत=लोकमत समाचार, देशोन्नती-राष्ट्रप्रकाश, दैनिक १८५७, दैनिक लोकशाहीवार्ता इन अखबारो में संवाददाता पदपर काम किया. तथा, बीसीएन न्यूज, जीटीपीएल न्यूज, सीटी विदर्भ न्यूज इन इलेक्ट्रॉनिक चॅनल में संवाददाता पद पर कार्यरत था. पिछले १३ साल से पत्रकारिता व्यवसाय जुड़ा हु...\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nद . म . क्षे . सां . केंद्र , नागपुर में 1 से 4 दिसम्बर के दौरान “ ऑक्टेव ” का आयोजन\nट्रेनच्या धडकेत वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू\nअॅग्रोव्हिजनचा दशकपुर्ती सोहळा २३ नोव्हेंबर पासून\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nआप याद कर सकते हैं\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल\nलॉकडाऊन कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nपालकमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन\nमेयो-मेडिकल येथील वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत ठेवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडुन पाहणी\nऊर्जा मंत्री नित���न राऊत यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा\nibmtv9 समाचार के बारे में\nएक समाचार पोर्टल योजना के लिए डिज़ाइन और विकास कार्य एक अख़बार के इलेक्ट्रॉनिक संस्करण या स्थानीय या यहां तक ​​कि राष्ट्रीय श्रेणी वाली पत्रिका लिखते हैं\nकॉपीराइट © 2018 सभी अधिकार सुरक्षित | द्वारा विकसित धनंजय बोरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/submit-plan-setting-modern-buses-anil-parab/", "date_download": "2020-04-01T14:37:04Z", "digest": "sha1:FKUNTOKNZHH2QIY3X5KBQ25IAFW4GZGC", "length": 28972, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठी आराखडा सादर करा - अनिल परब - Marathi News | Submit a plan for setting up of modern buses - Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\ncoronavirus : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील\ncoronavirus : हे योग्य नाही... शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिडले रोहित पवार\nCoronavirus: ‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’\nलीलावती रुग्णालयात कोरोनाची चाचणी आली पॉझिटिव्ह, पण कस्तुरबात निगेटिव्ह अन्\nकपात नव्हे, घरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचाच शॉक; राज्यातील वीज ग्राहकांची बिले वाढण्याची चिन्हे\nनवराच तिला समजायचा लेस्बियन, लग्नाच्या १२ वर्षानंतर या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा\nपर्सनल कमेंट कराल तर खबरदार ऋषी कपूर यांनी हेटर्सला दिली तंबी\nशक्तिमान ते कपाला... आता कसे दिसतात, काय करतात ‘शक्तिमान’चे हे कलाकार\nपुतण्याचे अंतिम दर्शन घेता न आल्याने सलमान खान झालाय भावुक, अशी आहे त्याची अवस्था\nघटस्फोटाच्या 2 वर्षांनंतर सुजैन खानने सांगितले होते हृतिक रोशनसोबत वेगळे होण्याचे कारण\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\n भारतातील सगळ्यात वयस्कर दाम्पत्याने कोरोनावर केली मात\nवर्क फ्रॉम होम करत असाल तर न विसरता खा दोन केळी, मग बघा कमाल\nCoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण\nCoronaVirus : लॉकडाऊनदरम्यान पोलिसांची धडक कारवाई, कल्याण उल्हासनगरमधून २०६ गाड्या जप्त\nलॉकडाऊनदरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सात नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nकोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी इंदुरीकर महाराजांकडून १ लाखाची मदत\nGas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना दिलासा गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर\nCorona Virus : रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी\n सर्वात कमी वयाचा भारतात पहिलाच बळी; कोरोनामुळे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू\nकोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील\nCoronaVirus : सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय...\nCoronavirus : 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही', मौलानांची 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल\nCoronaVirus : मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांनाही ५० ते ६० टक्केच वेतन\nकोण आहे तबलीग जमात काय आहे मरकजचा अर्थ काय आहे मरकजचा अर्थ\nमजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत\nमीरारोड - मीरा भाईंदरमध्ये पोलिसांची नाकाबंदी, अत्यावश्यक सेवाचे खोटे फलक लावून फिरणारी अनेक वाहने सापडली, नंबर विनाची वाहने जप्त\n‘जर आम्हीच वाचलो नाहीत तर तुम्हाला कोण वाचवणार’; कोरोनासमोर का झाले डॉक्टर हतबल\nसांगली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजला भेट देऊन आलेल्या तिघांना क्वारंटाइन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.\nCoronaVirus : लॉकडाऊनदरम्यान पोलिसांची धडक कारवाई, कल्याण उल्हासनगरमधून २०६ गाड्या जप्त\nलॉकडाऊनदरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सात नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nकोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी इंदुरीकर महाराजांकडून १ लाखाची मदत\nGas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना दिलासा गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर\nCorona Virus : रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी\n सर्वात कमी वयाचा भारतात पहिलाच बळी; कोरोनामुळे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू\nकोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील\nCoronaVirus : सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय...\nCoronavirus : 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही', मौलानांची 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल\nCoronaVirus : ��ुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांनाही ५० ते ६० टक्केच वेतन\nकोण आहे तबलीग जमात काय आहे मरकजचा अर्थ काय आहे मरकजचा अर्थ\nमजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत\nमीरारोड - मीरा भाईंदरमध्ये पोलिसांची नाकाबंदी, अत्यावश्यक सेवाचे खोटे फलक लावून फिरणारी अनेक वाहने सापडली, नंबर विनाची वाहने जप्त\n‘जर आम्हीच वाचलो नाहीत तर तुम्हाला कोण वाचवणार’; कोरोनासमोर का झाले डॉक्टर हतबल\nसांगली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजला भेट देऊन आलेल्या तिघांना क्वारंटाइन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.\nAll post in लाइव न्यूज़\nअत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठी आराखडा सादर करा - अनिल परब\nसर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचे आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.\nअत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठी आराखडा सादर करा - अनिल परब\nमुंबई : राज्यातील बस स्थानकांमधील स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष लक्ष देऊन प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करावे, सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचे आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. मंत्रालयात बस स्थानकातील स्वच्छता आणि नवीन बसस्थानक उभारण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी परब बोलत होते.\nपरब म्हणाले, राज्यातील बसस्थानके स्वच्छ, सुंदर, आकर्षक असली पाहिजे. बसस्थानकांची वेगळी ओळख आणि प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होतील, असा सर्व सुविधांनी युक्त आराखडा तयार करावा. तो राज्यात सर्व बसस्थानकांमध्ये वापरता येईल. त्यामुळे बसस्थानकांमध्ये एकसारखेपणा येईल आणि सर्व बसस्थानकांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था, अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीची व्यवस्था अशा सुविधा देता येतील. बसस्थानकांमधील स्वच्छतेबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी दूर कराव्यात. बसस्थानके सुस्थितीत ठेवावी. प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा बसस्थानकामध्ये उपलब्ध करून दिल्या तर त्याचा फायदा महामंडळाला होईल आणि अधिक एसटीकडे वळतील.\nराज्यातील बसस्थानकांचा आढाव�� घेऊन ज्या बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे, त्याची दुरुस्ती करून स्वच्छता करावी, जेथे नवीन बसस्थानके उभी करावयाची आहेत, त्यासाठी आराखडा तयार करून बसस्थानकांची ठिकाणे निश्चित करावी. पहिल्या टप्प्यात त्र्यंबकेश्वर, नगर जिल्हातील कर्जत, दापोली या बसस्थानकांचे काम तातडीने पूर्ण करावीत, असेही परब यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (बांधकाम) राजेंद्र जावंजळ, मुख्य अभियंता (स्थापत्य) प्रशांत पोतदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.\ncoronavirus : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील\ncoronavirus : हे योग्य नाही... शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिडले रोहित पवार\nCoronavirus: ‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’\nलीलावती रुग्णालयात कोरोनाची चाचणी आली पॉझिटिव्ह, पण कस्तुरबात निगेटिव्ह अन्\nकपात नव्हे, घरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचाच शॉक; राज्यातील वीज ग्राहकांची बिले वाढण्याची चिन्हे\nकोरोनाच्या बळीचे दफन न करण्याचे परिपत्रक घेतले मागे; राज्य मंत्री नवाब मलिक यांनी केली मध्यस्थी\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\n 'भाऊं'च्या जुन्या फोटोंचा फेसबुकवर दंगा, हे भन्नाट जोक्स वाचून म्हणाल पिंगा गं पोरी पिंगा...\nCoronavirus : इटलीमध्ये कोरोनामुळे जीव गमावलेले लोक आधीच 'या' 10 आजारांचे होते शिकार, तुम्हीही आहात का\n कुठं वर्दीतला माणूस तर कुठं दंडुक मारणारा पोलीस\nCoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात उद्योगपतींचं मोठं योगदान; कोट्यवधींचं केलं दान\nक���वारंटाइन टाईममध्ये कंटाळेल्या सुहानाचे हे नवीन फोटो होत आहे व्हायरल...\nCoronaVirus: क्वारंटाईनमध्ये सुहाना खान गिरवतेय मेकअपचे धडे, गौरी खानने शेअर केला फोटो\nउर्वशी रौतेलाचे पाण्यातील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, फोटो पाहून व्हाल थक्क\nCoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nलॉक डाउनमध्ये अशी झाली करिनाची अवस्था, फोटो पाहून चाहतेही झाले Shocked\nबायको पेक्षा सुंदर आहे हृतिक रोशनची मेहुणी, पाहा तिचे हॉट फोटो\nCoronavirus : एप्रिलच्या अखेरीस चीनवर पुन्हा होणार कोरोनाचा हल्ला; वैज्ञानिकांचा इशारा\nCorona Virus : रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी\n झाडावर बॅक फ्लिप घेऊन बिबट्याने केली शिकार, असा व्हिडीओ आधी कधी पाहिला नसेल\ncoronavirus : तोंडाला मास्क लावण्यास नकार दिल्याने एकावर गुन्हा\nपुतण्याचे अंतिम दर्शन घेता न आल्याने सलमान खान झालाय भावुक, अशी आहे त्याची अवस्था\n अमेरिकेत २४ तासांत ८६५ बळी, कोरोनाग्रस्त मृतांची संख्या दुप्पटीने वाढली\n सर्वात कमी वयाचा भारतात पहिलाच बळी; कोरोनामुळे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू\nCoronavirus: ‘जर आम्हीच वाचलो नाहीत तर तुम्हाला कोण वाचवणार’; कोरोनासमोर का झाले डॉक्टर हतबल\ncoronavirus : कोण आहे तबलीग जमात काय आहे मरकजचा अर्थ काय आहे मरकजचा अर्थ\nCoronaVirus : मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांनाही 50 ते 60 टक्केच वेतन\nCoronavirus : 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही', मौलानांची 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/40969", "date_download": "2020-04-01T15:02:20Z", "digest": "sha1:I5D3FH76K6RIGCITOFIKWS7D5MY3YOWZ", "length": 11173, "nlines": 106, "source_domain": "sataratoday.com", "title": "जे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष", "raw_content": "\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.\nनवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बा��ी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अमित शाह यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ही निवड लांबणीवर पडली होती.\nभाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अमित शाह यांचे उत्तराधिकारी म्हणून जे. पी. नड्डा यांच नाव आघाडीवर होतं. पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हाच जे.पी. नड्डा यांची निवड करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नड्डा यांचा एकमेव अर्ज आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पार पडल्यानंतर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नड्डा यांचा कार्यकाळ 2022पर्यंत असणार आहे. राधामोहन सिंह यांनी नड्डा यांच्या नाव जाहीर केल्यानंतर मावळते भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केलं.\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखाव��ी येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nअॅट्रॉसिटीत 'तत्काळ अटक' कायम, अंतरिम जामीनही नाही : सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nफुलराणी सायना नेहवालने केला भाजपात प्रवेश\nनिर्भया प्रकरणः दोषी मुकेशची याचिका फेटाळली\nएअर इंडिया बाजारात ; लवकरच होणार लिलाव\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nनिर्भया बलात्कार: फाशीचा मार्ग मोकळा\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक\nइराण आक्रमक; ट्रम्प यांच्यावर ५.७६ अब्जाचे इनाम\nमेजर जनरल कासिम सुलेमानीने रचला होता दिल्ली हल्ल्याचा कट : डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://forttrekkers.com/karha-fort-nashik.html", "date_download": "2020-04-01T13:58:14Z", "digest": "sha1:3TSO46ZJMZ4VU4JEAJYYXD7M7MOJZDFJ", "length": 13751, "nlines": 82, "source_domain": "forttrekkers.com", "title": " Karha Fort, Karha Fort Trek, Karha Fort Trekking, Nashik", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ, पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला.\nखाजगी वहानाने दोन दिवसात हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदि��� व्यवस्थित पाहाता येते.\nसटाणाहून दोधेश्वर गावाकडे जातांना १४ किमीवर एक चौक लागतो. येथून समोर जाणारा रस्ता बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावाकडे जातो. उजव्या बाजूचा रस्ता कोळीपाडा गावात तर डाव्या बाजूचा रस्ता कर्‍हे गावाकडे जातो. कर्‍हे गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर चौकापासून एक किमीवर डाव्याबाजूला एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर वाट जंगलात शिरते. या वाटेवर नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे देऊळ आहे. देवळाच्या पुढे पायवाट एका टेकडावर जाते. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कर्‍हा किल्ला दिसतो. मळलेली पायवाट किल्ल्यावर चढतांना दिसते. या पायवटेने १० मिनिटे चढल्यावर एका मोठ्या खडकाखाली दोन लाकडी पट्ट्यांवर माकडाची लाल रंगात रंगवलेली चित्र पाहायला मिळतात. स्थानिक लोक त्यांना माकडदेव म्हणतात.\nमाकड देवाच दर्शन घेऊन २० मिनिटे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. यठिकाणी किल्ल्याची माची आणि प्रवेशव्दार असण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी कमानीसाठी वापरले जाणारे दोन कोरीव दगड पडलेलेल आहेत. त्याचप्रमाणे इथे एक तुटका कोरीव दगडी स्तंभ पडलेला आहे. हा स्तंभ चारही बाजूंनी कोरलेला आहे. सध्या त्यावरील प्रत्येक बाजूच्या दोन शिल्प चौकटी शाबूत आहेत. पण उन्हा पावसात राहील्यामुळे त्यावरील शिल्प झिजलेली आहेत. या स्तंभाच्या एका बाजूला गणपती कोरलेला आहे. त्याखालच्या चौकटीत ३ वादक बसलेले दाखवले आहेत. एका बाजूला एक घोडेस्वार दाखवलेला आहे. पण इतर बाजूची शिल्प झिजल्यामुळे त्यावरील शिल्प ओळखण्या पलिकडे गेलेली आहेत. माची वरुन १० मिनिटाचा चढ चढल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. याच ठिकाणी एक कातळ कोरीव गुहा आहे. किल्ल्यावर येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ही गुहा बनवलेली आहे. गुहेच्या पुढे २ मिनिटे चालल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडावर समोरच भवानी मातेचे नव्याने बांधलेले मंदिर आहे. त्याच्या पाठी मागे २ पाण्याची कोरडी टाकी आहेत. या टाक्यांच्या उजव्या बाजूला खाली उतरल्यावर एक पाण्याच प्रचंड मोठे गुहा टाक आहे. हे टाकही कोरडे आहे. टाक पाहून परत वर येऊन विरुध्द बाजूस ख्हाली उतरल्यावर अजून एक पाण्याच टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. हे टाक पाहून त्याच्या पुढेच कड्याच्या दिषेने खाली इतरल्यावर एक कातळ टप्पा लागतो. तो गिर्यारोहणाचे तंत्र वापरून काळजीपूर्व उतरल्यावर आपल्याला एका बाजूला एक असलेली तीन टाकी पाहायला मिळतात. यातील शेवटच्या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. ही टाकी पाहून परत गड माथ्यावरील मंदिरापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. गड माथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास लागतो. गड माथ्यावरुन बिष्टा किल्ला, फ़ोपिरा डोंगर आणि अजमेरा किल्ला दिसतात.\nमुंबईहून नाशिक मार्गे सटाणा गाठावे. सटाणा पासून १६ किमीवर किल्ल्याच्या पायथ्याचे कोळीपडा हे गाव आहे. सटाणाहून दोधेश्वर गावाकडे जातांना १४ किमीवर एक चौक लागतो. येथून समोर जाणारा रस्ता बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावाकडे जातो. उजव्या बाजूचा रस्ता कोळीपाडा गावात तर डाव्या बाजूचा रस्ता कर्‍हे गावाकडे जातो. कर्‍हे गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर चौकापासून एक किमीवर डाव्याबाजूला एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर वाट जंगलात शिरते. या वाटेवर नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे देऊळ आहे. देवळाच्या पुढे पायवाट एका टेकडावर जाते. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कर्‍हा किल्ला दिसतो. मळलेली पायवाट किल्ल्यावर चढतांना दिसते.\nसटाणाहून दिवसातून ५ एसटी बसेस कोडबेलला जातात. सकाळी ७.३० सटाणा-भिलपुरी, सटाणा-चिंचवा दुपारी ११.३०, संध्याकाळी ५.०० वाजता सटाणा-चिंचवा. साक्री-सटाणा सकाळी ७. ०० वाजता गावात येते. गावातून ६ आसनी रिक्षा नामापूरला जातात .\nगडावर राहाण्याची सोय नाही.\nगडावरील कड्या खालच्या टाक्यात पिण्याचे पाणी आहे.\nविश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.\nराजगड किल्ला (RAJGAD FORT)\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\n\"प्रौढ प्रताप पुरंदर\" \"महापराक्रमी रणधुरंदर\" \"क्षत्रिय कुलावतंस्\" \"सिंहासनाधीश्वर\"...\n\"राजाधिराज योगिराज\"...\"पुरंधराधिष्पती\"... \"महाराजाधिराज\" \"महाराज\" \"श्रीमंत\"...\n\"छत्रपती शिवाजी महाराज की जय\"\n जय भवानी जय शिवाजी \nराजमाची किल्ला (RAJMACHI FORT)\nमोबाईल : +९१ ९७६९५४९२५९\nमोबाईल : +९१ ९८३३४७४३३५\nहोम | आमच्या बद्दल | आमचे सहकारी | ट्रेकर्स | शिवाजी महाराज | किल्ले | आमची भटकंती | छत्रपती शिवाजी महार���ज | अष्टप्रधानमंडळ | सेनापती आणि मावळे | व्हिडीओ | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election-news-2019/deputy-chief-minister-possible-from-thackeray-family-119052700019_1.html", "date_download": "2020-04-01T16:02:52Z", "digest": "sha1:I7ZDVIRYPANAVVHM26C4LL7AA6MK3Y24", "length": 12816, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ठाकरे घराण्यातील ही व्यक्ति होऊ शकते उपमुख्यमंत्री | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलोकसभा निवडणूक 2019 बातम्या\nठाकरे घराण्यातील ही व्यक्ति होऊ शकते उपमुख्यमंत्री\nलोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या रणनीती आखण्यासाठी बैठकांचं सत्र असून, राज्यात मुख्य पक्ष असलेया शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सोबतच सक्रीय राजकारणात काम करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आज युवासेनेची शिवसेना भवनात बैठक होत आहे. यामध्ये पुढे चिऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक असणार आहे. मात्र आता ठाकरे घराण्यातील व्यक्ती स्वतः निवणूक लढवणार का यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोबतच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढावी या करिता शिवसेना पक्षासह, भाजपातील केंद्रीय पक्षश्रेठी आग्रही आहेत.\nआज सायंकाळी 5 वाजता शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून,‘मातोश्री’वर ही बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तार, उपमुख्यमंत्री पदावर चर्चा होण्याची दाट शक्यता असून, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद वाट्याला आले तर आदित्य ठाकरे यांचं नाव त्या पदासाठी शिवसेनेकडून देण्यात येईल अशी चर्चा आहे. अश्यापरिस्थितीत व पदाधिकारी, जेष्ठ नेत्यांच्या मागणी नुसार आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जर आदित्य यांनी निवडणुकीचा विचार जर केला तर ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्ती ठरतील की ज्या एखाद्या पदावर विराजमान होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही सोबतच त्यांनी कधीही कोणत्याही पदाचा मोह देखील धरला नाही.\nघरात घुसून मारू; राज ठाकरे नि मोदींचे ब्रीदवाक्य\nलोकसभा निकाल : राज ठाकरेंचा 'हाय टेक' प्रचार का ठरला प्रभावहीन\nलोकसभेचा निकाल राज ठाकरे यांची एका शब्दात प्रतिक्रिया\nराज ठाकरे यांची राजकीय ताकद वाढणार, विधानसभेत जिंकणार दोन आकडी जागा\nही तर मौन की बात होती, राज ठाकरे यांचे ट्विट\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/jaipur-children-eye-damaged-after-watching-solar-eclipse-and-admitted-hospital/", "date_download": "2020-04-01T13:58:40Z", "digest": "sha1:FNMMB3OLDMXMKTAZG7WK7IKI44RBE6TA", "length": 34064, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बापरे! सूर्यग्रहण पाहिल्याने 14 मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा - Marathi News | jaipur children eye damaged after watching solar eclipse and admitted to hospital | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत��री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nAll post in लाइव न्यूज़\n सूर्यग्रहण पाहिल्याने 14 मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा\nसूर्यग्रहण पाहिल्याने काही मुलांच्या डोळ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\n सूर्यग्रहण पाहिल्याने 14 मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा\nठळक मुद्देसूर्यग्रहण पाहिल्याने 14 मुलांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. मुलांचे 70 टक्के डोळे यामुळे खराब झाल्याची माहिती मिळत आहे. जयपूरमध्ये काही शाळकरी मुलांच्या डोळ्यांवर सूर्यग्रहणाचा गंभीर परिणाम झाला.\nजयपूर - 2019 या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 26 डिसेंबरला पाहाण्याचा आनंद अनेकांनी घेतला होता. देशाच्या बहुतांश भागात कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळालं. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आल्याने विलोभनीय दृश्य दिसलं. सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक ठिकाणी खास व्यवस्थाही करण्यात आली होती. शाळांनीही मुलांना सूर्यग्रहणाची माहिती दिली होती. सूर्यग्रहण पाहताना काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक असतं. उघड्या डोळ्यांनी ग्रहण न पाहण्याचा सल्ला हमखास दिला जातो. सूर्यग्रहण पाहिल्याने काही मुलांच्या डोळ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nसूर्यग्रहण पाहिल्याने 14 मुलांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. मुलांचे 70 टक्के डोळे यामुळे खराब झाल्याची माहिती मिळत आहे. 26 डिसेंबर रोजी गुजरातमधल्या द्वारका भागातून सर्वप्रथम ग्रहण दिसण्यास सुरुवात झाली. सकाळी 7 वाजून 59 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपर्यंत म्हणजेच एकूण 5 तास 36 मिनिटं हे सूर्यग्रहण होतं. अनेकांनी यावेळेत ग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. जयपूरमध्ये काही शाळकरी मुलांच्या डोळ्यांवर सूर्यग्रहणाचा गंभीर परिणाम झाला आहे. मुलांचे डोळे 70 टक्के खराब झाले आहेत.\nसूर्यग्रहण पाहताना चष्मा न घातल्यामुळे तसेच कोणतीही काळजी न घेतल्याने डोळे खराब झाल्याची माहिती मिळत आहे. सूर्यग्रहण पाहिल्यानंतर काहीवेळातच काही मुलांना थोड्या वेळासाठी डोळ्यांनी दिसणं बंद झालं. ���र काहींना डोळ्यांनी अस्पष्ट दिसत होतं. गेल्या 20 दिवसांपासून सवाई मानसिंह रुग्णालयात मुलांच्या डोळ्यांसंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. शाळेतील मुलांसोबतच काही नागरिकांच्याही डोळ्यांबाबत अशा तक्रारी येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.\nरुग्णालयातील नेत्र विभागात मुलांवर योग्य उपचार सुरू असून लवकरात लवकर त्यांना नीट दिसावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सूर्यग्रहण पाहताना काळजी न घेतल्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा झाल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. रुग्णालयातील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. कमलेश खिलनानी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, सूर्यग्रहणांमुळे ज्या मुलांच्या डोळ्यावर विपरित परिणाम झाला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र गंभीर इजा आहे. मुलांच्या डोळ्यातील रेटीनावर फार गंभीर परिणाम झाला आहे.\nचंद्र पृथ्वीपासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावास्येची तिथी व हे तीनही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण’ घडते; पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. या खगोलीय घटनेस ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहण्यापेक्षा टीव्हीमध्ये बघून सुध्दा ग्रहणाचे निरीक्षण करता येते. कारण या बाबतीत जर कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारली तर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ग्रहण पाहताना काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे.\nपुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड\n...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना\nई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश\nबोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला\nउद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली\nsolar eclipseStudenteye care tipsसूर्यग्रहणविद्यार्थीडोळ्यांची काळजी\nCoronavirus: CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nआजारी विद्यार्थ्यांचा घेणार आढावा, आदिवासी विकास विभागाकडून मार्गदर्शक सूचना\nCoronavirus : कोरोनामुळे ५० विद्यार्थी अड��ले सिंगापूर विमानतळावर, अंबरनाथमधील विद्यार्थिनीचा समावेश\nफिलिपिन्समधील विद्यार्थ्यांची हाक...ने मजसी मातृभूमीला\nपाझर तलावात बुडून तीन बालिकांचा मृत्यू\ncoronavirus कोरोनाची भीती; शहरातील वसतिगृहांतील विद्यार्थी निघाले गावाकडे\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nसॅनिटायझरच्या बाटलीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा फोटो; काँग्रेसने म्हटले, गलिच्छ राजकारण\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\nसुमार दर्जाच्या तक्रारीनंतरही भारत चीनकडून आयात करणार व्हेंटीलेटर, मास्क\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रो��\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\n जरा जागचं हलवा की तुमचं ढू..\nमराठी बातम्या : राज्यात ३२० करोनाग्रस्त\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nCoronaVirus : अजूनही गांभीर्य नाही दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का मग फटक्यात try this\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/author/psanjay/page/11/", "date_download": "2020-04-01T14:42:07Z", "digest": "sha1:JCVMAS2Q6V2UOUX2XHVWA3JYLSRQ5LC7", "length": 4541, "nlines": 83, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Democracy and Domestic Game | Page 11 | Page 11", "raw_content": "\nघर लेखक यां लेख Sanjay Parab\n115 लेख 0 प्रतिक्रिया\nलोकशाही आणि डोंबाऱ्याचा खेळ\nभाजपचा मिशन 2019 च्या निवडणुकीचा अ‍ॅक्शन प्लान तयार\nबुलेट ट्रेनला गुजरातमध्येच विरोध\nविजय नव्हे; यशस्वी संघर्ष महत्त्वाचा\nनाणार प्रकल्प : परप्रांतीय जमीन खरेदीदारांची चौकशी करा – राजन साळवी\n1...101112चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n३ महिने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत मिळणार\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-crime-news-dhavalpuri-bhalwani/", "date_download": "2020-04-01T13:32:48Z", "digest": "sha1:73EJIH2ZIIM53Y33WQ4HZ6R3SVQ3S4GW", "length": 16725, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ढवळपुरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, Latest News Crime news Dhavalpuri Bhalwani", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद\nजळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nढवळपुरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nएकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी\nभाळवणी (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या गेटजवळ एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा दुचाकी आडवी लावून तिचा विनयभंग केला तसेच माझ्यावर प्रेम कर अन्यथा अ‍ॅसिड टाकून उभी कापून टाकीन अशी धमकी दिल्याची घटना दि. 24 जानेवारी रोजी घडली.\nयासंबंधी पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की एका अल्पवयीन मुलाने मुलीची इच्छा नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध त्याच्याकडील मोटारसायकलवरून पाठलाग करुन दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता मोटरसायकल आडवी लावून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिच्या तोंडात मारले व तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.\nजर माझी नाही झालीस तर तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकीन व तुला उभे कापून टाकीन. तू माझे वाटोळे केले तर मी तुझे वाटोळे करीन अशी धमकी दिली. याबाबत पीडित मुलीने पारनेर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला बाल न्यायालयात हजर केल्यानंतर समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले.\nया घटनेने ढवळपुरी गावात खळबळ उडाली असून फिर्यादी मुलगी व आरोपी हे दोन्ही अल्पवयीन असल्याने दोघांनाही पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजयकुमार बोत्रे यांच्यासह सहायक फौजदार व्ही. एस. लोणारे हे करीत आहेत.\n44 व्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक सार्वमतवर शुभेच्छांचा वर्षाव\nअवैध वाळूधंद्यात राजकीय नेते, महसूल व पोलिसांची हातमिळवणी – शेलार\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nअन जागल्या 1969च्या पूर स्मृती…\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक, सेल्फी\nवकिली करतानां राजकारणात आलेल्या अरूण जेटलींचा जीवनप्रवास\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nनगर: शहरातून हद्दपार नगरसेवक समदखानची पोलीसांना धक्काबुक्की\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nश्रीरामपुरात डेंग्यूने घेतला तरुणाचा बळी\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\n��रजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://bhavmarathi.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-04-01T13:55:54Z", "digest": "sha1:GFF4TDHMKN46URFC57HJBOORCDGCWUK2", "length": 13011, "nlines": 70, "source_domain": "bhavmarathi.com", "title": "आताचा सार्वजनिक गणेशोत्सव ! - भाव मराठी", "raw_content": "\nRegister – नवीन सभासद\nRegister – नवीन सभासद\nby अमृता गाडगीळ-गोखले सप्टेंबर 1, 2019 सप्टेंबर 1, 2019 Leave a Commentआताचा सार्वजनिक गणेशोत्सव \nयेत्या काही दिवसातच गणपती बाप्पाचे सगळीकडे आगमन होईल . खूप उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असेल. घरोघरी बाप्पा विराजमान होतील. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल.\nघरोघरी अगदी धामधूम असते यावेळेस. पूजेची तयारी, नैवेद्याची तयारी, मग गौरींचे आगमन. घरोघरी केले जाणारे तळणीचे पदार्थ आणि सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे मोदक. गणपती बाप्पाचं आणि मोदकाचं खास समीकरण आहे. मोदक या शब्दामध्येच तेवढा मोद आहे कि तो खाल्ल्यावर कुणाला आनंद होणार नाही\nअसंच एक वेगळं समीकरण आहे ते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आणि लोकमान्य टिळकांचं \nलोकमान्य टिळकांचे हे शताब्दी पुण्यस्मरण वर्ष. टिळकांनी स्वराज्य आणि स्वदेशी या दोन गोष्टींवर खूप कार्य केले. सगळ्यांनाच माहित आहे कि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला राष्टीय स्तरावर एक वेगळी ओळख करून दिली. लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि सर्व समाजातील लोकांनी एकत्र यावे यासाठी त्यांनी गणेशोत्सवातून वेगळे प्रयत्न सुरु केले.\nबंगालच्या फाळणी नंतर स्वदेशीचा प्रचार करण्यात आला. विदेशी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन सर्व जनतेला करण्यात आले. गणेशोत्सवातून खूप वेग वेगळ्या आणि चांगल्या विषयांवर व्याख्यानमाला त्यावेळी आयोजित केल्या जात असत.\nहे सगळं १२५ वर्षांपूर्वी … आज आपण काय करतो आहोत स्वदेशी वस्तूंचा आग्रह हा त्यावेळी देखील धरण्यात आला होता. आज आपण कितीजण स्वदेशी वस्तूंचा विचार करतो. गणपती आले कि त्याची सजावट करणं हे आलंच… मग त्यासाठी आपण लाइट कुठले वापरतो स्वदेशी वस्तूंचा आग्रह हा त्यावेळी देखील धरण्यात आला होता. आज आपण कितीजण स्वदेशी वस्तूंचा विचार क���तो. गणपती आले कि त्याची सजावट करणं हे आलंच… मग त्यासाठी आपण लाइट कुठले वापरतो मग मागे आरास किंवा मखर करण्यासाठी जे शोभेचे सामान लागतं ते कुठलं असतं याचादेखील विचार करावा सगळ्यांनीच. मुख्यतः मोठ्या मंडळांनी आणि अगदी आपण सगळेच जण जे घरी छोटे छोटे सण समारंभ साजरा करतो त्यांना हि विनंती कि कृपया भारतामध्ये तयार झालेल्या गोष्टींचा वापर करावा. सस्तेवाला माल सस्ते में मिलेगा लेकिन बहुत दिन नहीं चलेगा मग मागे आरास किंवा मखर करण्यासाठी जे शोभेचे सामान लागतं ते कुठलं असतं याचादेखील विचार करावा सगळ्यांनीच. मुख्यतः मोठ्या मंडळांनी आणि अगदी आपण सगळेच जण जे घरी छोटे छोटे सण समारंभ साजरा करतो त्यांना हि विनंती कि कृपया भारतामध्ये तयार झालेल्या गोष्टींचा वापर करावा. सस्तेवाला माल सस्ते में मिलेगा लेकिन बहुत दिन नहीं चलेगा हे सगळ्यांनीच लक्षात ठेवावं. गणेशोत्सवातचं कशाला…. भारतामध्ये जे काही सण.. उत्सव वर्षभर साजरा होतात त्यासाठी स्वदेशी गोष्टींचाच वापर करण्यात यावा. अगदी बारा महिने. आपला एक एक रुपया आपण कुठे खर्च करतो याचा विचार करणं हे आपल्या देशाच्या भवितव्यासाठी खूप गरजेचं आहे, नाही का हे सगळ्यांनीच लक्षात ठेवावं. गणेशोत्सवातचं कशाला…. भारतामध्ये जे काही सण.. उत्सव वर्षभर साजरा होतात त्यासाठी स्वदेशी गोष्टींचाच वापर करण्यात यावा. अगदी बारा महिने. आपला एक एक रुपया आपण कुठे खर्च करतो याचा विचार करणं हे आपल्या देशाच्या भवितव्यासाठी खूप गरजेचं आहे, नाही का सध्याच्या घडामोडी मध्ये या गोष्टीबद्दल सर्वाना या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. त वरून ताकभात हे जो मनुष्य ओळखतो त्याला जास्त खोलामध्ये गोष्टी माहिती असतात असं माझं प्रामाणिक मत आहे.\nआज सार्वजनिक गणेशोत्सव म्हणलं कि , डोळ्यासमोर उभे राहतात ते भव्य दिव्य देखावे , ते बघण्यासाठी लोकांची झालेली गर्दी आणि कुठलेही मंडळ असू द्या, आमचे मंडळ किती भारी किंवा आमचं मंडळ एक नंबर हे दाखवण्याचा चालू असलेला सगळ्यांचाच अट्टहास … आणि कुठल्याही अर्थार्थी संबंध नसणाऱ्या गाण्यावर बेधुंद पणे हात पाय हलवणारी किंवा डोलणारी तरुणाई … एक मेकांशी स्पर्धा करावी पण ती चांगल्या गोष्टीसाठी करावी ,पण हे सगळं करत असताना सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तो … सर्व लोकांनी एकत्र येऊन समाज प्रबोधन घडावे , ल���कांमधील गैर समज दूर व्हावे आणि समाजास बळकटी मिळावी यासाठी सुरु झाला होता हे आपण सगळेचजण किती पटकन विसरतो.\nया सगळ्याला अपवाद म्हणजे काही मंडळ हि समाज उन्नतीसाठी कार्य करतात हे देखील मान्य करायलायाच हवे. महाराष्ट्राची शान म्हणजे ढोल पथक .. पांढरा स्वच्छ झब्बा.पायजमा .. .त्यावर एक फेटा असा मुलांचा पेहराव आणि नऊवारी साडी ,नाकात नथ आणि डोक्यावर फेटा असा मुलींचा पेहराव आणि हातात ढोल ताशा वाजवून जी काही पथकं दिवसभर मन मुग्ध होऊन सादरीकरण करतात त्याला खरंच तोड नाही.\nगणपती हि बुद्धीची आणि कलेची देवता .. सांस्कृतिक कार्यक्रम करताना त्याचे योग्य तसे पालन झाले म्हणजे संस्कृती टिकवून ठेवण्यास मदत होते. भारत देशाची विविधता हि त्याच्या संस्कृतीमुळेच टिकून आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सव सुरु होऊन १२५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला. काळानूरुप त्यामध्ये थोडे फार बदल झाले. गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या. मंडळांच्या संख्येमध्ये सुद्धा कैक पटीने वाढ झाली.\nभक्तांची बाप्पांवरची श्रद्धा मात्र अगदी अजून तशीच आहे आणि ती तशीच राहील यात तिळमात्र शंका नाही. शेवटी एवढचं म्हणेन ज्या गोष्टी आपण काळाच्या ओघात विसरतो त्या आठवून पुन्हा एकदा त्याचा श्रीगणेशा करावां. स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार हि गोष्ट शक्य तेवढी अवलंबली जावी अशी इच्छा आहे. आता ज्या गोष्टीला अजून तरी काही पर्याय बाजारात उपलब्ध नाहीत त्यावर विचार करायची जास्त गरज आहे.\nत्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला सद बुद्धी देईलच हि खात्री आहे.\nनमस्कार, मी अमृता गाडगीळ-गोखले. मी पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मी ब्लॉग्सही लिहिते. मला लिखाणाची आवड आहे. मी कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करते. निसर्गामध्ये रमणं मला आवडतं, लहान मुलांच्या मनातले भाव जाणून घ्यायला मला आवडतं.\nमधु गोलक :- मोदक\nलोकमान्य टिळक शताब्दी पुण्यस्मरण.\nभाव मराठी तुमच्या ई-मेल वर\nभाव मराठी आता तुमच्या ई-मेल वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Yuganda.php?from=fr", "date_download": "2020-04-01T14:58:43Z", "digest": "sha1:KBNM4MI7ZZT7EIPF7JQE35GSORX77SPB", "length": 9790, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड युगांडा", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्म���ेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 01381 1641381 देश कोडसह +256 1381 1641381 बनतो.\nयुगांडा चा क्षेत्र कोड...\nयुगांडा येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Yuganda): +256\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी युगांडा या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00256.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक युगांडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-jokes-sms/funny-jokes-120011100019_1.html", "date_download": "2020-04-01T15:57:28Z", "digest": "sha1:FXNTJERRMILHXKLWZTGUKVA677ZZLUBJ", "length": 9579, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तिसर्‍या पोपटाची किंमत 5000 रुपये | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतिसर्‍या पोपटाची किंमत 5000 रुपये\nएकदा एक माणूस पोपट विकत घ्यायला दुकानात जातो,\nतो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो\nदुकानदार : 500 रुपये\nग्राहक: एवढा महाग, का \nदुकानदार: हो, याला वर्ड, एक्सेल, पावर पॉंइंट सर्व येत.\nदुकानदार : याची, किंमत 1000,\nयाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉंइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रॅमिंग सुद्धा करता येते.\n आणि हा जो झोपलेला आहे तो \nदुकानदार : त्याची किंमत 5000 आहे.\nग्राहक: आणि त्याला काय येतं \nदुकानदार: त्याला काय येत माहित नाही, मी त्याला काही करताना पाहिलं पण नाही, पण हे दोन्ही पोपट त्याला साहेब म्हणतात.\nगण्याला फोनवर मिळत होत्या धमक्या\nगरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जाताना\nपुणेकर सारखं वन्स मोर देतात...\nमाफ करा मी तुम्हाला एकपण चांगली साडी दाखवू शकलो नाही\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/21982", "date_download": "2020-04-01T13:38:26Z", "digest": "sha1:IB4M3EAMWRXWD6S3MQV3NMBCVUULIUY2", "length": 16985, "nlines": 110, "source_domain": "sataratoday.com", "title": "अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या हत्येचा दोन महिन्यात छडा", "raw_content": "\nअपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या हत्येचा दोन महिन्यात छडा\n25 लाखांसाठी केला गुन्हा\nसाताऱ्यातील आष्टा येथील तेजस विजय जाधव (वय 17) याचे दोन महिन्यांपूर्वी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करून तीन जणांना अटक केली आहे.\nसातारा : साताऱ्यातील आष्टा येथील तेजस विजय जाधव (वय 17) याचे दोन महिन्यांपूर्वी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करून तीन जणांना अटक केली आहे.\nमुलाचे अपहरण झाल्यानंतर त्याचे वडील विजय जाधव यांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या होत्या. त्यांच्या पथकाने शिताफीने तपास करत आशिष बन्सी साळुंखे (वय 29, रा. नागठाणे, ता. जि. सातारा), साहिल रुस्तुम शिकलगार (वय 25,रा. नागठाणे, ता. जि. सातारा), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (वय 30,रा. मोळाचा ओढा, सातारा) यांना अटक केली आहे.\nसर्जेराव पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून त्यांना अपहरण झालेल्या मुलाचा व आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकाने घटना स्थळाला भेट देऊन अपहरण झालेल्या मुलाची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यात नागठाणे गावातील संशयित तरुणांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. प्रकरणातील संशयित तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने तपास भरकटवण्यासाठी वेगवेगळ्या बनाव रचत वेगवेगळ्या लोकांनी त्याला नेले आहे, अशी माहिती दिली. तपास पथकाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनेचे विश्लेषण करत त्यांने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली. त्यानंतर संशियाताने दिलेली माहित��� चुकीचे असल्याचे त्यांना आढळले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा त्यांनी स्वतः केल्याचे मान्य केले.\nमुलाच्या वडिलांनी नागठाणे गावचे हद्दीतील हायवेजवळची जमीन विकली असून त्यातून त्यांना भरपूर पैसे मिळाल्याची माहिती आरोपीला होती. त्यामुळे त्यांच्या मुलाचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाख रुपये खंडणी मागण्याची योजना आरोपींनी आखली. गुन्हा करण्याच्या एक महिना आधीपासून त्यांनी योजना तयार केली होती. त्याप्रमाणे 11 डिसेंबर 2019 रोजी दत्तजयंतीच्या दिवशी अष्टे गावातील पाण्याच्या टाकीजवळ ओळखीचा फायदा घेऊन गोड बोलून त्यांनी मुलाला मोटार सायकलवर बसवून सोनापूर रोडलगतचे जांभळगाव मालावरील बाळू नाना साळुंखे यांच्या विहिरीजवळ नेले. आधी ठरल्याप्रमाणे त्यांनी दोरीने मुलाचा गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह सिमेंटच्या पाइपला बांधून विहिरीत फेकला. त्यानंतर गावात मुलाचे अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांनी लगेचच खंडणीची रक्कम न मागता दीड महिन्याने मृताच्या वडिलांना 25 लाख रुपये खंडणीची मागणी केली. पोलिसांनी तपासाची चर्के वेगाने फिरवत स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने 19 फेब्रुवारी 2020 रोजी एका आरोपीला बोरगाव पोलीस ठाणेचे ताब्यात दिले. इतर आरोपींना शुक्रवारी गुन्ह्याची सत्यता पडताळून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गावातील ओळखीच्या आरोपीनी 25 लाख रुपयांसाठी तेजस विजय जाधव याचे अपहरण करून खून करून त्याचा मृतदेह विहिरीमध्ये टाकला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nतेजस्वी सातपुते, धीरज पाटील यांच्या सूचनेनुसार सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबिन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नितीन गोगावले, मुनिर मुल्ला, निलेश काटकर, अजित कर्णे, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणू��� सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nदुचाकी अपघातात महिला डॉक्टर जखमी\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा चिकन सेंटरवर कारवाई\nसुचनांचे पालन न करणार्‍या दुकानदारावर गुन्हा\nविनाकारण फिरणार्‍यावर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल\nकोरोना अनुमानित म्हणून एक महिला व एका पुरुषाला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल ��ेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी साधला सरपंचांशी संवाद\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खा. रणजितसिंहांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला अधिकार्‍यांशी संवाद\nकराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल 4 रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mvp.edu.in/author/kbt/", "date_download": "2020-04-01T13:57:01Z", "digest": "sha1:RDD6QD3VWZ6EP5LEYBLXKLIAVOZG7RQI", "length": 55993, "nlines": 161, "source_domain": "mvp.edu.in", "title": "kbt – मराठा विद्या प्रसारक समाज", "raw_content": "बहुजन हिताय बहुजन सुखाय\nमराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.\nजनता विद्यालय गांधीनगर चा सुवर्ण महोत्सव संपन्न…\nमविप्र संचलित जनता विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ संपन्न झाला,यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खताळे,प्रल्हाद गडाख,सचिन पिंगळे,माजी महापौर अशोक दिवे,नगरसेविक राहुल दिवे, आशा तडवी,सुषमा पगारे,सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते,गुलाबराव भामरे,सौ.नंदा सोनवणे,शिक्षणाधिकारी प्रा.एस.के.शिंदे,सी.डी.शिंदे, स्कूल कमिटी सदस्य नामदेव आढाव,योगेश कासार,रामदास लांडगे,गोपीचंद पवार,साहेबराव पवार,योगेश नन्नावरे,अनिल गांगुर्डे,वाल्मीकराव जाधव,शंकरराव खेलूकर,संजय खैरनार,सिद्धार्थ भालेराव,कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते.\nउत्तमराव कांबळे यांनी आपल्या मनोगतात ‘ सध्याच्या घडीला जुन्या आणि नव्या शिक्षणपद्धतीची सांगड घालणे गरजेचे आहे.तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करावी असे सांगत मविप्र संस्था हि अनेक उपक्रमांच्या माध्यमातून परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी कायम कार्यरत असल्याचे सांगत संस्थेने आजपर्यंत अनेक सुजाण नागरिक व विद्यार्थी घडविल्याचे सांगितले.\nसरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कायम प्रयत्न करीत असून नवीन शैक्षणिक वर्षापासून दर शनिवार हा अक���टीव्हीटी दिवस म्हणून साजरा केला जाईल तसेच शनिवार हा विनादप्तराचा वार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअध्यक्षीय मनोगतात सभापती माणिकराव बोरस्ते यांनी संस्थेच्या उभारणीत कर्मवीरांनी मोठे योगदान दिलेले असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असून संस्था कायम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नवत राहील असे सांगितले.\nमाजी महापौर अशोक दिवे यांनी त्यांच्या जडण-घडणीत शाळेचा मोठा वाटा असून शाळेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा साक्षीदार असल्याचे सांगतांना सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविकात मुख्याध्यापक एस.एम.बच्छाव यांनी शाळेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला.सुत्रसंचलन श्रीमती सुनिता कटाळे यांनी तर आभार श्रीमती माधवी गांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पर्यवेक्षक बी.जे.बच्छाव,आर.एस.बच्छाव,एन.के.निकम,पी.जी.मुठाळ,आर.के.देवरे,एस.आर.नवले,एस.एल.जाधव व अभिनव बालविकास मंदिर चे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.\nमविप्रच्या जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव समारंभ उत्साहात …\nमविप्र संचलित जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव सोमवार दि.२५ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार ,उपसभापती राघो नाना अहिरे,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले उपस्थित होते. व्यासपीठावर संचालक भाऊसाहेब खताळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड. एन.जी.गायकवाड, मुख्याध्यापक एस.डी.शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून दै.सकाळ चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने उपस्थित होते.\nयावेळी बोलतांना श्रीमंत माने यांनी ‘ विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन नोकरी मिळविण्याच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती किंवा व्यवसाय केला पाहिजे. कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांच्या संधी दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहे. तसेच शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसाय क���ावा असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.\nसरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी आपल्या मनोगतात ‘ संस्थेच्या व शाळेच्या विकासासाठी व गुणवत्तेसाठी विद्यार्थी,शिक्षक व पालक यांनी एकत्रित सहकार्य करावे असे सांगितले.\nसभापती माणिकराव बोरस्ते यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित सर्व सभासद,विद्यार्थी,पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.जेष्ठ सभासद व शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर व अॅॅड.एन.जी.गायकवाड यांनी शाळा स्थापनेचा इतिहास सांगतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे निमंत्रक व नाशिक ग्रामीण चे संचालक सचिन पिंगळे यांनी शाळेसाठी योगदान दिलेल्या कर्मवीरांच्या व गावातील आजी-माजी सभासदांच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.\nयावेळी ‘ सुवर्णपर्व ह्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.सुत्रसंचलन श्रीमती ए.डी.लांडे व एस.जी.थेटे यांनी तर आभार आर.व्ही.निकम यांनी मानले. महोत्सवाची सांगता उद्या दि.२६ फेब्रुवारी रोजी हिवरेबाजार चे सरपंच व महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव संकल्पनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत होईल.\nमविप्र संस्थेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार\nमहाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आले.यात जिल्ह्यातील रोशनी अशोक मुर्तडक, मोनिका आथरे, अक्षय देशमुख, राजेंद्र सोनार, पूजा जाधव, संजय होळकर हे सहाही पुरस्कारार्थी मविप्र संस्थेचे आजी-माजी खेळाडू, शिक्षक असल्यामुळे मविप्र संस्थेच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, रायभान काळे, उत्तमबाबा भालेराव, डॉ.विश्राम निकम, डॉ.जयंत पवार, डॉ.प्रशांत देवरे, दत्तात्रय पाटील, अशोक पवार, प्रल्हाद गडाख, प्रा.नानासाहेब दाते, गुलाब भामरे, सौ.नंदा सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. डी.डी. काजळे, डॉ.आर.डी.दरेकर, प्रा.एस.के.शिंदे, सी.डी.शिंदे, डॉ.एन.एस. पाटील उपस्थित होते.\nके टी एच एम प्रिंटींग टेक्नोलॉजी च्या विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे अभ्यास दौरा …\nके टी एच एम महाविद्यालयाच्या प्रिंटींग टेक्नोलॉजी विभागातील प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी चौथ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रिंटींग प्रदर्शनाला भेट दिली. या जागतिक प्रदर्शनात नवनवीन प्रिंटींग मशिन्स,डिजिटल मशिन्स,पॅकेजिंग मशीन्स ठेवण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांना थेट प्रिंटींग प्रात्यक्षिकही पहावयास मिळाले.या सोबतच संसद भवन,वाघा बॉर्डर येथेही भेट दिली.यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,खा.सुप्रिया सुळे,खा.शत्रुघ्न सिन्हा यांचीही भेट घेतली.यासाठी खा.हेमंत गोडसे यांचे सहकार्य मिळाले. या अभ्यासदौऱ्यात विभागप्रमुख प्रा.सागर पेखळे,प्रा.आकाश कहांंडळ,प्रा.राहुल पगारे,प्रा.सचिन सासणे,प्रा.राहुल निकम यांचेसह ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.\nमराठा विद्या प्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयात सोशल चॅलेंज 2019 या थीम अंतर्गत एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवाद प्रसंगी उद्घाटन कार्यक्रमात विचारमंचावर पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ, म वि प्र समाजाचे संचालक सचिन पिंगळे, डॉ प्रशांत देवरे, निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ श्री अशोक सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास देशमुख, प्रा. प्रतिमा पवार उपस्थित होते.\nसर्वप्रथम दीपप्रज्वलनाने परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी श्री भटकळ यांनी सत्यमेव जयते पासूनचा पाणी फाउंडेशन पर्यंतचा प्रवास सांगितला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, स्पर्धेचे नियम आणि मनसंधरणातून जलसंधारण हे ब्रीद घेऊन कार्याची केलेली सुरुवात सांगितली. प्रशिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकांच्या सहभागातून पाणी फाउंडेशन कॅटॅलिस्ट ची भूमिका करते असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. 24 जिल्हे, 75 तालुके व चार हजार गावांपर्यंत पोहोचून लोकांना सहभागी करून घेण्याचा यशस्वी आलेख समजावून विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन माननीय श्री. सत्यजित भटकळ यांनी केले. परिसंवादाच्या उद्घाटन क��र्यक्रमात प्रमुख अतिथी व मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक मा. श्री. सचिन पिंगळे यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे अभिनंदन केले व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. या परिसंवादा च्याउद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक डॉ.प्रशांत देवरे यांनी लोकांमध्ये एकजूट असेल तर कोणतेही कार्य थांबणार नाही आणि पाणी प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व शासन यांच्या विषयी मार्गदर्शन केले.\nप्रथम सत्रात निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ अशोक सोनवणे यांनी भारतातील जलसंवर्धनाची पार्श्वभूमी व सद्यस्थिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यासोबत पाणी व्यवस्थापन पाण्याचे नियोजन कसे करावे हे सांगितले. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या गावांची लोकसहभागातून जलव्यवस्थापन केल्या बद्दल मार्गदर्शन ही त्यांनी केले.\nद्वितीय सत्रात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय बोंबले व काजल थोरात, नीलम मोजाड, पाटील गौरव यांनी जलनीती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच जलसाक्षरता व व्यवस्थापन या विषयावरील शोधनिबंध सादर केले.\nद्वितीय सत्रात सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा लि चे सहाय्यक संचालक मिलिंद वैद्य यांनी इगतपुरी तालुक्यातील 11 गावातील जलसंवर्धनाची केस स्टडी सादर केली. सॅमसोनाईट ची कार्यपद्धती सांगितली प्रामुख्याने पूर्व सर्वेक्षण, कार्याची पद्धती, चालू करतो पाठपुरावा रणनीती काम झाल्यानंतर चा आढावा कसा घेतला गेला व त्यातून आठ धरणे व तीन विहिरी बांधले तसेच चार लाखांच्या पुढे इगतपुरी परिसरात वृक्षारोपण केले. याचीही विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली. तसेच बॉस इंडिया फाउंडेशन, बंगलोर येथील क्षेत्र प्रकल्प संचालक सुशांत राऊत यांनी जलयुक्त शिवार अभियान व पाच गावातील केलेले कार्य विद्यार्थ्यांच्या समोर केस स्टडी च्या रूपाने सादर केले. त्यामध्ये लक्ष्मण पाडा, पहिने, सामुंडे, वाडीपाडा या गावांचे जलसंवर्धनातून , शेती व पशुसंवर्धन भाजीपाला लागवड करून त्यांना फायदा झाला. दोनशे कुटुंबांचा सहभाग किती महत्त्वाचा होता हे देखील श्री राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून सांगितले. तसेच या गावांवर आधारित चित्रफितही दाखविण्यात आली.\nसमारोप सत्रात प्रा. चंद्रप्रभा निकम यांनी परिसंवादाचे अहवाल वाचन केले. प्रा डॉ घनश्याम जगताप यांनी आभार व्यक्त केले.सोशल चॅलेंज 2019 च्या एक दिवशीय परिसंवादाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिमा पवार यांनी केले,स्वागतपर मनोगत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सोनल बैरागी, पाहुण्याचा परिचय प्रा. प्रतिमा पगार, प्रा मनीषा शुक्ल यांनी केला तसेच आभार प्रदर्शन प्रा डॉ घनश्याम जगताप यांनी केले. या वेळी विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.\nराष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी मराठा हायस्कूलच्या ऐश्वर्या गुंजाळची निवड.\nकेंद्र शासन, महाराष्ट्र शासन, विद्या प्राधिकरण पुणे,विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ नाका सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ व्या राज्य स्तरीय इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या गुंजाळ हिची राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथे होणाऱ्या इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.\nऐश्वर्या हिने दैनंदिन जीवनातील एक मोठी समस्या ‘ वाढते प्रदुषण ‘ या विषयावर एअर प्युरिफायर ही प्रतिकृती तयार केली होती. प्रदर्शनात तिने अतिशय उत्तम सादरीकरण करून त्या उपकरणाची गरज स्पष्ट केली. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान वापरून ही समस्या कायमचीच दूर होऊ शकते हे तिने खात्रीशीर पटवून दिले. तिच्या या साध्या व सोप्या तंत्रज्ञानाचा सामान्य लोकांना सुद्धा उपयोग होईल. यासाठी परीक्षकांनी तिची राष्ट्रीय स्तरावर निवड केली. तिचा सत्कार मविप्रचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तिला विज्ञान शिक्षक हेमंत पाटील , ज्ञानेश्वर शिंदे , संगिता आहेर,कलाशिक्षक जगदीश डिंगे व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.\nतिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे,सरचिटणीस निलिमाताई पवार,चिटणीस डाॅ. सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते,उपसभापती राघो नाना आहिरे,नाशिक शहर तालुका संचालक नानासाहेब महाले,नाशिक ग्रामीण तालुका संचालक सचिन पिंगळे ��� सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे,विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार, उपमुख्याध्यापक एस्.डी.शिंदे,पर्यवेक्षक एन.एफ.बोराडे, एस्.बी.सोमवंशी, विजय म्हस्के, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.\nफोटो – नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये राज्य स्तरावरुन राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी ऐश्वर्या गुंजाळ हिची निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे,समवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार,उपमुख्याध्यापक एस.डी.शिंदे,पर्यवेक्षक एन.एफ.बोराडे,एस.बी.सोमवंशी,विजय म्हस्के,यशस्वी विद्यार्थीनी ऐश्वर्या गुंजाळ,मार्गदर्शक शिक्षक आदी\nमविप्रच्या फार्मसी महाविद्यालयाचे जीपॅट परीक्षेत यशाची परंपरा कायम …\nभारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) दरवर्षी फार्मसी च्या विद्यार्थ्यांकरिता जी पॅट (Graduate Pharmacy Aptitude Test) ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा घेण्यात येते,शैक्षणिक वर्ष २०१९ च्या जी-पॅट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन मविप्रच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत ४० विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.यापैकी सौरभ भोरकडे व साक्षी पगार यांनी ऑल इंडीया रँकमध्ये बारावा क्रमांक पटकाविला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऑल इंडिया रँक १०० च्या आत महाविद्यालयाचे ०९ विद्यार्थी आहेत. सदर परीक्षेसाठी देशातून ३५ हजार विद्यार्थी बसलेले होते.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेतांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद,नवी दिल्ली यांच्याकडून दरमहा १४,४०० रु. शिष्यवृत्ती देण्यात येते.\nमविप्र फार्मसी महाविद्यालय हे पुणे विद्यापीठातील सर्वात जुने व सरकारी अनुदान मिळत असलेले एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आज मोठ्या संख्येने नायपर (चंडीगड ),आयसीटी (मुंबई ),बिट्स (पिलानी),यासारख्या ठिकाणी पुढील शिक्षण घेत आहेत तसेच अनेक विद्यार्थी औषधनिर्माण क्षेत्रातील औद्योगिक,शैक्षणिक व संशोधन विभागात देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत.\n���र्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे , सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार , सभापती माणिकराव बोरस्ते , चिटणीस डॉ सुनिल ढिकले , उपसभापती राघोनाना अहिरे ,सर्व संचालक , शिक्षणाधिकारी डॉ एन एस पाटील ,प्राचार्य डॉ डी व्ही डेर्ले,प्रा.अशोक पिंगळे,एम फार्म कोर्स समन्वयक व उपप्राचार्य डॉ.मिलिंद वाघ व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले आहे.\nमविप्र कृषी महाविद्यालयाकडून माती परीक्षण जनजागृती मोहीम …\nमविप्रच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने नाशिक जिल्हा मानव विकास कार्यक्रमांतर्गत फिरती माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेच्या माध्यमातून चांदोरी ता.निफाड येथे माती व पाणी परीक्षण जनजागृती अभियान राबविण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक प्रल्हाद दादा गडाख होते. त्यांनी माती परीक्षणाचे महत्व सांगतांना माती परीक्षण हि काळाची गरज असून प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करूनच खतांच्या मात्रा पिकास देण्याचे आवाहन केले.\nया उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.बी.चव्हाण यांनी प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करावे असे सांगून सेंदीय शेतीचे महत्व विषद केले. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त शेतीकडे वाटचाल करावी असे सांगितले. विभागाच्या प्रमुख श्रीमती डॉ.ए.ए.बोडके यांनी माती व पाणी परिक्षणाबद्दल माहिती दिली.प्रा.श्रीमती एम.एस.मगर यांनी आभार मानले.उपक्रमासाठी प्रयोगशाळा सहाय्यक के.पी.पवार तसेच चांदोरी गावचे उपसरपंच शिरीष गडाख,पोलीस पाटील अनिल गडाख,योगगुरू मधुकर आवारे, मधुकर टर्ले,विजय बागस्कर,शिवाजी गडाख, चंदूशेठ गायखे,विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार व शिक्षणाधिकारी डॉ.एन.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.\nअभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा – डॉ.अनिता पिल्लई …\nरावसाहेब थोरात सभागुहात आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात\nआजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दृश्य साक्षरतेचा (Visual Literacy) समावेश असावा, यामध्ये डीजीटल स्टोरी टेलींग मध्ये व्याकरणावर भर न देता कथेच्या माध्यमातून तो विषय विद्यार्थ्यांसमोर मांडला जातो. या अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा असे मत सिंगापूरच्या डॉ. अनिता पिल्लई यांनी व्यक्त केले त्या मविप्र समाजाच्या के टी एच एम महाविद्यालय मराठी,हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होत्या.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार होत्या. यावेळी मॉरीशसच्या श्रीमती मधुमती कौंजुल, लक्ष्मी झुम्मून, नेपाळ चे प्रा. लक्ष्मण ग्यानवळी, श्रीलंकेचे प्रा. उपुल रणजीत तसेच डॉ. मृगेंद्र पाटील (मुंबई), डॉ. संजय करंदीकर व डॉ. नवनीत चव्हाण (गुजरात), डॉ.करूणा उपाध्याय व डॉ. अभिजित देशपांडे (मुंबई), डॉ.संजीवकुमार जैन (भोपाळ), डॉ.पौर्णिमा कुलकर्णी, डॉ.प्रशांत मोघे,संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे,डॉ.आर.डी.दरेकर, सी.डी.शिंदे,प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे,डॉ.वेदश्री थिगळे, उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर, समन्वयक डॉ.पी.व्ही.कोटमे, डॉ. डी.पी.पवार,डॉ. वाय.आर.गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.\nआजच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये साहित्य,संस्कृती,समाज व माध्यमांतर या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःला चांगले अभिव्यक्त करू शकतील या अभिव्यक्तीला डिजिटल तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर विद्यार्थ्यांचा प्रभावी कौशल्यविकास होऊ शकतो असेही पिल्लई यांनी यावेळी सांगितले.\nअध्यक्षीय मनोगतात सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी ‘ साहित्यामुळे आपला सामाजिक पिंड घडतो,वेगवेगळ्या काळातील साहित्यकृती या त्या-त्या वेळेच्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण झाल्या.विचार आंदोलने साहित्यातूनच प्रगट होतात.साहित्य हा समाजाचा आरसा असून व्यक्ती हा साहित्याच्या केंद्रस्थानी आहे.संत ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत सर्वांनी समाजाला प्रेरित केले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात सत्य,अहिंसा आणि करुणेचा समावेश केला.ज्ञानेश्वरी व पसायदान समाजासाठी मांडले. साहित्यासाठी हा सुवर्णकाळ असल्याचे सांगून या दोनदिवशीय चर्चासत्रास त्यांनी शुभेच्छा दिल्या.\nमॉरीशस च्या प्राध्यापिका श्रीमती मधुमती कौंजुल यांनी आपल्या बीजभाषणात ‘ १९७७ मध्ये सर्वप्रथम मराठी भाषा मॉरीशस विद्यापीठात शिकविण्यास सुरुवात झाली.आपली भाषा,संस्कृती आणि परंपरा टिकविण्यासाठी मॉरीशसमध्ये आ��ले भारतीय गुढीपाडवा,महाराष्ट्र दिन,गणेशचतुर्थी,दीपावली,मराठी भाषा दिन यासोबतच ईद-उल-फित्र,ख्रिसमस सणही उत्साहात साजरे होतात.या बरोबरच मराठी भाषा संवर्धनासाठी व वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.\nश्रीलंका येथील हिंदी विभागप्रमुख डॉ विपुल रणजीत यांनी ‘ श्रीलंकेत हिंदी अभ्यासाला १८८० साली एल्फिन्स्टन नाटक कंपनीचे आगमन झाल्यामुळे सुरुवात झाल्याची नोंद आहे.रामायण आणि महाभारताने तेथील जनतेला प्रभावित केले आहे. १९३४ सालापासून श्रीलंकेतील शाळांमध्ये हिंदी विषय शिकविण्यास सुरुवात झाली. आज श्रीलंकेतील ६ विश्व विद्यालयांमध्ये ७ व्यक्ती हिंदी विषय शिकविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी मराठी,हिंदी,इंग्रजी विषयातून आलेल्या २४० संशोधन पेपरच्या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.योगेश गांगुर्डे यांनी सुत्रसंचलन प्रा.तुषार पाटील यांनी तर आभार प्रा.राजेंद्र हिरे यांनी मानले.\nके. टी. एच. एम. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप\nसाहित्य, संस्कृती, समाज व माध्यमांतर या विषयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दोन दिवस जे विचारमंथन झाले.त्यातून प्रत्येकाला येथून सामाजिक जाणीवेतून काहीतरी घेऊन जाता येईल. या ठिकाणी तीनही भाषांच्या माध्यमातून साहित्याचे विविध अंगांनी जो अभ्यास झाला, त्यातून समाज व समाजातून संस्कृतीचे दर्शन घडले. साहित्याचे समाज आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्व असून साहित्याच्या माध्यमातूनच नटसम्राट, पु.ल. देशपांडे यांच्यावरील भाई यासारख्या चित्रपटांची निर्मिती झाली असे मविप्र संचालक सचिन पिंगळे यांनी सांगितले ते के टी एच एम महाविद्यालय मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी व्ही.एल.सी सभागृहात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मॉरीशसच्या श्रीमती मधुमती कौंजुल, लक्ष्मी झुम्मून, नेपाळ चे प्रा.लक्ष्मण ग्यानवळी, श्रीलंकेचे प्रा.उपुल रणजीत तसेच डॉ. मृगेंद्र पाटील (मुंबई), डॉ. संजय करंदीकर व डॉ. नवनीत चव्हाण (गुजरात), डॉ.करूणा उपाध्याय व डॉ.अभिजित देशपांडे (मुंबई), डॉ.संजीवकुमार जैन (भोपाळ), डॉ.पौर्णिमा कुलकर्णी, समन्वयक डॉ. पी. व्ही.कोटमे, डॉ. डी. पी. पवार, डॉ. व��य. आर. गांगुर्डे उपस्थित होते.\nमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी ‘ विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयांच्या चर्चासत्रांचे आयोजन बऱ्याच ठिकाणी केले जाते मात्र भाषेचा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्याचे निश्चित केले,यामागील हेतू हाच होता कि ‘ विविध देशातील आपल्या असलेल्या संस्कृती,परंपरेचे दर्शन तसेच यासंदर्भातील माहिती विद्यार्थी व संशोधकांपर्यंत पोहोचविणे. आजच्या काळात ई-लर्निंग,पी लर्निंग आणि एम (मोबाईल ) लर्निंग चा अवलंब केला जात असतांनाही या परिषदेसाठी ठेवण्यात आलेल्या विविध विषयांमधून जे विचारमंथन झाले,तसेच संशोधकांनी जे अभ्यासपूर्ण पेपर सादर केले त्याचा निश्चितच उपयोग सगळ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nयावेळी परिषदेच्या यशस्विते व आयोजनासंदर्भात काही संशोधकांनी आपले विचार व्यक्त केले यात डॉ.सालेम अब्दुल कवीद (येमेन) यांनी सांगितले कि ‘ या परिषदेतून भारतीय संस्कृती आणि साहित्य याच्या आम्ही खूप जवळ आलो.मानवतेचे एक प्रतिक आम्हाला भारतात बघायला मिळाले.आम्ही एक परिवार म्हणून या ठिकाणी राहिलो.\nया दोन दिवशीय चर्चासत्रामध्ये जी विषयांची निवड करण्यात आली होती,त्या विषयांवर सर्व संशोधकांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले.यामधून आपली संस्कृती हि केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही टिकून राहिलेली आहे असे डॉ.पोर्णिमा कुलकर्णी यांनी सांगितले.\nडॉ.मधुमती कौंजून यांनी या चर्चासत्रातून आम्ही आपली संस्कृती,परंपरा आणि भाषा हि मॉरीशस या देशामध्ये मोठ्या प्रमाणात टिकविलेली आहे.आपल्या भाषेच्या संवार्धानासाठि आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे सांगितले ‘\nयावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुत्रसंचलन प्रा. तुषार पाटील यांनी तर आभार डॉ.दिलीप पवार यांनी मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2019/07/blog-post_56.html", "date_download": "2020-04-01T14:27:03Z", "digest": "sha1:XUBNY34TUUBJ2LLKPQWISBJYAJ2WFWIH", "length": 7155, "nlines": 52, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "श्री विठ्ठल मंदिर संस्थान येवले येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » श्री विठ्ठल मंदिर संस्थान येवले येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न\nश्री विठ्ठल मंदिर सं���्थान येवले येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १३ जुलै, २०१९ | शनिवार, जुलै १३, २०१९\nश्री विठ्ठल मंदिर संस्थान येवले येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न\nयेथील पुरातन अशा श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दि. ६ ते दि. १३ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. आषाढी एकादशीचे दिवशी पहाटे हरिहरभक्त व सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे व त्यांच्या पत्नी नगरसेविका तथा मर्चन्ट्स बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्षा पद्मावती शिंदे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. सप्ताह काळात काकड-आरती, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण, महिला मंडळ भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात अल्पोपहार व भोजनाच्या रुपात अनेक दात्यांनी अन्नदान केले. प्रवचन मलिकेत ह. भ. प. प्रसादशास्त्री कुलकर्णी, अविनाश पाटील, घनश्याम पैठणकर, रामेश्‍वरशास्त्री मिश्रा, डॉ. निलेश आहेर, प्रभाकर झळके यांनी ज्ञानेश्‍वरीवर प्रवचने केली. कीर्तन मालिकेत ह. भ. प. सुवर्णाताई जमधडे, राधेश्याम गाढे, जालिंदर शिंदे, प्रकाश पोटे, अनिल जमधडे, देविदास ढोकले, निवृत्ती चव्हाण यांची कीर्तने झाली. शनिवारी दि. १३ रोजी ह. भ. प. गोरख महाराज काळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सप्ताहासाठी श्री विठ्ठल मंदिराच्या भजनी मंडळातील ह. भ. प. अशोक शिंदे, काकासाहेब शिंदे, रंगनाथनाना पाटोळे, किशोर रास्कर, रावसाहेब शिंदे, संजय राऊळ, मधुकर जगताप, दिनकर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थानचे ट्रस्टी दिीप पाटील, वसंत संत यांनी नियोजन केले. सतिष संत, अनंत संत, रोहित पाटील, अमित पाटील, अभिजित संत, कुशल संत, योगेश मनवेलीकर, निखिल काळकुंद्री, विकास धर्माधिकारी, गणेश काटवे, संतोष भावसार यांनी स्वयंसेवकांचे काम केले. सर्व भाविकांच्या सहकार्याने सप्ताह उत्साहात व आनंदात संपन्न झाला.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येत��� कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8000", "date_download": "2020-04-01T16:03:13Z", "digest": "sha1:7KCEPXGF6YIDOKGG23ELEXRYYCDVWGLB", "length": 4603, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नग्नता - चित्रातली आणि मनातली : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /नग्नता - चित्रातली आणि मनातली\nनग्नता - चित्रातली आणि मनातली\nचिन्ह : 'नग्नता - चित्रातली आणि मनातली'\nयंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही.\nचित्रकला म्हणजे एका अर्थाने चित्रकारांची कहाणी. त्यांची वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीच्या प्रेरणेची हकीकत काही वेगळी नसते याची जाणीव 'चिन्ह'ला आहे. चित्रकलेबद्दल बोलायचे तर आधी चित्रकारांची ओळख व्हायला हवी, त्यांचं जगणं, त्यांचं वावरणं, त्यांचं असणं यातून विकसित होत गेलेल्या त्यांच्या कलाविषयक जाणिवांचाही शोध घ्यायला हवा ही जाणीव 'चिन्ह'ला अगदी पहिल्या अंकापासून होती.\nनग्नता - चित्रातली आणि मनातली\nRead more about चिन्ह : 'नग्नता - चित्रातली आणि मनातली'\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/politics/page/1509/", "date_download": "2020-04-01T15:56:21Z", "digest": "sha1:4RDBQILO7LIO2AT6H2HAC326DF4LW65W", "length": 10628, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Politics Archives – Page 1509 of 2622 – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुरक्षा रक्षकानेच चोरली ‘श्री तुळजाभवानी’ मंदीरातील दानपेटीतून रक्कम\nकोरोनाबाधितांना शोधणार ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करणारे ‘महाकवच’\nडॉक्टर्स आणि परिचारिकांनी कोरोनाबाधितांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील\n…अन् काठ्या उगारणारे पोलिस लोकांसमोर चक्क हात जोडतात तेव्हा \nदेशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका\nलॉक डाऊन उल्लंघन प��रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nदुष्काळी महाराष्ट्राला केंद्र सरकारचा दिलासा, राज्याला आणखी एकदा दुष्काळ निधी मंजूर\nटीम महाराष्ट्र देशा : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकार कडून आणखी एखदा दुष्काळ निधी मंजूर झाला आहे. केंद्राकडून २१६० कोटी रुपयांचा निधी मंजूर...\nजे विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देतात त्यांना राजीव गांधींवर बोलल्यामुळे राग का \nटीम महाराष्ट्र देशा : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी...\nउद्धव ठाकरे खरंच मातोश्री सोडणार होते का राणेंच्या आत्मचरित्रावर मनोहर जोशी म्हणतात…\nटीम महाराष्ट्र देशा : नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नौ होल्ड्स बार्ड असं या इंग्रजी...\nसत्ता स्थिर तर पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणी\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी करण्यात आली आहे. घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज...\nमोदींना लोकशाहीची चपराक मारावीशी वाटते : ममता बॅनर्जी\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अंतिम टप्यात येताच मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या शाब्दिक युद्धाने जोर पकडला आहे. तर आता ‘जय श्री राम’च्या...\n‘नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार’ संजय निरुपम यांचे वादग्रस्त विधान\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेते विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या दरम्यान अनेक नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे. अशातच...\nराजीव गांधी बाबतच्या मोदींच्या वादग्रस्त वक्तव्याचा दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांकडून निषेध\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विरोधकांना सतत लक्ष केले जात आहे. विरोधकांवर टीका करताना नरेंद्र...\nब्रेकिंग : आत्मघातकी हल्ल्यामुळे लाहोर हादरले\nटीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानमधील लाहोर येथे आत्मघातकी हल्ला झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात चार जण ठार झाहे आहेत. हा हल्ला लाहोर येथील दाता...\n‘जय श्रीराम’ पाकिस्तानात जावून म्हणायचे काय अमित शहांचा ममतांना सवाल\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ‘जय श्रीराम’च्या मुद्द्यावरून...\nमोदींच्या भाषणांची पातळी खूप घसरली; यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते : आंबेडकर\nटीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींची जीभ...\nसुरक्षा रक्षकानेच चोरली ‘श्री तुळजाभवानी’ मंदीरातील दानपेटीतून रक्कम\nकोरोनाबाधितांना शोधणार ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करणारे ‘महाकवच’\nडॉक्टर्स आणि परिचारिकांनी कोरोनाबाधितांना दिलेल्या या अमूल्‍य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka.php?country=%2B3%3E&from=in", "date_download": "2020-04-01T14:01:49Z", "digest": "sha1:2EOWGEGQSWOBJ2KJDEMMYGBP27W6SBLU", "length": 11816, "nlines": 57, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आद्याक्षरानुसार यादी,\nसंबंधित देशाच्या नावानुसार वर्गीकरण केलेली:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनिया��स्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेन���गालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n5. फ्रान्सचे दक्षिणी व अंटार्क्टिक भूभाग +33 0033 tf 3:01 - 3:01\n38. बॉस्निया आणि हर्झगोव्हिना +387 00387 ba 16:01\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी व्हॅटिकन सिटी या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 003906.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadiscom.in/mr/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-01T13:24:57Z", "digest": "sha1:MNJYH2DS6XH5QLKFHQLHHE6EDFRGIT76", "length": 8777, "nlines": 254, "source_domain": "www.mahadiscom.in", "title": "कंपनीची रूपरेखा – :: Maharashtra State Electricity Distribution Company Limited ::", "raw_content": "महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित\nमुख्य विषयाकडे जा |\nम. रा. वि. मं. सूत्रधारी कंपनीचे संचालक मंडळ\nसी. एस. आर. धोरण\nभारनियमन व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि परिपत्रके\nमहावितरणशी ईपीए / पीपीए असणाऱ्या जनरेटरची यादी\nमासिक वीज खरेदी खर्च\nलघुकालीन निविदा माध्यमातून मासिक वीज खरेदी\nपॉवर एक्सचेंजद्वारे वीज खरेदी\nमसुदा नियम / धोरणे वर महावितरणची टिप्पणी\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत जनमाहिती अधिकारी यांची यादी\nमाहितीचा अधिकार कलम ४ अंतर्गत माहिती\nमहाराष्ट्रात मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, पारेषण व वितरण करण्याचे काम २००५ पूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे होते. २००३ मध्ये विद्युत अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ०६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य वीज नि��्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. यापौकी राज्यभरातील ग्राहकांपर्यंत वीज पोहचविण्याचे काम महावितरण कंपनीकडून केले जाते.\nएकूण ग्राहक : २,७३,३१,७२५\nकार्यान्वित ३३ / ११ के.व्ही., उपकेंद्रे आणि स्विचिंग स्टेशन ४५४९\nवितरण रोहित्रे (संख्या) ६,३२,९०१\nअ. ३३ / ११ के.व्ही., ३३ / २२ के.व्ही. आणि २२ / ११ के.व्ही. क्षमता (पीटी क्षमता) ३६७९७.५५ एम.व्ही.ए.\nब. ३३ / ०.४, २२ / ०.४ आणि ११ / ०.४ डी.टी.सी. क्षमता ७२६०४.७८ एम.व्ही.ए.\nवार्षिक महसूल (२०१७-१८) (₹ कोटीत ) ८५,५९५.६१\nवार्षिक खर्च (२०१७-१८) (₹ कोटीत ) ८३,७८८.९०\nप्रशासकीय रचना ४ प्रदेश, १६ परिमंडळ, ४६ मंडळे, १४७ विभाग, ६५२ उपविभाग\nमहावितरण सह काम करणारे पुरवठादार ३८,१५४\n© २००४-२०१९ हे महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nसर्व हक्क सुरक्षित. संकेतस्थळाची मालकी आणि देखभाल : महावितरण\nAddress: १) हॉंगकॉंग बँक बिल्डींग , एम. जी. रोड , फोर्ट , मुंबई – ४००००१.\n२) प्रकाशगड, प्लॉट नंबर जी-९,अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व) ,मुंबई – ४०००५१\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/gujarat/", "date_download": "2020-04-01T14:28:17Z", "digest": "sha1:VNOHUPVRICEBSAQOBXWT2TV7SBG3RJ5J", "length": 13251, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "gujarat | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह…\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\n��तिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nआईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या मुलाला पोलिसांनी बदडले\nगुजरातमध्ये आढळले कोरोनाचे 11 रुग्ण, रुग्णांची संख्या पोहोचली 29 वर\nराज्यसभा निवडणूक घोडेबाजाराच्या भीतीने गुजरात काँग्रेसने 37 आमदारांना जयपूरला हलवले\nराज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांचा राजीनामा\n नवरीची आई होणाऱ्या जावयाच्या वडिलांसोबत दुसऱ्यांदा फरार\nगुजरातच्या खंबात तालुक्यात उफाळला हिंसाचार; 25 घरांना आग, 12 जण जखमी\nहिंदुस्थानने गुजरातजवळ चिनी जहाज घेतलं ताब्यात, जहाजावर क्षेपणास्त्र प्रणालीची शक्यता\nसामना अग्रलेख – केम छो ट्रम्प\nगुजरात बंदीच्या अटीवर गोध्रा दंगलीच्या 17 दोषींना जामीन मंजूर\nहिंदू महिलेने मुलाचा बाप्तिस्मा केला, पोलिसात तक्रार दाखल\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://forttrekkers.com/chhatrapati-shivaji-maharaj.html", "date_download": "2020-04-01T15:50:54Z", "digest": "sha1:PHMY5EKPY7IJJU3ZQTHVBZSF5SNBPRDS", "length": 8550, "nlines": 70, "source_domain": "forttrekkers.com", "title": " Shivaji Maharaj Forts, Shivaji Maharaj All Forts Information In Marathi", "raw_content": "\nअधिकारकाळ - जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०\nराज्याभिषेक - जून ६, १६७४\nराज्यव्याप्ती - पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत\nराजधानी - रायगड किल्ला\nजन्म - फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे\nमृत्यू - एप्रिल ३, १६८० रायगड\nउत्तराधिकारी - छत्रपती संभाजीराजे भोसले\nवडील - शहाजीराजे भोसले\nपत्नी - सईबाई निंबाळकर, सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, लक्ष्मीबाई विचारे, काशीबाई जाधव, सगणाबाई शिंदे, गुणवंतीबाई इंगळे, सकवारबाई गायकवाड\nराजब्रीदवाक्य - 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\nचलन - होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन\nछत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.\nमहाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.\nशिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.\nविश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.\nराजगड किल्ला (RAJGAD FORT)\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\nमोबाईल : +९१ ९७६९५४९२५९\nमोबाईल : +९१ ९८३३४७४३३५\nहोम | आमच्या बद्दल | आमचे सहकारी | ट्रेकर्स | शिवाजी महाराज | किल्ले | आमची भटकंती | छत्रपती शिवाजी महाराज | अष्टप्रधानमंडळ | सेनापती आणि मावळे | व्हिडीओ | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://forttrekkers.com/devgad-fort-sindhudurg.html", "date_download": "2020-04-01T13:16:14Z", "digest": "sha1:CRXT3PIUH44Y6R44JACT3XPW54LTISW4", "length": 9242, "nlines": 77, "source_domain": "forttrekkers.com", "title": " Devgad Fort, Devgad Fort Trek, Devgad Fort Trekking, Sindhudurg", "raw_content": "\nदेवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत. मातीचा मागमूसही नसलेल्या ठिकाणी कातळामध्ये खड्डे काढून त्यात बाहेरून माती आणून रोपे लावली असून प्रसंगी माणसाकडून खांद्यावरून मिळेल तेथून पाणी आणून ही झाडे जतन केली आहेत. इथल्या शेतक-याने विज्ञानाची कास धरून आंब्यावर वेगवेगळे प्रयोग केले असून त्यामुळे उत्पन्न आणि दर्जा वाढवण्यास मदत झाली आहे.\nदेवगडच्या जवळच वाडा येथे विमलेश्वराचे देऊळ प्रसिध्द आहे. मागे उंच डोंगर. समोर वाहता ओढा, आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी. डोंगराच्या पायथ्याशी संपूर्ण दगडात कोरीव काम केले असून ते पांडवकालीन असल्याची लोकांची समजूत आहे. देवळातील पिंडी वैशिष्टयपूर्ण आहे. मुंबई-देवगड अंतर ४८० किलोमीटर. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावहूनही देवगडला जाता येते. अंतर ५०-५५ किलोमीटर. वाडानर खाडी देवगडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.\nदेवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे. गावातून टेकडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. टेकडीच्या सुरुवातीच्या भागात दाट वस्ती आहे. या वस्तीतच डाव्या बाजूला एक गल्ली जाते, या गल्लीच्या टोकाला सुटा बुरुज आहे. वस्ती संपल्यावर बालेकिल्ल्याकडे जातांना उजव्या बाजूला २ सुटे बुरुज आहेत. हे तीनही टेहळणी बुरुज असून त्यांचा उपयोग समुद्रावर, बंदरावर व आजूबाजूच्या परीसरावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. टेकडीवरील पठारावरून बालेकिल्ल्याकडे जातांना आपल्याला प्रथम बालेकिल्ल्याची पूर्व पश्चिम पसरलेली तटबंदी व त्यातील ३ बुरुज दिसतात. देवगड किल्ल्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. चौथ्या म्हणजेच टेकडीच्या बाजूने संरक्षण देण्यासाठी कातळात ३ मीटर रुंद व २.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे. या खंदकाच्या एका बाजूवर तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची उंची वाढलेली आहे. इतर किल्ल्यांच्या खंदकाप्रमाणे या खंदकात पाणी साठवले जात नव्हते. कातळात खोदलेल्या या खंदकातील दगड (चिरे) वापरून गडाची तटबंदी व बुरुज बांधलेले आहेत.\n१) देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मह्त्वाचे शहर आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा इत्यादी ठिकाणांहून देवगडला थेट बस सेवा आहे.\n२) मुंबई - गोवा महामार्गावरील नांदगाव येथे उतरून तेथून एसटी आणि ६ आसनी रिक्षांनी देवगडला जाता येते.\nविश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.\nराजगड किल्ला (RAJGAD FORT)\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\n\"प्रौढ प्रताप पुरंदर\" \"महापराक्रमी रणधुरंदर\" \"क्षत्रिय कुलावतंस्\" \"सिंहासनाधीश्वर\"...\n\"राजाधिराज योगिराज\"...\"पुरंधराधिष्पती\"... \"महाराजाधिराज\" \"महाराज\" \"श्रीमंत\"...\n\"छत्रपती शिवाजी महाराज की जय\"\n जय भवानी जय शिवाजी \nराजमाची किल्ला (RAJMACHI FORT)\nमोबाईल : +९१ ९७६९५४९२५९\nमोबाईल : +९१ ९८३३४७४३३५\nहोम | आमच्या बद्दल | आमचे सहकारी | ट्रेकर्स | शिवाजी महाराज | किल्ले | आमची भटकंती | छत्रपती शिवाजी महाराज | अष्टप्रधानमंडळ | सेनापती आणि मावळे | व्हिडीओ | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/7807/lok-lagn-ka-kartat-badaltya-jamanyanusar-jodidar-shodhene/", "date_download": "2020-04-01T15:16:47Z", "digest": "sha1:MVDPIUIC37HGH4E7V2NMBKOS6HFZU472", "length": 18404, "nlines": 124, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "लोक लग्न का करतात? बदलत्या जमान्यानुसार जोडीदार शोधणं कठीण का झालं? | मनाचेTalks", "raw_content": "\nHome पालकत्व लोक लग्न का करतात बदलत्या जमान्यानुसार जोडीदार शोधणं कठीण का झालं\nलोक लग्न का करतात बदलत्या जमान्यानुसार जोडीदार शोधणं कठीण का झालं\nअसं म्हंटल जातं कि ‘शादी एक ऐसा लड्डू है, जो खाये तो पछतायें और ना खाये तो भी पछतायें’ आज आपण या लेखात अगदी बेसिकली लग्न करण्याची कल्पना ते या डिजिटल जमान्यात जुळणारी लग्न आणि मॉडर्न रोमान्स याबद्दल बोलू.\nमागच्या काही पिढ्यांत केली जाणारी लग्न किंवा रोमान्स काहीसा वेगळा होता. त्याची काही कारणं होती. लोकांकडे मोबाईल्स नव्हते. तेव्हा लोकांचं जग छोटं होतं. त्यामुळे कोणी प्रेमात पडायचं तर ते आपल्या आसपासच्याच कोणाच्यातरी किंवा ठरवून लग्न होण्याचा विषय सुद्धा तसाच होता, म्हणजे आसपासच्याच लोकांमध्ये. एकतर दूरच्या लोकांशी संबंध वाढवायची भीती होती किंवा तेवढी पोहोच सुद्धा नसायची.\n���९३२ मध्ये अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये केलेल्या एका सर्व्हेनुसार सहा मध्ये एका व्यक्तीने आपल्याच कॉलनीमध्ये कोणाशीतरी लग्नगाठ बांधली होती. असा काही रिसर्च भारतात तर झाला नव्हता पण आपण साधारण कल्पना करू शकतो कि त्या काळात भारतात असा सर्व्हे झाला असता तर अशीच आकडेवारी मिळाली असती.\nआता याच गोष्टीची आपण आजच्या काळाशी तुलना केली तर, अशा किती लोकांना आपण ओळखतो ज्यांनी फक्त जवळ राहायचे म्हणून लग्न केली किंवा जवळच राहायचे म्हणून ते एकमेकांच्या प्रेमात पडले… जास्त नसणार थोडेच अपवादात्मक किस्से असे सापडतील.\nआताच्या दिवसांत विमानं, ट्रेन अशी दळणवळणाची माध्यमं किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचा आपल्या हातातला स्मार्टफोन यामुळे दुसरी शहरं, राज्य एवढंच काय दुसऱ्या देशातसुद्धा लग्न जमवली जातात एवढंच नाही तर काही जोडपी आकंठ प्रेमात सुद्धा पडतात.\nयाशिवाय पूर्वीच्या काळात लग्न कमी वयातच व्हायची, म्हणजे करवून दिली जायची. १९७१ साली भारतात लग्नाचं सरासरी वय हे १७ होतं आज ते २५ ते २६ च्या दरम्यान आहे. शिवाय त्या काळात मुलींना शिक्षण पूर्ण करण्याची सुद्धा वेळ दिली जात नव्हती. कमी वय असल्याने त्या काळात लग्नाच्या वेळी मुला-मुलींची किंवा वधू-वरांची आपली स्वतःची अशी काही आवड निवड असतंच नव्हती. त्यामुळे जोडीदार हा आईवडिलांच्या पसंतीचा असायचा. आईवडिलांची पसंती म्हणजे जावई म्हणून कमावता आणि चांगल्या घरातला मुलगा आणि सून म्हणून घर सांभाळणारी, कुटुंबाचं, पै-पाहुण्यांचं करणारी मुलगी एवढाच निकष असायचा. आता हि झाली मागच्या काही पिढ्यांमध्ये होणाऱ्या लग्नाची गोष्ट.\nपूर्वी लोक लग्न यासाठी करायची कि आईवडिलांवर समाजाचं प्रेशर असायचं कि तुमचा मुलगा किंवा मुलगी एवढी मोठी झाली पण अजून लग्न कसं बरं नाही झालं आता आपण जर जुन्या लोकांना विचारलं कि तुम्ही लग्न का केलं किंवा जोडीदारात लग्नासाठी काय असावं असं तुम्हाला वाटत होतं आता आपण जर जुन्या लोकांना विचारलं कि तुम्ही लग्न का केलं किंवा जोडीदारात लग्नासाठी काय असावं असं तुम्हाला वाटत होतं तर पुरुषांचं उत्तर साधं असं असतं कि माझं घर सांभाळणारी, मुलांना सांभाळणारी बायको मला हवी होती. तर स्त्रियांचं उत्तर हे कि चांगली नोकरी असलेला नवरा एवढं माझ्यासाठी पुरे होतं.\nपण आता मात्र काळ बदलला तशीच लग���न करण्याची कारणं आणि जीडीदारासाठीचे निकष पण बदलले. आता फक्त एवढ्यासाठी मुलं-मुली लग्न नाही करत, कि ती जेवण बनवू शकली पाहिजे, मुलं नीट साम्भाळू शकली पाहिजे किंवा तो चांगला पैसे कमावून घर चालवू शकला पाहिजे. तर त्यांचे विचार काही पक्के ठरलेले असतात. विचारच नाही तर त्यांचे स्वप्न असतात कि माझी ‘बेटरहाफ़’ अशी असावी किंवा माझा ‘सोलमेट’ मला समजून घेणारा असावा. एखाद्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याला जर विचारलं कि तुम्ही एकमेकांशी लग्न का केले तर त्यांची उत्तरं नक्कीच यापेक्षा वेगळी असतील कि हिने घर सांभाळले पाहिजे आणि याने चांगली नोकरी करून घरासाठी लागणारा पैसा कमावला पाहिजे. आजची पिढी समाजाच्या किंवा घरच्यांच्या प्रेशरने लग्न न करता आपल्या जोडीदारासाठी त्यांचे विचार किंवा अपेक्षा या ठरलेल्या असतात.\nयाशिवाय आता जोडीदार शोधण्याचे पर्याय सुद्धा विस्तारत गेले ते इनरनेट मुळे वेगवेगळ्या मॅट्रिमोनीसाईट्स मुळे आपलं शहर किंवा राज्यच नाही तर साता समुद्रापारचा जोडीदार शोधण्याकडे सुद्धा नव्या पिढीचा कल असतो. शिवाय वाढत्या सोशल नेटवर्किंगच्या प्रभावामुळे मॉडर्न रोमान्स हा विषय तर जुन्या लोकांच्या आकलनापलीकडे गेला.\nखरंतर इथेच गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड पण होतात. करणं प्रेमासाठी लग्न करणं, समजून घेणारा जोडीदार हे सगळं ऐकायला आणि ऐकवायला तर छान वाटतं. पण इथेच जाहीर-अजाहीर अशा अपेक्षा सुरु होतात. जोडीदार समजूतदार असावा, विश्वासार्ह असावा, त्याचा किंवा तिचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ चांगला असावा, हुशार असावा, मित्र किंवा मैत्रीण म्हणून वागवणारा असावा, सेक्स पार्टनर म्हणूनही चांगला असावा वगैरे वगैरे…. पण एकाच व्यक्तीकडुन एवढ्या अपेक्षा खूप जास्त झाल्या आणि शिवाय हे आणखी कठीण होऊन बसतं जेव्हा समोरची व्यक्तीपण अशाच भरमसाठ अपेक्षा ठेऊन असते.\nआता काळ बदलला तशी जोडीदार शोधायची प्रक्रियापण कॉप्लिकेटेड होऊन गेली. पूर्वी कॉलेजमध्ये, कॉलनीत मुलगा मुलगी भेटले प्रेम झालं, ते निभावलं आणि घरच्यांच्या संमतीने किंवा संमतीशिवाय लग्न केलं किंवा कांद्यापोह्यांचा कार्यक्रम ठेऊन लग्न जमवलं इतकं साधं हे प्रकरण होतं. पण आता अपेक्षा वाढल्याने पार्टनर शोधणं हे मुलामुलींसाठी आणि पालकांसाठी सुद्धा कठीण होऊन बसलं.\nतर अशी हि लग्नाची गोष्ट. लग्न जमवेपर्यंतचा तो काळ ‘रोलर कोस्टर’, लग्न जमलं कि त्या लग्नात प्रिन्स आणि प्रिन्सेस दिसावं यासाठी नवरा नवरीचे प्रयत्न, घरच्यांची लग्नकार्यासाठी लगबग…. आणि एकदाचं लग्न झालं कि पुन्हा संसार चालवण्याचं ‘रोलर कोस्टर’…. चला तर मग कमेंटमध्ये तुमचे लग्नाचे आणि आयुष्यातल्या रोलर कोस्टरचे अनुभव सांगायला विसरू नका…\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleप्रेम तुझं माझं\nNext articleनवीन वर्षासाठी हे नवे आर्थिक संकल्प आवर्जून करा\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nघ्या जाणून जनता कर्फ्यु आणि सेल्फ क्वारंटाईन मध्ये काय काय करता येईल\nतल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, ह्या गोष्टींना तुम्ही दैवी देणगी मानता का\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11872", "date_download": "2020-04-01T14:39:28Z", "digest": "sha1:DRGT3RAVHV7AMRQC3LGNOYICGGIVMEUX", "length": 11885, "nlines": 116, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "नियम मोडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर हिंगोलीत पहिला गुन्हा दाखल : मुख्याधिकारी रामदास पाटील यांची माहिती – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nनियम मोडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर हिंगोलीत पहिला गुन्हा दाखल : मुख्याधिकारी रामदास पाटील यांची माहिती\nठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र\nहिंगोली, 26 मार्च: कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाचं संक्रमण वाढलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू ��रण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाजी विकेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदाचित भाजी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nमुख्य भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यावर बंदी करण्यात आली. ठराविक वेळेत व ठराविक जागीच भाजी विकता येणार आहे. मात्र तरीही आज मुख्य भाजी मंडई मध्ये काही भाजीविक्रेते भाजी विकत असल्याची माहिती हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी रामदास पाटील यांना मिळाली. रामदास पाटील यांनी तात्काळ पथक पाठवत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. स्वच्छता निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा भाजीविक्रेत्या विरोधात कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 56 अन्वये दहा भाजीविक्रेत्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमोहम्मद आवेस मोहम्मद रफीक, शेख अतीक शेख नजीर, मोहम्मद सलीम फरीद, शेख अनिस शेख बशीर, शेख उस्मान शेख रुख्मान, त्र्यंबक दत्तराव भोसले, लक्ष्मीबाई सुकलाल बाशिरे, शेख मोबीन शेख रहमान, शेख आयुब शेख गणी, सचिन मारोतराव हाके या दहा विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहिंगोली नगर परिषदने केलेल्या या धडक कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे आतातरी भाजीविक्रेते वठणीवर येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nमुख्य भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यावर बंदी करण्यात आली. ठराविक वेळेत व ठराविक जागीच भाजी विकता येणार आहे.\nधामणगाव मध्ये पद्मसिंह वडजे यांच्या वतीने गरीबांना धान्य वाटप\nकोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर भरला अफवांचा बाजार…\nमुखेड पोलिस स्टेशनच्या कर्मचा­ऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nनायगाव विधानसभेवर सदाभाऊ खोत यांचा दावा\nमुखेड- कंधार विधानसभा युतीत शिवसेनाच लढविणार :- संपर्कप्रमुख आंनद जाधव\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,701)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/43297/backlinks", "date_download": "2020-04-01T15:18:50Z", "digest": "sha1:4G6BLRV46IANZC4I45RFYZXKGEFKDOLL", "length": 5260, "nlines": 118, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to श्रीगणेश लेखमाला २०१८- प्रास्ताविक | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nश्रीगणेश लेखमाला २०१८- प्रास्ताविक\nPages that link to श्रीगणेश लेखमाला २०१८- प्रास्ताविक\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे अ���े काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/attack-on-nagpur-mayor-unknown-assailants-fired-bullets/", "date_download": "2020-04-01T14:07:43Z", "digest": "sha1:PMBQCVITCE3N2NBWGAZVXKBLD6BOPSUH", "length": 9189, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार; थोडक्यात बचावले", "raw_content": "\nHome Crime नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार; थोडक्यात बचावले\nनागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार; थोडक्यात बचावले\nनागपूर: नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महापौर जोशी थोडक्यात बचावले. या हल्लेखोरांनी महापौर जोशी यांच्यावर एकूण ४ गोळ्या झाडून ते पसार झाले. ही घटना अमरावती आउटर रिग रोडवर घडली असून हल्ल्याच्या वेळी महापौर स्वत: गाडी चालवत होते. नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nमहापौर संदीप जोशी यांनी काल वर्धा मार्गावर असलेल्या जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळील रसरंजन धाब्यावर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित कोला होता. हा कार्यक्रम आटोपून ते सुमारे १२ वाजण्याच्या सुमाराला आपले कुटुंबीय आणि मित्रांसह नागपूरला येत होते. त्यांच्यासोबत एकूण सात गाड्या होत्या,. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या गाड्या त्यांच्या गाडीच्या पुढे होत्या. जोशी यांची फॉर्च्युनर ही गाडी सर्वांच्या मागे धावत होती. त्यांचा ताफा राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळ येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी एकूण ४ गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या गाडीच्या काचा भेदून आत शिरल्या. मात्र सुदैवाने त्याना कोणतीही ईजा झाली नाही.\n६ डिसेंबरला धमकावले होते\nनागपूरचे महापौर संद���प जोशी यांना ६ डिसेंबर या दिवशी धमकावण्यात आले होते. जोशी यांनी नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरातील प्रमुख मार्ग आणि बाजार परिसरातील अतिक्रमण हटवण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी कारवाईही सुरू करण्यात आली होती. शिवाय नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी नागपूर शहरात अनेक ठिकाणी १०० तक्रार बॉक्स लावण्यात आले होते. यातील एका बॉक्समध्ये संदीप जोशी यांना निनावी धमकीचे पत्र आले होते. या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. जोशी यांनी याची तक्रारही दाखल केली होती.\nNext articleज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळानं निधन\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिलमनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई\nनागपुरातील इसमाचा ‘बुलडाणा पॅटर्न’ मृत्यू\nशेतकऱ्यांनी थेट शहरात येऊन भाजीपाला विकावा: कॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत बंद\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14264", "date_download": "2020-04-01T14:27:06Z", "digest": "sha1:6V2SBQCHER73WSFYOUEARZH3YLUWMVLW", "length": 10623, "nlines": 179, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इवलेसे रोप - प्रवेशिका १ (अमृता) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /इवलेसे रोप - प्रवेशिका १ (अमृता)\nइवलेसे रोप - प्रवेशिका १ (अमृता)\nजुईचा निबंध आहे 'माझा आवडता सण'.\nवय - ८ वर्षे १ महिना\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nजुईचे अभिनंदन. अतिशय सुंदर\nजुईचे अभिनंदन. अतिशय सुंदर आहे. तिचे विचार ती ऑरगनाईझ करु शकली आणि मांडु शकली हे खरोखर कौतुकास्पद आहे.\nजुई, अभिनंदन खुपच छान विचार\nजुई, अभिनंदन खुपच छान विचार मांडले आहेत.\nजुई खुपच छान.. आरती तर खुपच\nजुई खुपच छान.. आरती तर खुपच गोड म्हणालीस.. मोरया\nमी केतकी ला सांगत होते हे जुईने सांगितले .. तुला माहिते ना जुई.. तर कस्तुरी मध्येच म्हण्ते \"आई तेव्हा जुईताई झु मध्ये होती \"\nअरे वा खुपच छान जुई, आरती\nअरे वा खुपच छान जुई, आरती खुपच छान म्हण्ट्लीस...\nजुईकडुन थँक्स किट्टु, बरच\nकिट्टु, बरच आठवतय कस्तुर��ला.\n जुई आरती खुपच छान\n जुई आरती खुपच छान म्हणते \nजुई खुप छान गं\nजुई खुप छान गं\n अन गणपती बाप्पा मोरया\n अन गणपती बाप्पा मोरया .काय मनापासून म्हटलंय\n उच्चार स्पष्ट आणि आवाज\n उच्चार स्पष्ट आणि आवाज खूप गोड आलाय.\nहिचा 'रेकॉर्डिंग व्हॉइस' चांगला आहे. गाणं शिकव हिला अमृता\nमस्त ग जुई. तुझा आवाज खूप गोड\nमस्त ग जुई. तुझा आवाज खूप गोड आहे.\nआवाज खरच खुप मस्त आहे.\nआवाज खरच खुप मस्त आहे. कार्यक्रमाचा निवेदन किंवा रेडिओ वरच निवेदन इत्यादी खुप छान जमेल जुईला.\nधन्यवाद मावश्यांनो... माइक हातात आला कि आवाजाचे चढउतार जरा जास्तच करते ती...\nहो ग लालू माझ्याही मनात आहे पण मेलं इथे शिट्टीत काही नाहिये आसपास.\nमस्त जुई. माझी मुलगीपण\nमस्त जुई. माझी मुलगीपण तुझ्याएवढीच आहे आणि तिला पण आरती तोंडपाठ आहे गणपतीची.\nछानच ग, अमृता. भाषा जागी\nछानच ग, अमृता. भाषा जागी ठेवली आहेस घरात. आरती किती सुरेख म्हटली आहे.\n फार गोड आवाज आहे\nआरती पण किती छान, सुरात आणि स्पष्ट म्हटलीस गं....खूपच गोड\nगोड आहे आवाज जुईचा\nगोड आहे आवाज जुईचा\nआरतीपण मस्त म्हणलीये एकदम.\nखूप छान. आज ऐकले आवाज मस्त\nखूप छान. आज ऐकले आवाज मस्त आहे जुईचा.\nएकदम मस्त माझ्याकडून जुई ला\nएकदम मस्त माझ्याकडून जुई ला\nअमॄता, जुईचा आवाज खूप गोड\nअमॄता, जुईचा आवाज खूप गोड आहे. गळ्यात सूरही चांगला आहे. तिला गाणं तर शिकवच पण नाट्यवाचनाचाही सराव करुन घे जमलं तर.\nकीप ईट अप जुई\n काय गोड आहे जुईचा आवाज\n काय गोड आहे जुईचा आवाज\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/author/kishor/page/2/", "date_download": "2020-04-01T13:51:00Z", "digest": "sha1:Y26VNXIYOBFYZIA66FETCORUFFIIQK2H", "length": 6005, "nlines": 84, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mns will take over shiv sena's hindutva agenda thats the congress plan | Page 2 | Page 2", "raw_content": "\nघर लेखक यां लेख Kishor Gaikwad\n111 लेख 1 प्रतिक्रिया\nएकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र क��शोर गायकवाड\n‘शिवसेनेची जागा ‘मनसे’ने घ्यावी, यासाठी सेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा डाव’\nविजया रहाटकर नंतर मेटेंचाही राजीनामा; भाजपची माणसे गळायला सुरुवात\nनवी मुंबई महापालिकेत आता नाईक नसतील – अजित पवार\nजागतिक कर्करोग दिन: या सेलिब्रिटींनी केली कर्करोगावर मात\nमहापालिकेच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे गोडवे\n‘एसएमबीटी’मध्ये आरोग्यसेवेचा विक्रम; वर्षभरात तब्बल पाच लाख रुग्णांवर उपचार\nआरंभशूरांचे संकल्प सिद्धीस जावेत\nबेरोजगारांच्या आत्महत्यांचे आव्हान कसे पेलणार\nअजिंक्य रहाणेने विचारलं वडा पाव कशासोबत आवडतो वाचा सचिन तेंडुलकरचा रिप्लाय\n123...12चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nभर उन्हात चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आला आनंद\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aarogya/Balanced-for-health/m/", "date_download": "2020-04-01T13:51:57Z", "digest": "sha1:CB4MOCUN3Q7PX5TRUYJYCXYB24NI4OZO", "length": 14685, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘संतुलित’ आरोग्यासाठी... | पुढारी\t", "raw_content": "\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nआपला जिल्हा निवडा अहमदनगर औरंगाबाद बेळगाव गोवा जालना कोल्हापूर कोकण मराठवाडा मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर विदर्भ\nशरीर निरोगी राखण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामाची सांगड घालावी लागते. त्याचबरोबर मन, मेंदूची जपणूकही महत्त्वाची आहे. शरीर आणि मन दोन्ही संतुलित नसेल तर शरीर संतुलित राहणार नाही. मनाची काळजी कशी घ्यावी, ते समजून घेतले पाहिजे.\nमन आणि शरीर संतुलित नसेल तर संपूर्ण आरोग्याविषयीदेखील आपण फारसा विचार करू शकत नाही. शरीर चांगले राखण्यासाठी केवळ संतुलित आहार पुरेसा नाही, तर मेंदूलाही चांगल्या सकारात्मक विचारांचा खुराक वेळच्या वेळी मिळणे गरजेचे आहे. मन आणि शरीर दोन्ही संतुलित असेल तरच संपूर्ण आरोग्य चांगले राहते. मन आणि शरीर यांचे संतुलन व्यक्‍तीच्या चांगल्या शारीरिक, मानसिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे. आरोग्याचे तीन मुख्य घटक आहेत, ते म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. प्रत्येक घटक समसमान पातळीवर महत्त्वाचे आहेत. मेंदू आणि शरीराचे संतुलन असेल तर ती व्यक्‍तीला आरोग्य, ऊर्जा, ज्ञान, चेतना आणि उद्देश यांना एका वरच्या पातळीवर घेऊन जाते. ही मन आणि शरीराची एकीकरण अवस्था असते.\nध्यानधारणा हा एक अभ्यासच आहे. ध्यान करताना व्यक्‍ती सचेतन राहून किंवा एखाद्या विशिष्ट वस्तू, विचार किंवा हालचाली वर लक्ष केंद्रित करून मनोयोग आणि सतर्कता यासाठी प्रशिक्षित करते. त्यामुळे व्यक्‍ती मानसिक आणि भावनिक दोन्ही रूपांमध्ये शांत अवस्थेत पोहोचते. ध्यान तसेच योग अभ्यास व्यक्‍तीला शरीर तसेच मेंदूशी जोडल्याचा अनुभव देऊ करते. ध्यान व्यक्‍तीला विचारांच्या ओझ्यापासून वर काढून शांतता आणि एकाच जागी थांबण्याच्या शुद्ध जागृतीच्या स्थितीमध्ये पोहोचवतो. आरोग्याविषयी विचार करतो तेव्हा त्यात आहार आणि व्यायाम याबाबतचा विचार सर्वप्रथम मनात येतो; मात्र चांगले आरोग्य याचा अर्थ केवळ शारीरिक आरोग्य किंवा ठेवण नाही. तर तो मनाशीही निगडित आहे. आपले शरीर आणि मेंदू हे परस्परांशी निगडित आहे. शिवाय ते एकमेकांवर खूप जास्त प्रभाव टाकतात.\nध्यानधारणेमुळे आपली स्मृती, एकाग्रता, मनःस्थिती, रोगप्रतिकारक क्षमता, झोप तसेच सर्जनशीलता हे सर्व गुण अधिक चांगले विकसित होतात. त्यामुळे योग आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीच उपयुक्‍त आहे. शरीर मजबूत आणि लवचीक होण्यास मदत होतेच; शिवाय मेंदू शांत राखण्यासही मदत होते. मेंदू, शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक गरजेनुसार संपूर्ण योग्य पोषण करणे गरजेचे आहे. मेंदू आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेले आहेत; परंतु ही स्थिती चमत्कारिक आहे. मेंदू आणि शरीर यांची मिळून शक्‍ती समजून घेणे, त्यांना मदत करणे तसेच शक्‍तीचा वापर करणे हे तीन मुख्य आधार आहेत. चिंतन हा प्रकारदेखील यौगिक मंत्र-ध्यान क्रिया आहे. व्यक्‍ती या पद्धतीने मेंदू शांत करून घेतो, तेव्हा अनेक आजारांमध्ये त्���ाचा फायदा होतो. हृदयगती मंदावणे, रक्‍तदाब, तणाव, हार्मोन्सच्या पातळी कमी होणे आणि इतर शारीरिक व्याधींमध्ये ध्यानधारणेचा फायदा होतो. शरीर आणि मेंदू यांच्यावरही त्याचा प्रभाव पडतो. व्यायाम केल्याने मनोवस्था अधिक चांगली होते, असे म्हटले जाते.\nशरीराला तेलाने केलेली मालिश आणि गरम पाण्याने केलेली अंघोळही मनाला सुखावून जाते. त्यामुळे तणावमुक्‍त होता येते. मुळातच व्यक्‍तीची अशी धारणा असते की, शरीर आणि मेंदू दोन्हींचे अस्तित्व वेगळेे असते; परंतु व्यक्‍तीच्या भावनात्मक परिस्थितीतून हेच जाणवते की, मेंदू आणि शरीर हे दोन्ही एकमेकांशी निगडित आहेत. शरीर आणि मेंदूचे संतुलन, विविध आरोग्यदायी आणि ऊर्जात्मक पद्धतींना एक करून टाकते. मेंदूमध्ये उलथापालथ करत असणार्‍या भावनांचे समाधान यामुळे होते. भावना संतुलित झाल्यानंतर व्यक्‍ती काहीच मिनिटांत तणावातून बाहेर पडतात. मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य खूप महत्त्वाची आहेत. या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधणे हीच मोठी महत्त्वाची बाब आहे. जसे जसे आपण मनाच्या आरोग्याबाबत जागरूक होतो, ही जागरूकता अधिक खोलवर रूजते, तेव्हा शारीरिक संवेदना जीवनाच्या प्रत्येक पैलूच्या दिशेने निर्देश देऊ लागतात. त्यांच्या मदतीने व्यक्‍तीला तणाव कमी करता येतो आणि तो आपले आयुष्य संतुलित करतो. आपल्या आरोग्याची जन्मजात क्षमता, रचनात्मकता आणि आध्यात्मिक विकास यांना सर्वोच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतो. जीवन संतुलन ही वास्तविक मृगतृष्णा आहे. आपण जितके त्याच्या जवळ जाऊन ते तिथून लांब पळते. ही एक मानसिक अवस्था आहे. व्यक्‍तीच्या आतच संतुलन असते. जे काही घडते आहे, त्याच्या केंद्रात कसे राहता येईल. ही गोष्ट प्रत्येकाच्या पात्रतेवर अवलंबून असते. मन आणि शरीर या दोघांचे संतुलन प्रत्येक वय आणि वयाच्या प्रत्येक अवस्थेत चांगले आणि तंदुरुस्त राखते. त्यामुळे स्वतःला वेळ दिला, स्वतःची काळजी घेतल्याचे समाधान यातून मिळते.\n* नकारात्मक विचारांपासून बचाव करणे फार महत्त्वाचे आहे. नकारात्मक विचार अनेक आजारांचे मूळ असू शकते.\n* व्यग्र दिनचर्येतून स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. स्वतःशी संवाद साधा. व्यायाम करा, खेळासारख्या गोष्टीत सामील व्हा. या सर्व गोष्टी आत्मविश्‍वास वाढवतात.\n* दररोज योगाभ्यास करावा. योगामुळे शरीर मजबूत आणि ल���चीक होते. त्याचबरोबर मेंदू म्हणजे डोके शांत राहण्यास मदत होते.\n* लहान लहान गोष्टींतील आनंद घ्या. त्यातच जीवनाचे सार सामावले आहे.\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nसाताऱ्यात पोलिसांकडून ४० दुचाकीस्वारांवर कारवाई\n‘तबलिगी’मुळे झपाट्याने पसरला कोरोना, केंद्राची माहिती\nपुणे : 'तबलिगी'मध्ये सहभागी झालेल्‍या ७० जणांचा घेतला शोध\nसातारा : कऱ्हाडमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू\n‘तबलिगी’च्या कार्यक्रमातून परतलेले विदर्भातील ६० जण क्वारंटाईनमध्ये\n'कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १ कोटीची मदत'\nतबलिगी जमातीत गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांवर दगडफेक; ३ जणांना अटक\nइचलकरंजी : रेशन वितरणासाठी अवघे तीन तास\nदिल्ली सरकारची २५ हजार कोरोना संशयितांवर करडी नजर\n© 2017 पुढारी न्यूज\n© 2017 पुढारी न्यूज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://zpnanded.in/cms/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-04-01T15:37:46Z", "digest": "sha1:VPOYUMYKKZTIAJLU4P7UJ6WDNVUXRQZA", "length": 2653, "nlines": 50, "source_domain": "zpnanded.in", "title": "ग्राम पंचायत विभाग – जिल्हा परिषद नांदेड", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nमाहितीचा अधिकार – (RTI)\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.),\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ५:४५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/-un-/videoshow/10108374.cms", "date_download": "2020-04-01T15:31:45Z", "digest": "sha1:ISH3VQD3KCUPSNENVOX5OQBPQZHIQRLJ", "length": 6693, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "- पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे UN मधले भाषण, Watch news Video | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजे..\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीन..\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद..\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO..\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्र..\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nव्हिडिओ समोर; पोलिसांनी मरकझमधील ..\nदादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये स्थल..\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधा���\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nपंतप्रधान मनमोहन सिंह यांचे UN मधले भाषणSep 25, 2011, 04:39 AM IST\nकिचनमध्ये मदत करण्याची सुनील बर्वेची अनोखी पद्धत\nमुलीच्या भातुकलीच्या खेळात रमला सतीश राजवाडे\nमार्किंगमध्ये पिशव्या ठेवून ते सावलीत उभे राहिले\nअभिनेता आशुतोष गोखले शिकतोय बेबी सिटींग स्किल्स\nतरुणानं पुशपिननं साकारलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोर्टेट\nदारूमुळं वाढतो करोनाचा धोका; WHOनं केलं स्पष्ट\nअमेरिकेत कशी घेतली जातेय खबरदारी; मराठमोळी तरुणी सांगतेय तिथली परिस्थिती\nकल्याणमध्ये 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा\nपुशपिनच्या सहाय्याने साकारलं रतन टाटांचं पोर्टेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-04-01T14:46:07Z", "digest": "sha1:P6EP46TDMWL2SWSBOSFYS6V7OKVWX7U6", "length": 5644, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाहिरू कुमारा - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव चंद्रदासा ब्रहम्मणा राललागे लाहिरू सुदेश कुमारा\nजन्म १३ फेब्रुवारी, १९९७ (1997-02-13) (वय: २३)\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यमगती\nक प्र.श्रे. लि.अ. टी२०\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०\nएका डावात ५ बळी ०\nएका सामन्यात १० बळी n/a n/a\nझेल/यष्टीचीत -/- -/० ०/०\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nचंद्रदासा ब्रहम्मणा राललागे लाहिरू सुदेश कुमारा (१३ फेब्रुवारी, इ.स. १९९७:कॅंडी, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया क्रिकेट खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९७ मधील जन्म\nइ.स. १९९७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१३ फेब्रुवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ०२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ayurved-rheumatism-gall-cough/", "date_download": "2020-04-01T15:41:37Z", "digest": "sha1:NI7KP32BIFXYNJQU7DH3NW6W2CAUFHTO", "length": 18006, "nlines": 224, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "त्रिदोष दूर करण्यासाठी ! , Ayurved Rheumatism Gall Cough", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nआयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. या तीन दोषांमुळेच आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात. यापैकी एका जरी दोषाचे प्रमाण वाढले तर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे त्रास सुरू होतात. या तीन दोषांपासून आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आयुर्वेदात षट्कर्म नावाची क्रिया सांगण्यात आली आहे. या षट्कर्म क्रियेद्वारे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांच्या त्रासापासून आपण मुक्ती मिळवू शकतो. षट्कर्मामध्ये नेती, कपालभांती, धौती, नवली, बस्ती आणि त्राटक या क्रियांचा समावेश आहे. या क्रिया कशा करायच्या याचे तज्ज्ञ योगगुरूकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे.\nधौती या क्रि���ेमध्ये तोंडाचा चोचीसारखा आकार बनवून आत हवा घेतली जाते. ज्याप्रमाणे पक्षी चोचीने पाणी पितो त्या प्रमाणे आपण या क्रियेद्वारे हवा प्यायची आहे. हवा शरीरात आल्यावर पोटाला चारीबाजूने हलवले जाते. असे केल्याने पोटातील आतडी मजबूत होतात. पोटाचे विकार या क्रियेमुळे दूर होतात.\nनवली ही क्रिया पाहाटे रिकाम्या पोटी करावी लागते. आपले दोन्ही पाय थोडे लांबवून उभे राहावे. गुडघे थोडे वाकवून आपले हात मांडीवर ठेवावेत, असे केल्यानंतर श्‍वास पूर्णपणे बाहेर सोडावा आणि पोट आतल्या बाजूला ओढावे. या क्रियेत पोटातील स्नायूंना व्यायाम मिळतो. या क्रियेनंतर पोट डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे हलविले जाते. नवली क्रियेमुळे पोटाच्या अनेक तक्रारी दूर होतात आणि आपली पचनशक्ती चांगली होते.\nकपालभाती या क्रियेमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेच्या तक्रारी दूर होतात. कपालभाती करण्यासाठी आपल्याला सिद्धासन अथवा पद्मासनात बसावे लागते. सिद्धासना/ पद्मासनात बसल्यानंतर श्‍वास आत घेऊन तो एका झटक्यात बाहेर सोडणे अपेक्षित असते. असे करताना आपले पोट पहिल्यांदा बाहेरच्या दिशेला जाते आणि नंतर आतल्या दिशेला ओढले जाते. कपालभाती ही क्रिया अनेक वेळा केली जाते. असे केल्याने शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि शरीरातील आतल्या भागाला प्राणवायूचा म्हणजेच ऑक्सिजनचा पुरवठा होता. कपालभाती नियमित केल्याने कफच्या तक्रारी दूर होतात.\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nVideo : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण; जलजीवन अभियानाची घोषणा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nऊस उत्पादकांना अनुदान, 75 नवे मेडिकल कॉलेज\nFeatured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nयंदाच्या नवरात्री उत्सवातील काही हटके ट्रेंड्स\nFeatured, आवर्जून वाचाच, नाशिक\nघरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर, आ.चंद्रकांत सोनवणेंसह इतरांनाही जामीन\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/two-wheeler-rider-killed-truck-collision-nagpur/", "date_download": "2020-04-01T15:30:19Z", "digest": "sha1:FIWVCAXCZLAD5DVXD4HAINDIO6W7VKZJ", "length": 27311, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler rider killed in truck collision in Nagpur | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार ३१ मार्च २०२०\nCoronaVirus मुलीचा वाढदिवस साजरा केला नाही; पालिकेला भेट दिली २ स्वच्छता मशीन\nCoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल\nCoronavirus: कोरोनाग्रस्तांच्या सरकारी आकडेवारीवर संशय नको, पण...; देवेंद्र फडणवीसांचे 'अनुभवाचे बोल'\n सीएसएमटीवरील रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण\nCoronaVirus मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा १४ एप्रिलपर्यंत लांबणीवर\nतीनवेळा लग्न करुनही जगातील या सर्वात सुंदर अभिनेत्रीच्या वाटेला आलंय एकाकी आयुष्य\nगंभीर आजारशी झुंज देत मरणाच्या दारातून परत आली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री\nCoronaVirus : कनिका कपूरच्या उपचारांवर समाधानी नाही कुटुंबीय, डॉक्टरांवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह\nCoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक\nCoronaVirus: क्वारंटाईनमध्ये सुहाना खान गिरवतेय मेकअपचे धडे, गौरी खानने शेअर केला फोटो\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nCoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण\nCoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nCoronavirus : 'या' वस्तूवर जास्त वेळ राहू शकत नाही कोरोना व्हायरस, या दिवसात याचाच वापर ठरेल फायदेशीर\nपार्टनरमध्ये 'ही' लक्षणं दिसत असतील तर आजचं करा ब्रेकअप, नाहितर बसाल बोंबलत\nकोरोना अलर्ट... केवळ वृद्धच नाही; तर आता फिट अन् हेल्दी तरुणही ठरताहेत 'कोव्हीड-19' चे बळी\nमोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून केले साडेपाच लाख रुपये लंपास\nCoronaVirus : सचिवाविरोधात गुन्हा, कोरोनाबाबतची माहिती घेण्यास आलेल्या कर्मचाऱ्याला सोसायटीत रोखले\n उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा\n तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा\nपनवेल :खारघर मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण.सध्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2\nऐरोलीत कोरोनाचा आणखी एक रूग्ण आढळला. नवी मुंबईमधील रूग्णांची संख्या 11 वर पोहचली\nCoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर\n मुंबईत दिवसभरात 59, तर राज्यात एकूण ७७ रुग्ण वाढले\nCoronaVirus Lockdown : उत्तरप्रदेशच्या 22 कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अटक\nअजित पवारांचा 'तो' निर्णय तुघलकी; सरकारी कर्मचारी संघटनेचा विरोध\nमुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू संकटात; मुंबई पोलीस अन् आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत\nCoronavirus : लॉकडाऊनचा मालवाहतूकदारांना फटका, ट्रक चालकांनी गाडीमध्येच मांडली चूल\nऔरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर आणि सातारा परिसरात वीजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता\nCoronavirus : लॉकडाऊनचा मालवाहतूकदारांना फटका, ट्रक चालकांनी गाडीमध्येच मांडली चूल\nमध्य रेल्वेच्या 2 एप्रिलपासून पार्सल गाड्या धावणार\nमोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून केले साडेपाच लाख रुपये लंपास\nCoronaVirus : सचिवाविरोधात गुन्हा, कोरोनाबाबतची माहिती घेण्यास आलेल्या कर्मचाऱ्याला सोसायटीत रोखले\n उत्तर ���ोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा\n तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा\nपनवेल :खारघर मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण.सध्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2\nऐरोलीत कोरोनाचा आणखी एक रूग्ण आढळला. नवी मुंबईमधील रूग्णांची संख्या 11 वर पोहचली\nCoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर\n मुंबईत दिवसभरात 59, तर राज्यात एकूण ७७ रुग्ण वाढले\nCoronaVirus Lockdown : उत्तरप्रदेशच्या 22 कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अटक\nअजित पवारांचा 'तो' निर्णय तुघलकी; सरकारी कर्मचारी संघटनेचा विरोध\nमुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू संकटात; मुंबई पोलीस अन् आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत\nCoronavirus : लॉकडाऊनचा मालवाहतूकदारांना फटका, ट्रक चालकांनी गाडीमध्येच मांडली चूल\nऔरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर आणि सातारा परिसरात वीजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता\nCoronavirus : लॉकडाऊनचा मालवाहतूकदारांना फटका, ट्रक चालकांनी गाडीमध्येच मांडली चूल\nमध्य रेल्वेच्या 2 एप्रिलपासून पार्सल गाड्या धावणार\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू\nमुलीला शाळेतून घेण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्याने त्यांचा करुण अंत झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायसोनी कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.\nनागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू\nनागपूर: मुलीला शाळेतून घेण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्याने त्यांचा करुण अंत झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायसोनी कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.\nहेमराज कवडूजी वरठी (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते सुकळी टाकळी येथे राहत होते. त्यांची मुलगी हिंगण्यात शिकते. तिला घेण्यासाठी ते सुकळी टाकळीवरून गुरुवारी दुपारी ३. ३० च्या सुमारास मोटरसायकलने मिहान ते हिंगणा मार्गाने येत होते. रायसोनी कॉलेजसमोर आरोपी ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून हेमराज वरठी यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे वरठी यांचा करुण अंत झाला. दुर्गादास कवडूजी वरठी यांच्या तक्रारीवरून एएसआय प्रमोद पाटील यांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nअपघातानंतर घटनास्थळी निर्माण झालेला तणाव बघता आरोपी ट्रकचालक तेथून पळून गेला. वेळीच पोलीस पोहचल्याने संभाव्य अनर्थ टळला. या अपघातामुळे वरठी यांच्या गावात शोककळा पसरली आहे.\nजालन्यात रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू\nबेपत्ता चव्हाण यांचा रेल्वे अपघातात मृत्यू\nसमोरच्या चाकांमधील स्प्रिंग तुटल्याने बस उलटली; चालक-वाहकांसह प्रवासी बालंबाल बचावले\nपुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे : अतिवेगाला आवर घातल्याने घटले अपघात\nअकोट तालुक्यात दोन अपघातात पाच जण गंभीर\nपीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू\nमोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून साडेपाच लाख रुपये लंपास\nकोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविल्याने एकावर गुन्हा\nCoronaVirus : सचिवाविरोधात गुन्हा, कोरोनाबाबतची माहिती घेण्यास आलेल्या कर्मचाऱ्याला सोसायटीत रोखले\nCoronaVirus: पोलीस असल्याचं सांगत आयसोलेशनमधील दोन महिलांवर बलात्कार; ऑस्ट्रेलियात खळबळ\n तलावात उडी मारून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न\nCoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\nCoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात उद्योगपतींचं मोठं योगदान; कोट्यवधींचं केलं दान\nक्वारंटाइन टाईममध्ये कंटाळेल्या सुहानाचे हे नवीन फोटो होत आहे व्हायरल...\nCoronaVirus: क्वारंटाईनमध्ये सुहाना खान गिरवतेय मेकअपचे धडे, गौरी खानने शेअर केला फोटो\nउर्वशी रौतेलाचे पाण्यातील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, फोटो पाहून व्हाल थक्क\nCoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nलॉक डाउनमध्ये अशी झाली करिनाची अवस्था, फोटो पाहून चाहतेही झाले Shocked\nबायको पेक्षा सुंदर आहे हृतिक रोशनची मेहुणी, पाहा तिचे हॉट फोटो\nसाडीत खुललं अभिनेत्री सायली संजीवचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल- कमाल\ncoronavirus :...म्हणून प्रत्येक देशात वेगळे आहे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण\nहिना खान अभिनयसोबतच या गोष्टीत आहे एक्सपर्ट, हा घ्या पुरावा\nCoronaVirus : सचिवाविरोधात गुन्हा, कोरोनाबाबतची माहिती घेण्यास आलेल्या कर्मचाऱ्याला सोसायटीत रोखले\nCoronaVirus in Nagpur : बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है...\n१२० मजूर अडकले मध्य प्रदेशात\nCoronaVirus पनवेलमध्ये आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nचांदवडचे १३ भाविक कोलकात्यात\n तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा\n उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा\nCoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल\nधोक्याची घंटा : मरकजसाठी 'या' राज्यातून आले होते तब्बल 1000 लोक, देशभरात 2100 लोकांची ओळख पटली\nCoronaVirus: कोणाचंही वेतन कापणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पगाराचं 'गणित'\nCoronavirus: कोरोनाग्रस्तांच्या सरकारी आकडेवारीवर संशय नको, पण...; देवेंद्र फडणवीसांचे 'अनुभवाचे बोल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80/?filter_by=popular", "date_download": "2020-04-01T15:50:51Z", "digest": "sha1:364LBVAOTFNTRIFDJI3GNTVMARPYE25Z", "length": 6609, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nपहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शक (How to File ITR\nअर्थसाक्षर .कॉम - June 23, 2018\nकागदी समभागपत्रे हस्तांतरित करण्यावर सेबीची बंदी\nश्री. उदय पिंगळे - June 29, 2018\nप्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७\nश्री. उदय पिंगळे - June 20, 2018\nएकल कंपनी (One Person Company) म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ठ्ये काय\nफ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचे उपयोग\nHome Loan साठीचे आवश्यक दस्तऐवज\nअर्थसाक्षर .कॉम - May 6, 2018\nगृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा\nमहिलांच्या बचतीचे महत्त्व आणि बचतीसाठी महिलांना मिळणारे लाभ\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=10334", "date_download": "2020-04-01T13:18:10Z", "digest": "sha1:GFD6FPECM5DP73V4ULU5WBWWAYXBAO6C", "length": 12992, "nlines": 116, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामुहिक अत्याचार प्रकरणी एस.एफ.आयचे बुधवारी शैक्षणिक बंद ची हाक – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nअल्पवयीन विद्यार्थिनीवर सामुहिक अत्याचार प्रकरणी एस.एफ.आयचे बुधवारी शैक्षणिक बंद ची हाक\nठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड\nरामतीर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षकांनी अमानुष पणे सामूहिकरीत्या बलात्कार करून आरोपी शिक्षक फरार झाले असून त्या फरार आरोपी ना पोलीसांनी अद्याप अटक न केल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हाभरात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय नांदेड या विद्यार्थी संघटनेच्या वतीने उद्या दि 22 जानेवारी 2020 रोज बुधवार रोजी नांदेड जिल्हा शैक्षणिक बंद ची हाक देण्यात आली.\nत्याचबरोबर दुपारी 2 वाजता नांदेड येथिल महात्मा फुले पुतळ्या च्या समोर आयटीआय कॉर्नर येथे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात येणार असल्याचे निवेदन एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले, त्यामुळे जिल्हाभरातील सर्व शाळा,कॉलेज ,महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व युनिट, कमिटीने आपआपले शाळा, कॉलेज,महाविद्यालय बंद करून या शैक्षणिक बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान एस एफ आय नांदेड जिल्हा कमिटीने केले आहे.\nदि. 25 जानेवारी च्या अगोदर शंकरनगर येथिल साईबाबा विद्य��लयातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी अटक झाले पाहिजे अन्यथा – हजारो विद्यार्थी व विद्यार्थीणीना घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड वर मोर्चा काढणार असल्याचे – एस एफ आय चे राज्यध्यक्ष कॉ बालाजी कलेटवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.\nशंकरनगर येथील साईबाबा विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकांनी अमानुष पणे बलात्कार केला आहे सदरची बाब ही शिक्षकी पेशाला व मानवतेला काळीमा फासणारी आहे शिक्षणाचे काम ज्या पवित्र ठिकाणी केल्या जाते ते व ज्यांच्या मार्फत केल्या जाते असे शिक्षक जर अशा मनोवृत्तीचे निघत असतील तर त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे सदर बाबीचा पोलिसांनी कसून तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी घटना अत्यंत निंदनीय आहे वरील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून पिडीत मुलीला न्याय मिळाला पाहिजे या साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे – मा क प चे नेते कॉ विजय गाबणे यांनी सांगितले\nमुंबईतून १२ बांग्लादेशी घुसखोरांना अटक ; मुंबई पोलिसांची कारवाई\n‘कितीही विरोध करा, सीएए कायदा मागे घेणार नाही’ – अमित शहा\nभविष्यात मनसे आणि भाजपा एकत्र येऊ शकते– देवेंद्र फडणवीस\nसोशल मिडीयात वाढदिवसाचा धुमधडाका\nशिक्षकांना बी.एल.ओ.च्या अशैक्षणिक कामातून मुक्त करावे ; शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेड��त गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,759)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,700)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14266", "date_download": "2020-04-01T15:53:48Z", "digest": "sha1:ZX6C4QPR5P5BJ6ULQCRXADHMXDNNVCDY", "length": 13964, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इवलेसे रोप - प्रवेशिका ३ (संपदा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /इवलेसे रोप - प्रवेशिका ३ (संपदा)\nइवलेसे रोप - प्रवेशिका ३ (संपदा)\nनांव - मैत्रेयी हुंडेकरी .\nवय - ५ १/२ वर्षे .\nजन्मापासून वास्तव्य - जर्मनी .\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\n२० राऊंडस मारतो. कित्ती\n२० राऊंडस मारतो. कित्ती गोड.\nमस्त, खणखणीत. कदिकदि ती माज्यावर रागवते लै ब्येष्ट.\nमैत्रेयी तू जाम गोड आहेस.\nकदिकदि ती माज्यावर रागवते आनी\nकदिकदि ती माज्यावर रागवते आनी मी कदिकदि तिच्यावर रागावते >>>>>>:)\nमैत्रेयी, तुझ्या बेस्ट फ्रेंडची बेस्टफ्रेंड पण जामच गोड आहे\nअरे व्वा , प्रसिद्ध झाले\nअरे व्वा , प्रसिद्ध झाले वाटते .\nमी मैत्रेयीला सगळे विषय वाचून दाखवले आणि काय बोलणं अपेक्षित आहे हे सांगितले . तिने हा विषय निवडला आणि ती काय काय बोलेल ह्याचे पॉईंट्स मला डिक्टेट केले . खरं म्हणजे तिला अजून दोन विषयांवर सुद्धा बोलायचे होते . म्हणून मग ते सुद्धा रेकॉर्ड केलंय , प्रायव्हेट सर्क्युलेशन साठी .\nभारतात घालवलेल्या सुट्टीत तिने पेपरचा लॅपटॉप बनवला होता . त्याबद्दल ती ०.३० मि. ��ा सांगतेय , की त्या लॅपटॉपवरून ती फाबिएनशी चॅट करते .\nमैत्रेयी, मस्तच ग. तुझी\nमैत्रेयी, मस्तच ग. तुझी मैत्रिण मलाही आवडली.\nमैत्रेयी तु आणि तुझी बेस्त\nमैत्रेयी तु आणि तुझी बेस्त फ्रेन्द जाम गोड\n जॅम गोड आहे संपदा तुझी\n जॅम गोड आहे संपदा तुझी लेक\nखरोखर जॅम सारखीच जाम गोड आहे\nखरोखर जॅम सारखीच जाम गोड आहे\n कधी कधी ती माझ्यावर रागवते, कधीकधी मी तिच्यावर रागवते\nमस्त.. मराठी बोलण्याचे वळण\nमस्त.. मराठी बोलण्याचे वळण खुप छान आहे. वाटत नाही जन्मापासुन बाहेर आहे म्हणुन...\nमस्त. आणि, म्हणजे, ती माझी\nआणि, म्हणजे, ती माझी बेस्ट फ्रेंड जाम गोड आहे\nकदी कदी मी तिच्यावर रागावते कदी कदी कदी ती माज्यावर रागवते कसलं निरागस..\nहे असं सरळ सरळ सांगण आपण कधी मागे सोडून आलो आठवत पण नाही\nतू पण जाम गोड आहेस मैत्रेयी\nतू पण जाम गोड आहेस मैत्रेयी मला तुझं बोलणं खुप खुप आवडलं आणि तुझी बेस्ट फ्रेंडपण आवडली.\nअरेवा...जामच मैत्री आहे... छान छान...\nमाझि चिउताइ कित्ति मस्त\nमाझि चिउताइ कित्ति मस्त बोलते ग \nजन्मापासून परदेशात राहूनहि, तिथल्या परिसरात्/सहकार्‍यात्/शेजार्‍यात वगैर राहून, मराठी भाषी शिकवलीत, सिम्पली ग्रेट\nमुलीचे तर कौतुकच कौतुक\nबेस्ट फ्रेन्ड अन मैत्रेयी\nबेस्ट फ्रेन्ड अन मैत्रेयी दोघी जाम गोड\nजाम गोड. खरच. मैत्रेयी...तू\nजाम गोड. खरच. मैत्रेयी...तू पण जाम गोड आहेस. sehr gut.....wunderbar.\nकसल क्युट आहे हे. जाम आवडल\nकसल क्युट आहे हे. जाम आवडल मला.\nअभिनन्दन , त्रिवार अभिनन्दन्.............\nरागवा-रागवीचा खेळ जाम ग्गोड\nरागवा-रागवीचा खेळ जाम ग्गोड आहे......जमले तर तिचा फोटो पण टाक ना....\nकित्ती क्युट गं ... खूप खूप\nकित्ती क्युट गं ...\nखूप खूप अभिनंदन मैत्रेयीचे आणि तिच्या आईचं सुद्धा\nखूप खूप अभिनंदन .संपदा, मलापण\nखूप खूप अभिनंदन .संपदा, मलापण बेस्ट फ्रेंडची बेस्ट फ्रेंड फार फार आवडली .एकदम गोड .\nआम्हालापण हवी मैत्रेयी बेस्ट\nआम्हालापण हवी मैत्रेयी बेस्ट फ्रेंड म्हणून. ती जाम गोड आहे.\nसंपदा फारच गोड ग.\nगोडुलं गं ते बाहुलं\nगोडुलं गं ते बाहुलं कसलं छान सांगितलंय. कित्ती निरागस\nखूप खूप अभिनंदन . जाम गोड तु\nखूप खूप अभिनंदन .\nजाम गोड तु आणि तुझि बेस्ट फ्रेंड.:)\nआई गं.......खरंच जाम गोड आहेस\nआई गं.......खरंच जाम गोड आहेस तू सुद्धा\nकित्ती गोड. आणि तो\nकित्ती गोड. आणि तो रागावण्याचा पार्ट तर जाम आवडला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9699", "date_download": "2020-04-01T15:57:55Z", "digest": "sha1:Z5NZGEX4DQATMWDFQQ4OODGIOPA5IE52", "length": 6521, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शि. द. फडणीस : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /शि. द. फडणीस\nशब्दावाचून संवाद साधणारे व्यंग्यचित्रकार - श्री. शि. द. फडणीस\nशिवराम दत्तात्रय फडणीस, म्हणजे शि. द. फडणीस यांची व्यंग्यचित्रं बघत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. दिवाळी अंकांची मुखपृष्ठं, पुलं, चिंवी यांसारख्या लेखकांची अप्रतिम पुस्तकं, शालेय पाठ्यपुस्तकं यांतून शिदंची चित्रं घराघरांत पोहोचली. अनेकांना व्यंग्यचित्रांनी आकर्षून घेतलं ते शिदंच्या चित्रांमुळे. रोजच्या जगण्यातली विसंगती टिपणारे प्रसंग, निर्विष विनोद ही त्यांच्या चित्रांची बलस्थानं. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले.\nRead more about शब्दावाचून संवाद साधणारे व्यंग्यचित्रकार - श्री. शि. द. फडणीस\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\n'रेषाटन - आठवणींचा प्रवास' - श्री. शि. द. फडणीस\nज्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, ज्यांच्या व्यंग्यचित्रांमुळं चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली, ते व्यंग्यचित्रकार म्हणजे शिवराम दत्तात्रेय फडणीस. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीनं शिदंनी गेली पाच दशकं वाचकांना हसवलं आहे. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला.\nRead more about 'रेषाटन - आठवणींचा प्रवास' - श्री. शि. द. फडणीस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावरा��े नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/utsav-star/", "date_download": "2020-04-01T14:05:49Z", "digest": "sha1:FIPOWV2DOX7F7N3V3K7JY4KSUY4CRQAH", "length": 15976, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "उत्सव* | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फरा��� खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nनिसर्गाने मानवी अहंकाराचा, देव-धर्माचा केलेला हा पराभव आहे. संकटकाळी माणूस देवाला शरण जातो. कोरोनामुळे उलटेच झाले आहे.\nनिसर्गसहवासात संचार करणाऱया प्रत्येक सजीवाला पाण्याची आवश्यकता आहे. त्याचा शोध घेण्यासाठीच प्रसंगी त्यांचे स्थलांतर होते.\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nकाही महिन्यांपूर्वी घडलेले पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑप. बँकेचे प्रकरण संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्रावरच क्षेपणास्त्रासारखे कोसळले आहे.\n>> शिरीष कणेकर मी ज्या घरात राहत होतो (व जिथून मी लवकरच बाहेर पडण्याची शक्यता होती) तिथं मला भेटायला एक पूर्णपणे अनोळखी दूरदूरच्या नात्यातली व्यक्ती...\n>> द्वारकानाथ संझगिरी खिद्रापूरचं मंदिर पाहून मी बदामीला गेलो. बदामीची मंदिरं खिद्रापूरपेक्षा नक्कीच पुरातन आहेत. किंबहुना, त्या गुंफा आहेत. डोंगरात कोरलेल्या मी जवळ जवळ पंचेचाळीस...\nदुर्मिळ वन्यजिवांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे उद्दिष्ट ठेवून भाऊंच्या प्रयत्नातून सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था 1992 मध्ये चिपळूण येथ आकारास आली.\nसुफलनाची आणि समृद्धीची देवता\nकाही देवता मात्र अगदी प्राचीन काळापासून आपले भक्तांच्या हृदयातील स्थान टिकवून आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे ‘गजलक्ष्मी’.\n>> अनुराग वैद्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांपैकी ऐतिहासिक वारसा लाभलेले एक गाव म्हणजे संगमनेर तालुक्यातील ‘पेमगिरी’ हे गाव. या गावाची ऐतिहासिक ओळख म्हणजे ‘पेमगिरीचा...\nजळगाव येथील यजुर्वेंद्र महाजन यांनी एका उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन, अतिशय योजनाबद���ध पद्धतीने, प्रचंड इच्छाशक्तीच्या ताकदीने 27 मार्च 2005रोजी ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली.\nआठशे वर्षे परंपरा असलेली दशावतार ही लोककला आजच्या तंत्रज्ञानाचा चहूबाजूने भडीमार असूनही टिकली आहे.\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nसामना अग्रलेख – जग हे बंदिशाला.. पण जीव वाचवण्यासाठीच\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nसेक्स केल्याने किंवा चुंबन घेतल्याने कोरोना व्हायरस होतो का \nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला...\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\n‘जान है तो जहान है’ म्हणत कोरोनाशी लढण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11875", "date_download": "2020-04-01T13:29:55Z", "digest": "sha1:4ETUBQ4C64R3T5U4ZYK5MEVL4ZVD5VAV", "length": 12841, "nlines": 121, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर भरला अफवांचा बाजार… – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nकोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर भरला अफवांचा बाजार…\nसध्याच्या परिस्थीतीत संपूर्ण जग कोरोना नावाच्या महामारी पासून सुटका मिळवण्यासाठी लढत अाहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात “लाॅकडाऊन” ची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात पुर्णतः संचारबंदी लागू करून कलम १४४ लागू करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असल्यामुळे लोकांच्या हाताला काही कामच नाही. सर्व प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करत आपल्या घरीच बसून दिवसभर सोशल मीडियाचा वापर करत आहेत. परंतु या सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी सोबतच अनेक अफवांचा प्रचार व प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे.\nकाल मध्यरात्री अचानक सोशल मीडिया माध्यमांनवर अशीच एक अफवा पसरविण्यात आली. या अफवेच्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून ग्रामीण व शहरी भागातील काही लोकांनी स्वतः ला नाहक त्रास देत रात्री च्या वेळ भयभित वातावरणात रात्र काढावी लागला तसेच अनेक नागरिकांना देखील या अफवेचा त्रास सहन करावा लागला.\nपरंतु याच सोशल मीडियावर काही सुशिक्षित नागरिकांच्या वतीने या अफवेचे खंडण देखील करण्यात आले. व अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाच्या वतीने गंभीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी देखील सोशल मिडीयावर होताना पहायला मिळत आहे.\nसोशल मीडिया माध्यमांवर कोणीही अफवा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करु नये. अफवांचे एसएमएस, फेक व्हिडिओ फॉरवर्ड करुनये असे मैसेज अथवा व्हिडिओ\nआल्यास त्या बाबत खरे-खोटे पाहुन सद विवेक बुद्धि चा वापर करुन अफवा पसरणार नाहीत या साठी असे मैसेज दुसर्याला पाठवू नयेत अफवा पसरवणारे मैसेज पाठवणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. व सध्या कोणत्याही महत्वाच्या काम व्यतिरिक्त रस्त्यावर फिरू नये. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्यास गंभीर कार्यवाही केली जाईल….\n(वरिष्ठ पोलीस निरीक्षक पो.स्टे देगलूर)\nनियम मोडणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर हिंगोलीत पहिला गुन्हा दाखल : मुख्याधिकारी रामदास पाटील यांची माहिती\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी दवाखाने बंद\nनांदेडमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळ्याने खळबळ ; कोरोनाबद्दल माहिती मिळाल्याने तो स्वत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाला.\nभानेगाव येथील माजी सरपंच अतुल इंगळे (पाटिल) यांच्या सहकार्यातून डायलिसिसच्या रुग्णास दिले ऑक्सिजन सिलेंडर\nनारनाळी गावातील शेतकऱ्यांंना पुलाअभावी करावा लागतो अडचणींचा सामना …….. मुखेड पासुन 7 कि.मी. अंतरावर आहे नारनाळी गाव\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख ��ुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,759)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,700)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.houshenshoes.com/mr/", "date_download": "2020-04-01T14:33:07Z", "digest": "sha1:XAFIK6KNFBOS7M73ZTZAX7JZK2DNHGZM", "length": 6511, "nlines": 183, "source_domain": "www.houshenshoes.com", "title": "क्रीडा शूज, स्केटबोर्ड शूज, प्रासंगिक बूट, चालू शूज - Houshen", "raw_content": "\nलहान मुले प्रासंगिक बूट\nलहान मुले शूज सँडल\nलहान मुले स्केटबोर्ड शूज\nलहान मुले प्रासंगिक बूट\nलहान मुले शूज सँडल\nलहान मुले स्केटबोर्ड शूज\nस्केटबोर्ड शूज-पुरुष कमी कट 06\nस्केटबोर्ड शूज-पुरुष कमी 07 कट\nस्केटबोर्ड शूज-पुरुष कमी कट 08\nस्केटबोर्ड शूज-पुरुष कमी कट 09\nप्रासंगिक बूट मुले शूज 3\nस्केटबोर्ड शूज मुलांना कमी कट 18 बूट\nप्रासंगिक बूट मुले शूज 1\nप्रासंगिक बूट मुले शूज 2\nआमच्या विषयी अभिनंदन, आपण स्वत: ला खेळला\nWenling Houshen आयात आणि निर्यात कंपनी, लिमिटेड पादत्राणे संबंधित उत्पादने एक विशेष पुरवठादार आहे. आम्ही Wenling, Taizhou, Zhejiang, जेथे त्याच्या अद्वितीय भौगोलिक स्थान जलद आणि सोयीस्कर जमीन, समुद्र आणि हवाई वाहतूक आम्हाला उपलब्ध सुंदर ईस्ट कोस्ट शहरात स्थित आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना, जलद आणि विश्वासार्ह सेवा पासून गुणवत्ता आणि कल सेट उत्पादने सर्वकाही अनेक विविध सेवा देतात.\nकंपनी, अधिक 12 वर्षे ट्रेडिंग अनुभव सुसान संस्थापक, आम्ही आमच्या व्यवसाय घेतले आहेत अशा आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका अनेक विविध बाजारात नाही. आम्ही उच्च वाहवा जिंकली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर घरी आणि परदेशात मुळे आमच्या उत्तम गुणवत्ता, अपवादात्मक देखावा आणि तत्पर धावसंख्या: विश्वसनीय आहेत. हे गुणधर्म जास्त $ 30,000,000.00 वार्षिक निर्यात उत्पन्न डॉलर साध्य आम्हाला मदत ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-108123000037_1.htm", "date_download": "2020-04-01T15:52:12Z", "digest": "sha1:5X5PUJUVF6QOZUTTTZUMWBUX466Z6CGM", "length": 11500, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवीन वर्षात महागाई आटोक्यात | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनवीन वर्षात महागाई आटोक्यात\nमहागाई: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात केल्यानंतर चलनवाढीचा दर घसरण्यास प्रारंभ झाला. चलनवाढ सात टक्यापर्यंत खाली आल्याने नवीन वर्षात महागाई अधिकच कमी होईल, अशी अपेक्षा आहे. चलनवाढीचा दर अजून घसरणार असल्याने महागाई कमी होणार आहे. त्याचा फायदा जनतेला आणि भारतीय कंपन्यांनाही होणार आहे. कारण भारतीय कंपन्यांचा व्यवसाय देशातील जनतेवर अवलंबून आहे.\nव्याजदर: अर्थशास्त्रातील तज्ज्ञ डि. के. जोशी यांच्या अंदाजानुसार सन 2009 मध्ये चलनवाढीचा दर मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्याचप्रमाणे व्याजदरही कमी होतील. रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर आणि व्याजदरात बदल केला आहे. यामुळेच नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्याजदर आणखी दोन टक्यांनी कमी होतील. पर्यायाने गृहकर्ज, व्यक्तीगत कर्ज, शैक्षणिक कर्ज, कार लोन यांचे व्याजदर कमी होतील. देशाची अर्थव्यवस्था सन 2009 च्या शेवटी किंवा सन 2010 च्या पहिल्या तिमाहीत पुन्हा गती घेईल.\nजगातिक पातळीवर आर्थिक मंदी आणि महागाई यांची चर्चा सुरू आहे. आता नवीन वर्षात कशी परिस्थिती राहील याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. व्याजदर काय राहतील शेअर बाजाराची परिस्थिती कशी राहील शेअर बाजाराची परिस्थिती कशी राहील विमा क्षेत्रावर काय परिणाम झालेला असेल विमा क्षेत्रावर काय परिणाम झालेला असेल यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत करण्यात आला.\nसन 2008 च्या सुरवातीला अर्थव्यवस्था तेजीत होती. गुंतवणूकदारांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु सप्टेंबरनंतर जागतिक मंदीचे सावट अर्थव्यवस्थेवर पडू लागले. यामुळे आता सन 2009 कसा असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे.\nरुपया मजबूत होईल: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होईल. शॉर्ट टर्म डिपॉझिटमध्ये वाढ होईल.\nयावर अधिक वाचा :\nमहागाई गुंतवणूकदार जागतिक मंदी अर्थव्यवस्था\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आध�� कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-grand-finale-preparations/articleshow/65084405.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-04-01T15:33:16Z", "digest": "sha1:6WESMN5XUUEW5DXXDBVSISQNRAIR45ZP", "length": 12235, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "marathi bigg boss News: bigg boss marathi grand finale: ...असा रंगणार बिग बॉसचा महाअंतिम सोहळा - bigg boss marathi grand finale preparations | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nbigg boss marathi grand finale: ...असा रंगणार बिग बॉसचा महाअंतिम सोहळा\nछोट्या पडद्यावरून घरारात पोहोचलेला आणि रसिकांची मनं जिंकणारा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. हा महाअंतिम सोहळा धम्माकेदार होणार यात शंकाच नाही. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे.\nbigg boss marathi grand finale: ...असा रंगणार बिग बॉसचा महाअंतिम सोहळा\nछोट्या पडद्यावरून घरारात पोहोचलेला आणि रसिकांची मनं जिंकणारा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. हा महाअंतिम सोहळा धम्माकेदार होणार यात शंकाच नाही. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे.\nअंतिम फेरीतील स्पर्धक मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि सई लोकुर यांचे डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर घरातून बाहेर गेलेले स्पर्धक रेशम टिपणीस, जुई गडकरी, ऋतुजा धर्माधिकारी, सुशांत शेलार, राजेश शृंगारपुरे यांचेही डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सगळ्यांनी डान्सचा सरावही सुरु केला आहे. रेशम टिपणीस 'नागीन नागीन' या गाण्यावर थिरकणार आहे. तर जुई गडकरी व ऋतुजा धर्माधिकारी 'आली रे' आणि 'धाकड' या गाण्यावर डान्स करणार आहेत.\nबिग बॉस मराठीचा हा महाअंतिम सोहळा २२ जुलै रोजी रंगणार असून बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण ठरणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. अंतिम फेरीतील स्पर्धकही आपापल्या डान्स परफॉर्मन्ससाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमराठी बिग बॉस:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोनाः भारतीय संस्कृतीची जगाकडून दखल, कृती\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका: अजित पवार\nमुंबई-ठाण्यात दोन रुग्ण सापडले; प्रभादेवीत फेरीवाल्या महिलेला करोना\nइतर बातम्या:स्मिता गोंदकर|सई लोकुर|शर्मिष्ठा राऊत|मेघा धाडे|बिग बॉस मराठी महाअंतिम सोहळा|बिग बॉस मराठी|पुष्कर जोग|आस्ताद काळे|bigg boss marathi|bigg boss grand finale\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\n‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ प्रेक्षकांच्या भेटीला\nनेटकरी म्हणतायत स्वरा भास्कर ही कलियुगातील मंथरा\nकरोनाच्या लढाईत उतरली रॅपर रफ्तारची बहीण\nतबलीगी जमातीवर भडकली फराह खान, म्हणाली...\n'या' दोन जुन्या मराठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nbig boss marathi day 94:'बिग बॉस'चं धक्कातंत्र; सर्व सहा स्पर्धक...\nBigg Boss Marathi day 91: पुष्कर आणि सई मेघावर पुन्हा नाराज \nbigg boss marathi day 90 : बिग बॉसच्या घरात भरणार शाळा\nBigg Boss Marathi day 89: बिग बॉसच्या घरातून रेशम टिपणीस बाहेर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/3/16/sa-vivek-womens-day-program-pune-2020.html", "date_download": "2020-04-01T13:43:50Z", "digest": "sha1:YTAWJR2DNDU7DPFU4LY4PNYC2QWZGJQX", "length": 5914, "nlines": 10, "source_domain": "www.evivek.com", "title": " womens day program pune - विवेक मराठी", "raw_content": "“घड्याळाच्या बंधनात न अडकता वे��ेचे नियोजन कौशल्य शिका” - कांचन दीक्षित\nस्रोत: विवेक मराठी दिनांक16-Mar-2020\nपुणे : “घड्याळाच्या काट्यांच्या बंधनात न अडकता, एखाद्या कामासाठी द्यायचा वेळ निश्चित ठरवून ते पूर्ण कसे होईल, यावर लक्ष केंद्रित करा” असा सल्ला कांचन दीक्षित यांनी विवेकतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात दिला. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म.ए.सो. मुलांचे भावे हायस्कूलच्या डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात, मेंद्ू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकच्या महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ‘सवयी बदला, आयुष्य बदलेल’ या विषयावर वेळ व्यवस्थापन सल्लागार कांचन दीक्षित यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.\nया व्याख्यानातून वेळेची बचत आणि वेळेचे कौशल्यपूर्वक नियोजन कसे करायचे हा मंत्र कांचन दीक्षित यांनी उपस्थितांना दिला. एखादी चांगली सवय आपल्यात रुजवण्यासाठी संयमाची आणि सातत्याची गरज असते, नेमका त्याचाच अभाव आपल्यात असतो, हे निदर्शनास आणून देत त्या पुढे म्हणाल्या, “वेळेचे नियोजन करण्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या, तर आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. जेव्हा एखाद्या कृतीविषयी बाह्यमन आणि अंतर्मन यांचे एकमत होते, तेव्हा ती कृती सहज शक्य होते.” अतिशय परिणामकारक अशा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या आधारे त्यांनी केलेले मार्गदर्शन दिशादर्शक होते.\nडॉ. श्रुती पानसे यांनी आपल्या भाषणातून मेंदूसंदर्भात सध्या चालू असलेले संशोधन आणि त्याचे महत्त्व श्रोत्यांसमोर मांडले.\nसा. विवेकचा यंदाचा महिला दिन विशेषांक हा महिला संशोधिकांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा होता. डॉ. श्रुती पानसे यांच्या हस्ते या संशोधिकांचा सत्कार करण्यात आला.\nजागतिक महिला दिनानिमित्त सा. विवेकने आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरणही या कार्यक्रमात झाले. या वेळी स्पर्धेच्या एक परीक्षक विनीता तेलंग यांनी मनोगत व्यक्त केले.\nपुणे आणि बाहेरगावाहून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या वाचक-हितचिंतक-संशोधक-पारितोषिक विजेते यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी केले. विवेक समूहाचा प्रवास, तसेच महिला दिन विशे���ांकामागची भूमिका त्यांनी प्रास्ताविकातून मांडली. शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर यांनी प्रमुख अतिथींचा, तसेच प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. स्वाती यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-04-01T14:17:33Z", "digest": "sha1:BMS2FFXFRFZBDXSDRHVVJKJXXHITGW2R", "length": 4315, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nभटक्या प्राण्यांकरिता मुंबईत दहनभट्टी\nपायातील वेदनांकडं दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो 'हा' आजार\nमुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ\nजीएसटी अधीक्षकाची वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या\nशासकीय रूग्णालयात मिळणार शिशु स्वागत कीट\nसर्दी-खोकल्याची औषधं आता मेडीकल स्टोअर्सव्यतिरिक्त 'इथं'ही मिळणार\n११ वर्षीय मुलावर तब्बल ३० शस्त्रक्रिया\nहे ९ फायदे वाचून तुम्ही कढीपत्ता टाकणार नाहीत\nमहापालिकेच्या १२७ दवाखान्यांत येणार आहारतज्ज्ञ\nजे. जे. रुग्णालयात हेमॅटोलॉजी केंद्र सुरू\nडेंग्यू, मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून 'असं' करा संरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mob-lynching-letter-pm-narendra-modi-prakash-jawdekar-clarification/", "date_download": "2020-04-01T14:20:20Z", "digest": "sha1:TOFDQMHVHP3PDMSULWI7KZ7TTSG5IHHQ", "length": 15728, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "मॉब लिंचिंग प्रकरण- कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही- प्रकाश जावडेकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्���्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nमॉब लिंचिंग प्रकरण- कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही- प्रकाश जावडेकर\nमॉब लिंचिंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. अवघ्या देशभरातून या वृत्ताचा निषेध करण्यात येत होता. मात्र, असं काहीही घडलं नसल्य��चं उघड होत आहे.\nदेशभरात सुरू असलेल्या मॉब लिंचिंग अर्थात सामूहिक हिंसाचारावर देशभरातल्या 49 नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुलै 2019मध्ये पत्र लिहिलं होतं. यात रामचंद्र गुहा, कोंकणा सेन शर्मा, श्याम बेनेगल, अनुराग कश्यप, मणिरत्नम अशा अनेकांचा समावेश होता. या पत्रात जय श्री राम या घोषणेचा हिंसाचार घडवून आणण्यासाठी गैरवापर होत असल्याचं म्हटलं होतं. देशभरात या घोषणेच्या आधारे सामूहिक हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं होतं.\nहे पत्र लिहिणाऱ्या या 49 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध झालं होतं. त्यावरून जनक्षोभ उसळला होता. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा सूर उमटलेला दिसत होता. मात्र, कोणत्याही व्यक्तिविरोधात असा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलं आहे.\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nया बातम्या अवश्य वाचा\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक ���ार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/1/31/Report-On-Maha-Vikas-Aghadi.html", "date_download": "2020-04-01T13:24:54Z", "digest": "sha1:RE45WH2HIUM7TAEZDHDOBZCZSA6LKJ5W", "length": 13238, "nlines": 9, "source_domain": "www.evivek.com", "title": " Maha Vikas Aghadi news - विवेक मराठी विवेक मराठी - Maha Vikas Aghadi news", "raw_content": "घोडं आवरतही नाही, सोडवतही नाही\nस्रोत: विवेक मराठी दिनांक31-Jan-2020\nफरहान आझमी म्हणाले उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर आम्हीही त्यांच्यासोबत येऊ आणि बाबरी मशीद पुन्हा बांधू' अशा आशयाचं विधान जाहीरपणे केलं. शिवसेनेचे 'फायरब्रँड' नेते-प्रवक्ते खा. संजय राऊत तर शरद पवारांना विठ्ठल बनवून त्यांची पूजा-अर्चा करण्यात मग्न आहेत. राऊत मागे एकदा इंदिरा गांधींबाबत काहीतरी बोलले आणि काँग्रेस नेत्यांनी असा काही समाचार घेतला की राऊत यांना माफीच मागावी लागली. असं बरंच काय काय राज्यात सुरू आहे आणि हे सर्व शांतपणे पाहणं, सहन करणं याशिवाय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हाती काहीही उरलेलं नाही.\nआघाडीचं सरकार म्हणजे उधळलेला घोडा असतो. त्या आघाडी सरकारचा नायक त्या घोडयावर कसा स्वार होतोय, यावर घोडयाची कामगिरी, गती आणि वर्तन ठरतं. घोडा न आवरता आल्यास मग 'टांगा पलटी आणि घोडे फरार' अशी अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. आघाडीच्या सरकारांमुळे अशा अनेक टांगा पलटी झालेल्या या देशाच्या इतिहासात पाहायला मिळतील. त्याचबरोबर, या उधळलेल्या घोडयांना वाकवून, ताबा मिळवून त्यांच्यावर स्वार होत आपण म्हणू त्या दिशेने यशस्वी वाटचाल करणारे घोडेस्वारही आपण पाहिले आहेत. आपण देवेगौडा, गुजराल वगैरे मंडळींची सरकारं पाहिली आणि अटलबिहारी वाजपेयी यांचंही. राज्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर कर्नाटकात देवेगौडांचेच चिरंजीव कुमारस्वामी यांच्या सरकारचं काय झालं ते आपण पाहिलं आणि महाराष्ट्रात 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसह कसं सरकार चालवलं तेही पाहिलं.\nहे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे, महाराष्ट्रात सध्या अशाच एका आघाडी सरकारच्या उधळलेल्या घोडयावर स्वार होण्याचा, त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न या सरकारचा नेता सातत्याने करतो आहे. आता स्वार झालो असं वाटत अ��तानाच या सरकारमधील काही उधळया स्वभावाच्या प्रवृत्ती आपल्या नेत्याचे मनसुबे हाणून पाडत आहेत. यातील नेता म्हणजे अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या 'महाविकास आघाडी' च्या अर्थात, शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारची नव्याची नवलाई आता संपली आहे. मधुचंद्राचा काळ संपलाय आणि वास्तव - दैनंदिन संसाराचे चटके हाताला बसायला सुरुवात झाली आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाशी असलेली तीन दशकांची मैत्री तोडून उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर अडून बसत थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून ते सातत्याने 'मी नवीन आहे, मला सांभाळून घ्या' असंच सर्वांना सांगत आहेत आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा स्थानापन्न झालेल्या अजित पवार यांनी मात्र सरकारची सूत्रं हळूहळू आपल्या हाती केंद्रित करण्याचा सपाटाच या ना त्या मार्गाने लावलेला दिसतो. मंत्रिपदं आणि खातेवाटपातही शिवसेनेला राष्ट्रवादीने 'बनवलं' असंच चित्र आहे. कारण, महत्त्वाच्या खात्यांपैकी एक नगरविकास आणि कृषी, वन सोडल्यास बाकी सेनेच्या वाटयाला काहीही आलेलं नाही आणि दुसरीकडे गृह, जलसंपदा, अर्थ, ग्राामविकास, गृहनिर्माण वगैरे सगळं राष्ट्रवादीकडे आणि महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा वगैरे काँग्रेसकडे गेलं आहे. या खातेवाटपानंतरच खरं तर या सरकारमध्ये कोण 'डॉमिनेट' करणार, हे उघड झालं होतं. त्यात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह इतर लहानसहान पक्षांच्या नेत्यांनी एकामागोमाग एक वक्तव्यांचा असा काही सपाटा लावला आहे की, अगदीच कीव यावी अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे.\nराज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहिलेले व आता सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले अशोक चव्हाण यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य आपण पाहिलं असेलच. 'घटनाबाह्य अशी कोणतीही कृती करणार नाही, हे आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतलं आणि त्यानंतरच सरकारमध्ये सामील झालो' अशा आशयाचं विधान या चव्हाण महोदयांनी केलं. ते खरंच लिहून घेतलं असेल वा नसेल, तरीही, या आघाडीतील तिसऱ्या क्रमांकाचं संख्याबळ असलेल्या पक्षाचा एक मंत्री आपल्या सरकारच्या मुख्यमंत्र्याबाबत जाहीरपणे असं वक्तव्य करू धजतो आणि शिवसेना त्यावर काहीही करू शकत नाही, याहून अधिक अपमानास्पद बाब शिवसेनेसाठी कोणती 'कोणतंच सरकार घटनाबाह्य काम करूच शकत नाही, ते घटनेच्या चौकटीतच अस्तित्वात येतं' असं केविलवाणं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी यावर दिलं, तरीही मूळ प्रश्न अनुत्तरित राहिला. दुसरीकडे, याच महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांचे चिरंजीव फरहान यांनी 'जर उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर आम्हीही त्यांच्यासोबत येऊ आणि बाबरी मशीद पुन्हा बांधू' अशा आशयाचं विधान जाहीरपणे केलं. ज्यांनी एेंशी-नव्वदच्या दशकातील बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पाहिली आहे, रामजन्मभूमी आंदोलनात बाबरी ढाच्याच्या पतनानंतर बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका पाहिली आहे, त्यांना आज काय वाटत असावं बरं 'कोणतंच सरकार घटनाबाह्य काम करूच शकत नाही, ते घटनेच्या चौकटीतच अस्तित्वात येतं' असं केविलवाणं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी यावर दिलं, तरीही मूळ प्रश्न अनुत्तरित राहिला. दुसरीकडे, याच महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांचे चिरंजीव फरहान यांनी 'जर उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर आम्हीही त्यांच्यासोबत येऊ आणि बाबरी मशीद पुन्हा बांधू' अशा आशयाचं विधान जाहीरपणे केलं. ज्यांनी एेंशी-नव्वदच्या दशकातील बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पाहिली आहे, रामजन्मभूमी आंदोलनात बाबरी ढाच्याच्या पतनानंतर बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका पाहिली आहे, त्यांना आज काय वाटत असावं बरं हे सगळं सुरू असताना, शिवसेनेचे 'फायरब्रँड' नेते-प्रवक्ते खा. संजय राऊत काय करत आहेत हे सगळं सुरू असताना, शिवसेनेचे 'फायरब्रँड' नेते-प्रवक्ते खा. संजय राऊत काय करत आहेत तर शरद पवारांना विठ्ठल बनवून त्यांची पूजा-अर्चा करण्यात मग्न आहेत. राऊत मागे एकदा इंदिरा गांधींबाबत काहीतरी बोलले आणि काँग्रेस नेत्यांनी असा काही समाचार घेतला की राऊत यांना माफीच मागावी लागली. तेव्हापासून या फायरब्रँडमधील फायर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी वा फरहान आझमी वगैरे मंडळींसाठी विझून गेलेली दिसते. याशिवाय, दुष्काळात तेरावा जितेंद्र आव्हाड.\nहे आणि असं बरंच काय काय राज्यात सुरू आहे आणि हे सर्व शांतपणे पाहणं, सहन करणं याशिवाय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हाती काहीही उरलेलं नाही, असंच विदारक चित्र राज्यात पाहायला मिळतं. कारण, सवाल सत्तेचा आहे, सत्तेपेक्षाही इभ्रतीचा आहे. त्यामुळे 'घोडा आवरताही येत नाही, आणि खाली उतरताही येत नाही' अशा अवघड कात्रीत मुख्यमंत्री सध्या सापडले आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/first-gold-medal-kolhapur-center-state-tournament/", "date_download": "2020-04-01T13:31:15Z", "digest": "sha1:PUZNKPSSZNINTPQPSHQUXLUOIQFAGE2J", "length": 30482, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम - Marathi News | First gold medal at Kolhapur center in state tournament | Latest kolhapur News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronaVirus : \"सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीचे आदेश द्या\"\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\n जॅकलिन फर्नांडिसच्या या गाण्यावर चोरीचा आरोप, जाणून घ्या याबद्दल\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही म��िला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nAll post in लाइव न्यूज़\nराज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम\nसतराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या सस्थेच्या सोन्याचा तुरा या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे.\nराज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम\nठळक मुद्दे राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम सांगलीच्या द गेम, आम्ही झाड झालो नाटकेही अंतिम फेरीतलोकमत न्यूज नेटवर्क\nकोल्हापूर : सतराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या सस्थेच्या सोन्याचा तुरा या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे.\nसांगली येथील श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलच्या द गेम नाटकास द्वितिय तर सस्नेह कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, सांगलीच्या आम्ही झाड झालो या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या तीनही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.\nकोल्हापूरात केशवराव भोसले नाट्यगृह आणि सांगलीत विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे ६ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत बालनाट्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकुण ३९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.\nस्पर्धेसाठी परिक्षक म्हणून कैलास पुप्पुलवाड, अमजद सय्यद, केशव भागवत यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांची सांस्कृतिक का���्य संचालक बिभिषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.\nप्राथमिक फेरीतील कोल्हापूर केंद्रावरील निकाल पुढीलप्रमाणे :\nदिग्दर्शन : प्रथम : युवराज केळुसकर (सोन्याचा तुरा), द्वितिय : डॉ. अरुण मिरजकर (द गेम), तृतीय : उदय गोडबोले (आम्ही झाड झालो).\nप्रकाश योजना : प्रथम :श्याम चव्हाण (द गेम), द्वितिय : शशांक लिमये (ग...ग... गोष्टीचा). नेपथ्य : प्रथम : बबन कुंभार (द गेम), मनोहर साबळे (रिटर्न गिफ्ट).\nरंगभूषा : प्रथम : सत्यजित गुरव (प्रश्न), द्वितिय :निलिमा ग्रामोपाध्याय (द गेम).\nउत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : सोहम शिराळकर (सोन्याचा तुरा) व अन्वी बालावलकर (पिल्लुची गोष्ट).\nअभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : तन्वी खाडीलकर (आम्ही झ्राड झालो), अनन्या साने (नारद झाला गारद), समिक्षा सपकाळ (झेप), पूर्वा कालेकर (घुसमट), राधा गोगटे (उदाहरणार्थ), कैवल्य मोकाशी (नारद झाला गारद), विवेक सागर (ग.ग... गोष्टीचा), सोहम आडीवरेकर (प्रश्न), ऋृषिकेश् गुदगे (सोनेरी पिंजऱ्यातील पोपट), तनिश जोश्ी (कधी न संपणारी गोष्ट).\nएकावर हल्लाः गल्ली बोळातून धावपळ, नानीबाई चिखलीत गव्याचा तब्बल सहा तास थरार\ncorona virus-कोरोनाच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब, राज्यमंत्र्यांची भेट\ncorona virus-कोल्हापुरात मशिदीतून सामूहिक नमाज बंद, घरातूनच नमाज अदा करणार\nखासगी सावकार संग्राम सासनेविरोधात गुन्हा, महिलेने दिली तक्रार\ncorona virus-परदेशातून परतणाऱ्यांनी होम कोरोंटाईन करून घ्यावे\ncorona virus-रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपयांवर\nCorona in kolhapur: त्या दोन मृतांचे अहवाल निगेटिव्ह\nगांभीर्यच नाही : बंदी कागदावर ‘संचार’ गावभर--भाजी, औषधे खरेदीचा बहाणा\nदादा लाड यांना पोलिसांनीच केले बेअब्रू, व्हिडीओ व्हायरल\nCoronaVirus Lockdown : टोप येथील मृत रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह\nCoronaVirus Lockdown : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी, मारहाणीतील संशयिताला कोठडी\ncorona in kolhapur -‘भक्तिपूजा’वर महापालिकेचे लक्ष केंद्रित, दुसऱ्यांदा औषध फवारणी\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nमराठी बातम्या : राज्यात ३२० करोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्��वस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\n जरा जागचं हलवा की तुमचं ढू..\nमराठी बातम्या : राज्यात ३२० करोनाग्रस्त\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nCoronaVirus : अजूनही गांभीर्य नाही दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का मग फटक्यात try this\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11877", "date_download": "2020-04-01T13:24:17Z", "digest": "sha1:4JBH5EP23B4BLK432KCSK7V7W5YWQ2SA", "length": 9979, "nlines": 114, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी दवाखाने बंद – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी दवाखाने बंद\nसद्या देशात नव्हे तर जगात कोरोनाचा थैमान माजला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व हॉस्पिटल चालू ठेवा असा आदेश दिला असताना सुद्धा देगलूर शहरातील काही नामवंत हॉस्पिटल बंद असताना पाहायला मिळत आहे.\nशहरातील कद्रेकर हॉस्पिटल हे आशावादी हॉस्पिटल म्हणून लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन असूनही गेल्या दोन दिवसापासून हे हॉस्पिटल बंद आहे हे पाहताच प्रतिरूप शासकीय दवाखाना म्हणून ओळखला जाणारा जनसेवा हॉस्पिटल सुद्धा बंद आहे. या सारखे शहरातील अनेक दवाखाने बंद असताना पाहायला मिळत आहेत. हे सर्व पाहता नागरीकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. हे डॉक्टर काय व्यवसाय म्हणून दवाखाने चालू करतात की सेवा म्हणून अशी चर्चा सर्वसामान्य लोकामध्ये होत आहे.आशा या मोठ्या आजारावर सेवा देण्याऐवजी हे लोक हॉस्पिटल बंद ठेऊन आराम करत आहेत.हे दवाखाने चालू ठेवण्याचा आदेश शासनाने त्याना द्यावी अशी मागणी करत आहेत तसेच डॉक्टराच्या या वागण्याबद्दल सोशल मीडिया वर खुप मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे.\nकोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर भरला अफवांचा बाजार…\nउपजिल्हा रुग्णालयात देगलूर येथे एक जण विलगीकरण कक्षात\nदिव्यांगास मारहाण करणाऱ्या रेल्वे पोलीसांवर गुन्हा दाखल करा अन्यथा रेल रोको आंदोलण\nमुखेडच्या भाग्यश्री जाधवची आयवाज -2020 स्पर्धेसाठी निवड\nउमाकांत दामेकर यांना पोलीस महासंचालक म.रा. मुबंई सन्मान जाहिर\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,003)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,759)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,700)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/07/blog-post_23.html", "date_download": "2020-04-01T13:45:24Z", "digest": "sha1:DZYUMA3AV4IFJ2MLQ5QMK2KQNWNAK5GR", "length": 3279, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "भारतीय मजदूर संघाद्वारे नगरपालिकेपुढे महागाई व भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » भारतीय मजदूर संघाद्वारे नगरपालिकेपुढे महागाई व भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने\nभारतीय मजदूर संघाद्वारे नगरपालिकेपुढे महागाई व भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २३ जुलै, २०११ | शनिवार, जुलै २३, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/08/blog-post_24.html", "date_download": "2020-04-01T14:07:40Z", "digest": "sha1:UKQ5ZVT5JLCMQCZ54V2UW5KDQIEOJ62Q", "length": 3039, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "अ��्णा हजारे यांच्या समर्थन करण्यासाठी भजन रॅली - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » अण्णा हजारे यांच्या समर्थन करण्यासाठी भजन रॅली\nअण्णा हजारे यांच्या समर्थन करण्यासाठी भजन रॅली\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २४ ऑगस्ट, २०११ | बुधवार, ऑगस्ट २४, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43794?page=8", "date_download": "2020-04-01T15:52:15Z", "digest": "sha1:XSBTXYXYWAUGQJOLCV6BGXHK2IBXNINB", "length": 12645, "nlines": 164, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इनस्टंट खरवस ..... (Added New Photos) | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nमी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …\nमी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….\nमग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….\nघ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …\n1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)\nत्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध\nतेवढेच (1 टीन) ���ोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)\nपाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)\n* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …\n* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)\n* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)\n* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….\n* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)\n* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……\n* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …\n* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)\nटीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो\nमिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….\nढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……\nतर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …\nअतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….\nमी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......\nखूप सुंदर फोटो आहेत. दह्याचा\nखूप सुंदर फोटो आहेत. दह्याचा जार पण मस्त आहे.\nमी पण करुन पाहिला इनस्टंट\nमी पण करुन पाहिला इनस्टंट खरवस. त्यात मी १ मोठा चमचा कनक ची गुळ पावडर अणि जायफ़ळ किसुन घातले. अप्रतिम झाला होता. आता कधी खरवस खावासा वाटला तर या रेसिपी करण्यात येइल. दुधाची तहान ताकावर.\nColostrum Milk Powder वापरुन खरवस बनविता येईल का\nमुग्धा, छान दिसतोय हा खरवस.\nछान दिसतोय हा खरवस.\nकेला विकांताला खरवस फारच भाव\nकेला ��िकांताला खरवस फारच भाव मिळाला :-). धन्यवाद.\nमस्त रेसिपि. मी कुकर मध्येच\nमस्त रेसिपि. मी कुकर मध्येच केला, उत्तम झाला, थोडं पाणी सुटलं होतं पण काढून टाकलं. आणि हो अर्धा तास लागला . कन्सिस्टन्सी खरवसाची होती पण मिल्कमेड ची चव होती. आता पुढच्या वेळी गूळ घालून बघेन. पण मस्त सुटसुटीत पाकृ. आणि उष्ण नसल्याने खाताना विचार नको\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mintly.in/blog/2020/01/16/", "date_download": "2020-04-01T13:40:52Z", "digest": "sha1:UH7V432MEZEQQBMZSYDYE3J3K7AIGUQE", "length": 2619, "nlines": 51, "source_domain": "www.mintly.in", "title": "January 16, 2020 - Mintly", "raw_content": "\nभारतातील एच आर धोरणे\nएच आर मधील धोरणे ठरविताना आणि प्रस्थापित करताना, परदेशी कंपन्यांनी स्वतःच्या पद्धती आणि देशातील स्थानिक नॉर्म्स यांच्यात समतोल साधणे आवश्यक आहे. परदेशी कंपन्यांनी देशातील कायदे तसेच नियम यांचाही अभ्यास केला पाहिजे.जर तुमच्या कंपनीत चांगली एच आर धोरणे असतील तर कर्मचारी टिकून राहातील आणि नवीन कर्मचारीही तुमच्या कंपनीकडे नक्कीच आकर्षित होतील. जर तुमची धोरणे योग्य असतील […]\nसॉफ्टवेयर डेवलपर कैसे बने, सॉफ्टवेयर डेवलपमेंट मे किस प्रकार की नौकरी मिल सकती है, सॉफ्टवेयर डेवलपर का इंटरव्यू कैसे पास करें-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://ebooks.netbhet.com/2019/01/blog-post.html", "date_download": "2020-04-01T15:01:14Z", "digest": "sha1:4R5F37S2AOT6OB4EY5GZNSJSIHXYSVWJ", "length": 7011, "nlines": 84, "source_domain": "ebooks.netbhet.com", "title": "मराठी इ-पुस्तक - ऑनलाईन पैसे कमवा ! - नेटभेट मोफत मराठी ई-पुस्तके - Netbhet ebooks Library", "raw_content": "\nमराठी इ-पुस्तक - ऑनलाईन पैसे कमवा \nमराठी इ-पुस्तक - ऑनलाईन पैसे कमवा \nमित्रांनो इंटरनेट वर खूप पैसा आहे पण आपल्याला तो कसा मिळवायचा या विषयी योग्य मार्गदर्शन करणारे कोणी नाही बरोबर ना म्हणूनच आम्ही तुमच्या साठी ऑनलाईन पैसे कसे कमवाल, ऑनलाईन काम केल्याचे फायदे, फुल टाईम करियर च्या संधी या विषयी माहिती घेऊन आलो आहोत, मित्रांनो ह्या ई-बुक मध्ये तुम्हाला २५ विषयांवर माहिती मिळेल, ह्या २५ गोष्टी तुम्ही शिकलात तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन इंटरनेट मधून पैसे कमवायला सुरुवात कराल.मित्रांनो या ई बुक मध्ये दिलेली माहिती हि संपूर्ण मराठीतून आहे, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने हे ई बुक नक्की खरेदी करावं, ह्या ई बुक मधून तुम्हाला खूप माहिती मिळेल. चला तर मग,मातृभाषेतून शिकू आणि प्रगती करू..\nआपल्या या ई-बुक मध्ये खालील विषयांवर सविस्तर माहिती मिळेल..\n१) वेबसाईट कशी तयार कराल\n११) Linkedin चा वापर करून व्यवसाय वाढवा\n१२) ऑनलाईन शॉपिंग टिप्स\n१३) फ्लिपकार्ट, अमेझॉन वर वस्तू विका\n१४) ड्रॉप शिपिंग म्हणजे काय आणि फायदे\n१५) Google Adsense बद्दल माहिती\n१६) नवीन व्यवसाय कसा वाढवायचा\n१८) फोटो काढा आणि विका\n१९) कोणत्याही विषयावर लेख लिहा आणि पैसे कमवा\n२०) डोमेन विकून पैसे कमवा\n२१) व्हिडीओ एडिटिंग किंवा लोगो बनवा आणि पैसे मिळवा\n२२) E-Wallets बद्दल माहिती\n२३) मोबाईल रिचार्ज, बिल पे आणि अन्य रिचार्ज ऑनलाईन केल्याचे फायदे\n२४) स्वतःचे ऑनलाईन स्टोअर ओपन करा\n२५) मोबाईल मधील काही उपयुक्त अँप\nही सर्व माहिती तुम्हाला आपल्या ई बुक मधून मिळेल आणि याची किंमत फक्त २९ रुपये इतकी आहे..\nई बुक पूर्णतः मराठीमध्ये आहे..\nमराठी इ-पुस्तक - ऑनलाईन पैसे कमवा \neBook Title - मराठी इ-पुस्तक - ऑनलाईन पैसे कमवा Download this book. मित्रांनो इंटरनेट वर खूप पैसा आहे पण आपल्याला तो कसा मिळ...\nक्रांतीपती श्री विनायक बावन्नी\nआम्हाला अस वाटत की प्रत्येकाला सर्वश्रेष्ठ शिक्षण मिळालं पाहिजे पण आपल्याकडे, शाळेत किवा कॉलेजमध्ये किंवा समाजामध्ये सेक्स विषयी ब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%AE", "date_download": "2020-04-01T15:59:34Z", "digest": "sha1:7NJYL64ZFYYTKIW6TE6HZNNQCVUIDXH4", "length": 3317, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॅम्युएल इंकूमला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसॅम्युएल इंकूमला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सॅम्युएल इंकूम या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० फिफा विश्वचषक बाद फेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट ड ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-04-01T14:17:09Z", "digest": "sha1:D2TE77JNZA6PRG5RXZZIGSNQMA5J5G4T", "length": 6037, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "तंत्रज्ञान Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nशत्रूला इजा न करता शत्रूच्या वाराला नेस्तनाबूत करणारं ‘काली ५०००’ तंत्रज्ञान\nभारतीय सेनेला अवकाशातून गरुडाची नजर प्राप्त करून देणारा एमीसॅट\nमिशन शक्ती- भारताच्या पहिल्या ऍन्टी सॅटेलाईट वेपन चे महत्त्व काय\nया वर्षी बाजारात कोणते 5G स्मार्टफोन्स दाखल होणार आहेत आणि त्यांचे...\nगुगल चे ‘ऍड वर्ड्स’ आणि ‘ऍडसेन्स’ म्हणजे काय माहिती करून घ्या...\nआपण गूगल, जीमेल वापरताना किंमत मोजत नाही तर गूगल पैसे कसं...\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/lg-oled-rollable-tv-119011000015_1.html", "date_download": "2020-04-01T15:44:04Z", "digest": "sha1:WZPTCWOOZZBYEZC2LFSHX6OCJHM767LA", "length": 12530, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जगातील पहिला रोलेबल टीव्ही, पोस्टरसारखे रोल करून बॉक्समध्ये ठेवता येईल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजगातील पहिला रोलेबल टीव्ही, पोस्टरसारखे रोल करून बॉक्समध्ये ठेवता येईल\nलास वेगासमध्ये आयोजित कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सीईएस 2019 मध्ये एका पेक्षा एक इलेक्ट्रॉनिक उत्पादने सादर केले जात आहे. एलजीने ओएलईडी टीव्ही-आर सीर��ज अंतर्गत जगातील पहिला रोलेबल टीव्ही सादर केला आहे. हा 65 इंच टीव्ही जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पाहू शकता, आणि टीव्ही लपवू देखील शकता.\nयाला पोस्टरसारखे बॉक्समध्ये रोल करून देखील ठेवू शकता. एलजी नुसार या टीव्हीची विक्री या वर्षीच सुरू केली जाईल. तथापि या टीव्हीची किंमत अजून माहीत पडलेली नाही. कंपनीच्या मते, हा टीव्ही तीन मोडमध्ये\nअसेल. फुल व्यूह मोडमध्ये ओएलईडी टीव्ही पूर्णपणे दृश्यमान असेल. लाइन व्यूह मोडमध्ये टीव्हीचा अधिकांश भाग एक स्पीकर बॉक्समध्ये राहील आणि त्यापैकी केवळ एक लहान भाग दृश्यमान असेल. यात म्युझिक, क्लॉक, फ्रेम, होम डॅशबोर्ड आणि मूडसारखे चिन्ह दिसतील. जिरो व्यूह मोडमध्ये टीव्ही पूर्णपणे स्पीकर बॉक्समध्ये घातला येईल आणि त्याचा कोणताही भाग दिसणार नाही. या मोडमध्ये संगीत किंवा ऑडिओ सामग्री ऐकली जाऊ शकेल.\nऍमेझॉन अॅलेक्सासाठी लवकरच टीव्हीला एक सपोर्ट उपलब्ध करवला जाईल. यानंतर रिमोट कंट्रोलवरील प्राइम व्हिडिओ बटण दाबून वापरकर्ते अॅलेक्साशी बोलण्यास देखील सक्षम असतील. कंपनी टीव्हीवर मिररिंग वैशिष्ट्य देण्यासाठी ऍपल सह भागीदारी करून चुकली आहे आणी लवकरच या रोलेबल टीव्ही सेट्ससाठी अॅप्पलकडून एअरप्ले 2 सपोर्ट रिलीज केला जाईल. जेणेकरून वापरकर्ते या टीव्हीद्वारे त्यांच्या ऍपल डिव्हाइसेस ऑपरेट करण्यास सक्षम होतील.\nविमान प्रवासासाठी धमाकेदार ऑफर\nआता रेल्वेची एका आयडी वरुन १२ तिकिटे काढा\nSBI ग्राहक सजग व्हा हा मेसेज आल्यावर अशी चूक मुळीच करू नका\nट्रायच्या निर्णयाशी सरकार सहमत नाही, केबल ऑपरेटर व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊ - केंद्रीय नभोवाणी व माहिती प्रसारण राज्यमंत्री हर्षवर्धन सिंह राठोड\n8-9 जानेवारीला व्यतिरिक्त या महिन्यात या दिवशी बँका राहणार बंद\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण��यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathisanmaan.com/news-articles/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-04-01T13:48:15Z", "digest": "sha1:3RNLJQWVLJZ6RZHNTIFTTRUPI6ENJN4A", "length": 7805, "nlines": 236, "source_domain": "www.marathisanmaan.com", "title": "साता जल्माच्या गाठी’मध्ये पाहायला मिळणार नवा संघर्ष - Marathisanmaan", "raw_content": "\nHome News & Articles Featured Articles साता जल्माच्या गाठी’मध्ये पाहायला मिळणार नवा संघर्ष\nसाता जल्माच्या गाठी’मध्ये पाहायला मिळणार नवा संघर्ष\nस्टार प्रवाहवरील ‘साता जल्माच्या गाठी’ ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. नंदादेवींनी रघु आणि श्रुतीच्या लग्नाचा आखलेला प्लॅन यशस्वी तर झाला. पण लग्नानंतर श्रुती कशी वागेल तिला कसं मुठीत ठेवता येईल तिला कसं मुठीत ठेवता येईल हे त्यांनी आखलेले मनसुबे मात्र फोल ठरत आहेत. रघुसोबत लग्न लावून देण्यात नंदादेवींचं कारस्थान होतं हे सत्य श्रुतीसमोर उघड झालंय. श्रुतीच्या प्रेमासाठी कायपण करण्यासाठी तयार असणारा युवराज तिचं लग्न रघुशी लावून देईल असं श्रुतीला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणूनच श्रुतीच्या मनात आता युवराजविषयी प्रचंड तिरस्काराची भावना आहे. नंदादेवींना जाब विचारण्याचं धैर्य आजवर कुणीच दाखवलं नाहीय मात्र श्रुती नंदादेवींना आपली फसवणुक का केली याचा जाब विचारणार आहे. इतकंच नाही तर नंदादेवींच्या वर्चस्वालाही आव्हान देणार आहे.\nत्यामुळे ‘साता जल्माच्या गाठी’ मालिकेच्या यापुढील एपिसोड्समध्ये नंदादेवी विरुद्ध श्रुती असा संघर्ष पाहायला मिळेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या श्रुतीला रघु साथ देणार का युवराज कोणाच्या पाठीशी ठामपणे उभा रहाणार युवराज कोणाच्या पाठीशी ठामपणे उभा रहाणार हे पहाणं औत्सुक्याचं असले. त्यासाठी पाहायला विसरु नका साता जल्माच्या गाठी सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.\nNext articleआशिषचा खलनायकी अंदाज\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर\n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\n‘मिस यु मिस’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित\n‘मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पडुकोणची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/gorilla-pose-for-selfie-in-congo-119042200034_1.html", "date_download": "2020-04-01T16:01:05Z", "digest": "sha1:EDFJADWRY2CSGSJAV4HJ2C2KXFCEFFM5", "length": 9669, "nlines": 97, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जेव्हा गोरिला सेल्फीसाठी अगदी माणसांसारखीच 'पोज' देतात... | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजेव्हा गोरिला सेल्फीसाठी अगदी माणसांसारखीच 'पोज' देतात...\nकांगोमध्ये दोन गोरिलांनी सेल्फीसाठी व्यवस्थित 'पोज' देण्याचा प्रसंग घडला आहे. त्यांचा हा \"अतिशय क्यूट\" असा फोटो सर्वत्र व्हायरल होतोय.\nकांगोमधील शिकारविरोधी पथकातील दोन रक्षकांनी सेल्फी काढण्यात आला आहे. या रक्षकांनीच या गोरिलांना त्यांच्या लहानपणी वाचवलं होतं. कांगोमधील विरुंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये हा फोटो काढला आहे. त्या पिलांच्या आई-वडिलांना मारण्यात आल्यानंतर त्यांना वाचवलं होतं. या पिलांची सुटका केल्यापासून दोन रक्षकांनी त्यांना वाढवलंय, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक मबुरान्वुम्वे यांनी बीबीसीला दिली. तसंच या दोन ��क्षकांना हे गोरिला आपले पालक मानतात असंही त्यांनी सांगितलं.\nहे गोरिला 2007च्या जुलैमध्ये अनाथ झाले होते. तेव्हा ही पिलं अनुक्रमे दोन आणि चार महिन्यांची होती. त्यानंतर विरुंगाच्या सेंक्वेक्वे या अभयारण्यात आणलं. त्यांचं बालपण या रक्षकांच्या सोबतीनं गेल्यामुळं ते माणसाच्या हालचालींची नक्कल करतात. माणसाप्रमाणे दोन पायांवर उभं राहाण्याचा प्रयत्न करतात. हे असं नेहमी होत नाही.\n\"मी जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा आश्चर्यचकीत झालो. गंमतही वाटली. गोरिला माणसाप्रमाणे दोन पायांवर उभं राहून कशी नक्कल करतात,\" हे पाहून कुतूहल वाटतं,\" असं मबुरान्वुम्वे यांनी सांगितलं. पण या विरुंगा राष्ट्रीय उद्यानात उद्यानात काम करणं तितकं सोपं नाही. गेल्या वर्षी संशयित बंडखोरांबरोबर इथे झालेल्या चकमकीत 5 रेंजर्सचे प्राण गेले होते. तसंच 1996 पासून 130 जणांचा मृत्यू झाला आहे. कांगोच्या पूर्व भागामध्ये सरकार आणि सशस्त्र गटांमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे. काही सशस्त्र गट या राष्ट्रीय उद्यानातही आहेत. या उद्यानातच ते शिकारही करतात.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election-2019-maharashtra-constituency/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-2019-shirdi-lok-sabha-election-2019-119050400047_1.html", "date_download": "2020-04-01T15:27:46Z", "digest": "sha1:ODNGNZ3SJXEFG5PBPVCOLXHEBIAUZT2B", "length": 12226, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिर्डी लोकसभा निवडणूक 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ\nशिर्डी लोकसभा निवडणूक 2019\nमुख्य लढत : शिवसेना – सदाशिव लोखंडे विरुद्ध काँग्रेस – भाऊसाहेब कांबळे\nया मतदार संघात थोरत-विखे गटाचा प्रभाव आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून सदाशीव लोखंडे, तर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे रिंगणात आहेत. मात्र नगरमधील प्रसिद्ध थोरात-विखे वाद या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसेल. कारण मुलासाठी नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने विखे पाटील नाराज आहेत. विरोधी पक्षनेते पदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची नाराजी शिर्डी मतदारसंघातील निकालातून दिसून येईल का आणि थोरात आपली किती ताकद पणाला लावणार, हेही पाहावे लागणार आहे.\nलोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.\nविशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.\nमाढा लोकसभा निवडणूक 2019\nबारामती लोकसभा निवडणूक 2019\nशिरूर लोकसभा निवडणूक 2019\nपुणे लोकसभा निवडणूक 2019\nमावळ लोकसभा निवडणूक 2019\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/category/nagpur-news-events/page/2/", "date_download": "2020-04-01T13:10:46Z", "digest": "sha1:AKV6VSMPKSXMHLEA4O55Z37XNMLQMPAE", "length": 23449, "nlines": 284, "source_domain": "ournagpur.com", "title": "Nagpur News Archives | Page 2 of 97 | Our Nagpur", "raw_content": "\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\n३१ मार्चपर्यंत मेट्रो प्रवासी सेवा पूर्ण बंद\nनागपूर : करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी महामेट्रोने ३१ मार्चपर्यंत मेट्रो प्रवासी सेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला. २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत मेट्रो धावणार नसल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे. सीताबर्डी ते खापरी आणि...\n‘आपली बस’ सह व्यावसायिक वाहतूक करणा���्या वाहनांवर आजपासून निर्बंध\nनागपूर, ता. २२ : ‘कोरोना’चा अधिक ताकदीने प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी (ता. २२) पुन्हा एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता सोमवार २३ तारखेपासून सर्व व्यवासायिक वाहतूक...\nकोरोना’च्या माहितीसाठी मनपात २४ तास नियंत्रण कक्ष पाणीपुरवठा व मलनि: सारणसंदर्भात तक्रारींसाठीही स्वतंत्र कक्ष\nनागपूर, ता. २२ : ‘कोरोना’ संदर्भातील माहिती देण्यासाठी आणि घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने उघडलेला नियंत्रण कक्ष आणखी सक्षम करण्यात आला असून २४ तास या कक्षाशी नागपूरकरांना संपर्क साधता येणार आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपाने...\nहप्ता भरायला हवी सवलत\nनागपूर: 'करोनाच्या दहशतीमुळे गेल्या दहा दिवसांपासून प्रवासीच मिळत नाहीत. गाड्या बुक करण्याचे प्रमाण प्रचंड घसरले आहे. प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय ठप्प पडला आहे. आम्ही आमची वाहने कर्ज घेऊन विकत घेतली आहेत. आता मासिक हप्त्यांसाठी बँका...\nभूजल: जलापूर्ति का एक ससक्त संसाधन\nनागपुर: भूजल एक अदृश्य संसाधन, जिसने मानव सभ्यता का भूगोल ही बदल दिया, किसी समय नदियों के किनारे विकसित होने वाली मानव सभ्यताओं ने भूजल के अस्तित्व को पहचानते ही अपने पैर पसारने शुरू...\n मी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बोलतोय….आयुक्तांच्या आवाजातून संपूर्ण शहरात ‘कोरोना’ बाबत जनजागृती\nनागपूर, ता. १८ : ‘नागपूरकरांनो, नमस्कार मी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बोलतोय. सुरक्षितता हाच कोरोनापासून बचावाचा उपाय आहे. कोरोनाला घाबरू नका, सतर्क राहा. हस्तांदोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने...\nसुधारित बातमी आणि फोटो आता ‘आपली बस’ मध्ये क्षमतेएवढेच प्रवासी\nनागपूर, ता. १९ : नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ मध्ये बसमध्ये जेवढी आसन क्षमता आहे तेवढेच प्रवासी बसविण्यात यावेत. आसन क्षमतेपेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी बसमध्ये घेण्यात येउ नये, असे सक्त निर्देश परिवहन समिती सभापती नरेंद्र...\nमनपाची सर्वसाधारण सभा पुढे ढकलली कोरोना’मुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय\nनागपूर, ता. १९ : नागपूर महानगरपालिकेची २० मार्च रोजी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयोजित सर्वसाधारण सभा ‘कोरोना��� मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मनपातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात...\nथुंकणाऱ्यांकडून केला पाच हजारांचा दंड वसूल मनपाच्या उपद्रव शोध पथकाची संविधान चौकात कारवाई\nनागपूर, ता. १९ : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राहावी, यासाठी सर्वस्तरावर जनजागृती होत असताना काही नागरिक मात्र आपल्या सवयी सोडण्यास तयार नाहीत. अशा नागरिकांच्या सवयीवर वचक बसविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने संविधान चौकात...\nलग्न समारंभ शक्यतो टाळावे : आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन म.न.पा.चे सर्व उदयाने बंद\nनागपूर, ता.१८: शहरातील ‘कोरोना’च्या संसर्गावर आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा हद्दीतील सर्व मंगल कार्यालय, सभागृह, बँक्वेट हॉल, क्लब याठिकाणी होणारे लग्न कार्य व इतर कौटुंबीक कार्य इत्यादी शक्यतो रद्द करावे किंवा...\nघाबरु नका, सहकार्य करा, सगळे मिळून कोरोनाला हद्दपार करु महापौर संदीप जोशी : केलेली...\nनागपूर, ता. १८ : जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात आज तिसऱ्या आठवड्यात कोरोना संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या तुलनेने फार कमी आहे. केंद्र आणि राज्य शासन तसेच स्थानिक यंत्रणांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केले म्हणून ‘कोरोना’वर...\nप्रत्यक्ष भेट टाळा; तक्रारी, सूचना ऑनलाईन पद्धतीनेच करा महापौर संदीप जोशी यांचे आवाहन...\nनागपूर, ता. १७ : शहरातील नागरिक आपल्या तक्रारी आणि सूचना घेऊन महानगरपालिका कार्यालयात, महापौर कक्षात गर्दी करतात. सध्या शहरातील ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील काही दिवस नागरिकांनी सूचना आणि तक्रारींसाठी महापौर कार्यालयात न...\nकोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबाला महापौर संदीप जोशी यांनी दिला धीर\nनागपूर : ‘कोरोना’ला घाबरण्याचे कारण नाही. या विषाणूसोबत नागपूरकर नीडरपणे लढा देत आहे. आपणही घाबरु नका. चिंता करू नका. आम्ही सारे तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी ‘करोना’ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबीयांना दिला. ‘कोरोना’ विषाणूचा पहिला...\nकरोनावर खबरदारी; उपराजधानीत जमावबंदी\nनागपूर: करोनावर खबरदारीचा उपाय म्हणून उपराजधानीत सोमवारी रात्रीपासून जमावबंदी लागू झाली. येत्या ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. नियम मोडल्यास एक ते सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे. करोनाचा संसर्ग...\nलॉन, मंगल कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे...\nनागपूर: शहरात 'कोरोना व्हायरस'चा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व लॉन, मंगल कार्यालयेही ३१मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. नागपूर शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा व शहर प्रशासनातर्फे सर्व...\nमहाराष्ट्रात करोना; सरकार सरसावले\nमुंबई: चीनमधून सुरू झालेल्या करोना विषाणूच्या आजाराने भारतातही हातपाय पसरण्यास प्रारंभ केल्याने धास्तावलेल्या राज्य व केंद्र सरकारने करोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य सरकारने रविवारी विविध ठिकाणी चाचण्यांची सुविधा सुरू करण्याची घोषणा केली. त्याचवेळी,...\nनागपूर: मेयोतून करोना संशयित चार रुग्ण पळाले\nनागपूर: मेयोतून करोना संशयित चार रुग्ण पळाले नागपूर: मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले करोनाचे पाच संशयित रुग्ण पळाल्याने खळबळ उडाली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. रुग्ण पळल्याने पोलिस आणि मेयो प्रशासनात प्रचंड गोंधळ उडाला. मिळालेल्या...\n‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून ‘आपली बस’ मध्येही उपाययोजना, बसमध्ये फवारणी : चालक-वाहक...\nनागपूर, ता. १३ : 'कोरोना' विषाणूचा वाढता प्रसार बघता नागपूर महानगर पालिकेतर्फे संचालित 'आपली बस' मध्येही खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे. यासंदर्भात परिवहन सभापती नरेंद्र (बाल्या बोरकर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली बस हे सार्वजनिक वाहतूक...\nनागपुरकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुखकर होणार\nनागपूर: नागपुरकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुखकर होणार नागपूर सीताबर्डी ते लोकमान्यनगर या अॅक्वा लाइनवरही आता १४ मार्चपासून दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू होणार आहे. अर्ध्या तासाच्या अंतराने या मार्गावर सध्या मेट्रो धावत आहे. वाढती...\nकोरोना’ची अफवा पसरवू नका; भीती बाळगू नका म.न.पा.आयुक्त यांची वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक\nनागपूर: ‘कोरोना’ या संसर्गातून होणाऱ्या रोगाची कुणीही भीती बाळगू नका, काळजी हाच त्यावरील उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सार्वजनिक कार्यक्रमात काही काळ सहभागी होणे टाळा, हस्तांदोलन टाळा, काहीही खाण्याप���र्वी हात स्वच्छ धुवा आणि...\nगोदामात छापा, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त\nनागपूर - गुन्हेशाखेच्या युनिट चारने सुराबर्डी नागपूर येथील गोदामात छापा टाकून सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी मनोहर निळकंठ लाखनकर (वय ६०) या व्यापाऱ्याला अटक केली. लाखनकरचे किराणा दुकान असून, बाजूलाच गोदाम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka.php?country=%E0%A4%A4%3E&from=in", "date_download": "2020-04-01T14:18:00Z", "digest": "sha1:J6DOVHYV3AKA7DMYZWGHI2SDDIEYGI6A", "length": 10069, "nlines": 23, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आद्याक्षरानुसार यादी,\nसंबंधित देशाच्या नावानुसार वर्गीकरण केलेली:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजे���ियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n5. तैवान (चीनचे प्रजासत्ताक) +886 00886 tw 23:18\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी त्रिस्���ान दा कून्या या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 002908.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalgaon/amalgamation-ad-lalitha-patil-international-school-amalner/", "date_download": "2020-04-01T13:45:57Z", "digest": "sha1:VWASIGS6YRIAUUCZ7JZ6VW252LVWMIJL", "length": 28112, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अमळनेरात अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात - Marathi News | Amalgamation of Ad Lalitha Patil International School in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; ��श्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेने��ा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nAll post in लाइव न्यूज़\nअमळनेरात अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात\nअ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात पार पडले.\nअमळनेरात अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात\nठळक मुद्देविविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानविद्यार्थ्यांनी सादर केले रंगारंग कार्यक्रम\nअमळनेर, जि.जळगाव : येथील अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात पार पडले.\nप्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी उद्घाटन केले. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील, संचालक पराग पाटील, संचालक प्रा.देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन, प्रशासन अधिकारी अमोल माळी प्रमुख अतिथी होते.\nशाळेतील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सी.बी.एस.ई माध्यमाच्या शाळांसाठी ट्रेनर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्राचार्य विकास चौधरी यांचाही सन्मान करण्यात आला.\nयावेळी विद्यार्थ्यांनी विविध गितांवर नृत्य करत तथा विविध सादरीकरणातून केले. अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. त्यास चांगली दाद मिळाली.\nअ‍ॅड.ललिता पाटील यांनी संस्थचे कार्य व भविष्यातील योजनांबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सदैव कटिबद्ध असण्याचा विश्वास उपस्थितांना दिला. शारदा महिंद, सानिका पवार, वैष्णवी पाटील, करीना पाटील, रोनीत पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी आभार मानले.\nCoronavirus: CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या\n'अभ्यास करून ZP शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात लवकरच धोरण जाहीर करणार'\nCoronaVirus : शिक्षणाधिकाऱ्यांनी केली महापालिका शाळांची पाहणी\nशासकीय जागेत असलेल्या शाळांनाही ‘आरटीई’चे अनुदान\nघरीच बसा, मोबाईल उघडा अन् पेपर सोडवा \nनागपुरातील तीन ड्रायव्हिंग कंपन्यांनी १० कोटींचे व्यवहार दडविले\nचिंचोलीत केळीच्या शेतात सापडली पारगावहून चोरलेली बैलजोडी\nअमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे पूर्णत: लॉकडाऊन\nजामनेरला नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे\nपहूर येथील रिकामटेकड्या ११ जणांविरुद्ध गुन्हा\nपहूर येथील रिकामटेकड्या ११ जणांविरुद्ध गुन्हा\nपहूर हद्दीतील हातभट्ट्यांवर छापे\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\n जरा जागचं हलवा की तुमचं ढू..\nमराठी बातम्या : राज्यात ३२० करोनाग्रस्त\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nCoronaVirus : अजूनही गांभीर्य नाही दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का मग फटक्यात try this\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22040", "date_download": "2020-04-01T13:27:29Z", "digest": "sha1:YI2UFAA3CVGATE7UC6SB5LE43QX7OD54", "length": 4111, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आजीबाईं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /आजीबाईं\nतुम्हाला अभिमान वाटेल, भारतातली पहिली आजीबाईंची शाळा भरतेय महाराष्ट्रातल्या एका खेड्यात...\nया शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का... ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.\nRead more about आजीबाईंची शाळा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/diwali-nostalgia-jui-kulkarni/", "date_download": "2020-04-01T14:07:26Z", "digest": "sha1:RETLZJ7BYMRHFSAZKKCIHEF3ZVUMTJXS", "length": 28361, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिवाळी नावाचा नॉस्टॅल्जिया | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवली���ा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येत��य प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nदिवाळी म्हटली की, मन अलगद लहानपणीच्या आठवणींमध्ये आपोआप रममाण होतं. दिवाळीच्या नावानेच मनाला आनंदाची आणि उत्साहाची भरारी येते. लहानपणी दिवाळीत केलेली मजा म्हणजे आयुष्यभराचा खजिना असतो. दिवाळीची सुट्टी, त्या सुट्टीला असलेली निवांततेची लय. अगदी मोकळी ढाकळी, फराळी सुगंधाची, हवं तसं उनाडू देणारी आणि या सुट्टीतलं वाचनवेड, दिवाळी अंक, मुलांनी तयार केलेला किल्ला… असं बरंच काही… आठवणीं जागं करणारं…\nअजूनही दिवाळी म्हणलं की, सहामाही परीक्षेचा तो खवीस गणिताचा पेपर आठवतो. शेवटी दबा धरून बसलेला, वाकुल्या दाखवत असलेला तो पेपर. तो पेपर संपायचा आणि मी हताश पराभूत जखमी योद्धागत आमच्या महान (तेव्हा प्रचंड वाटणाऱ्या) शाळेच्या दगडी पायऱ्या उतरून खाली यायचे. बाहेर आजोबा वाट बघत असायचे. ते माझी गणित-अपयश जाणून असतं आणि त्याचंही त्यांना कौतुक असे. त्या गणित लढाईवर उतारा म्हणून शाळेतल्या ढीगभर झाडांपैकी एका झाडाखाली ‘आनंद’ दिवाळी अंकाचा एक स्टॉल लागलेला असे. तिथे तो अंक मिळे.\nहा फक्त माझा अंक असे. समवयस्क वाचनवेडे भाऊबहीण किंवा मित्रमैत्रीण नसल्याने बुक पझेसिवनेस तिथूनच अंगी शिरला असावा.\nमग दौंडला गेलं की आज्जी चंपक, ठकठक, किशोर घेऊन द्यायची. हे अंक मात्र मावसभाऊ आणि मी मिळून वाचत असू. कधी या मावसभावाला बैतुलचे नातेवाईक चाचा चौधरी पाठवत. तो तर खजिना वाटे. आजोबा फटाक्यांसाठी द्यायचे ते शंभर रुपये फारच जास्ती होत. मी त्यातील पैसे वाचवून दुसऱया खरेदीला वापरायची सवय लौकरच लावून घेतली. मग एका दिवाळी सुट्टीत मी पुण्यात एक रद्दीचं दुकान शोधलं जिथे चाचा चौधरी आणि फँटम कॉमिक्स चार आण्याला मिळत. पीटर पॅन आणि तत्सम फिरंगी फेअरिटेल्सचीही पुस्तक मिळत. पाच रुपयांमध्ये भरपूर मज्जा येई. नंतर फास्टर फेणेचा अख्खा सेट घेतलेला.\nदिवाळी अंक म्हणजे दिवाळीचा असा अपरिहार्य भाग. फराळ, नवे कपडे, फटाके, किल्ला, आकाशकंदील, रांगोळी, आलमंड ड्रॉप बदाम त��ल, मोती साबण आणि दिवाळी अंक. एक समयावच्छेद करून म्हणतात तसं की काय ते आजोबांमुळे लायब्ररीतून आलेले दिवाळी अंक फार लहानपणापासून वाचले. मौज, हंस, माहेर, मेनका वगैरे रोचक नावांच्या लोकांसोबत आवाज, जत्रा पण येई. त्यातल्या खिडक्या बघायला खूप गंमत येई. लहान मुलांना बंदी असणारी ही चावट मासिकं चोरून बघायला मजा येत असे. दुसरे मोठ्ठे लोक्स दडपशाही करत असले तरी आजोबांच्या मते, ‘‘बघू दे, काही हरकत नाही’’ असं असल्याने हे अंक बघायला मिळत असत. कदाचित त्यामुळे तिकडचा ओढा पटकन आटला आणि आपल्याला वाचायला काय आवडतं याची निवड पटकन करता आली. अजूनही मी लायब्ररीत गेले की आवाज, जत्राच्या खिडक्या फक्त बघून घेते. अनेक मोठे लेखक आधी मी दिवाळी अंकातून वाचले.\nएका टप्प्यावर आयुष्यात विस्कटल्यासारखं भलतंच शिक्षण घेऊन बसले होते तेव्हा आजोबांचं वाक्य आठवायचं. ‘‘तू कला क्षेत्रातच काहीतरी करशील’’. त्याकाळी खरंतर कुठेही काही (दिवाळी अंकातून तर लांबच) लिहू वगैरे शकेन असं डोक्यातही नव्हतं. आज ते असते तर त्यांना फार भारी वाटलं असतं.\nदिवाळी म्हणलं की किल्ला नावाचा आठवण मळा जागा होतो. कारण, किल्ला म्हणलं की, आठवणींचा मळा जागा होतो. किल्ला ही खरी वाडय़ातच करायची गोष्ट. कारण त्याला लागणारी मोकळी जागा म्हणजे अंगण आणि मुलामुलींचा निवांत मोकळा ग्रुप तिथे असे. मोकळा याअर्थी की, पूर्वी सुट्टीमध्ये कसलेही संस्कार वर्ग, क्लासेस या छळीक भानगडी नसत. आयुष्याची लयच निवांत होती. एकदा सुट्टी लागली की खरंच सुट्टी असे. अगदी मोकळी ढाकळी, फराळी सुगंधाची, हवं तसं उनाडू देणारी सुट्टी. तर दिवाळीची सुट्टी आणि किल्ला हे समीकरण ठरलेलं. बाकी शहरांचं माहीत नाही, पण निदान पुण्यात तरी हीच पद्धत होती. शिवाजी महाराजांचं आणि पेशवाईचं गाव असल्यामुळे कदाचित पडली असावी. कारण अगदी माझे आजोबाही त्यांच्या लहानपणीच्या किल्ला करण्याच्या आठवणी सांगत असत.\nदिवाळीची सुट्टी लागली की, विटा जमवायला लागायचं. एखादं जुनं पोतं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माती. त्यावेळी नदीकिनारी सिमेंटचा रस्ता नसल्याने तिथे माती मिळायची. माती आणायला जाताना वाडय़ातले सगळे टिल्ले पिल्ले आणि आमची वाडय़ातली ताई सोबत असे.\nविटा रचायच्या. पोतं ओलं करून पांघरायचं. माती ओली करून लिंपून काढायची. किल्ला तयार करण्याचा राडा हाच विशेष आनंदाचा भाग असे. त्यावेळी त्या चिखलात खेळण्याचा आनंद, धमाल अजूनही लक्षात आहे. किल्ल्याचा पायथा आणि कळस निटच ठरवायचा. एक गुप्त रस्ता वगैरे, पण हल्ला झाला तर पळायला वगैरे. मग मातीची चित्रं आणायची. घरून पैसे घेऊन मंडईमध्ये जायचं. आजोबा दरवर्षी फटाके आणि मातीची चित्रं यासाठी शंभर रुपये देत. केवढे वाटत ते पैसे आणि त्यात यायचंही खूप काय काय.\nया खरेदीत शिवाजी महाराज सर्वात महत्त्वाचे असत. बसलेले किंवा उभे. मावळे, वाघ, हत्ती, घोडे, सिंह. नऊवारी नेसलेल्या ठसठशीत बायका. घरं, गाई वगैरे. मी आणि माझा शेजारचा मित्र मिळून आमचा किल्ला असायचा. त्यामुळे दोन दोन शिवाजी महाराज असत. एक वर सिंहासनावर एक खाली पाहणी करत असलेले खाली. ते आता आठवलं की, फार हसू येतं, पण तेव्हा कुणी हसत नसे. निदान हसलेलं आठवत तरी नाही. फँटसी जपायच्या वयात ती जपली जात असे. आईस्क्रीमचा एक रिकामा कप जपून ठेवलेला असे (त्याकाळी प्लॅस्टिक ग्लासची फार पद्धत नसे ) तो लिंपून त्याची विहीर करायची शेजारी पाणी भरणारी बाई हवीच.\nकिल्ल्यामध्ये मधेच भावाचा रणगाडा, विमान, आजच्या काळातला सैनिक असल्या भलत्या वस्तूही येऊन बसत असत. त्याचं काही वाटत नसे. किल्ल्यामध्ये माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हळीव किंवा मोहरी पेरणे. रोज जाऊन किती उगवलंय ते बघणे. ते भलतंच मस्त काम असे आणि ते फक्त मीच करत असे. त्या शेतात कम जंगलात झाडून असतील ते सगळेच प्राणीशेजारीच ठेवलेले असत हा अजून एक मजेशीर प्रकार. गाय आणि वाघ, घोडा आणि हत्ती, सिंह आणि हरीण असे सगळे एकत्रच बसलेले असत हे आता विनोदी वाटतं. वाडय़ात ऐसपैस असलेला किल्ला नंतर ब्लॉकमध्ये गेल्यावर आकसून गेला, पण मजा राहिली. नंतर त्यात लहान भावाचे जी आय जो सैनिक आणि गाडय़ापण येऊन बसले.\nआक्रसून अख्ख्या मजल्याचा एकच किल्ला झाला. इथे मीच ताई असल्याने किल्ल्याच्या बाबतीत भरपूर ताईगिरी केली. वय वाढत गेलं तसा आपसूक किल्ल्याचा आनंद माझ्यापुरता आक्रसत गेला आणि गायब झाला. काही काळ भाऊ आणि इतर लहान मुलं करत राहिले. ते मोठे झाले तसे त्यांचा किल्लाही बंद झाला.\nकाही मोठी मुलं म्हणे दिवाळी संपली, किल्ला सुना झाला की उरलेले फटाके किल्ल्याच्या आत उडवून किल्ला उद्ध्वस्त करत. हे असलं काही करण्यात मुलांचाच हातभार असे. कुठली मुलगी असं करताना मी तरी पाहिली नाही. संभाजी बागेत किल्ल्याच्या स्पर्धा होत. अजूनही होत असतील. त्या बघायला गेलं की, आपला छोटासा किल्ला फारच कसनुसा वाटे. पण तरीही तोच बेस्ट असायचा, कारण स्वतःच्या हाताने एक नवीन जग तयार करण्याचा तो अनुभव असे. सगळे सण बहुतेक लहानपणासोबत संपतात. मग उरतो फक्त खरेदीचा उन्माद आणि ओढायची नाइलाजयुक्त रिचुअलने भरलेली ओझी. आता तर दिवाळी उगाचच भयंकर चकचकीत वाटते. तरीही खेळायचीच असते दिवाळी दिवाळी कारण त्यात अजून तरी निदान दिवाळी अंक तरी आहेत.\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nसंगमेश्वर बाजारपेठेत लॉक डाऊनची ऐशीतैशी; खरेदीसाठी गर्दी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनाचाही...\nया बातम्या अवश्य वाचा\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/266?page=51", "date_download": "2020-04-01T14:30:59Z", "digest": "sha1:LYRM6KLPGPUTAXZ6747CGUCU7R4K7MMY", "length": 8382, "nlines": 224, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पारंपारीक मराठी : शब्दखूण | Page 52 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /पारंपारीक मराठी\nउपवासाचे पदार्थ १) सुरणाचे काप\nRead more about उपवासाचे पदार्थ १) सुरणाचे काप\nमासे १८) खुबड्या - खुबड्यांचे सुके व एलवण्याची कढी\nमासे व इतर जलचर\nRead more about मासे १८) खुबड्या - खुबड्यांचे सुके व एलवण्याची कढी\nRead more about मेथीच्या दाण्याचे लोणचे\nRead more about पंचामृती मिरच्या (फोटोसहित)\nमासे व इतर जलचर\nसोलाणे घालून वांग्याची रस्साभाजी\nRead more about सोलाणे घालून वांग्याची रस्साभाजी\nRead more about पारंपारिक बेसन लाडू\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://bhavmarathi.com/healthy-start-to-gudi-padwa/", "date_download": "2020-04-01T15:01:09Z", "digest": "sha1:C4VXWPMY5G6DPUC3JZM45J3VYSPMCRZ2", "length": 10064, "nlines": 77, "source_domain": "bhavmarathi.com", "title": "नवे वर्ष नवी पालवी - भाव मराठी", "raw_content": "\nRegister – नवीन सभासद\nRegister – नवीन सभासद\nनवे वर्ष नवी पालवी\nby Dietician Manasi मार्च 20, 2019 एप्रिल 6, 2019 3 टिप्पण्या नवे वर्ष नवी पालवी वरआरोग्य\nनवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. नवीन वर्ष शालिवाहन शके १९४१ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा हा सण निसर्ग आणि मानव सर्वांनाचं नवीन उत्साह देतो. येणार नवीन वर्ष आपण सृष्टीच्या सानिध्यातच सुरू करतो.निसर्गच आपल्याला नवीन दिशा देतो .वसंत ऋतूच्या आगमना बरोबर वसुंधरा सुद्धा एक नवीन रूप घेण्यास सुरुवात करते. निसर्ग नियमाप्रमाणे तरु लता जुनी पिवळी पाने टाकून कोवळ्या हिरव्या नवीन पालवीची वस्त्र परिधान करतात.\nआंब्याला मोहर याच महिन्यात येतो. तेव्हाच शेतकरी तयार पिकांची कापणी करून त्यातून नवीन धान्य काढीत असतो. हा सृष्टीने मानवाला दिलेला संकेतच आहे, की जसा वृक्ष नवीन पालवी धारण करतो तसेच आपण सुद्धा नवनवीन संकल्प करायचे. त्याच बरोबर सरलेलं वर्ष मनात साठवून येणाऱ्या नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे. हाच नवीन वर्षाचा उत्साह भारतातील प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तेही निसर्गातील बदलाव लक्षात घेऊनच. म्हणूनच प्रत्येक प्रांतातील गुढीपाडव्याचा प्रसा�� हा निरनिराळ्या पद्धतीचा असतो. आपण सर्वजण येणाऱ्या प्रत्येक सणाची आणि त्याच्याबरोबर असलेल्या प्रसादाची आतुरतेने वाट बघत असतो.\nसण आणि प्रसाद हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय हो ना महाराष्ट्रातला प्रसाद हा तर मौल्यवान एकदम. वसंत ऋतूमध्ये येणारा गुढीपाडवा आपल्याला सभोवतालच्या वातावरणात होणाऱ्या बदलांची आठवण सुद्धा करून देतो. म्हणूनच होणाऱ्या बदलांसाठी, आपले शरीर सुदृढ बनवण्यासाठी पौराणिक काळापासून घालून दिलेली प्रसादाची सांगड. हा गुढीपाडव्याचा प्रसाद तयार करण्यासाठी निसर्गापासून मिळालेल्या पदार्थांचे मिश्रण म्हणजे आपला कडू गोड प्रसाद. कडुलिंबाची फुले, गुळ ,चिंच ,मीठ, हिंग,जिरं यांचे एकत्रित मिश्रण.\nगुढीपाडव्याचा प्रसाद आणि त्याची उपयुक्तता:\nकडुलिंब / निम (Azadirachta indica) : कडुलिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. शिवाय कडुलिंबामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. कृषी संशोधनानुसार १०० पेक्षा जास्त कीटक प्रजातींचे नियंत्रण निम अर्काने करता येते. शिवाय कडुलिंबाची साल मलेरिया प्रतिबंधक असते. म्हणूनच पूर्वी गावाच्या वेशीवर कडुलिंब लावायची प्रथा होती. ( औषधी वनस्पती, सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर)\nगुळ: गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.\nचिंच: चिंचेमध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गुळा मधील लोह खेचून घेण्यास मदत होते.\nमीठ: मीठ इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण नीट ठेवण्यास मदत करते.\nहिंग: हिंग पचण्यास सहाय्य करते.\nजिरं: जिऱ्यामध्ये तंतूंचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते पचन संस्थेसाठी उत्तम असतं. शिवाय त्याच्यात विटामिन ई सुद्धा असतं.\nअसा आपला हा शक्तिवर्धक प्रसाद त्याच्याबरोबर उत्तम व्यायाम आणि सात्विक जेवण ह्या सगळ्याच समीकरण म्हणजे आपलं सुदृढ शरीर. म्हणुनच म्हणतात ना\nअश्विनी { दैवी जुळी मुले, Ashwins}कुमार हे जसे देवांचे दोन वैद्य आहेत, तसे पृथ्वीवरचे दोन वैद्य परिश्रम आणि आणि मित आहार (सात्त्विक जेवण). तर हाच संकल्प आपण ह्या नवीन वर्षी करूयात.\nगुढीपाडव्याच्या दिवशी आपण साखरेचे हार (गाठी हार) वापरतो, त्याऐवजी आपण सुक्यामेव्याचे हार बनवू शकतो.\nप्रसादासाठी वापरले जाणारे कडुलिंब फक्त त्या दिवशी न वापरता ते वाळवून धान्याला लाव���्यास किडे होत नाहीत.\nकडुलिंबाच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण किंवा ताजी पाने काही तास पाण्यात ठेवून. ते पाणी आपण पिण्यास वापरू शकतो.\nआनंदी गोपाळ – एक प्रेरणादायी चित्रपट\nभाव मराठी तुमच्या ई-मेल वर\nभाव मराठी आता तुमच्या ई-मेल वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://forttrekkers.com/barvai-fort-ratnagiri.html", "date_download": "2020-04-01T13:30:59Z", "digest": "sha1:HDDOHEW3H4OQJXUNW6BFE32C4C7PIQXW", "length": 6927, "nlines": 81, "source_domain": "forttrekkers.com", "title": " Barvai Fort, Barvai Fort Trek, Barvai Fort Trekking, Ratnagiri", "raw_content": "\nचिपळूणच्या जवळ असलेला हा दूर्ग सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळ्या असलेल्या डोंगरावर वसला होता. पेढांबे येथे सापडलेल्या ‘दसपटीचा इतिहास’ या पुस्तकात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. किल्ल्याचे स्थान व रचना पाहता या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा.\nकिल्ल्यावर कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्याच्या पठारावर देवराइत भैरी देवीची मुर्ती आहे. पठारावर पश्चिमबाजूच्या टेकडीवर एक वीरगळ उघड्यावर जमिनीत पुरलेली आहे. स्थानिक लोक त्याला ‘वेताळ’ म्हणून ओळखतात. त्याच्या थोडे पूढे जावून खाली उतरल्यावर एक छोटी गुहा आहे, पण आता ती बुजलेली आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील टेकडीवर चढल्यावर दगडात कोरलेले खोदलेले ४ फूट X ४ फूटचे तीन चर दिसतात. यांचा पुढील भाग निमुळता होत जाऊन तो कड्याच्या टोकापर्यंत जातो. या चरांचे नक्की प्रयोजन समजत नाही. कदाचित गडवरून टेहळणी/मारा करतांना या चरांचा ऊपयोग आडोसा म्हणून होत असावा. याच टेकडीवर घरांच्या जोत्याचे अवशेष दिसतात गडावर कुठेही पाण्याची सोय नाही.\nगडावर रहाण्याची सोय नाही. खडपोलीतील सुकाइ मंदिरात किंवा उगवतवाडीतील मंदिरात रहाण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nविश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.\nराजगड किल्ला (RAJGAD FORT)\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\n\"प्रौढ प्रताप पुरंदर\" \"महापराक्रमी रणधुरंदर\" \"क्षत्रिय कुलावतंस्\" \"सिंहासनाधीश्वर\"...\n\"राजाधिराज योगिराज\"...\"पुरंधराधिष्पती\"... \"महाराजाधिराज\" \"महाराज\" \"श्रीमंत\"...\n\"छत्रपती शिवाजी महाराज की जय\"\n जय भवानी जय शिवाजी \nराजमाची किल्ला (RAJMACHI FORT)\nमोबाईल : +९१ ९७६९५४९२५९\nमोबाईल : +९१ ९८३३४७४३३५\nहोम | आमच्या बद्दल | आमचे सहकारी | ट्रेकर्स | शिवाजी महाराज | किल्ले | आमची भटकंती | छत्रपती शिवाजी महाराज | अष्टप्रधानमंडळ | सेनापती आणि मावळे | व्हिडीओ | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/600-plates-started-at-nagpur/", "date_download": "2020-04-01T14:39:17Z", "digest": "sha1:VJH4RQBRIERLWDKZB472X6XS7QWXZHIX", "length": 7387, "nlines": 165, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपुरातून मिळू लागल्या ६०० थाळी | Our Nagpur", "raw_content": "\nHome Food नागपुरातून मिळू लागल्या ६०० थाळी\nनागपुरातून मिळू लागल्या ६०० थाळी\nनागपूर: जागा उपलब्ध न झाल्याने सुरू न झालेले डागा रुग्णालयातील शिवभोजन केंद्रही गुरुवारपासून सुरू झाले आहे. गोळीबाजार चौकाजवळ हे केंद्र सुरू झाले असून आता नागपुरातून दिवसाला ६०० शिवभोजन थाळीचे वितरण होणार आहे.\nराज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी राज्यात २६ जानेवारी पासून सुरू करण्यात आली. नागपूर जिल्ह्यासाठी दिवसाला ७५० थाळी वितरित करण्याचे ठरविण्यात आले होते. गुणवत्तेचे निकष पूर्ण करणाऱ्या केंद्रांची यासाठी निवड करण्यात आली. मात्र डागा रुग्णालय आणि महाल येथील एका केंद्राला जागाच मिळाली नसल्याने दोन केंद्र सुरूच होऊ शकले नव्हते. ९ केंद्रांपैकी ७ केंद्र २६ जानेवारीला सुरू झाले. यात आता डागा रुग्णालयातील केंद्राची भर पडली आहे. डागा रुग्णालय परिसरात छत्रपती शिवाजी संस्थेचे केंद्र सुरू झाले आहे, लवकरच या ठिकाणी आणखी दुसरे केंद्र सुरू होणार आहे. महाल येथेही आणखी एक केंद्र सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nठिकाण : केंद्राची संख्या : दिवसाला थाळी\nडागा हॉस्पीटल : १ : ७५\nगणेशपेठ बसस्थानक : २ : १५०\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल : २ : १५०\nकळमना मार्केट : २ : १५०\nमातृसेवा संघाजवळ, महाल : १ : ७५\nPrevious articleवासन वाइन शॉपच्या मालकाविरुद्ध गुन्हा\nNext articleCoronavirus: WHOकडून जागतिक आणीबाणी घोषित, कोरोनाशी दोनहात करण्यासाठी मुंबई-पुण्यासह संपूर्ण देश सज्ज\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\nकनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…\nवाहनधारकांना दिलासा; नितीन गडक���ींनी घेतला ‘हा’ निर्णय\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=India-defeat-in-semi-finalOX1075164", "date_download": "2020-04-01T14:19:30Z", "digest": "sha1:XJH2AMZXGZPTJ7Y2NEXB4XUT3M7IDOSW", "length": 18509, "nlines": 131, "source_domain": "kolaj.in", "title": "टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार| Kolaj", "raw_content": "\nटीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nक्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.\nक्रिकेट वर्ल्डकपमधून टीम इंडिया बाहेर गेली आणि अनेकांना मानसिक धक्का बसला. कारण साखळीत फक्त एकच पराभव पत्करणाऱ्या या संघाची वाटचाल विश्वविजेता बनूनच संपणार असं ज्याला त्याला वाटत होतं. तशात सेमी फायनलमधे न्यूझीलंड बरोबर गाठ पडली. त्यामुळे टीम इंडिया सहज फायनलमधे पोचणार असं गृहीत धरलं गेलं होतं. फायनल इंग्लंडविरुद्ध होणार आणि त्यांना वेगवान शैलीत हरवलं जाणार असंही सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांनी गृहित धरून ठेवलं होतं.\nहेही वाचाः सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर\nक्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, ही बाब भारतीय चाहते नेहमीच दुर्लक्षित करतात. आणि आपल्या खेळाडूंना ‘रजनीकांत’ समजतात. ते काहीही करू शकतात असा अनेकांचा समज आहे. मोठी स्वप्नं बघायची आणि त्यात रमायचं ही भारतीयांची सवय आहे. स्वप्न जरूर बघावीत. महत्वाकांक्षी असावं हे सगळं खरयं. पण शेवटी वास्तव बघायचं असतं.\nटीम इंडियाला या स्पर्धेत अक्षरशः खुला वाव मिळाला होता. अनेक मॅच टीम इंडियाच्या सोयीच्या होत्या. खेळपट्ट्यामधला डंख काढून घेण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे या मॅच बघायला भारतीय एकच गर्दी करतात. त्यांचा उत्साह अफलातून असतो. तसंच भारतीय क्रिकेट मंडळ सर्वात श्रीमंत आहे. वर्ल्डकप स्पर्धेला प्रायोजित करणारे सर्वाधिक पुरस्कर्ते भारताकडून होते.\nयाशिवाय टीवी प्रेक्षकांची संख्यासुद्धा टीम इंडियाच्या मॅचचं टाईमटेबल ठरवताना लक्षात घेतली गेली होती. म्हणून तर टीम इंडियाच्या मॅच शनिवार, रविवारी होते. टीम इंडिया जेवढी चांगली कामगिरी करेल तेवढा गल्ला भरणार होता. आणि सट्टेबाजारसुद्धा गरम होणार होता. या सर्व गोष्टींमुळे टीम इंडियाची घोडदौड दमदारपणे सुरु होती.\nन्यूझीलंडने सगळे आडाखे मोडले\nन्यूझीलंडविरुद्ध भारताचे बिनीचे तीन बॅट्समन प्रत्येकी एक रन काढून बाद झाले. आणि तिथेच मॅचची सूत्रं न्यूझीलंडकडे गेली. नंतर धोनी-जडेजा यांची फटकेबाजीही तमाम भारतीय प्रेक्षकांना दिलासा देण्यासाठी होती. अन्यथा पाकिस्तानी चाहत्यांना नावं ठेवणाऱ्या भारतीय चाहत्यांची मनोवृत्तीही वेगळी नाही. त्यांच्याकडून खेळाडूंना शिवीगाळ ठरलेली होती.\nआता झुंज देऊन पराभूत झाल्याने कुणी खेळाडूंना अधिक दोष देणार नाही. अगदी पटकथा लिहिलेली असावी तसं सगळं घडत होतं असं कुणालाही वाटेल. भारताचे लाड करायचे तेव्हा केले गेले. फायनलमधे कुणीही असलं तरी गर्दी होतेच. साहजिकच टीम इंडियाला ढिला दोर दिला गेला होता.\nभारतीय चाहते किती उतावीळ आणि गुडघ्याला बाशिंग बांधून असतात याची आता सर्वांनाच कल्पना आलीय. ढोलताशे घेऊन, तोंड रंगवून, झेंडे फडकावून, नाचून आरडाओरडा करून सहलीसारखे येणाऱ्या त्या उल्लू प्रेक्षकांची खरंच कीव वाटते. असा धांगडधिंगा भारतात बहुतेक ठिकाणी चालतो. पण इंग्लंडमधे सुशिक्षित, सुजाण आणि सुसंस्कृत असा भारतीय तिथं असलेल्या समजला खोटं ठरवणारी मस्ती होती.\nहेही वाचाः टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे\nभारतीयांना उल्लू कोण बनवतं\nगेल्या काही वर्षांत उन्माद ही भारतीयांची ओळख झालीय. भारत महासत्ता बनणार अशी स्वप्नं दिली गेल्यापासून हा उन्माद वाढताना दिसलाय. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा अशी ही उन्मादाची जात आहे. भारतीयांना भारतीयच उल्लू बनवत आलेत. कारण भारतीय भावनाशील आहे. प्रसिद्ध समीक्षकांनीसुद्धा हवा बघून टीम इंडियाचे गोडवे गायले.\nकुणी हे लक्षात घेत नाहीये की टीम इंडियाची मधली फळी कमकुवत होती. चौथ्या क्रमांकासाठी कोण खेळायला येणार हे शेवटपर्यंत ठरलंच नाही. रिषभ पंतला बळेबळे चौथ्या क्रमांक दिला गेला. पण ही चाल चालली नाही. विजयशंकर, कार्तिक यांची निवड योग्यच नव्हती. केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी हे मॅच जिंकून देणारे ब���ट्समन उरलेच नव्हते.\nकुलदीप, चहल आणि पंड्या हे अति चढवले गेलेले होते. तर भुवनेश आणि शमी यांच्यात डावा, उजवा ठरवणं कठीण झालं होतं. एकूण हा संघ समतोल आणि मजबूत नव्हताच. रोहित शर्माला सुदैवाने डावाच्या सुरवातीलाच चार वेळा जीवदानं मिळाली. आणि ही साथ सेमी फायनलमधे काही लाभली नाही.\nआपण पाकिस्तानला हरवल्यानंतर खूपच जोशात होतो. पण पराभवाने आता सर्वांना जमिनीवर आणलंय. आपण पाकिस्तानला वर्ल्डकपमधे नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. हीच मोठी चूक झाली.\nकॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात\nवारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे\nदेशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच\nअंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत\nवर्ल्डकप जिंकलेल्या टीममधले खेळाडू नंतर काय करतात\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nगांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात\nगांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात\nमहान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास\nमहान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास\nसलग २१ ओवर निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत\nसलग २१ ओवर न��र्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत\nटेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा\nटेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/us-president-donald-trump-and-first-lady-melania-trump-vistis-taj-mahal-in-agra/articleshow/74286542.cms", "date_download": "2020-04-01T15:54:54Z", "digest": "sha1:BJGVALPXUBCGAE46UERMVV575ZEMABUL", "length": 14023, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "donald trump at taj mahal : ताजमहाल पाहून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले... - us president donald trump and first lady melania trump vistis taj mahal in agra | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nताजमहाल पाहून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प हे ताजमहालच्या प्रेमात पडले. ताजमहलच्या परिसरातील शांतता आणि ताजच्या सौंदर्याने ते भारावून गेले. ताजमहाल बघितल्यावर ट्रम्प यांनी तेथील पाहुण्यांच्या पुस्तकात आपले मनोगत लिहिले. ताजमहाल हा खरोखरचं प्रेरणादायी आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.\nताजमहाल पाहून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...\nआग्राः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प हे ताजमहालच्या प्रेमात पडले. ताजमहालच्या परिसरातील शांतता आणि ताजच्या सौंदर्याने ते भारावून गेले. ताजमहाल बघितल्यावर ट्रम्प यांनी तेथील पाहुण्यांच्या पुस्तकात आपले मनोगत लिहिले. ताजमहाल हा खरोखरचं प्रेरणादायी आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.\nअहमबादावरून निघालेले डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग्रा विमानताळवर उतरले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ��्यांचे स्वागत केले. यानंतर ट्रम्प हे पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई कुशनरसोबत ताजमहालच्या दिशेने रवाना झाले. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ते ताजमहालमध्ये दाखल झाले.\nमावळतीला आलेला सूर्य, थंड हवा आणि निसर्गरम्य वातावरण पाहून ट्रम्प ताजमहालच्या प्रेमात पडले. ट्रम्प यांनी संपूर्ण ताजमहल आणि आजूबाजूच्या परिसराचा फेरफटका मारला. ताजमहाल येथे फोटो काढण्याचा मोह ट्रम्प यांना आवरता आला नाही. त्यांनी पत्नी मेलेनियासोबत फोटोही काढले.\nDDLJ ते सचिन तेंडुलकर... ट्रम्प यांचा षटकार\nदुसरीकडे ट्रम्प यांची मुलगी इवांकाने पती कुशनरसोबत ताजमहाल बघितला. तिलाही ताजमहल आवडला. आयुष्यातील अतिशय सुंदर क्षण तिने पतीसोबत फोटोत कैद केला. तिनेही ताजमहाल परिसराचा पतीसोबत फेरफटका मारला.\nट्रम्पही म्हणाले वाह ताज...\nताजमहाल प्रेरणादायी ऐतिहासिक वास्तू आहे. ताजमहाल काळाच्याही पलिकडे. ताजमहाल अतिशय सुंदर आणि भारतीय कला-संस्कृतिचा अप्रतिम नमुना आहे.\n- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रम्प यांना ताजमहलची भव्य प्रतिमा भेट दिली. यानंतर ट्रम्प हे विमानाने दिल्लीला रवाना झाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\nकरोना व्हायरस कसा दिसतो बघा भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध\nमरकज तबलीघी जमात : करोनाचा सामुदायिक प्रसार\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nदिल्लीत मरकझमधील एकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nतामिळनाडूत तबलीघीचे ११० जण करोना पॉझिटिव्ह\nतबलीघी मरकझमधील धक्कादायक वास्तव व्हिडिओतून उघड\nचिंता वाढली; तबलीघींनी ५ एक्स्प्रेसने केला प्रवास\nकरोना: पंतप्रधान साधणा�� देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nताजमहाल पाहून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले......\nदिल्लीत सीएएविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, तीन ठार...\nDDLJ ते सचिन तेंडुलकर... डोनाल्ड ट्रम्प यांचा षटकार\nसाबरमती आश्रमात बापुंनाच विसरले डोनाल्ड ट्रम्प\nप्रोटोकॉल तोडत मोदींची विमानतळावरच ट्रम्पना 'जादू की झप्पी'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/the-seventh-pay-apply-befored-6-february/", "date_download": "2020-04-01T15:11:44Z", "digest": "sha1:CRFD3PGCDDSZTMI4R22ZDJQGCBPMTUH2", "length": 9387, "nlines": 159, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपूर महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना ‘सातवा वेतन’ ६ फेब्रुवारीपर्यंत लागू करा", "raw_content": "\nHome Nagpur News ‘सातवा वेतन’ ६ फेब्रुवारीपर्यंत लागू करा\n‘सातवा वेतन’ ६ फेब्रुवारीपर्यंत लागू करा\nनागपूर- नागपूर महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करा, असे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील बैठकीत दिले. ४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत मनपातून आदेशप्रत पोहोचेल व ६ फेब्रुवारीपर्यंत सदर आदेश काढण्यात येतील, या दिशेने नगरविकास व वित्त विभागाने नागपूर मनपा प्रशासनास निर्देश दिले. राज्य शासनाने २ ऑगस्ट, २०१९ च्या एका परिपत्रकानुसार, शिक्षक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मंजुरीची अट टाकली होती. पिंपरी चिंचवड, औरंगाबाद मनपा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. नागपूर मनपात का नाही, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.\nमनपातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा, यासाठी शिक्षक व कर्मचारी संघटनेने अनेक आंदोलने केली होती. मनपा सभागृहाने व प्रशासनाने सातवा वेतन आयोग लावण्याचा निर्णयही घेतला होता. परंतु, २ ऑगस्ट, २०१९ च्या परिपत्रकाने हा निर्णय लागू करण्यापासून रोखले गेले. त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मिळणारा सातवा वेतन आयोगाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आल्याच्या तीव्र भावना कर्मचाऱ्यांच्या झाल्या होत्या. डिसेंबर महिन्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन असताना याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधत विधानसभाध्यक्षांची भेट घेण्या�� आली होती. त्यावेळी या बाबीची दखल घेत २७ जानेवारी, २०२०रोजी विधानभवनातील कक्ष क्र ४२ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.\nयावेळी विधानसभाध्यक्षांनी नगरविकास विभाग व वित्त विभागास तसे निर्देश दिले. बैठकीत मनपा आयुक्त अभिजीत बांगर, नगरविकास विभागाचे सहसचिव जो. जाधव, वित्त विभागाचे साठे, मनपाचे वित्त अधिकारी मडावी यांच्यासह इंटकचे उपाध्यक्ष विनोद पटोले, मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह प्रमोद रेवतकर, मनपा संघाचे सचिव देवराव मांडवकर, दीपक सातपुते, रामराव बावणे, कर्मचारी संघटनेचे संपर्कप्रमुख गौतम गेडाम, कर्मचारी संघटनेचे सुरेंद्र टिंगणे, रंजन नलोडे, प्रवीण तंत्रपाळे, संजय मोहले, भीमराव मेश्राम, ईश्वर मेश्राम राहुल अस्वार, कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी, गिरीश पांडव आदी उपस्थित होते.\nPrevious articleगांजा तस्कर गजाआड, एक फरार\nNext article५ फेब्रुवारीपासून सिद्धेश्वर सभागृह ते राजकमल चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिलमनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई\nकनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/266?page=53", "date_download": "2020-04-01T13:10:39Z", "digest": "sha1:KDMDFPEU6XRJEW7NONUWDETAX4S2PFGB", "length": 7897, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पारंपारीक मराठी : शब्दखूण | Page 54 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /पारंपारीक मराठी\nमासे व इतर जलचर\nरानभाजी १५) शेवग्याचा पाला\nRead more about रानभाजी १५) शेवग्याचा पाला\nमासे व इतर जलचर\nRead more about रानभाजी १४) दिंडा\nमासे १) खरबी - कोलंबी\nमासे व इतर जलचर\nRead more about मासे १) खरबी - कोलंबी\nमासे १०) मोदकं (भिळजे)\nमासे व इतर जलचर\nRead more about मासे १०) मोदकं (भिळजे)\nरानभाजी १३) सुरणाचे देठ\nRead more about रानभाजी १३) सुरणाचे देठ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९��-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Indian-artist-came-From-pakistanVS7179683", "date_download": "2020-04-01T15:05:14Z", "digest": "sha1:3OEXTCVN2XCO5JGXPUCPRZO7FFC4FRNY", "length": 24176, "nlines": 135, "source_domain": "kolaj.in", "title": "पाकिस्तानात जन्मलेल्या कलाकारांच्या आठवणींचा सन्मान तिथे होतो का?| Kolaj", "raw_content": "\nपाकिस्तानात जन्मलेल्या कलाकारांच्या आठवणींचा सन्मान तिथे होतो का\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत.\nहिंदी सिनेसृष्टीतले अभिनय सम्राट दिलीपकुमार यांचं पेशावरमधलं घर सांस्कृतिक ठेवा म्हणून पाकिस्तानने घोषित केलंय. दिलीपकुमार महान अभिनेता असल्यानं त्यांना दिला गेलेला हा मान योग्यच आहे. पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे. तरी पाकिस्तान आणि भारत यांच्यामधे सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु राहावी असा जोरदार मतप्रवाह आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एक चांगला निर्णय घेतला होता यात शंका नाही.\nदिलीपकुमार यांचं वस्तुसंग्रहालय उभारलं\nफाळणीवेळी पाकिस्तानातून अनेक चांगले कलाकार भारतात आले. घरदार सोडून त्यांचे कुटुंबही आले. त्यांची घरं, त्यांच्या तिथल्या वास्तवातल्या स्मृती जतन करायला पाहिजेत. पण भारताच्या द्वेषापायी त्या स्मृती नष्ट करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला नाही हे सुदैव म्हणायचं.\nदिलीपकुमार यांची बायको सायरा बानू या स्वतः एक अभिनेत्री आहेत. त्यांच्याही मनात महान कलाकार असलेल्या नवऱ्याचं त्याच्या जुन्या घरात वस्तुसंग्रहालय व्हावं अशी इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तान सरकारला मदत करायची तयारीही व्यक्त केलीय.\nदिलीपसाबची छायाचित्रं, वस्तू, कपडे काही देण्याची तयारी त्यांनी दर्शवलीय. दिलीपसाब सध्या स्मृतिभ्रंशाने आजारी आहेत. नव्वदी पार केल्यानं विकलांग झालेत. तरी सुद्धा त्यांनी त्याच्या उमेदीच्या काळात सायराला सांगून ठेवलं होतं, पाकिस्तानातल्या आपल्या जुन्या घराचा एक भाग वाचनालयासाठी राखून ठेवायला पाहिजे. स्वतः दिलीपकुमार यांना वाचनवेडं.\nवेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं वाचण्याचा नाद होता. पुस्तकांचा चांगला संग्रहही होता. म्हणून त्यांना घरात लायब्ररी सुरु करावीशी वाटत होती. पाकिस्तानने त्याचं जुनं घर संवर्धन करायचा निर्णय घेतल्यावर सायराने त्यांची इच्छा बोलून दाखवलीय. आता त्या घरात लायब्ररी सुरु होईल. इथे लाकांनी यावं, आपल्याला आवडतील ती पुस्तकं वाचत बसावं आणि ती तिथेच परत ठेवून निघून जावं असं दिलीपकुमार यांना अपेक्षित होतं.\nहेही वाचाः जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ\nकपूर खानदानाचंही म्युझियम उभं राहिलंय\nपेशावरमधे कपूर खानदानाचीही स्मृती जतन केली गेलीय. पृथ्वीराज कपूर यांच्या वडिलांचं मोठं घर तिथं होतं. १९४७ मधे फाळणी झाली आणि कपूर परिवार कायमचा भारतात येऊन राहिला. मध्यंतरी भूकंपामुळे हे घर खिळखिळं झालं होतं. म्हणून ते पाडण्याचा निर्णय घेतला गेला. पण आता तिथं एक भव्य वस्तुसंग्रहालय उभारलं गेलं. कपूर खानदानाशी संबंधित अनेक वस्तू, कपडे, छायाचित्रं तिथं ठेवली गेलीत. त्यामुळे पृथ्वीराज, राज, शम्मी, शशी, ऋषी ते आजच्या करिश्मा, करिना आणि रणबीर कपूरपर्यंतचं हे कपूर खानदान पाकिस्तानातही लोकप्रिय आहे.\nकपूर आणि दिलीपकुमार यांच्यासारखंच आणखीही बऱ्याच बड्या हिंदी स्टार्सच मूळ पाकिस्तानात आहे. १९३० च्या आसपास दिलीपकुमारचे वाडवडील मुंबईला आले आणि १९४० मधे दिलीपकुमार पुण्याला आले. तिथे ते फक्त सुकामेवा विकायचे. पुढे ते सिनेक्षेत्राकडे वळले आणि हिरो म्हणून मोठं नाव कमावलं.\nसुनील दत्त हेसुद्धा मुळचे झेलमचे. आता हा प्रांत पाकिस्तानात आहे. त्याचे वाडवडील फाळणीवेळी पाकिस्तान सोडून निघाले तेव्हा सुनील दत्त १८ वर्षांचे होते. त्यांचा परिवार हरयाणातल्या यमुना तीरावरच्या एका छोट्या गावात स्थिरावला. पुढे सुनील दत्त नशीब आजमावायला मुंबईत आले. काही काळ ते बीईएसटीमधे बस कंडक्टर होता. पण सिने इंडस्ट्रीने त्यांना नाव मिळवून दिलं. नर्गिससारखी बायकोही लाभली.\nसुपरस्टार समजला जाणाऱ्या राजेश खन्ना यांचा जन्मही आताच्या पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या बुरेवाला गावातला. त्याचं बालपण तिथेच गेलं. पुढे ते मुंबईतल्या गिरगावात येऊन राहिले आणि पक्के मुंबईकर झाले. बरोबर दोन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. १८ जुलैला. तेव्हा पाकिस्तानातूनही त्याच्या असंख्य चाहत्यांनी शोक व्य��्त केला होता. अलिकडे त्याचे सिनेमे येत नव्हते. तरीसुद्धा त्याच्या चाहत्यांची त्यांच्याविषयीची भावना कायम होती.\nहेही वाचाः मिशन मंगल सिनेमातल्या त्या ५ महिला वैज्ञानिक आहेत तरी कोण\nशाहरुख आणि सैफचं मूळ पाकमधे\nआजचा बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता समजला जाणारा शाहरुख खान याचं मूळही पाकिस्तानातच आहे. त्याचे आजोबा शहनवाझ खान हे नेताजी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद फौजेत होते. त्यांनी फातिमा नावाच्या मुलीला दत्तक घेतलं. तिचा मुलगा म्हणजे शाहरुख खान. पाकिस्तानातल्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल झहीर ऊल हे शहनवाझ यांचे पुतणे होत. ते शाहरुखचे चुलते आहेत.\nसैफ आली खानचे चुलतेसुद्धा इसफिन्दियार पतौडी हेही आयएसआयमध्ये वरच्या पदावर आहेत. पतौडी परिवारही मूळचा पाकिस्तानातला आहे. पतौडी प्रामुख्याने क्रिकेट आणि राजकारण या दोन क्षेत्रात चमकत होते. सैफने मात्र आपली आई शर्मिला टागोरचं अभिनय क्षेत्र निवडलं.\nगुलजार आणि आनंद बक्षींचं मूळही पाकिस्तानात\nनिव्वळ अभिनेतेच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीचे दोन मोठे गीतकारसुद्धा मुळचे पाकिस्तानचे आहेत. गुलजार हे आजचे आघाडीचे गीतकार आहेत. त्यांना ऑस्कर मिळालंय. त्यांचेंही मूळ गाव झेलममधे आहे. आपल्या कवितांमधून आणि गाण्यातून गुलझार मातृभूमीची ओढ प्रकट करत असतात.\nदिवंगत गीतकार आनंद बक्षी हेही रावळपिंडीचे होते. फाळणीच्या वेळी त्यांचा परिवार भारतात आला, तेव्हा ते १६ वर्षांचे होते. पण येताना त्यांनी पैसा-दागिने काही सोबत आणलं नव्हतं. फक्त फोटोंचा अल्बम सोबत होता. त्यांच्या वडिलांना याचा राग आला. पण हे फोटो आपल्याला पैसा मिळवून देतील असा त्यांना आत्मविश्वास वाटत होता. या फोटोंमुळे ते हिरो झाले नाहीत तरी सिनेक्षेत्रातच गीतकार म्हणून यशस्वी ठरले.\nमहान दिग्दर्शक बंधू बी. आर. आणि यश चोप्रा हेही मूळचे पाकिस्तानचेच होते. लाहोरमधे त्यांचं टोलेजंग घर होतं. यशजींना इंजिनियर व्हायचं होतं. ते पंजाबमधे उच्च शिक्षणासाठी आले आणि नंतर लुधियानात राहिले. पण सिनेक्षेत्राची आवड असल्याने त्यांनी मुंबई गाठली आणि ते खरोखर हिंदी सिनेमा सृष्टीतले दिग्गज निर्माते, दिग्दर्शक झाले. त्यांच्याच कुटुंबातले शेखर कपूर यांनी तर जग गाजवलं. त्यांची राजकारणावरची मतंही चर्चेचा विषय ठरतात.\nहेही वाचाः टीम ��ंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे\nभारतात नशीब आजमावलं जातंय\nआताही बरेच पाक कलाकार भारतात भाग्य आजमावायला येत असतात. अनेकांना इथल्या सिनेसृष्टीने आधारही दिलाय. काही जण सवंग प्रसिद्धीसाठी इथे येतात. वीणा मलिक हे याचं उदाहरण सांगता येईल. अंगप्रदर्शन करून आणि टीवीवरच्या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. तिच्या हत्येचा फतवा पाकमधल्या अतिरेक्यांनी काढला.\nवीणा मलिकला तेवढीच अधिक प्रसिद्धी मिळाली. पण तिची सिनेकारकीर्द काही आकार घेऊ शकली नाही. तसंच जुन्या सलमा आगाचंही झालं. त्या मानाने गायक अदनान सामीला चांगलं नाव मिळालं. त्याची गाणीही हिट झाली. तो आता भारतीय नागरिकही बनलाय. राहत फतेह अली खान यांचीही गाणी गाजलीत. फवाद खान आणि अली जफर ही ताजी नावं चर्चेत आहेत. हे सारं नवीन आहे. फाळणी आणि त्याच्याही आधी आलेले जे कलाकार किंवा त्यांचे परिवार होते. त्यांनी फारच मोठी उंची गाठली. त्यांच्या स्मृतींचं जतन होणं आवश्यक आहे.\nआज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस\nपुरुषोत्तम बोरकरांचं जगणं वावटळीतल्या दिव्यासारखं\nमुंबईचा श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या नंबरची जागा घेईल\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nगांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात\nगांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात\nमहान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास\nमहान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास\nसलग २१ ओवर निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत\nसलग २१ ओवर निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत\nटेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा\nटेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/8/2/-EVM-says-Opposition-Leaders-in-Press-conference-.html", "date_download": "2020-04-01T14:25:46Z", "digest": "sha1:G47OKGOTMZ5H44TUWVCZZNOP2PSOGLRI", "length": 14996, "nlines": 14, "source_domain": "www.evivek.com", "title": " भ्रमातून बाहेर येण्याची गरज - विवेक मराठी विवेक मराठी - भ्रमातून बाहेर येण्याची गरज", "raw_content": "भ्रमातून बाहेर येण्याची गरज\nस्रोत: विवेक मराठी दिनांक02-Aug-2019\n‘लोकसभा निवडणूक निकालानंतर देशभरात स्मशानशांतता पसरली होती. कोणाचाच या भाजपाच्या विजयावर विश्वास बसत नव्हता,’ अशा आशयाचं एक हास्यास्पद विधान या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. ते ऐकताना अगदी दीडच महिन्यांपूर्वी निवडणूक निकालानंतर देशभर झालेला जल्लोष डोळ्यासमोर येत होता. त्याची आणि या विधानाची काहीच संगती लागत नव्हती. लोक खरोखरच यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते तर सुपारीच्या सभांना झालेली गर्दी निवडणुकीतही पाठिशी उभी राहिली असती. तिने विजय मिळवून दिला असता. मात्र तसं झालं नाही.\nमोठा गाजावाजा करत त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. सहजी लोकप्रियता मिळवून देतील असे काही कार्यक्रम, उपक्रमही सुरुवातीच्या काळात केले. जोडीला एकपात्री फटकेबाजीही चालू होतीच. चार घटका मनोरंजन म्हणून लोकं त्यांना ऐकत राहिले, गांभीर्याने ��ात्र घेतलं नाही. हळूहळू हे सगळं त्यांच्याही लक्षात यायला लागलं. पण परतीचे दोर त्यांनी स्वत:च्या हातानेच कापलेले होते. मग राजकीय पक्ष जरी असला तरी माझ्या पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा त्यांनी बाणेदारपणे केली. आणि स्वत:च्या घरचं काही काम नसल्याने दुसर्‍यांच्या प्रचारसभांचं घाऊक कंत्राट घेऊ लागले. प्रचारसभा म्हणजे सुपारी सभा असं एक समीकरण यांच्यामुळेच जनमानसात दृढ झालं. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला त्यांचं उल्लेखनीय योगदान ते हेच. सुपारी सभा ही मनोरंजन सभा आहे असं समजून सगळ्या सभांना तुडुंब गर्दी झाली. लोकांनी आपलं मनोरंजन करून घेतलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला दारूण पराभव. त्यांचाही नाईलाज होता. कारण यांच्याकडे निवडणूक लढवायला पात्र उमेदवार नव्हते आणि या दोघांकडे प्रचारसभा घ्यायला हुकुमी वक्ता नव्हता. म्हणून ही युती झाली. पण ती अभद्र युती होती हे लोकसभा निवडणुकांनी स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी प्रचार सभा घेऊन त्यांना पराजयाच्या अधिकाधिक जवळ जायलाच यांनी मदत केल. दारूण पराभवाची चव चाखायला लावणारी ही ‘लिटमस टेस्ट’ नुकतीच झालेली असतानाही, पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वाखाली ‘ईव्हीएम नको, मतपत्रिकाच हव्यात’ या पोरकट मागणीसाठी जनआंदोलन उभारण्याची तयारी चालू झाली आहे. इव्हीएमविषयी लोकांच्या मनात शंका आहेत अशी लोणकढी ते देत आहेत. लोकसभेच्या वेळी बहुतेक मतदारांनी आपण दिलं त्याच पक्षाला मत गेल्याची खातरजमा करून घेतली होती. त्याविषयी सातत्याने होणारं प्रबोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं होतं. पूर्ण मतदान प्रक्रियेत कोणताही गोंधळ झाला नाही हा अनुभव सर्वांनी घेतला आहे. तरीही लोकांच्या नावे गोंधळ घालायचा हा आंदोलन नामक कार्यक्रम हाती घेतला जात आहे.\nलोकसभेतला दारूण पराभव, काँग्रेसला लागलेली अखेरची घरघर, भाजपाच्या भरतीत राष्ट्रवादीला लागलेली गळती या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी राज ठाकरे नावाच्या आगीशी खेळ खेळायचा घाट घातला आहे. त्यांच्या साथीला अन्य काही असंतुष्ट आहेतच. पण त्यांना फारसं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही.\nअशा आंदोलनांनी राज ठाकरे यांचं वा त्यांच्या पक्षाचं काही नुकसान होणार नाही, कारण नुकसान व्हायला आधी काही मिळवलेलं असावं लागतं. त्यांच्या जमेच्या खात्यात सध्या तरी खडखडाट आहे. ज्याच्याकडे गमवायलाच काही नाही त्याच्या शौर्यावर इतकं भाळून जाऊ नये, याचं भान या जाणकारांनी बाळगायला हवं. पण त्या दोन पक्षांपैकी एक, सध्याच्या निर्नायकी अवस्थेने भांबावलेला आणि दुसरा, पडलेल्या भगदाडामुळे हतोत्साहित. या परिस्थितीचा फायदा उठवत पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी त्यांना वेठीस धरलं आहे.\nआतापर्यंत प्रचारसभा विनोदी होत होत्या, पत्रकार परिषदही किती विनोदी होऊ शकते हे या परिषदेवरून कळलं.\nकाही जण मैदानात उतरण्याआधीच पराभूत मानसिकतेत असतात, त्याचं ही पत्रकार परिषद एक मूर्तिमंत उदाहरण समजता येईल. राज ठाकरे यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या एकाही नेत्याची देहबोली त्यांच्या बोलण्याशी मेळ खात नव्हती. टीकेला धार नाही की बोलण्यात जोश नाही. अशा पत्रकार परिषदा पाहून या राज्यातली सर्वसामान्य जनता यांच्या तथाकथित जनआंदोलनात सहभागी होईल अशी आशा बाळगणं हेच किती हास्यास्पद आहे या आंदोलनात भाजपा आणि शिवसेनेलाही सामील व्हायचं आवाहन करण्यात आलं. याहून मोठा विनोद कोणता असू शकतो या आंदोलनात भाजपा आणि शिवसेनेलाही सामील व्हायचं आवाहन करण्यात आलं. याहून मोठा विनोद कोणता असू शकतो सुतकी चेहर्‍याने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत असे अनेक किस्से घडले.\nमुळात आजच्या जागरूक आणि प्रतिसादी जनतेला जनआंदोलन उभारण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने हाक देण्याची गरज नाही. जनआंदोलन उभारलं जातं जेव्हा खरोखरीच बहुसंख्य लोकांची तशी इच्छा असते तेव्हा. ते लोकांमधूनच स्वयंप्रेरणेने उभं राहतं. त्यासाठी सोशल मीडियासारखं प्रभावी आणि बलशाली माध्यम आज लोकांच्या हाती आहे. आणि ते आपल्या हितासाठी कसं वापरावं याची उत्तम जाणही त्यांना आहे. तेव्हा राजकारण्यांच्या या कांगाव्याला फसून आपल्या खेळात जनता सामील होईल या भ्रमात निदान ‘जाणत्यांनी’ तरी राहू नये. ज्याला काही गमवायचंच नाही त्याला या नव्या खेळाचा आनंद जरूर घेऊ द्यावा.\nज्यांना आगामी विधानसभा निवडणुका गांभीर्याने घ्यायच्या असतील, सत्तेवर यायची स्वप्नं असतील त्यांना करता येण्यासारख्या आजही अनेक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपलं राजकारण हे समाजहितासाठी आहे याबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणं. तो तशा प्रकारच्या ठोस कामांमधूनच ��िर्माण होईल. नुसती सनसनाटी वक्तव्यं करून नाही वा बोलबच्चनगिरी करून नाही, याची जाणीव व्हायला हवी. त्यासाठी लोकांत मिसळून काम करणार्‍या कार्यकर्त्यांचं मोहोळ पक्षाकडे असायला हवं. आत्ता पक्षात आहेत तेच रामराम करत असतील तर आधी पक्षउभारणीचं काम हाती घ्यायला हवं.\n‘लोकसभा निवडणूक निकालानंतर देशभरात स्मशानशांतता पसरली होती. कोणाचाच या भाजपाच्या विजयावर विश्वास बसत नव्हता,’ अशा आशयाचं एक हास्यास्पद विधान या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. ते ऐकताना अगदी दीडच महिन्यांपूर्वी निवडणूक निकालानंतर देशभर झालेला जल्लोष डोळ्यासमोर येत होता. त्याची आणि या विधानाची काहीच संगती लागत नव्हती. लोक खरोखरच यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते तर सुपारीच्या सभांना झालेली गर्दी निवडणुकीतही पाठिशी उभी राहिली असती. तिने विजय मिळवून दिला असता. मात्र तसं झालं नाही.\nआता हातात असलेल्या थोडक्या कालावधीत लोकांना आपल्याकडे वळवून घेण्यासारखं, सांगण्यासारखं ठोस नसल्याने अशा गोष्टी सुचताहेत. म्हणूनच पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या बेगडीपणाला ते शरण गेले आहेत. राजकीय आगतिकता ती हीच. त्यामुळे निवडणुकीआधीच त्यांचा निकाल लागून गेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/author/psanjay/page/9/", "date_download": "2020-04-01T14:58:41Z", "digest": "sha1:IVFULARY5BZFN7TODX726XQV6WCCQUXM", "length": 4910, "nlines": 83, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Shiv Sena-BJP alliance People will decide | Page 9 | Page 9", "raw_content": "\nघर लेखक यां लेख Sanjay Parab\n115 लेख 0 प्रतिक्रिया\nशिवसेना- भाजप युती जनताच ठरवणार…\nप्रादेशिक पक्षांची सुभेदारी आणि राहुल गांधींच्या खुर्चीखाली फटाके\nव्यक्तीपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ, मग संघाला मोदी सर्वश्रेष्ठ कसे काय चालतात\nधार्मिक उन्माद आणि मतांचा खेळ\nनाणार प्रकल्प,सरकारची तात्पुरती माघार,भाजप- सेनेचे छान चाललंय\nमराठा आरक्षण : राजकारण आणि वास्तव\nधड मुंबई सांभाळता येईना, चालले राम मंदिर बांधायला\nउंच पुतळे आणि छोटी माणसे\nतीन पिढ्यांनी साकारला जगातील सर्वात उंच...\n1...8910...12चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n३ महिने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत मिळणार\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/10/blog-post_81.html", "date_download": "2020-04-01T13:19:42Z", "digest": "sha1:5VXX6I4LLF35T6ALHZGTGDBNBUCHNTK4", "length": 6023, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nविश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८ | सोमवार, ऑक्टोबर १५, २०१८\nविश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nकै. धोंडीराम वस्ताद तालमीचा उदयोनमुख शाळकरी युवा मल्ल तथा येवला शहरातील 'डी पॉल' इंग्लिश मेडियम स्कूलचा विदयार्थी विश्वजित प्रविण लोणारी याने नुकत्याच नंदुरबार येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या ७५ किलो वजन गटातील 'फ्रीस्टाईल' विभागातील अंतिम कुस्तीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात दोन दिवस स्पर्धा संपन्न झाली. नाशिक जिल्हा संघाच्या येवला येथील विश्वजित प्रविण लोणारी याने अंतिम फेरीच्या प्रेक्षणीय कुस्तीत चपळाई,आक्रमकता व डावांच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर, 'डी पॉल' शाळेचाच विदयार्थी इंद्रजित प्रवीण लोणारी याने १४ वर्षांखालील मुलांच्या ६८ किलो वजन गटात\nविश्वजित लोणारी यास धोंडीराम वस्ताद तालीम संघाचे अध्यक्ष तथा 'उपमहाराष्ट्र केसरी' वस्ताद राजेंद्र लोणारी, महाराष्ट्र चॅम्पियन विजय लोणारी,रामेश्वर भांबारे,दिपक लोणारी,प्रविण लोणारी यांच्यासह 'डी पॉल' शाळेचे प्राचार्य जोमी जोसफ, उपप्राचार्य फादर सॅंडो थॉमस, क्रीडा शिक्षक लकी सर,सचिन पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येव���ा शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/3/14/coronavirus-and-india.html", "date_download": "2020-04-01T14:08:11Z", "digest": "sha1:P4HZGUWDQ7G3ZSUOZYQSTRFAYE33YBNO", "length": 20461, "nlines": 38, "source_domain": "www.evivek.com", "title": " coronavirus - विवेक मराठी", "raw_content": "जनुकीय उत्क्रांती आणि कोरोना\nस्रोत: विवेक मराठी दिनांक14-Mar-2020\nभारतापुढे असलेले आव्हान दुहेरी आहे परंतु त्यापासून बचाव होण्याची संधीही चांगली आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर आपली लोकसंख्या इतकी दाट आहे की इथे हा विषाणू अत्यंत वेगाने पसरू शकतो. परंतु त्याच वेळी अशा प्रकारचा विषाणू भारतात कितपत टिकू शकेल किंवा किती नुकसान करू शकेल ह्याबद्दल संदिग्धता आहे. आपल्यातील अनेकांना ह्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे कळणारही नाही. परंतु आपण त्याचे वाहक व प्रसारक असू शकतो. ह्या गोष्टीकडे खरेतर एक संधी म्हणून बघता येईल. मृत्यूच्या सावटाखाली का असेना पण आपल्या सार्वजनिक आयुष्यातील वाईट सवयी सोडण्याची संधी म्हणून ह्या संकटाकडे पाहिले पाहिजे.\nतिबेटी पठाराच्या दोन्ही बाजूंना जगातल्या दोन महान संस्कृती जन्मल्या आणि वाढल्या. शेकडो नद्यांनी शिंपलेला हा प्रदेश जगातील सगळ्यात सुपीक प्रदेशांपैकी एक आहे. आजही जगातली 40-45% लोकसंख्या ह्याच भागात नांदते. अवघ्या काही शे वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवहाराच्या 50% वाटा ह्याच प्रदेशाचा होता.\nहिमालयाची मोठी भिंत भारत आणि चीन ह्या दोन संस्कृतींना हजारो वर्ष विभागून आहे. तिबेटच्या पूर्वेला तिबेटसह चीन हे एकमेव राष्ट्र व संस्कृती वाढली. तिबेटच्या दक्षिण पश्चिमेला मात्र अनेक लोकसमुदाय सतत येत गेले. अनेक राज्य, राष्ट्र घडत आणि मोडत गेले. जगभरातल्या संस्कृती इथे आल्या, नांदल्या, विरघळल्या आणि लयाला गेल्या.\nकोरोना व्हायरसबद्दल सुरू असलेला सगळा गदारोळ अनुभवत असतानाच पूर्वीपासून सतावणारे दोन महत्त्वाचे प्रश्न परत मनात उभे राहिले आणि त्याच अनुषंगाने पूर्वी नजरेखालून गेलेले दोन शोधनिबंध आठवले.\nत्यातला पहिला प्रश्न होता की चीन किंवा ���ारतीय उपखंडात इतकी घनदाट, भरगच्च लोकसंख्या का आहे आणि दुसरा प्रश्न होता की अशा लोकसंख्येत, पूर्वीच्या काळी जेव्हा एखादी साथ येत असेल तेव्हा नेमके तिचे नियंत्रण कसे होत असेल\nहे दोन्ही प्रश्न एकमेकांत पाय अडकवून बसलेले आहेत.\nपूर्वीच्या काळी जेव्हा मानवाला औषध, सूक्ष्मजीव, आजार ह्याबद्दल पुरेसे ज्ञान नव्हते तेव्हाही कित्येक साथी यायच्या आणि जायच्या. कित्येक आजार असे होते की ज्यांनी जगाची लोकसंख्या जवळपास संपुष्टात आणली होती. मानवी वंश आणि त्याची जनुके बदलण्याचे सामर्थ्य ह्या सूक्ष्मजीवांच्या आक्रमणात आहे. हे विधान आता हास्यास्पद वाटेल, पण जेव्हा औषधांचा जन्म झालाच नव्हता तेव्हा, म्हणजे दोन-तीन दशलक्ष वर्षांपूर्वी उत्क्रांत होत असलेल्या मानवसदृश्य प्राण्यांकडे ह्या आजाराशी लढण्याचे एकच साधन होते, ते म्हणजे त्याचे स्वतःचे शरीर. ज्या मानवाच्या शरीरात त्या सूक्ष्मजीवाला जास्त प्रतिरोध होत असेल, तोच जगू शकत असेल, पुनरुत्पादन करेल आणि मग त्याचाच वंश वाढेल.\nआज जगात नांदत असलेल्या आपणा सगळ्या माणसांची शरीरे ह्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेली आहेत.\nपण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहतो, की जगभरातील एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण का होते त्यामागचे कारण काय खासकरून आर्थिक आणि औद्योगिक प्रेरणा नसताना असे केंद्रीकरण का घडले शेतीची शक्यता किंवा शेतजमिनीची उपलब्धता हेच ते एकमेव कारण आहे का शेतीची शक्यता किंवा शेतजमिनीची उपलब्धता हेच ते एकमेव कारण आहे का अशा सघन लोकसंख्या असलेल्या संस्कृती साथीच्या रोगांना कसे तोंड देत असतील\nभारत आणि चीन ह्या दोन प्रदेशांच्या बाबतीत ह्या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी आहेत.\nसाधारण सत्तर हजार वर्षांपूर्वी आधुनिक मानव आफ्रिकेतून बाहेर पडला आणि त्याचा जगभरातील प्रवास सुरू झाला. ह्या काळात त्याचे पहिले पाऊल ज्याला लेवांत म्हणतात, म्हणजे आजचा सीरिया वगैरे भाग, त्या प्रदेशात पडले. तिथून तो अफगाणिस्तानमार्गे भारतात आला आणि बहुदा समुद्रकिनार्‍याने भारतात पसरला. ज्याला आपण जांबूद्वीप म्हणतो त्या भागात त्याचे आगमन साधारण 65 हजार वर्षापूर्वी झाले आणि तो इथे सगळ्यात जास्त स्थिरावला. इतका की साधारण 60 हजार वर्षांपूर्वीपासून ते 40 हजार वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे उणीपुरी 20 ह��ार वर्षे, जगातील बहुतांश आधुनिक मानव भारतीय उपखंडात राहत होते. बहुतांश म्हणजे किती, तर जगाच्या लोकसंख्येच्या 60% आणि आफ्रिकेतूून बाहेर पडलेल्या मानवाच्या 80-85% टक्के लोकसंख्या तेव्हा ह्या भारतीय उपखंडात रहायची. आधुनिक मानव इथूनच समुद्र किनार्‍याची रेषा पकडून दक्षिण पूर्व आशियात, ऑस्ट्रेलियात गेला.\nअर्थातच असे कितीतरी विषाणू-जिवाणू त्याकाळी ह्या प्रदेशात येऊन गेले असतील आणि ज्याला आपण आज भारतीय वंश म्हणतो त्याने त्यांना तोंड दिले असेल. भारतीय वंशाची रोगप्रतिकारशक्ती सगळ्यात जास्त चांगली असण्याचे मूळ ह्या 20-30 हजार वर्षांच्या सघन लोकसंख्येच्या आणि हजारो सूक्ष्मजीवांना तोंड देण्याच्या इतिहासात आहे. त्यानंतरही हजारो वर्षे भारतात बाहेरून लोक येत राहिले, त्यांच्याबरोबर नवे आजार येत राहिले. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा युरोपीय लोक अमेरिकेत अचानक गेले तेव्हा त्यांच्या आगमनानंतर काही शे वर्षातच नेटिव्ह अमेरिकन लोकांची लोकसंख्या झपाट्याने उतरली. हे काही युरोपियन लोकांनी केलेल्या कत्तलीमुळे घडलेले नव्हते, तर नेटिव्ह अमेरिकन लोकांची प्रतिकारशक्ती, युरोपीय लोकांनी आणलेल्या कित्येक सूक्ष्मजीवाना तोंड देण्यास अक्षम असल्याने घडलेले होते. भारतात असे कधीही घडले नाही कारण भारत कधीही अमेरिकेसारखा वेगळा पडलेला नव्हता.\nदुसरी गोष्ट म्हणजे अशी साथ पसरण्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका हवामानाची असते. कारण एखादा विषाणू एखाद्या विशिष्ट हवामानात जितका वाढू शकतो किंवा जितका त्रासदायक असतो तितका दुसर्‍या हवामानात असेलच असे नाही. विषाणू बदलतो पण तो बदल अपघाती असतो आणि बदललेला विषाणू घातक असेलच असे नाही. अर्थातच विषाणूचा प्रसार व प्रभाव वेगवेगळा असतो. खासकरून जे विषाणू हवेतून पसरतात त्यांच्याबाबत हे जास्त खरे आहे कारण वातावरणाचा परिणाम होऊन ते फार लवकर बदलत असतात.\nवांशिकदृष्ट्या जगातील प्रत्येक भागातील वंशाने वेगवेगळी आव्हाने पेलली आहेत आणि त्यात तगून राहिल्याने त्यांची प्रतिकारशक्तीही वेगवेगळी असते. भारतासारख्या प्रदेशाने ती आव्हाने जास्त पेलली आहेत.\nनोव्हेल करोना विषाणूबद्दल ह्याच संदर्भात एक संशोधन नुकतेच केले गेले, ते ह्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हा विषाणू मानवी पेशीच्या ज्या भागावर स्वतःचे बस्तान बसवतो त्या भागाला त्याचा रिसेप्टर म्हणतात. ACE-2 नावाच्या जीन्सने संश्लेषण होणारे एक प्रोटीन हे ह्याविषाणूचे बस्तान बसवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. प्रत्येक प्रोटीन हे अमिनो आम्लांच्या साखळीने बनलेले असते. ही साखळी जीन्समधील गुणसूत्राच्या रचनेनुसार तयार होते. जीन्समधील छोटासा बदलही ह्या अमिनो आम्लामध्ये रचनात्मक बदल घडवून आणतो व त्यामुळे आपले शरीर एखाद्या विषाणूला जास्त बळी पडते किंवा जास्त प्रतिकार करू शकते. ह्यासंदर्भात नुकतेच जे संशोधन केले गेले आहे, त्यात चिनी वंशात असलेल्या ह्या प्रोटीनची घडण व जगभरातील इतर वंशात असलेली घडण ह्यात बरेच अंतर आढळून आले आहे. कोरोनाच्या आधी येऊन गेलेल्या सार्स विषाणूच्या साथीतही हीच गोष्ट लक्षात आली होती. कदाचित ह्याच कारणाने सार्स जगभर पसरला नाही. भारतात तर आलाही नाही. हे संशोधन फारच थोड्या लोकांवर केले गेले. त्यामुळे त्याचे निष्कर्ष संदिग्ध आहेत, मात्र त्यांना शास्त्रीय आधार नक्कीच आहे.\nथोडक्यात सांगायचे झाल्यास भारतापुढे असलेले आव्हान दुहेरी आहे परंतु त्यापासून बचाव होण्याची संधीही चांगली आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर आपली लोकसंख्या इतकी दाट आहे की इथे हा विषाणू अत्यंत वेगाने पसरू शकतो. परंतु त्याच वेळी अशा प्रकारचा विषाणू भारतात कितपत टिकू शकेल किंवा किती नुकसान करू शकेल ह्याबद्दल संदिग्धता आहे. आपल्यातील अनेकांना ह्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे कळणारही नाही. परंतु आपण त्याचे वाहक व प्रसारक असू शकतो. ह्या गोष्टीकडे खरेतर एक संधी म्हणून बघता येईल. मृत्यूच्या सावटाखाली का असेना पण आपल्या सार्वजनिक आयुष्यातील वाईट सवयी सोडण्याची संधी म्हणून ह्या संकटाकडे पाहिले पाहिजे.\nकुठेही थुंकणे, मलमूत्रविसर्जन, स्वच्छतेबद्दल अनास्था ह्या गोष्टींनी भारतात रोज शेकडो लोक मरतात. मात्र त्या आजारांना ह्या नव्या कोरोना विषाणूसारखे ग्लॅमर नाही. ह्या विषाणूची प्रचंड भीती आणि जागरूकता आपल्याला आणि सरकारी यंत्रणेला सुधारवू आणि बदलवू शकली तर आपली संपूर्ण आरोग्यव्यवस्था सुधारेल.\nही साथ भारतात पसरेल का ह्याचे खरे उत्तर आजतरी भविष्याच्या पोटात आहे. सरकारी यंत्रणा, समाजमाध्यमे आणि इतर संबंधित खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने ह्याला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळातच खूप सशक्त जनुके ल���भलेला भारतीय समाज ह्या साथीला, ह्या विषाणूला बळी पडणार नाही अशी आशा बाळगायला जागा आहेच, त्याच बरोबर सजगपणे स्वतःला आणि समाजाला बदलण्याची ही एक संधीही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/the-judge-who-is-replacing-opposing-views-of-the-ruling-party-jitendra-awhad", "date_download": "2020-04-01T15:16:20Z", "digest": "sha1:BTAY536M33OHKZ7MZ4TRYGRXBLUBXI6X", "length": 9617, "nlines": 126, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | जे न्यायाधीश सत्ताधारी विचारांच्या विरोधी विचारांचे त्याची बदली केली जातेय - जितेंद्र आव्हाड", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nजे न्यायाधीश सत्ताधारी विचारांच्या विरोधी विचारांचे त्याची बदली केली जातेय - जितेंद्र आव्हाड\nकेंद्र सरकार दंगली भडकवत आहे - जितेंद्र आव्हाड\n गेल्या पाच ते सहा वर्षात आम्ही हे पाहिल आहे की, जे न्यायाधीश सत्ताधारी विचारांच्या विरोधी विचारांचे आहेत. त्याची बदली केली जात आहे. तसेच दिल्ली पोलीस ही दिल्लीची नाही तर केंद्राची आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तेसच केंद्र सरकार गुजरात दंगलीचे माॅडेल दिल्लीत अवलंबवत आहे. देशात स्वायत्त संस्था राहिली नाही, सर्व स्वायत्त संस्था ह्या केंद्राच्या दबावाखाली आहेत. केंद्र सरकार दंगली भडकवत आहे. अशीही टीका त्यांनी यावेळी केली.\nदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालायचे वरिष्ठ न्यायाधीश एस मुरलीधर यांची पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. एस मुरलीधर यांनी 26 फेब्रुवारी ला दिल्ली हिंसाचारा प्रकरणी सुनावणी करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले तसेच चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखिल पोलिसांना दिले होते. ते म्हणाले की, 'पोलिसांची कार्यप्रणाली ही संभ्रम निर्माण करणारी आहे. शहरात मोठ्याप्रमाणात हिंसा झाली आहे. 1984 च्या शीख विरोधी दंगलीचे साक्षीदार आम्हाला व्हायचं नाहीये.'\nअरुण गवळीला नागपूर खंडपीठाने केला पॅरोल मंजूर\n ...म्हणून महिलेनं केली चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nCoronaVirus: राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत\nधारुर | अपंग, विधवा, वयोवृद्ध नागरीकांवर उपासमारिची वेळ, निराधारांना कोण देणार आधार\n'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देणार\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनालाही हरवता येत, पाहा काय म्हणतोय हा कोरोनातून बरा झालेला नागपुरातील रुग्ण\nकोरोनाच्या धास्तीनं वृद्धाचा मृतदेह ठेवला घरातच, जालना शहरातील घटना\nपुणेकरांच्या आरोग्यासाठी \"डॉक्टर आपल्यादारी\" चा अनोखा उपक्रम\nसंचारबंदीचे उल्लंघन करणे पडले महागात, कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335 वर, तर देशात 1725 रुग्ण बाधित\nपुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवीन बाधित रुग्ण\nबुलडाण्यात आतापर्यंत 4 रुग्ण कोरोना बाधित, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nमहिला कामगारांच्या पिकअपला अपघात, एका महिलेचा मृत्यू, तर 7 गंभीर जखमी\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म'\nविनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी जप्त, पुणे पोलिसांची कारवाई\nकोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार\nघरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा\nजीवापेक्षा पेट्रोल जास्त, कोरोनाचे संकट असतांना बीडकरांचा हलगर्जीपणा\nधुळे शहरात पाच रुपात शिवभोजन उपलब्ध\nपालघर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेच उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/3/13/Jyotiraditya-Scindia-Join-Bjp.html", "date_download": "2020-04-01T13:59:44Z", "digest": "sha1:R7RDJT24HG5KAQOJSYZN25VN5GNMJNND", "length": 14809, "nlines": 13, "source_domain": "www.evivek.com", "title": " Jyotiraditya Scindia - विवेक मराठी", "raw_content": "ही 'गरुड'झेप ठरेल का\nस्रोत: विवेक मराठी दिनांक13-Mar-2020\nज्योतिरादित्य शिंदे भारताला लाभलेलं सक्षम युवा नेतृत्व होते, जातीयवादाच्या आणि धर्मांधतेच्या विरोधातील काँग्रेसच्या लढाईतील एक निष्ठावंत शिलेदार होते. उदयनराजे, संभाजीराजे यांचाही गौरवगान केलं जात होतं. आता ते एकदम दगाबाज वगैरे झाले. हे एका रात्रीत कसं काय घडलं या सर्व राजघराण्याच्या वंशजांची एकेकाळी न थकता स्तुती करणारे आज एकदम त्यांना शिव्यांची लाखोली का बरं वाहू लागले या सर्व राजघराण्याच्या वंशजांची एकेकाळी न थकता स्तुती करणारे आज एकदम त्यांना शिव्यांची लाखोली का बरं वाहू लागले कारण एकच - त्यांनी 'भारतीय जनता पक्षा'त केलेला प्रवेश\n1857च्या स्वातंत्र्ययुध्दात ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याने ब्रि���िशांना कशी मदत केली, झाशीच्या राणीला कसा धोका दिला, त्याच शिंदे राजघराण्याचे आजचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे हेही कसे दगाबाज आहेत, वगैरे असंख्य गोष्टी गेल्या काही दिवसांत तुम्हाला समाजमाध्यमांतून वाचायला मिळाल्या असतील. महाराष्ट्रातील साताऱ्याच्या गादीचे वंशज छ. उदयनराजे भोसले यांच्या व्यक्तिमत्त्व आणि वर्तनाबद्दलही काही महिन्यांपूर्वी अशाच गोष्टी वाचायला मिळाल्या असतील. तर काही वर्षांपूर्वी, कोल्हापूर गादीचे छ. संभाजीराजे भोसले यांच्याबाबतही असंच काहीसं घडलं असेल. ते कसे संधिसाधू आहेत, धोकेबाज आहेत, आपल्या भूमिकांशी त्यांनी कशी तडजोड केली, हे रंगवून रंगवून सांगणारे लेख व्हायरल झाले असतील. विशेष म्हणजे अगदी कालपरवापर्यंत हेच ज्योतिरादित्य शिंदे भारताला लाभलेलं सक्षम युवा नेतृत्व होते, जातीयवादाच्या आणि धर्मांधतेच्या विरोधातील काँग्रेसच्या लढाईतील एक निष्ठावंत शिलेदार होते. उदयनराजे, संभाजीराजे यांचाही गौरवगान केलं जात होतं. आता ते एकदम दगाबाज वगैरे झाले. हे एका रात्रीत कसं काय घडलं या सर्व राजघराण्याच्या वंशजांची एकेकाळी न थकता स्तुती करणारे आज एकदम त्यांना शिव्यांची लाखोली का बरं वाहू लागले या सर्व राजघराण्याच्या वंशजांची एकेकाळी न थकता स्तुती करणारे आज एकदम त्यांना शिव्यांची लाखोली का बरं वाहू लागले कारण एकच - त्यांनी 'भारतीय जनता पक्षा'त केलेला प्रवेश\nकाय गंमत असते पाहा. लोकशाहीत राजघराण्यांना अवाजवी महत्त्व नको, आपला समाज कसा अजूनही मध्ययुगीन बुरसटलेल्या कल्पनांना धरून आहे, वगैरे ज्ञान तथाकथित पुरोगामी, सेक्युलर-लिबरल मंडळी आता एकदम आपल्याला पाजू लागली आहेत. भारतीय लोकशाही, भारतीय समाजमन आणि भारतीय राजकारण या बाबतच्या या मंडळींच्या आकलनाच्या मर्यादा उघडया पडतात त्या या अशा. याच मर्यादांमुळे आणि त्याआड लपलेल्या दांभिकतेमुळे 2014 आणि 2019मध्ये ही मंडळी तोंडावर आपटली. आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपाप्रवेशामुळेही असंच काहीसं घडण्याच्या मार्गावर आहे.\nमुळात, संस्थानिक घराण्यांच्या आजच्या वंशजांच्या राजकारणाचं विश्लेषण करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे ही सर्व मंडळी कुणाचीही वारसदार असली तरी शेवटी त्यांना त्यांचं आजचं राजकारण हे आज देशात अस्तित्वात असलेल्या लोकशाहीच्या आणि घटनात्मक मूल्यांच्या चौकटीतच करावं लागतं. ते तुम्ही कसं करता, यावरच तुमचं राजकीय यशापयश अवलंबून असतं. राजघराण्याचा वारसा हा फारतर तुमचा एक अतिरिक्त गुण असतो. कारण, त्या त्या भागातील जनता त्या राजघराण्याला मानते, त्याचा आदर करते. त्या घराण्याच्या इतिहासाशी तेथील भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्या अर्थाने ही घराणी आणि त्यांचे वंशज यांचं आजच्या लोकशाहीतील मूल्य हे प्रतीकात्मक असतं. हे प्रतीकात्मक मूल्य आज आहेच आणि उद्याही राहणार आणि आपली ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष हे मूल्य वापरणारच, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु म्हणून या एका अतिरिक्त गुणाच्या आधारे त्या व्यक्तीला सबंध राजकारण चालवता येत नाही. ते राजकारण त्याच्या वैयक्तिक कामगिरीवरच अवलंबून असतं. उदयनराजे, संभाजीराजे किंवा ज्योतिरादित्य, सर्वांनी निवडणुकीत पराभव पाहिलेले आहेत ते याचमुळे. त्यामुळे स्वतःला जबाबदार राजकीय अभ्यासक वा विश्लेषक वगैरे म्हणवत दुसरीकडे शिंदेंच्या भाजपा प्रवेशानंतर थेट 1857चे संदर्भ काढणाऱ्यांनी तरी एवढा प्राथमिक विचार करणं आवश्यक आहे.\nज्योतिरादित्य शिंदे यांचं एकूण राजकारण पाहिलं, तर राजघराण्यातील जन्म आणि त्यात पुन्हा घरामध्ये वडील, आत्या, आजी यांचा पक्षीय राजकारणातील वारसा असे दोन अतिरिक्त गुण ज्योतिरादित्य यांच्या खात्यात आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील शिंदे घराण्याच्या राजकारणावर ज्योतिरादित्य यांच्या आजी राजमाता स्व. विजयाराजे शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची, कारकिर्दीची मोठी छाप आहे. त्यामुळे राजकीय कारकिर्दीची सुरुवातच काँग्रेसमधून करूनही ज्योतिरादित्य यांच्या भाजपा प्रवेशाला लोक 'घरवापसी' म्हणत आहेत. विजयाराजे जनसंघ-भाजपाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिल्या, त्यांचे पुत्र माधवराव शिंदे यांनी वेगळी वाट धरून काँग्रेसप्रवेश केला, परंतु तिथे त्यांची दुर्दशा झाली. पध्दतशीर खच्चीकरण झालं. असं असूनही ज्योतिरादित्य यांनी 18-19 वर्षं काँग्रेसशी एकनिष्ठ राहत राजकीय कारकिर्द घडवली, इतक्या वर्षानंतरही अडखळत असलेले - दोनदोन लोकसभा निवडणुकांतून अपयशी ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक मित्र म्हणून साथ दिली. पत्रकार परिषदा, सार्वजनिक कार्यक्रम, मुलाखती अशा सर्वच ठिकाणी राहुल यांना सांभाळून घेताना आपण ज्योतिरादित्य यांना पाहिलं. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वशक्तिमान भाजपापेक्षा अधिक जागा काँग्रेसला मिळण्यात ज्योतिरादित्य यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु, इकडे ज्योतिरादित्य आणि राजस्थानात सचिन पायलट या दोन्ही युवा कार्यक्षम नेत्यांचं खच्चीकरण करण्यातच काँग्रेस नेतृत्वाने धन्यता मानली. या बाबतीत काँग्रेस नेतृत्वाने आपल्या घराण्याच्या परंपरेला साजेशी वाटचाल केली. शेवटी व्हायचं तेच झालं. पक्ष्याने सोनेरी पिंजरा तोडून भाजपा नावाच्या वृक्षाच्या फांदीकडे झेप घेतली. इतक्या गटांगळया खाऊनही न सुधारणारं काँग्रेसचं गलिच्छ दरबारी राजकारण, त्यात कमलनाथ-दिग्विजय आदी झारीतील शुक्राचार्य अशा सर्व गोंधळात आपलं राजकारण सुरक्षित नाही, आपल्याला पुढे जायचं असेल तर भाजपामध्ये गेलं पाहिजे हा विचार त्यांनी केला.\nआता कदाचित लवकरच मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार कोसळेल, पुन्हा शिवराज'मामाजी' मुख्यमंत्रिपदी विराजमानही होतील. ज्योतिरादित्य भाजपामध्ये स्थिरस्थावर होतील. त्यानंतरच्या त्यांच्या वाटचालीवरच, ज्योतिरादित्य यांची ही झेप 'गरुडझेप' ठरेल का, हे स्पष्ट होईल. तूर्तास ज्योतिरादित्य यांची बंडखोरी आणि त्यावरून थेट 1857वर पोहोचणाऱ्यांनी ज्योतिरादित्य यांना भाजपामध्ये का जावसं वाटलं, याची उत्तरं शोधली, तर अधिक बरं होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/11/15/Entry-of-women-to-Sabarimala-temple-case09.html", "date_download": "2020-04-01T13:29:23Z", "digest": "sha1:R2SOVJTBUO5YEXXALYHRV7LZMUJ4BHQI", "length": 12718, "nlines": 11, "source_domain": "www.evivek.com", "title": " Sabarimala temple - विवेक मराठी विवेक मराठी - Sabarimala temple", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक15-Nov-2019\nकेरळमधील शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा वादविषय सात न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाकडे सोपवण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. गेली 1500 वर्षं चालू असलेल्या या प्रथेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 28 सप्टेंबर 2018 रोजी निकाल देताना, संविधानातल्या स्त्री-पुरुष समान हक्कांचा आधार घेत सर्व वयातील स्त्रियांना मंदिरप्रवेशाची मुभा देण्यात आली होती. सात जणांचे खंडपीठ निकाल देईपर्यंत ही मुभा यापुढेही चालू राहीलच. तथापि, या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी न्यायालयात सुमारे 60 याचिका दाखल झाल्या होत्या. त्या सर्व याचिकांवरची एकत्रित सुनावणी पाच जणांच्या खंडपीठापुढे झाली आणि बहुमताने हे प्रकरण मोठया खंडपीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला.\nधार्मिक स्थळी महिलांना प्रवेश आणि त्यातून समोर येणारा स्त्रीपुरुषांमधील भेद, हा विषय केवळ एका धर्मापुरता सीमित नसून अन्य धर्मांतही अशा विषमतामूलक प्रथा आहेत, त्यांचं पालन केलं जातं या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधत, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या मुद्दयांवर सविस्तर आणि व्यापक, सर्व धर्मांमधील प्रथांना कवेत घेणारी चर्चा होण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. या पार्श्वभूमीवर मोठया खंडपीठाकडे हा विषय वर्ग करण्यात आला. यामुळे वर्षानुवर्षे चालू असलेल्या धार्मिक प्रथांबाबत कोणताही निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालय एका धर्मापुरती दृष्टी सीमित न ठेवता या देशातील सर्व धर्मांमधल्या प्रथांचा आढावा घेऊ इच्छिते, हे अधोरेखित होतं. हा विचार या देशाचं वैशिष्टय असलेलं एकतेचं सूत्र अधिक दृढ करणारा आहे.\nअय्यप्पा हा ब्रह्मचारी देव असल्याने मासिक पाळी येणाऱ्या 10 ते 50 वयोगटातल्या महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेशाची मुभा नाही. जे संविधान स्त्रीपुरुषांना समान हक्क बहाल करतं, तेच संविधान कोणत्याही धर्माच्या प्रथांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, हेही नमूद करतं. त्यामुळेच या प्रथेला केरळ उच्च न्यायालयाने रास्त ठरवलं होतं. या निकालाला 2006मध्ये पहिल्यांदा आव्हान दिलं गेलं. तेव्हा तत्कालीन डाव्या आघाडीच्या सरकारने मंदिरबंदीचं समर्थन करणारं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं होतं. 2016मध्ये मात्र केरळ सरकारने सर्व वयाच्या महिलांना प्रवेश द्यावा, अशी मागणी प्रतिज्ञापत्राद्वारे केली. केरळ सरकारच्या या परस्परविरोधी आणि संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची कानउघाडणी केलीहोती.\nमंदिरबंदीची ही प्रथा न्यायालयीन निर्णयाद्वारे मोडून काढणं म्हणजे हिंदू धर्मामध्ये हस्तक्षेप करणं आहे, असं काहींचं मत असल्याने गतवर्षीच्या निकालाला आक्षेप घेणाऱ्या सुमारे 60 पुनर्विचार याचिकांवरच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. सर्व वयोगटातल्या महिलांना मंदिरप्रवेशाची मुभा असावी किंवा नाही, यापुरता हा विषय मर्यादित असावा असं मत न्या. नरीमन आणि न्या. चंद्रचूड यांनी नोंदवलं, तर सरन्याया��ीश रंजन गोगोई यांच्यासह न्या. अजय खानविलकर आणि न्या. इंदू मल्होत्रा यांनी अधिक व्यापक भूमिका घेत सर्व धर्मप्रथांचा सखोल अभ्यास करून अर्थ लावला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.\nमुस्लीम धर्मीयांच्या दर्गा-मशिदीत महिलांच्या प्रवेशाला असलेली बंधनं, दाऊदी बोहरा समाजात महिलांच्या लैंगिकतेशी निगडित असलेली कुप्रथा, पारसी महिलांनी अन्य धर्मीयाशी लग्न केल्यास तिला अग्यारीत प्रवेश न मिळणं या काही वागनीदाखल कुप्रथा. त्यांचं पालन या देशात बिनबोभाट चालू राहू शकतं आणि केवळ हिंदू धर्मातल्या प्रथांवर बोट ठेवलं जातं, हा खेळ वर्षानुवर्षं चालू आहे. त्यातून हिंदू धर्मीयांमध्ये इथल्या न्यायव्यवस्थेबद्दलही चुकीचा संदेश जातो, याची आतापर्यंत कोणाला फिकीर नव्हती. शबरीमलाच्या निमित्ताने आतापर्यंतच्या या समजुतीला छेद देणारा ठरेल अशी आशा आहे. या निमित्ताने देशातल्या सर्व धर्मांमधल्या रूढी/प्रथा/परंपरा आणि आधुनिक जीवनमूल्यांविषयी एक खुली चर्चा सांविधानिक चौकटीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, जी या देशातलं सामाजिक वातावरण अधिकाधिक निरोगी करायला हातभार लावेल. अशा खुल्या चर्चेनंतर, सर्व मुद्दे विचारात घेऊन घेतला जाणारा निर्णय हा सर्वांना स्वीकारार्ह होईल. नुकताच झालेला रामजन्मभूमी खटल्याचा निकाल आपल्यासमोर आहे. त्याची स्वीकारार्हता वाढली ती सांविधानिक चौकटीत राहूनच घेण्यात आलेल्या सर्वहितकारक निर्णयामुळे. जे तत्त्वत: योग्य आहे आणि व्यवहार्य आहे, ते स्वीकारलं जातं हे त्या निकालाच्या झालेल्या स्वागतातून अधोरेखित झालं. तीच अपेक्षा या विषयातही आहे.\nम्हणूनच मोठया खंडपीठाकडे विषय सोपवण्याचा निर्णय हा अधिक दूरगामी परिणाम करणारा आणि न्यायालयीन प्रगल्भतेची साक्ष देणारा ठरेल अशी आशा वाटते. न्या. नरीमन यांनी म्हटल्याप्रमाणे, आजच्या काळात प्रत्येक भारतीयासाठी संविधान हा पवित्र ग्रंथ असायला हवा. मात्र या देशातल्या सर्वधर्मीयांची तशी मानसिकता होण्यासाठी, सर्व धर्मांतील धार्मिक स्थळांसंदर्भातल्या आणि अन्य आक्षेपार्ह प्रथांसाठीही एक समान धोरण आखलं जायला हवं. त्यासाठी देशभरात सर्वसहमतीचं वातावरण तयार व्हायला हवं. ते झाल्यावर इथल्या प्रत्येकासाठी संविधान हा पवित्र ग्रंथ होईल. त्याकरिता या विशेष खंडपीठाने सर्व धर्मातल्या आक्षेपार्ह प्रथांचं पुनरावलोकन करावं. स्त्री-पुरुष समानतेच्याही पलीकडे, भारतीय म्हणून सर्वांना समान न्याय देण्याची दृष्टी ठेवावी. अशा दृष्टीकोनातून दिला जाणारा निर्णय समाजाच्या समरसतेच्या दिशेने पडलेलं स्वागतार्ह पाऊल ठरेल. समान नागरी कायद्याची पार्श्वभूमी त्यातून तयार होईल ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/266?page=57", "date_download": "2020-04-01T15:49:00Z", "digest": "sha1:UFKBTBNG57IDEKIFNN44S4LLSZ5EYVZ7", "length": 8018, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पारंपारीक मराठी : शब्दखूण | Page 58 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /पारंपारीक मराठी\nRead more about हरभर्‍याच्या डाळीचं पिठलं\nमासे व इतर जलचर\nRead more about तिलापिया फ्राय\nRead more about मुळ्याचा चटका\nRead more about घेवड्याच्या शेंगांची भाजी\nपेन्सिल भाजी (तांबड्या भोपळ्याची भाजी)\nRead more about पेन्सिल भाजी (तांबड्या भोपळ्याची भाजी)\nRead more about कवठाच्या/कौठाच्या वड्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/responce-or-react/", "date_download": "2020-04-01T13:24:43Z", "digest": "sha1:6ZSOUODMBW64TSZFD3JK3RBY7CFY4H4J", "length": 13144, "nlines": 82, "source_domain": "adisjournal.com", "title": "प्रतिसाद की प्रतिक्रिया ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nमाझ्या अमेरिकेत राहणाऱ्या एका चुलत बहिणीनी Humans of NewYork चा एक फोटो फेसबुकवर टाकला. फोटो तसा सामान्यच पण खरं लक्ष वेधलं ते त्या खाली लिहिलेल्या मजकुरानी. आजूबाजूला घडणाऱ्या कुठल्याही घटनेवर व्यक्त होणे हा मानवी स्वभाव आहे. मग ते देशाचे राजकारण असो की घरातला काही प्रश्न असो. तुमच्या कुटुंबियांशी झालेला वाद असो किंवा कामावर सहकाऱ्यांबरोबर निर्माण झालेले तणाव असोत. गल्लीतलं असो वा दिल्लीतलं, अरे चुकलच, गल्लीतलं असो की अमेरिकेतलं, आपलं व्यक्त होणं अगदी स्वाभाविक आहे. पण तुमच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम अवलंबून असतो.\nबऱ्याचदा घटना घडल्या-घडल्या आपसूकच आपल्याकडून बाहेर पडते ती प्रतिक्रिया. अर्थातच त्यात सारासार विचारापेक्षा भावनेचाच आवेग जास्त आणि साहजिकच तितकाच तीव्र. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याची बाब आहे तो आपल्या देशाचा मुकुटमणी असलेला काश्मीर, त्यावर थोडा जरी आघात झाला की कित्येकदा आपला साऱ्यांच्या शाब्दिक का होईना पण समशेरी उपसल्या जातात. अगदी स्वाभाविकपणे वाटतं की या क्षणी पाकिस्तानवर शंभर एक बॉम्ब टाकून कायमचा धडा शिकवावा. पण कित्येकदा अशा प्रतिक्रिया बाहेर पडल्यावरच आपण विचार करायला लागतो.\nहेच बघा नं घरातला किरकोळ प्रश्न असतो. एखादी नावडती गोष्ट आपल्याला करायला लागणार असते. त्याचवेळी दुखावलेल्या मनात आधीचे साचलेले राग, अपमान वगैरे त्या प्रतिक्रियेला अजूनच धार चढवतात. कुटुंबातल्या ज्या सदस्यावर हे वार होतात त्याचे घाव आपल्याला कधीच दिसत नाहीत. आपला विरोध नोंदवला गेला न, मग झालं तर. पण कित्येकदा दिलेली प्रतिक्रिया इतकी तीव्र असते की नंतर कितीतरी वेळ आपलच मन आपल्याला खात राहते.\nआणि या अपराधीभावातुनच घडलेल्या गोष्टीवर विचार होऊ लागतो. मग लक्षात येत, अरे जरा सबुरीने घ्यायला हवं होतं कि. समोरच्याचं म्हणणं तरी ऐकून घ्यायला हवे होते. त्यावर शांतपणे विचार करायला हवा होता. बाकी कुटुंबियांबरोबर बोलायला हवं होतं. आणि मग आपले मत व्यक्त करायला हवे होते. इतकं सगळ लक्षात आलेलं असते पण मोठ्ठा झालेला ‘अहम्’ हे धड कबूलही करू देत नाही.\nपण तो ‘मी’ बाजूला ठेऊन असा काही विवेकबुद्धीने विचार करून तर्कसंगत असलेले मत व्यक्त केले तर त्या व्यक्त होण्याला आपण प्रतिसाद दिला असं म्हणू शकतो. ज्यात भावना आहेतच पण त्यांना तर्क आणि विवेकाची जोड पण आहे. जितक्या जास्त वेळा प्रतिक्रियेऐवजी आपण प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करू तितके ताण तणाव, भांडण तंटे कमी होणार हे नक्कीच. शिवाय समोरच्यालाही नकार स्वीकारायला जड जाणार नाही.\nतसं बघितलं तर आपण साऱ्याच घटनांवर व्यक्त होतो. वास्तविक त्यातल्या कित्येक तुमच्या आमच्या जीवनाशी तीळमात्रानेही संबंधित नसतात. जगाच्यापाठीवर इतक्या घटना होत असतात, अमुक देशाच्या राजानी स्वतःसाठी इतकी दारू मागवली, मागवे ना का. यावर आपले व्यक्त होणे चालू. दारू किती वाईट, इतके पैसे त्यानी देशावर खर्च करायला हवे होते, माज आलाय या श्रीमंत देशांना वगैरे वगैरे भाषणं ठोकणे चालू. अरे जर त्या राजानी घेतलेल्या दारूचा एक घोटही तो तुम्हाला देणार नाहीये, ना त्या दारूचे पैसे ��ुमच्या महिन्याच्या पगारातून हप्त्या-हप्त्यांनी कापून घेणार आहेत. तो राजा, त्याच्या राणी अथवा राण्या, त्याच्या देशाची जनता घेईल की बघून.\nखरच तुमच्या आमच्या प्रतिक्रियांनी कोणाला काही फरक पडत नाही. उलट आपलीच चिडचिड होते. या उलट जर या प्रतीक्रीयेतल्या भावनेला विवेकाची जोड देऊन प्रतिसाद दिला तर आजूबाजूला थोडातरी बदल होईल अशी आशा तरी असते. थोडा विचार करूया, प्रतीक्रीयेऐवजी प्रतिसाद देऊया…\nमाँटुकले दिवस : छोट्या – मोठ्याची निखळ मैत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://bhavmarathi.com/eco-friendly-clay-ganapati/", "date_download": "2020-04-01T14:01:47Z", "digest": "sha1:SHQ6HV34HXEW4XOD2BNEKJYENLBI2D3B", "length": 9605, "nlines": 67, "source_domain": "bhavmarathi.com", "title": "मातीचा गणपती - भाव मराठी", "raw_content": "\nRegister – नवीन सभासद\nRegister – नवीन सभासद\nby Saurabh Gadgil एप्रिल 6, 2019 जून 18, 2019 2 टिप्पण्या मातीचा गणपती वरUncategorized, कलादालन\n“गणपती” अर्थात गणांचा अधिपति. या आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना आपण बरेच जण रोज करतो. स्तोत्राची सुरुवात होते ती श्री गणेशाय नम: म्हणूनच, मग ते अथर्वस्तोत्र असो किंवा रामरक्षा स्तोत्र.\nसप्टेंबर महिना आला की लगबग चालू होते ती गणेश चतुर्थीच्या तयारीची. अनेकांनी ट्रेन-बसची तिकिटे आगाऊ करून ठेवलेली असतात. त्यात सर्वात जास्त गर्दी असते ती आपल्या कोकणात. प्रत्येकाला गावाकडे जाण्याची ओढ लागली असते. सर्व एकदम फुल्ल असते, मग ती कोकणकन्या असो वा जनशताब्दी किंवा अगदी आपला लाल डब्बाही.\nसौंदर्यसृष्टीने भरलेलं कोकण वर्षातून एकदा नुसतं पाहायला मिळाले तरी डोळ्याचे पारणे फिटते, आणि गणपतीत कोकणवारी म्हणजे तर त्याची मज्जा वेगळीच कोकणातील विशेषता आहे ती म्हणजे “मातीच्या गणपती”ची, इथे बरेचदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीही शाडूमातीचे बघायला मिळतात, आणि बहुतांशी घरगुती गणपती देखील हे शाडूमातीचे असतात. आपल्या शहरांमध्ये गणपती विसर्जन झाल्यावर अनेक पोस्ट मीडियावर येतात, त्या विसर्जन झाल्यावर समुद्रांच्या किनारपट्टीची झालेली अवस्था किंवा गणपती विसर्जनानी नदीतील मेलेले मासे इत्यादी-इत्यादी, पण खरंच विचार केलाय कधी की आपण घरच्या घरी खरच इको फ्रेंडली गणपती बनवू शकतो का ते\nगणपती बाप्पा हा नेहमीच इको फ्रेंडली होता, फक्त आपण तो बनवू शकत नाहीये, इको फ्रेंडली म्हणून अनेको प्रकारचे गणपती आपल्याला प्रदर्शनात, दुका��ात किंवा प्रसिद्धीमाध्यमांवर, बातम्यांमध्ये बघायला मिळतात. कागदाच्या लगद्याचा, अर्धी व्हायटिंग पावडर आणि कागदाचा लगदा यातून गणपती बनवतात याउपर तर गाईच्या गौऱ्यांपासूनही गणपती बनवलेलाही पहिला आहे.पण त्यासाठी वापरलेलं साहित्य, दिलेले रंग, कागद तयार करताना वापरलेली रसायनं खरच इको फ्रेंडली असतात का यावर सर्वांनीच विचार करायला हवा.\nअशाच एका गणेश चतुर्थीला खणखणीत आणि स्पष्ट हाक ऐकू आली, अर्थात गोखले आजोबांची, गोखले आजोबांनी हाक मारून “दर्शनास घरी येऊन जा”, असे आमंत्रण दिले आणि मी ठरल्याप्रमाणे अगदी वेळेवर गेलो, गणपतीसमोर हात जोडून उभा राहिलो आणि आश्चर्यचकित झालो, गणपतीची सुबक मूर्ती, गणपती समोर हात जोडून उभा राहिलेला छोटासा उंदीरही खूप छान दिसत होता आणि सजावटीसाठी खऱ्या फुलांचे हार होते, मनात आले, “खरा इको फ्रेंडली गणपती सापडला” सोन्याचा गणपती पाहून होणार नाही तितका आनंद मला हा “मातीचा गणपती” पाहून झाला, ही सुंदर कोरीवकाम केलेली मूर्ती होती शुद्ध शाडू मातीची, रंग न दिलेला गणपती होता, अगदी गंधासाठीदेखील गोखले आजोबांच्या नातवाने तांदुळाचे पीठ वापरले होते, तेव्हा लक्षात आलं की “खरं देवपण हे मूर्तीच्या रंगावर अवलंबून नसून ते भक्ताच्या मनातल्या देवाच्या भक्तीवर असतं.”\nशाडूमाती किंवा अगदी नदीकाठच्या लाल मातीचे देखील छान गणपती तयार होतात, त्यात फक्त मूर्तीचा आकार, मातीत किती पाणी वापरायचे अशा प्रमाणांवर लक्ष ठेवावे लागते, मूर्ती कोरायची साधनेही दुकानात उपलब्ध असतात. आपण सर्वांनी एकदा तरी प्रयत्न करून बघावाच.\nमग एखाद्याबरोबर गणपती तयार करता-करता “करायला गेलो गणपती आणि झाला मारुती” ही म्हण खरी झाली तरी, काय सांगावे दोन-चार प्रयत्नांमध्ये सुखकर्ता विघ्नेश्वर कृपेने यात यश येईलही. नाहीतर हनुमान जयंती आहेच\nतेव्हा या गणेशचतुर्थीच्या आधी तुम्हाला आवडेल आणि मनाला पटेल असा “मातीच्या गणपती”ची सुबक मूर्ती आपल्या हातांनी तयार करायचा प्रयत्न नक्की करून पहा.\nभाव मराठी तुमच्या ई-मेल वर\nभाव मराठी आता तुमच्या ई-मेल वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/other-sports/maharashra-rahul-aware-selected-indian-team-senior-wrestling-asian-championship/", "date_download": "2020-04-01T14:27:05Z", "digest": "sha1:IFC5IKBTWJCL7XUAFVD7EXA7HZVBPFPL", "length": 29580, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाराष्ट्राच्या राहु�� आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Maharashra Rahul Aware selected in Indian team for Senior wrestling Asian Championship | Latest other-sports News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार ३१ मार्च २०२०\nCoronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेला कोणत्याही धर्माचा असो त्याचा मृतदेह दहन करावा; आयुक्तांचा आदेश मागे\nCoronavirus:...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\nदवाखाने बंद ठेवण्यावरून सरकार आयएमए आमने-सामने; डॉक्टरांवरील कारवाई रोखा, बंद दवाखाने दाखवा\nलॉकडाऊनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊजार्मंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nCoronavirus: राज्यात आणखी दोघांचा मृत्यू; नवीन १७ रुग्ण\nCorona Lock Down: भय इथले संपत नाही, जयवंत वा़डकर राहत असलेल्या इमारतीत आढळले दोन कोरोना रूग्ण\nसलमान खानच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तिचे निधन\nप्रतिक बब्बर-सान्याच्या संसारात कुरबुर; स्मिता पाटील यांचा मुलगा वर्षभरातच घेणार घटस्फोट\nकोरोनामुळे या प्रसिद्ध कॉमेडियनचे झाले निधन, फॅन्सवर पसरली शोककळा\nCoronaVirus : 'ह.म. बने तु.म. बने'मधील हा पठ्ठ्या लॉकडाउनमध्ये करतोय शेती, Video पाहून कराल कौतूक\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nकोरोना वादळ भारतीयांमध्ये शिस्त आणणार\n घरच्याघरी बटाटा वापरून मिळवा सुरकुत्या, टॅनिंगपासून सुटका\nLockdown मुळे लहान मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत....\nश्वास घेण्यासाठी त्रास होत असेल टेंशन घेण्याआधी 'हा' प्रभावी उपाय वाचा....\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nतुम्ही घरून काम करता तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...\n‘हॉस्पिटलच्या बाहेर ट्रक उभा असतो, कोरोनाग्रस्तांचे मृतदेह थेट कब्रिस्तानात पाठवतात’\nCorona Virus : डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज\nमुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा वाढला, राज्यातील कोरोनाबधितांची संख्या 232 वर, मुंबईत 98 कोरोना पॉझिटिव्ह\nराज्यात कोरोना बाधितांची संख्या २३० वर पोहोचली, मुंबईत ४ तर पुण्यात एक रुग्ण आढळला आहे.\nCorona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान\nकोरोना���ुळे मृत्यू झालेला कोणत्याही धर्माचा असो त्याचा मृतदेह दहन करावा; आयुक्तांचा आदेश मागे\nBig Breaking : रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार\n...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\n चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट\nनागपूर: मृतक संशयित रुग्ण निगेटिव्ह, डॉक्टरांना मोठा दिलासा\nCoronaVirus : प्रशासनाची झोप उडाली अन् दिल्लीतील मरकज केलं खाली\n‘विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर शिक्षा भोगावी लागेलच’; भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली\n कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या\nCoronaVirus : बुलढाणा येथील आणखी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह\nCoronaVirus : तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'\n‘हॉस्पिटलच्या बाहेर ट्रक उभा असतो, कोरोनाग्रस्तांचे मृतदेह थेट कब्रिस्तानात पाठवतात’\nCorona Virus : डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज\nमुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा वाढला, राज्यातील कोरोनाबधितांची संख्या 232 वर, मुंबईत 98 कोरोना पॉझिटिव्ह\nराज्यात कोरोना बाधितांची संख्या २३० वर पोहोचली, मुंबईत ४ तर पुण्यात एक रुग्ण आढळला आहे.\nCorona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान\nकोरोनामुळे मृत्यू झालेला कोणत्याही धर्माचा असो त्याचा मृतदेह दहन करावा; आयुक्तांचा आदेश मागे\nBig Breaking : रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार\n...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\n चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट\nनागपूर: मृतक संशयित रुग्ण निगेटिव्ह, डॉक्टरांना मोठा दिलासा\nCoronaVirus : प्रशासनाची झोप उडाली अन् दिल्लीतील मरकज केलं खाली\n‘विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर शिक्षा भोगावी लागेलच’; भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली\n कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या\nCoronaVirus : बुलढाणा येथील आणखी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह\nCoronaVirus : तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड\nसोमवारी हरियाणा येथे आशिआई अजिंक्यपद स्पर्धेसाठीची निवड चाचणी घेण्यात आली.\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारे���ी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड\nजागतिक कुस्ती स्पर्धेत विक्रमी कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सोमवारी हरियाणा येथे आशिआई अजिंक्यपद स्पर्धेसाठीची निवड चाचणी घेण्यात आली. त्यात राहुलनं 61 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. दिल्ली येथे 18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.\nराहुलने पहिल्या सामन्यात दिल्लीच्या नवीन कुमारला पराभूत केले, तर अंतिम कुस्तीत हरियाणाच्या रविंद्रला 7-5 असे नमवून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक व जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने राहुलला प्रथम वर्ग दर्जा अधिकारी पदी नियुक्त करत पोलिस उपअधीक्षक पदी थेट बढती दिली.\nराहुलने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने 61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. राहुलने 2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. 'लोकमत'ने त्याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले होते.\nफ्री स्टाईल - राहुल आवारे ( 61 किलो), नवीन ( 70 किलो), गौरव बलियान ( 79 किलो), सोमवीर ( 92 किलो)\nग्रीको रोमन - अर्जुन ( 55 किलो), सचिन राणा ( 63 किलो), आदित्य कुंडू ( 72 किलो), हरप्रीत सिंग ( 82 किलो)\nमहिला गट - पिंकी ( 55 किलो), सरिता ( 59 किलो), साक्षी मलिक ( 65 किलो), गुरशरणप्रीत कौर ( 72 किलो)\nUFC महिला चॅम्पियनचा प्रताप; अंघोळ करत चाहत्यांच्या प्रश्नांना दिली LIVE उत्तरं\n 'हा' रेसलर चक्क मायकल जॅक्सनसारखा डान्स करत रिंगमध्ये समोरच्याला धू-धू धुतो\nरणजित पवार, अनिल चव्हाण यांची विजयी सलामी\nलक्ष विचलित झाल्याने हुकली सुवर्णपदकाची संधी - राहुल आवारे\nAsian Wrestling Championships : महाराष्ट्राच्या राहुल आवारेची कांस्यपदकाची कमाई\nआशियाई कुस्ती अजिंक्यपद: रौप्य यशासह जितेंदर ठरला ऑलिम्पिक चाचणीसाठी पात्र\nअन्य क्रीडा अधिक बातम्या\nकोरोनाने संपवली क्रीडा क्षेत्रातील चौघांच्या ��युष्याची खेळी; १५ दिवसांतच मृत्यू\nटोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलैपासून; आयओसी व आयोजकांतर्फे घोषणा\nBreaking : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर\n'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान\nCorona Virus : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू\n‘त्यांनी’ बाल्कनीत पूर्ण केली मॅरेथॉन\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\nलोक मुंबई सोडून का जाताहेत\n‘रामायण’ने अरुण गोविल यांना अफाट लोकप्रियता दिली\nकोरोना वादळ भारतीयांमध्ये शिस्त आणणार\nCorona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान\nनऊ वर्षांपासून ओसाड भागात एकट्यानं राहते ही व्यक्ती; पशु-पक्ष्यांनाच बनवलं मित्र\nतुम्ही घरून काम करता तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...\nलवंगा खा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवून सर्दी, खोकला, दातांच्या विकारांना ठेवा दूर\nया सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत... कोणी करोडो तर कोणी लाखो केले दान\nWow: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं 149 कोटींच कार कलेक्शन\nCoronavirus : लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा डेटा लवकर संपतो, ‘या’ ट्रिक्स करतील मदत\n जाणून घ्या तुमचे मुलभूत अधिकार; कामावेळी कधीही गरज पडते\nपत्नीसाठी स्वत: ड्राइव्हर बनला अक्षय कुमार, कारण वाचून डोळ्यांत येईल पाणी\nसैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगने 'या' क्रिकेटर सोबत केला होता साखरपुडा...\nकोरोनाच्या भितीने धरली शेताची वाट\nCoronaVirus in Buldhana : समूह संक्रमण सुरू झाल्याची भीती\nCorona Virus : डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज\ncoronavirus: ... तर देशातील 'मस्जीद' का बंद होऊ शकत नाही, जावेद अख्तर यांनी केलं पत्राचं समर्थन\nप्रतिक बब्बर-सान्याच्या संसारात कुरबु���; स्मिता पाटील यांचा मुलगा वर्षभरातच घेणार घटस्फोट\nBig Breaking : रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार\nCoronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेला कोणत्याही धर्माचा असो त्याचा मृतदेह दहन करावा; आयुक्तांचा आदेश मागे\nCoronavirus:...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\ncoronavirus : भारत चीनमधून आयात करणार व्हेंटिलेटर्स आणि इतर सामुग्री\nCoronaVirus : कोणत्या राज्यात किती कोरोनाचे रुग्ण, पाहा एका क्लिकवर...\ncoronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच\nदेशात \"लॉकडाऊन\"चा कालावधी आणखी वाढणार केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण\n\"टाटां\"च्या दर्यादिलीवर नेटीझन्स फिदा, कडक सॅल्यूट अन् आभार\nडास चावल्यानं सुद्धा पसरतो कोरोना, किती तथ्य आहे यात\nकोरोनाशी मुकाबला करण्यासाठी विराट-अनुष्कानं केली मदत\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/266?page=59", "date_download": "2020-04-01T15:43:11Z", "digest": "sha1:7A5EKTTJIN5CHKVPKUIHJNWGNTQATJO4", "length": 8294, "nlines": 230, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पारंपारीक मराठी : शब्दखूण | Page 60 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /पारंपारीक मराठी\nRead more about नारळीभात (जुन्या मायबोलीवरुन)\nRead more about कारल्याची भाजी.\nटाकळ्याची भाजी (रान भाजी)\nRead more about टाकळ्याची भाजी (रान भाजी)\nकुरडूची भाजी (डोंगराळ भाजी)\nRead more about कुरडूची भाजी (डोंगराळ भाजी)\nRead more about खव्याचे गुलाबजाम\nRead more about दगडू तेली चिकन\nबोंबिल बटाटा पिठ लावुन कालवण\nमासे व इतर जलचर\nRead more about बोंबिल बटाटा पिठ लावुन कालवण\nRead more about हरबर्‍याच्या पानांची भाजी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/dhule/drama-bhushan-award-children-india/", "date_download": "2020-04-01T14:30:41Z", "digest": "sha1:YCHY3EBMEYYS5GCUIQ6S4TQ5LBZHS5A5", "length": 28728, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘भारत की संतान’ला नाट्य भूषण पुरस्कार - Marathi News | Drama Bhushan Award to 'Children of India' | Latest dhule News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जी��नावश्यक वस्तूंचे वाटप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध��ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nAll post in लाइव न्यूज़\n‘भारत की संतान’ला नाट्य भूषण पुरस्कार\nआंतरराष्ट्रीय शास्त्रीय व लोकनृत्य महोत्सव : नाट्याला नरेंद्र वडगावकर यां���े दिग्दर्शन\n‘भारत की संतान’ला नाट्य भूषण पुरस्कार\nधुळे : येथील राष्ट्रीय युवा योजना (दिल्ली) चे राष्ट्रीय संघटक नरेंद्र वडगावकर (धुळे) यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘भारत कि संतान’ या नाट्याला तारा आर्टस् अ‍ॅकॅडमी हैद्राबाद या सांस्कृतिक संस्थेने ‘नाट्य भूषण पुरस्कार’ देवून सन्मानीत करण्यात आले.\nतारा अ‍ॅकॅडमी हैैद्राबाद (तेलंगना) या सांस्कृतिक संस्थेच्यावतीेने एस.व्ही. विश्वविद्यालय, तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे नुकतेच दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शास्त्रीय व लोकनृत्य महोत्सव २०२०’चे आयोजन करण्यात आले होते.\nमहोत्सव उद्घाटनप्रसंगी रायुयोचे अध्यक्ष, ज्येष्ठ गांधी विचारक डॉ.एस.एन. सुब्बारावजी, हैद्राबाद विभाग लायन्स क्लबचे अध्यक्ष विजयकुमार, तेलंगनाचे कमिश्नर वरमनकृष्णा मोहनराव, तेलंगाना साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्रीनंदिनी शिवारेड्डी, गोविंद स्वामी कॉलेजचे प्राचार्य रमेश गारु आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nया कार्यक्रमासाठी नरेंद्र वडगावकर यांना तारा आर्ट अ‍ॅकॅडमी या संस्थेचे ‘नाट्यू भूषण पुरस्कार’ शाल व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. नरेंद्र वडगावकर यांच्या दिग्दर्शीत ‘भारत की संतान’ हा कार्यक्रम सिंगामपूर, लंडन, तुर्की, बांगलादेश, श्रीलंका व संपूर्ण भारतात हा कार्यक्रम सादर करत आहेत. या महोत्सवात नरेंद्र वडगावकर यांनी तिरुपती येथील गोविंदस्वामी महाविद्यालयातील युवक-युवती यांच्यावतीने ‘भारत की संतान’ कार्यक्रम सुंदर सादर केला.\nतारा आर्ट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष एस.राजेश व महोत्सव समन्वयक श्रीनिवास यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. विविध राज्यातील युवा कलाकारांनी शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य सादर केली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते़\nनरेंद्र वडगावकर १९९१ वर्षापासून राष्ट्रीय युवा योजना या सामाजिक संस्थेमध्ये सामाजिक कार्य करत आहे. रायुयोच्या वतीने नरेंद्र वडगावकर यांच्या दिग्दर्शीत ‘भारत की संतान’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय १८ बहुभाषा, वेशभूषा व संस्कृति आधारीत एकात्मताचा संदेशाचा कार्यक्रम सादर करतात.\n११ हातगाड्यांवर पोलिसांची कारवाई\nबायोमेट्रीकचे सर्वर डाऊन धान्य वितरणात अडचणी\nधुळ्यातील चार विद्यार्थ्यांनी एमपीएससीत मारली बाजी\nजिल्हाधिकारी क��र्यालयातही ‘नो एन्ट्री’\nआवडता विषय निवडल्यास विद्यार्थी आनंदी दिसतात\nबभळाज परिसरात वादळाने पिकांचे प्रचंड नुकसान\nधरणात पाणी मात्र गावात पाणीटंचाई\nदोंडाईचा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत\nकांद्याला मिळाला प्रति क्विंटल १ हजार ३५५ भाव\nपरिस्थिती हाताबाहेर निघण्यासापूर्वी दक्षता घेण्याची गरज\nराजस्थान येथे जाणाऱ्या चौदा नागरिकांचे केले क्वारंटाईन\nपायपीट करून आलेल्या नागरिकांना अल्पोहार\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\n१३ वर्षांचा मुलगा , तन्मय सायंटिस्ट ना शिकवतो कसं \nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nराज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळानिर्मितीचा प्रस्ताव गुंडाळला\nवीज दर कपातीच्या आयोगाच्या निर्णयाचे स्वागत : चंद्रशेखर बावनकुळे\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\nCORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/maratha-reservation-politics-and-reality/46475/", "date_download": "2020-04-01T14:55:47Z", "digest": "sha1:FC6SVILLALMWT2KBLWO22MYVI2R55K5X", "length": 31708, "nlines": 102, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Maratha reservation politics and reality", "raw_content": "\nघर फिचर्स मराठा आरक्षण : राजकारण आणि वास्तव\nमराठा आरक्षण : राजकारण आणि वास्तव\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा आरक्षणावरून फूट पडली आहे. खरे तर हा संवेदनशील विषय सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. पुढे कोर्टात तो कसा टिकेल, याकडे पाहायला हवे. मात्र तसे न करता दोघेही राजकारण करून वास्तवाशी फारकत घेत आहेत. राज्य मागास आयोगाच्या अहवालात काय आहे, हे या घडीला कोणालाच माहीत नाही. कदाचित ते मुख्यमंत्र्यांना माहीत असावे किंवा त्यांचा कायद्याचा अभ्यास असल्याने त्यांना ते कोर्टात टिकेल,असेही वाटत असावे. पण, ही झाली आळीमिळी गुपचिळी विरोधक आणि प्रसार माध्यमांमध्ये यावरून सध्या ज्या काही उलटसुलट चर्चा सुरू आहेत, त्याची ते मजा तर बघत नाहीत ना, अशा शंकेला जागा उरते.\nबा देवा, विठ्ठला. कार्तिकी एकादशीची पूजा करायला तुझ्या दारी मी आलो आहे. माझे तुझ्याकडे एकच मागणे आहे, मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे, असे आर्जव पांडुरंगाच्या पायी केले ते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या मराठ्यांचीही पांडुरंगाकडे हीच प्रार्थना आहे.लोकसंख्येने राज्यात सर्वांत मोठा समाज असलेला मराठा आज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास आहे, असे सर्व्हेच सांगतोय. गरिबीच्या खाईत पडलेल्या मराठा बांधवांना आरक्षणाच्या निमित्तान�� मनात आशेची पालवी फुटली आहे. मात्र सध्या या विषयावरून सुरू असलेले राजकारण आणि वास्तव पाहता ते कितपत मिळेल, ही शंका घर करून बसलीय.\nसर्वात महत्वाचे म्हणजे 1 डिसेंबरला मराठ्यांनो जल्लोष करा, हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दाखवलेले गाजर खरोखरचे आहे की ती गाजराची पुंगी होती, हे आगामी काळ ठरवणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये पडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण विकासाच्या बाबतीत आकड्यांची फेकाफेक करून वेळ मारून नेला जाईल, पण येथे तसे नाही. हा सरळ हक्काचा प्रश्न असून तो नीट हाताळला नाही तर ते युती सरकारच्या मुळाशी येऊ शकते.आता सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही हाच विषय गाजत आहे. एसइबीसी या प्रवर्गातून आरक्षण देणार असल्याची घोषणा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी केली असून आता हे आरक्षण कोर्टात कसे टिकेल, या दिशेने सरकार कशी पावले टाकते, यावर सर्व काही अवलंबून आहे. स्वतः फडणवीस हे कायद्याचा अभ्यास असलेले जाणकार असल्याने मागच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या काही चुका झाल्या त्या यावेळी करणार नाहीत, अशी अपेक्षा मराठा समाज करत आहे.\nमराठा आरक्षण मिळेल, अशी आशा सरकारने दाखवायला सुरुवात काय केली आणि आता यात राजकारण सुरू झाले आहे. आरक्षणाविरोधात विविध याचिका दाखल झाल्या असून ओबीसी फेडरेशनने आपला विरोध सुरू केला आहे. तेसुद्धा कोर्टाची पायरी चढणार आहेत. एकेकाळी भाजपच्या वळचळणीला राहून मंत्रिपदाची स्वप्ने पाहणार्‍या स्वयंभू नेते प्रकाश शेंडगे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुक्कामाला असल्याने ते आता जोरात बांग देऊन आरक्षणाला विरोध करत आहेत. अहवाल काय आहे, कोर्टात तो कसा टिकेल, याचा सारासार विचार न करता ओबीसी समाजात म्हणे असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे, असा नकारात्मक वरचा सूर त्यांनी लावला आहे. शेंडगेसाहेब, ज्या ओबीसी समाजाच्या आणाभाका घेत आहात त्या मतदारसंघातून उभे राहून विधानसभेत जिंकून दाखवा.\nनेत्यांच्या कृपेने मागच्या दरवाजाने विधान परिषदेचे आमदारपद पदरात पाडून घेण्याएवढे ते सोपे नाही आणि आधी राष्ट्रवादी, नंतर भाजप आणि आता पुन्हा राष्ट्रवादी अशा फायद्याच्या उड्या मारण्याएवढे सर्व समाजाला आपलेसे करणे तर त्याहून सोपे नाही. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पहिले पाऊल प���त आहे असे दिसताच धनगर आणि मुस्लीम आरक्षणाचा विषय आता विरोधकांनी पेटवायला सुरुवात केली आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना आरक्षणाचा लाभ हा झालाच पाहिजे, पण त्यासाठी राजकारण करण्याची गरज काय विधानसभेत थेट राजदंड पळवण्याचा प्रकार मुस्लीम समाजाच्या आमदारांनी केला. या गोंधळात अधिवेशनाचा एक दिवस वाया गेला. फक्त 9 दिवस असलेल्या या अधिवेशनाचा एक अख्खा दिवस वाया जातो, याचा साधा विचार केला जात नाही. याला राजकारण नाही तर काय म्हणायचे विधानसभेत थेट राजदंड पळवण्याचा प्रकार मुस्लीम समाजाच्या आमदारांनी केला. या गोंधळात अधिवेशनाचा एक दिवस वाया गेला. फक्त 9 दिवस असलेल्या या अधिवेशनाचा एक अख्खा दिवस वाया जातो, याचा साधा विचार केला जात नाही. याला राजकारण नाही तर काय म्हणायचे आणि वर हेच विरोधक राज्यपालांकडे जाऊन अधिवेशन 4 आठवड्यांचे करा, अशी मागणी करणार. ढोंगीपणाचा हा कळस झाला.\nहे कमी म्हणून की काय आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा आरक्षणावरून फूट पडली आहे. खरे तर हा संवेदनशील विषय सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. पुढे कोर्टात तो कसा टिकेल, याकडे पाहायला हवे. मात्र तसे न करता दोघेही राजकारण करून वास्तवाशी फारकत घेत आहेत. राज्य मागास आयोगाच्या अहवालात काय आहे, हे या घडीला कोणालाच माहीत नाही. कदाचित ते मुख्यमंत्र्यांना माहीत असावे किंवा त्यांचा कायद्याचा अभ्यास असल्याने त्यांना ते कोर्टात टिकेल,असेही वाटत असावे. पण, ही झाली आळीमिळी गुपचिळी विरोधक आणि प्रसार माध्यमांमध्ये यावरून सध्या ज्या काही उलटसुलट चर्चा सुरू आहेत, त्याची ते मजा तर बघत नाहीत ना, अशा शंकेला जागा उरते. सध्या प्रिंट मीडिया ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली मागास आयोगाचा अहवाल आपल्याकडे असल्याचे छातीठोक सांगत आहेत आणि आकडेवारीही देत आहेत. हे पाहता सत्ताधार्‍यांच्या आशीर्वादाने हे होत आहे का, असा प्रश्नही उभा राहतो. मागच्या काँग्रेस आघाडीच्या काळातही सरकारला 5 वर्षे पूर्ण होत असताना नारायण राणे समितीने घाईगडबडीत हा अहवाल कोर्टापुढे ठेवला आणि तो टिकला नाही. आणि मराठ्यांची फसवणूक करणारे काँग्रेस सरकारही सत्तेवर राहिले नाही. फडणवीस यांनी जरा, हे वास्तव लक्षात ठेवलेले बरे. फार काळ भुलभुलैया करून तुम्ही जनतेला फसवू शकत नाही.\nजी गोष्ट सत्त���धार्‍यांची तीच विरोधकांची. निवडणुकांमध्ये एकत्र येण्यासाठी आणाभाका घ्यायच्या आणि नंतर वेगळी चूल मांडायची, असा इतिहास असलेल्या काँगेस आणि राष्ट्रवादीत अहवाल विधिमंडळात सादर करण्यावरून फूट पडली. अहवाल पटलावर मांडण्याची मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मात्र अहवाल पटलावर मांडण्यावरून घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होत असेल तर तो मांडू नका, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले. अजित दादांचा सूर हा आश्वासक, समजुतदारीचा होता. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, अशी काही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे सध्या कुणीही मराठा आरक्षणावर मतप्रदर्शन करत आहेत. काही संघटनांनी तर मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. अशा प्रकारे जर राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवल्याने घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर तो पटलावर ठेवू नका, अशी समंजस भूमिका पवारांनी घेतली आणि त्याचे स्वागत करताना हा अहवाल पटलावर ठेण्याऐवजी यासंबंधी विधयेक तयार करून आरक्षण कोर्टात टिकेल, यासाठी कायदा करू, अशी बाजू चंद्रकांत पाटील यांनी मांडली.\nसर्वात मोठ्या संख्येने असूनही मराठा समाज कधी एकवटला नव्हता, तो आरक्षणाच्या निमित्ताने गेली काही वर्षे एकत्र आला. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या नेतत्त्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा एकत्र आले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला न जाता हे मोर्चे निघाले. पण, कुठल्याही आंदोलनात काही काळानंतर जे होते तेच या आंदोलनात झाले आणि मोर्चातील प्रमुखांना राजकीय नेतेपदाची स्वप्ने पडू लागली आणि सत्ताधार्‍यांना ती ओळखायला फार वेळ लागत नाही. अशा संधीसाधू लोकांना हेरून मोर्चात फूट पाडण्यात आली. आताही वेगवेगळ्या गटतटात हा मोर्चा विभागला गेला आहे. प्रत्येक प्रमुख मी मोठा समजत आहे. मात्र आंदोलन करणे आणि पूर्ण वेळ राजकारण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक ठराविक विचारधारा, बांधिलकी आणि त्या दिशेने उचललेली पावले याशिवाय राजकारणात टिकाव लागू शकत नाही. नाही तर पावसाळ्यात उगवणार्‍या भूछत्र्यांसारखे असे आंदोलनातून निर्माण झालेले अनेक पक्ष संपलेले आहेत. मराठी क्रांती मोर्चातून निर्माण झालेले पक्ष याच मार्गातून संपू ��कतात.\nहे झाले राजकारण. वास्तव काय सांगते त्यावर एक नजर टाकू. इतर मागासवर्गीयांसाठी घटनेच्या कलम 16 अंतर्गत आरक्षणाची तरतूद केली आहे. ती तरतूद म्हणते- जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागासलेले असतील, त्यांना या कलमाखाली राखीव जागा मिळू शकतील. त्यामुळे मराठा समाजाला पहिली पायरी ओलांडायची आहे ती आपण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागासलेले आहोत हे सिद्ध करण्याची. आशा आहे मागासवर्गीय अहवालात याचा प्रामुख्याने उल्लेख असावा.अर्थात हा अहवाल सरकारने जशाच्या तसा स्वीकारलाच पाहिजे असेही नाही. सरकार आपले मत मांडू शकते. त्यामुळे एक तर सरकार आधीचा राणे समितीचा अहवाल आणि आताचा असे दोन्ही अहवाल बाजूला ठेवून स्वत:च मराठा समाजाला मागासलेला वर्ग म्हणून मान्यता देऊ शकते किंवा इतर मागासवर्गीयांसाठी जो राखीव कोटा आहे त्यात मराठा समाजाला स्थान देऊ शकते. तसे केले तर इतर जातींसोबत मराठा समाजाला त्यात राखीव जागा मिळू शकतील.\nपण त्याला इतर मागासवर्गीय जातींचा विरोध आहे. कारण असे केल्याने त्यांच्या वाट्याला ज्या जागा येतात त्यांच्यावर परिणाम होणार आहे. मग एकूण राखीव जागांचा कोटा वाढवता येईल का असा प्रश्न उभा राहतो. पण कायदे अभ्यासकांच्या मते तो नक्कीच वाढवता येईल. पण तिथे सुप्रीम कोर्टाचे बंधन आहे की राखीव जागा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू नयेत.सध्या महाराष्ट्रातच 52 टक्के राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अगोदरच छेद गेला आहे. कर्नाटकसारख्या राज्यात 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण आहे. तामिळनाडूतही ते 69 टक्के आहे. खरे म्हणजे या देशातल्या सामाजिक वास्तवाचा विचार करता 50 टक्क्यांची अट अव्यवहार्य आहे, असे अभ्यासक सांगतात. आपल्या देशातल्या विविध मागास जातीसमूहांची एकूण लोकसंख्या 85 टक्के आहे. म्हणजे 85 टक्क्यांसाठी 50 टक्के आणि उरलेल्या 15 टक्क्यांसाठी 50 टक्के जागा आहेत आणि हीच मोठी विषमता ठरते.\nही मर्यादा वाढवता येईलही, पण त्यासाठी कोर्टात वादविवाद करावा लागेल. ती मर्यादा किती वाढवावी हे कोर्टच ठरवेल.\nसरकारने मराठा समाजाला मागासवर्गीय कोट्यात आरक्षण दिले तरी प्रश्न उरतो तो कोट्याचा. किती कोटा द्यायचा त्याला अडचण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आहे. पण कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये ही मर्यादा ओल��ंडलेली आहे आणि कित्येक वर्षे त्याप्रमाणे तिथे व्यवहार चाललेला आहे.\nमहाराष्ट्रातही राखीव जागांच्या कोट्याची मर्यादा ओलांडता येईल. जास्तीत जास्त काय होईल तर त्याला कोर्टात आव्हान मिळेल. पण तिथे चांगले वकील देऊन आपली बाजू भक्कमपणे मांडता येईल आणि कोर्टाकडून हवा तसा निकाल मिळवण्याचा प्रयत्न करता येईल.दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर मराठा समाज मागास समाजांच्या यादीत समाविष्ट झाला तर राखीव जागांचा कोटा वाढवता येईल का आणि जर कोटा वाढवता आला तर तो फक्त मराठा समाजाकरताच ठेवता येईल का आणि जर कोटा वाढवता आला तर तो फक्त मराठा समाजाकरताच ठेवता येईल का कोटा कसा वाढवता येईल याबद्दल काही अटी आहेत. कोटा फक्त मराठा समाजालाच देता येईल का, याबाबत कायदा हे सांगतो की विशिष्ट जातीकरता वा धर्माकरता कोटा राखीव ठेवता येत नाही.\nज्या मागासवर्गीय जातींच्या समूहामध्ये त्या जातीचा समावेश होईल त्या समूहासाठी म्हणून हा कोटा ठेवलेला असतो. आजही जो कोटा मागासवर्गीय समाजांसाठी ठेवण्यात आलेला आहे. तो कोण्या एका जातीसाठी नाही. सर्व जातींना एकमेकांशी स्पर्धा करून या राखीव जागा मिळवाव्या लागतात.मराठा समाजाची मागणी आहे की त्यांना 16 टक्के आरक्षण मिळावे. पण, समजा आता 16 टक्के कोटा वाढवला तरी तो सगळा मराठा समाजाला देता येणार नाही. जात आणि धर्माच्या नावावर आरक्षण ठेवता येत नाही. सध्या इतर मागासवर्गीयांसाठी असणारा कोटा वाढला तरी मराठा समाजाला आणि इतर मागास समाजांनाही रांगेत उभे राहून या जागा मिळवाव्या लागतील. म्हणूनच मराठा हा मागासलेला समाज आहे, हे ठरवण्याची आधी सरकारची जबाबदारी आहे.जिथे सर्वांना नोकर्‍या मिळतील, सर्वांना शिक्षण मिळेल, तोपर्यंत कोणत्याही समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. मागासवर्गीय जाती-जमातींचेही नाहीत आणि इतर मागासवर्गीयांचेही नाहीत. ही व्यवस्था बदलणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nम्युचुअल फंड भांडवली नफा कर\nसाहेब सत्कार नको… कामही द्या..\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nरामायणच्या निमित्ताने उलगडली आठवणींची शिदोरी\n‘लेमन टी’ पिणे हाच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय : आहारतज्ज्ञ रंजिता शर्मा-चोबे\nयापुढेही असावा जनता कर्फ्यू\nहंसदा सोवेंद��र शेखर : भूमिकेचे भान असलेला लेखक\n३ महिने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत मिळणार\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Inspector-General-of-Police-Vishwas-Nangre-Patil/", "date_download": "2020-04-01T14:41:03Z", "digest": "sha1:K4BFNQWVRDQUGCJJKP4JN7666SNHQSW2", "length": 9823, "nlines": 59, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांवर दबावगट निर्माण करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा धोका वाढला - मंत्री टोपे\n५ हजार पेक्षा जास्त लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये - मंत्री टोपे\nमुंबईत धोकादायक ठिकाणांवर ५२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर - मंत्री टोपे\nजनतेला सरकारी सूचनांच्या पालनाचे पुन्हा एकदा टोपे यांचे आवाहन\nगेल्या १२ तासात १९ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद\nमुंबईत कोरोनाचे नवीन १६ जण आढळले\nनागपूरमध्ये ५४ जणांना केले क्वारंटाईन - आयुक्त मुंढे\nपंतप्रधान मोदी उद्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधणार\nहोमपेज › Sangli › पोलिसांवर दबावगट निर्माण करा\nपोलिसांवर दबावगट निर्माण करा\nअनिकेत कोथळे खून प्रकरण व वारणा चोरी प्रकरणामुळे सांगली पोलिस दल बदनाम झाले हे मान्यच करावे लागेल. मात्र या दोन्ही प्रकरणांचा धडा घेऊन यापुढे पोलिस चांगले काम करतील. त्याचबरोबर समाजाचा पोलिसांवर दबावगट असायला हवा. त्यामुळे पोलिसांकडून होणार्‍या चुकीच्या कामांना आळा बसेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले.\nआष्टा (ता. वाळवा) येथे नागरिकांशी ते संवाद साधत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हा पोलिस प्रमुख शशिकांत बोराटे ,पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा स्नेहल माळी, माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे आदी उपस्थित होते. नागरिकांनी अनेक समस्या नांगरे-पाटील यांच्यासमोर मांडल्या.\nविलासराव शिंदे यांनी आष्टा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व एकेरी वाहतुुकीसाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी केली. मंगलादेवी शिंदे यांनी आष्टा शहरात पोलिस चौकी उभारावी अशी सूचना मांडली. अनंतकुमार खोत यांनी शाळा, कॉलेज परिसरात टवाळखोरी करणार्‍यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली. वाढते ग्रुप व राजकीय पाठबळाने टोळी युद्धाची भीती निर्माण झाली आहेे. त्यामुळे याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.\nसमीर गायकवाड यांनी पोलिस ज्या तत्परतेने सामान्य नागरिकांवर कारवाई करतात तशीच कारवाई बड्यांवरही करावी, अशी मागणी केली. डॉ.प्रवीण वंजारी यांनी डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी केली. अनिल पाटील यांनी दत्तनगर परिसरात 20 हून अधिक चोर्‍या होऊनही त्यापैकी एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे सांगितले. पोलिस यंत्रणेतील काही भ्रष्ट लोकांमुळे चांगल्या पोलिसांचे खच्चीकरण होत असल्याचे काही तरुणांनी सांगितले.\nनांगरे-पाटील यांनी या सर्व सूचनांची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. ते म्हणाले, ज्यांचा आजपर्यंत पोलिसांपर्यंत आवाज पोहोचत नव्हता अशा सामान्य लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यापुढे टवाळखोरीला पायबंद घातला जाईल. त्यामुळे आपल्या मुलांचे करिअर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून पालकांनीच आपल्या मुलांना आवर घालावा.\nपोलिस अधीक्षक शर्मा म्हणाले, यापुढे पोलिस सेवेलाच प्राधान्य दिले जाईल. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही केली जाईल. उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, झुंजार पाटील, दिलीप वग्याणी, विराज शिंदे, प्रकाश रूकडे आदी उपस्थित होते.\nतत्कालीन सांगलीचे एस.पी., डीवाय.एस.पी.यांच्याकडून चुका\nमिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी\nप्रत्येक तालुक्यात एक ‘वृद्धाश्रम’\nवाळव्याची जनताच जयंतरावांचे गर्वहरण करेल\nफलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान त्वरित जमा करा\nपोलिसांवर दबावगट निर्माण करा\nबारामती : लॉकडाऊनचे उल्लंघन; झाली तीन दिवस कैदेची शिक्षा\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\n केरळमधील वृद्ध दाम्पत्याची कोरोन��वर मात\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nसाताऱ्यात पोलिसांकडून ४० दुचाकीस्वारांवर कारवाई\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट\n'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-e-paper-shabdgandh-nashik-8-march-2020/", "date_download": "2020-04-01T14:08:11Z", "digest": "sha1:Y7V3F2H4HH7M2TPEGUN3DEICFUVLN2QS", "length": 13612, "nlines": 228, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "८ मार्च २०२०, रविवार, शब्दगंध; Nashik News | Latest Marathi News | Deshdoot E Paper | Shabdgandh | Nashik | 8 March 2020", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nE Nashik Featured ई-पेपर नाशिक शब्दगंध\n८ मार्च २०२०, रविवार, शब्दगंध\n८ मार्च २०२०, ई-पेपर, नाशिक\nजागतिक महिला दिन विशेष : ग्रामीण महिला आणि महिला दिन…\n८ मार्च २०२०, ई-पेपर, नाशिक\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking# कुरकुंभ एमआयडीसीत आगडोंब अख्ख गाव खाली, पळापळ\nकिरकोळ कारणावरून शेडगाव येथे सख्ख्या भावाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nएका बाटलीमुळे वाचले 40 फूट खोल दरीत अडकलेल्या कुटुंबाचे प्राण\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nएस.टी.आगारावर मनुदेवी प्रसन्न : दर्शनासाठी भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nद्राक्ष पंढरीत बागायतदारांवर द्राक्षे वाळत घालण्याची वेळ…\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\n८ मार्च २०२०, ई-पेपर, नाशिक\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nद्राक्ष पंढरीत बागायतदारांवर द्राक्षे वाळत घालण्याची वेळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2016/12/10/trump-politics.html", "date_download": "2020-04-01T13:45:45Z", "digest": "sha1:K7NDKSXNT7LHM3CPACPEZNL5JSM424IY", "length": 31837, "nlines": 23, "source_domain": "www.evivek.com", "title": " सत्तांतर अमेरिकेचेआगमन ट्रंप यांचे - विवेक मराठी विवेक मराठी - सत्तांतर अमेरिकेचेआगमन ट्रंप यांचे", "raw_content": "सत्तांतर अमेरिकेचेआगमन ट्रंप यांचे\nस्रोत: विवेक मराठी दिनांक10-Dec-2016\nपारंपरिक पध्दतीने रिपब्लिकन अथवा डेमोक़्रॅट नसलेल्या ट्रंप यांना फार कमी लोकांना मिळणारी अमूल्य संधी लाभली आहे, ज्यात ते देश आणि देशाबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेगळयाच पध्दतीने, पण चांगले काम करू शकतील. सत्तांतराच्या अशा या पूर्वसंध्येस, ट्रंप हे संयम ठेवून देशासाठी काही वेगळे काम करणार आहेत का नाहीत, यावर आज त्यांचे आणि अमेरिकेचे भवितव्य, हे एका घडत असलेल्या इतिहासाच्या नवख्या वाटेवर उभे आहेत.\nअमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे एक वैशिष्टय म्हणजे, त्या दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या मंगळवारीच होतात. त्या झाल्यावर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आपल्याकडून सत्तांतराचा प्रक्रिया प्रमुख म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती करतो आणि ती व्यक्ती स्वत:चा एक गट स्थापून प्रस्थापित राष्ट्राध्यक्षाकडून नेमून दिलेल्या व्यक्तीशी व्यवहार करत सत्तांतराला सुरुवात करते. त्यात प्रत्येक खात्याशी संबंध प्रस्थापित करणे असते. सध्या काय चालले आहे, का चालले आहे वगैरे समजून घेणे असते. दिवस-वार वगैरे काही असोत, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा निर्वाचित अध्यक्षाकडे 20 जानेवारीला बदलला जातो. मग जसजशा नियुक्त्या होऊ लागतात, तसतसे त्या खात्याचे प्रमुख (सेक्रेटरीज) त्यांच्या सध्याच्या खात्याशी संबंध प्रस्थापित करून शक्य तितके सहज सत्तांतर होईल हे बघतात.\nअमेरिकेतील मंत्रिपदावरील व्यक्तींना 'सेक्रेटरीज' असे संबोधिले जाते. हे सेक्रेटरी राष्ट्राध्यक्षाच्या निवडीतले असले आणि राजकारणाशी संबंधित असले, तरी ते निवडणुकीतून निवडून आलेले नसतात. किंबहुना एखाद्या काँग्रेसमनला अथवा सिनेटरला जर सेके्रटरी म्हणून घेतले, तर त्यांना त्यांचे लोकप्रतिनिधीचे पद त्याग करावे लागते. ट्रंप सरकारला जवळपास विविध पातळयांवर 4000 नियुक्त्या करायच्या आहेत. त्यात त्यांचे वरिष्ठ सेक्रेटरीज - म्हणजे कॅबिनेटही आले. या सगळयांना विशिष्ट फर्ॉम्स भरावे लागतात. त्यानंतर अमेरिकन गुप्तहेर यंत्रणेकडून त्यांची कसून चौकशी होते. त्यात त्यांच्यावर जर काही बेकायदेशीर प्रकरणे, अर्थव्यवहार आदी संदर्भात खटले असतील अथवा नुसते पुरावे असतील, तर त्यांना बाद केले जाते. कॅबिनेटमधील सर्व नियुक्त्यांसाठी सिनेटच्या संबंधित समित्यांकडून संमती घ्यावी लागते आणि मगच ते कॅबिनेट सेक्रेटरी होऊ शकतात. परराष्ट्र खात्यात राजदूत म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांनासुध्दा तीच गोष्ट लागू होते.\nया वेळची अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल लागून आता महिना होत आहे. मधल्या काळात जरी प्रचारयुध्दातील धुरळा साहजिकच बसू लागला असला, तरी या वेळच्या अनपेक्षित निकालाच्या धक्क्यातून ट्रंप विरोधकांना - विशेषतः सामान्य जनतेतील ट्रंप विरोधक आणि प्रसारमाध्यमे या��ना हा निकाल मान्य करणे अवघड जात आहे.\nकदाचित ही अशी पहिलीच निवडणूक असेल, ज्यात राष्ट्राध्यक्षाची निवड जाहीर झाल्यावर अमेरिकेसारख्या राष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाले. त्यात अर्थातच जेथे तरुण विद्यार्थी आणि सुशिक्षित तरुण व्यावसायिक वर्ग आहेत, तेथे हे जास्त झाले. हा प्रकार जितका अपवादात्मक होता, तितकाच अनेक विद्यापीठे, शाळा आणि कंपन्या यांच्या प्रमुखांकडून त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, व्यावसायिक कर्मचाऱ्यांसाठी अधिकृत संदेश पाठवले गेले आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निवडणूक निकालाबद्दल आश्चर्यपूर्ण खेद व्यक्त करत असतानाच, शांततेचे आवाहन केले गेले.\nट्रंप विरोधकांच्या ह्या त्राग्याला आणखी एक कारण होते, ते म्हणजे अमेरिकेभरची मते एकत्र करून जर जनमत पाहिले, तर हिलरी साधारणत: 20 लाख मतांनी जिंकल्या होत्या. पण या दोघांमधली सर्वाधिक राज्ये ट्रंप यांनी जिंकली होती. परिणामी अमेरिकन निवडणूक पध्दतीतील 'इलेक्टोरल कॉलेज'मध्ये ट्रंप यांना मताधिक्य मिळाले होते, जे अमेरिकन कायद्यानुसार राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी गृहीत धरले जाते. तरीदेखील विरोध करणे याचा अर्थ खरे म्हणजे लोकशाहीच मान्य न करणे असा होतो आणि तो लोकशाही मनाला पटू शकत नाही. तरीदेखील अशी टोकाची प्रतिक्रिया मिळण्यास स्वत: ट्रंपदेखील बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहेत असे वाटते. संपूर्ण प्रचारात त्यांनी वांशिक, धार्मिक, लैंगिकतेवर आधारित अनेक भडक विधाने केली, ज्यामुळे बऱ्याच सामाजिक गटांत अस्थिरतेची भावना तयार झाली. आंतरराष्ट्रीय करारांच्या बाबतीत आणि परराष्ट्र धोरणांच्या संदर्भातदेखील तीच गोष्ट\nनिवडणुकीतील विजयानंतर ट्रंप यांनी काही दिवसांमध्येच सीबीएस वाहिनीवरील '60 मिनिट्स' (60 Minutes) नामक एका प्रतिष्ठित आणि राजकीयदृष्टया अलिप्त कार्यक्रमात मुलाखत दिली. ती मुलाखत पाहताना ट्रंप यांचे किंचितसे वेगळेच रूप तर पाहत नाही आहोत ना, असे वाटले. अत्यंत संयमित, कुठेही काहीही वेडेवाकडे बोलणे नाही, असे बोलणे-वागणे दिसले. त्यातच त्यांनी जाहीर केले की ते राष्ट्राध्यक्षांचे वेतन (सर्व भत्ते धरून जवळपास वार्षिक 500,000 इतके) घेणार नाही आणि केवळ $1 इतकेच मानधन घेईन. जरी याची बातमी झाली तरी ती काही काळापुरतीच टिकली. त्यांचे जाहीर नसलेले आयकराच्या संदर्भातील प्रकरण हे त्���ाला अंशत: कारण होते. पुढे ट्रंप यांनी जाहीरपणे वैयक्तिक वैरी समजलेल्या न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हिलरी क्लिंटनच्या विरोधात कुठलाही खटला भरणार नाही असे जाहीर केले आणि एका अर्थी निवडणुकीच्या आधीचे वैमनस्य हे निवडणुकीतल्या लढतीपुरतेच मर्यादित होते, असे अप्रत्यक्षपणे सांगितले.\nओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी पहिल्या दोनच वर्षांत इथल्या गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय विमा कायदा अस्तित्वात आणला. त्याला रिपब्लिकन पक्ष उपहासाने 'ओबामाकेअर' म्हणू लागले होते. या संदर्भात अधिक लिहायचे झाल्यास वेगळा लेख लिहावा लागेल. पण थोडक्यात अमेरिकन वैद्यकीय व्यवस्था प्रचंड महागडी आहे. वैद्यकीय विमा नसल्यास न परवडू शकणारी आणि मग जर गरिबांना आपत्कालात रुग्णालयात जावे लागलेच, तर त्याचा शेवटी सरकारवर - करदात्यांवर बोजा टाकणारी आहे. म्हणून हे 'ओबामाकेअर' प्रकरण अस्तित्वात आले. त्यामुळे जवळपास 20 मिलियन (200 लाख) लोकांना वैद्यकीय सुविधेचा फायदा झाला. तरीदेखील त्यात काही त्रुटी होत्या आणि रिपब्लिकन्सना ही पध्दती मान्य नव्हती. ट्रंप यांनी हा कायदा रद्द करण्याचे निवडणूक आश्वासन दिले होते. मात्र ओबामांशी झालेल्या पहिल्या भेटीनंतर त्यांनी जाहीर केले की हा कायदा पूर्ण बदलण्याऐवजी त्यातील व्यवहार्य भाग ठेवून उरलेला कायदा बदलेन, जे हिलरींचेही निवडणूक आश्वासन होते. स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याबद्दलही आता ते तसेच व्यावहारिक भूमिका घेत आहेत, ज्यात बेकायदेशीर आणि गुन्हेगारीत असलेल्या स्थलांतरितांपुरताच त्यांचा रोख मर्यादित आहे. थोडक्यात, निवडणूक काळातील भडक विधानांपासून ट्रंप दूर जाऊ लागले असेच वाटू लागले होते आणि अजूनही काही अंशी तसेच वाटत आहे.\nट्रंप यांचे जगभर जवळपास 500 उद्योग आहेत आणि विविध कारणांवरून त्यांच्यावर सुमारे 4000 इतके खटले चालू आहेत. अमेरिकेतच काढलेल्या ट्रंप विद्यापीठासंदर्भात आणि त्यातील कथित गैरव्यवहारामुळे सामान्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानासंदर्भात त्यातील एका खटल्याची सुनावणी होती. निवडणुकीच्या आधी त्या खटल्याच्या न्यायाधीशाला त्याच्या मेक्सिकन वंशावरून नावे ठेवून संशय घेणाऱ्या आणि खटला लढेन म्हणणाऱ्या ट्रंप यांनी आता तो खटला 25 मिलियन डॉलर्स द��ऊन कोर्टाच्या बाहेर सामोपचाराने मिटवला. तरीदेखील अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे असे धंदेवाईक हितसंबंध असणे आणि तेदेखील आंतरराष्ट्रीय संबंध, हे योग्य नाही असेच सगळयांचे म्हणणे आहे. ट्रंप अजून हे पूर्ण मान्य करायला तयार नाहीत. पण आता ते म्हणत आहेत की ते त्यांच्या धंद्यातील कामकाज बघणार नाहीत, त्यांची मुले बघतील. पण म्हणून अमेरिकन कायद्याच्या भाषेतील 'conflict of interest' अजूनही दिसू शकतो, असेच म्हणावे लागेल.\nजसजसे दिवस पुढे चालले आहेत, तसतसे ट्रंप यांचे स्वत:चा त्रागा व्यक्त करण्यासाठी टि्वटर हे समाजमाध्यम वापरणे परत वाढू लागले आहे. त्यात मग अमेरिकेत प्रसिध्द असलेल्या सॅटरडे नाइट लाइव्ह या विडंबनात्मक दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमावरील राग काढणे असो अथवा विविध विषयांतील स्वत:च्या भूमिका मांडणे असो, ट्रंप टि्वटरवरूनच करू लागले आहेत.\nट्रंप यांचे परराष्ट्र धोरण\nअमेरिकन परराष्ट्र धोरणास जगात महत्त्व आहे. अमेरिका आपल्याबरोबर किती आहे त्यापेक्षा आपल्या शत्रूच्या बरोबर तर नाही ना, हा त्यातील खात्री करून घेण्याचा मुद्दा असतो. त्याव्यतिरिक्त सध्याच्या काळातले बोलायचे झाले, तर आयसिसचा दहशतवाद, उत्तर कोरियाच्या कुरघोडया, इराक-अफगाणिस्तानातील न शमलेली युध्दसदृश परिस्थिती, इराणच्या अण्वस्त्रांच्या महत्त्वाकांक्षेची काळजी, विविध आंतरराष्ट्रीय व्यापार करार, पर्यावरण बदल संदर्भातील आंतरराष्ट्रीय करार आदी अनेक गोष्टी त्यात येतात. ट्रंप यांच्या दृष्टीने अमेरिकेने युध्दे थांबवून शक्य तितके घरात लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तो मुद्दा योग्य असला, तरी आत्ताच्या घडीस जिथे म्हणून अमेरिका गुंतली आहे, तिथले प्रश्न पूर्णपणे निकालात काढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ट्रंप सरकार नक्की काय करणार, हे अजून कळायला मार्ग नाही.\nअमेरिकेच्या अधिकृत परराष्ट्र धोरणाप्रमाणे अमेरिकेचे तैवानशी प्रत्यक्ष राजनैतिक संबंध नाहीत, कारण तैवान हे चीनच्या एक देश आणि दोन राज्यव्यवस्था पध्दतीत तैवान आहे असे अमेरिका समजते. तरीदेखील ट्रंप हे तैवानच्या राष्ट्राध्यक्षाशी राजनैतिक संबंध असल्याप्रमाणे बोलले. त्यावर चीनने अधिकृत नाराजी व्यक्त केली, तर टि्वटरच्या माध्यमातून त्याला उलट उत्तर दिले\nभारताच्या दृष्टीने त्याहूनही गंभीर बाब म्हणजे पाकिस्तान पंतप्रधान ���वाब शरीफ यांच्याबरोबरील त्यांचे कथित दूरध्वनी संवाद. हा संवाद पाकिस्तानच्या सरकारी प्रसिध्दी माध्यमाकडून अधिकृतपणे प्रकाशित झाला आहे. त्यानुसार ट्रंप यांनी पाकिस्तान, पाकिस्तानी जनता, पाकिस्तानी नेतृत्व आदीची वारेमाप स्तुती केली, ज्याचा अमेरिकन माध्यमांनाही धक्का बसला. तरीदेखील अशीच - म्हणजे वाटेल तशी 'वरकरणी' स्तुती अथवा निंदानालस्ती करणे ही ट्रंप यांची पध्दत आहे, असेदेखील जाणकारांचे मत आहे. तरीदेखील तसे एखाद्या राष्ट्राने मान्य करावे हा प्रश्न राहतो. भारताने या बाबतीत जरी परराष्ट्र खात्यातर्फे काही विधाने केली असली, तरी एकंदरीत 'संयम असू दे, पण सावधपणे लक्षही ठेवा' असे धोरण ठेवलेले दिसत आहे, जे आत्तातरी योग्यच वाटत आहे. बाकी या संदर्भात प्रत्यक्ष नाही, पण अप्रत्यक्षपणे एक आश्वासक गोष्ट दिसते, ती म्हणजे ट्रंप यांच्या अजूनही मर्यादित नियुक्त्यांमध्ये दिसणाऱ्या भारतीयांची संख्या ः निक्की हेली (अमेरिकेत जन्माला आलेल्या, पण मूळ शीख) यांना संयुक्त राष्ट्रसंघांचे अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्त करत असल्याचे जाहीर झाले आहे. सीमा वर्मा यांना आरोग्य खात्यात धोरणात्मक बदल करण्यासाठी नियुक्त केले गेले आहे. ओबामा सरकारमधला असूनही प्रीत भरारा यांना न्यूयॉर्क राज्याचे ऍॅटर्नी जनरल म्हणून पुनर्नियुक्त करण्यात येणार आहे. रिपब्लिकन हिंदू कोऍॅलिशनच्या शलभ (शल्ली) कुमार यांना त्यांच्या सत्तांतराच्या अधिकृत चमूमध्ये घेतले आहे. आणखीही काही भारतीय नावे माध्यमांमध्ये येत आहेत. पाकिस्तानी मूळ असलेले अमेरिकन नागरिक ट्रंप यांच्या राज्यकारभारात घेतलेले अजून तरी आढळलेले नाहीत. त्यामुळे एकंदरीत ट्रंप हे इथल्या भारतीयांशी संबंध ठेवण्यासाठी म्हणून तरी भारताशी काही टोकाची भूमिका घेतील असे वाटत नाही\nअमेरिकेतील भारतीय हे त्यांच्या त्यांच्या विचारांप्रमाणे हिलरी आणि ट्रंप यांच्या गटात विभागलेले होते. त्यातील ट्रंप यांच्या विभागातील अनेक भारतीयांना नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि पंतप्रधान मोदी अशी समान तुलना करण्याचा मोह टाळता आला नाही. भारतीय डाव्यांकडून आणि माध्यमांकडून मोदीजींची झालेली अवहेलना कुठेतरी त्यांच्या भूमिकेला कारणीभूत आहे. ट्रंप हेदेखील कडक भूमिका घेताना न कचरणारे असल्याने, ते मोदीजींसारखे आहेत असे अनेकांना वाटते. पण योग्य भूमिका घेताना न कचरणे हीच समानता असेल, तर कदाचित दोघांमधली ती एकमेव समानता असेल. बाकी मोदीजी हे पंतप्रधान होण्याआधी तीन वेळेस मुख्यमंत्री झाले होते. त्याआधी भाजपामध्ये सक्रिय होते आणि त्याआधी राजकारणातले म्हणून नाही, पण संघप्रचारक म्हणून देशभर हिंडलेदेखील होते. त्यामुळे त्यांना सामाजिक जाणीव अधिक होणे स्वाभाविक आहे.\nयाउलट ट्रंप यांनी ना कधी राजकारणाचा अनुभव घेतला आहे, ना कधी सामाजिक जाणीव करण्याची सवय लागलेली आहे. तरीदेखील त्यांना कुठेतरी जनतेबद्दल तळमळ आहे असे वाटते. पण त्यासाठी नक्की काय करावे लागेल, याची राष्ट्राध्यक्ष म्हणून कल्पना आहे असे मात्र वाटत नाही. त्या व्यतिरिक्त ट्रंप यांची किमान दुरून दिसणारी कार्यपध्दती ही एखाद्या खाजगी कंपनीच्या मॅनेजर आणि अध्यक्षासारखी आहे. परिणामी त्यांचे डोळे उघडणाऱ्यापेक्षा हो ला हो म्हणणारे संख्येने अधिक आहेत. उद्योगधंद्यातील अनुभव, प्रसंगी धोका पत्करण्याची वृत्ती ह्या वृत्तींमुळे जरी वरकरणी ट्रंप आणि मोदी यांच्यात साम्य दिसत असले, तरी सामान्यांबद्दलची आस्था, राजकीय परिस्थितीचे यथायोग्य ज्ञान आदी गोष्टींचा विचार केल्यास दोघांमधील फरक ठळकही जाणवतो.\nट्रंप यांच्या काही वर्षांपूर्वीच्या - म्हणजे त्यांनी निवडणूक़ लढवण्याचे ठरवण्याआधीच्या - मुलाखती पाहिल्यास त्यांना अमेरिकेत सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत असे स्पष्ट दिसते. सामान्य नागरिकांना त्यांची मते समजावून सांगण्यातदेखील ते यशस्वीच झालेत. आता नशिबाने राष्ट्राध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळयात घातली आहे.\nपारंपरिक पध्दतीने रिपब्लिकन अथवा डेमोक़्रॅट नसलेल्या ट्रंप यांना फार कमी लोकांना मिळणारी अमूल्य संधी लाभली आहे, ज्यात ते देश आणि देशाबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेगळयाच पध्दतीने, पण चांगले काम करू शकतील. सत्तांतराच्या अशा या पूर्वसंध्येस, ट्रंप हे संयम ठेवून देशासाठी काही वेगळे काम करणार आहेत का नाहीत, यावर आज त्यांचे आणि अमेरिकेचे भवितव्य, हे एका घडत असलेल्या इतिहासाच्या नवख्या वाटेवर उभे आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/lokpriya/husband-married-with-mother-in-law-in-london-120012000032_1.html", "date_download": "2020-04-01T15:56:53Z", "digest": "sha1:F3TBNJUNHYZ2FBDZ6MQVFVBDZZYAORJO", "length": 13375, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आईला हनीमूनला सोबत घेऊन गेली मुलगी, जावयाचा सासूवर जडला जीव, लग्न केलं | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआईला हनीमूनला सोबत घेऊन गेली मुलगी, जावयाचा सासूवर जडला जीव, लग्न केलं\nमुलीचा संसार सुखाचा असावा अशी प्रत्येक आईची इच्छा असते. परंतू एक धक्कादायक बातमी अशी देखील आहे ज्यामुळे नातेसंबंधाचा पार विचका झाला आहे. कौतुकाने हनीमूनला जाताना पत्नीने आपल्या आईला सोबत घेतले. पण धक्कादायक म्हणजे हनिमूनला गेल्यावर जावई आणि सासूचे प्रेमसंबंधच जुळले आणि दोघांनी लग्नही उरकून टाकले.\nही घटना लंडनमधील घडली. ट्विकेनहम येथे राहणारी एक मुलगी लॉरेनचा नवरा लग्नाच्या दोन महिन्यांनी घरातून निघून गेला आणि काही दिवसाने त्याने बायकोच्या आईशी लग्न गेल्याची बातमी कळली.\nआपल्या आईला हनीमूनला सोबत घेऊन गेली होती. पण पतीला आपल्या सासूवरच प्रेम जडले त्यानंतर काही दिवसात त्याने पत्नीशी काडीमोड घेऊन सासूसोबतच संसार थाटला.\nmirror.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील ट्विकेनहम येथे राहणाऱ्या 34 वर्षीय लॉरेनने अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये असलेल्या आपल्या प्रियकर पॉलसोबत लग्न केलं. लग्नाआधीच त्यांना एक मुलगा सुद्धा होता. लॉरेनने सांगितलं की, लग्नानंतर आम्ही हनीमूनला जाताना माझ्या आईला सोबत घेऊन गेलो. तेथे पॉल आणि आई ऐकमेकांच्या जवळ आले होते. परंतु, त्यांच्यात काही वेगळंच सुरु आहे याबद्दल मला संशय आला नव्हता.\nपरंतु, लॉरेनला तेव्हा धक्का बसला जेव्हा पॉल सासूसोबत राहू लागला. दुसरा धक्का तेव्हा बसला जेव्हा आई जूलीने पॉलच्या मुलाला जन्माला घातलं. नंतर दोघांनी लग्न देखील करुन घेतलं. सुरुवातील पॉल आणि तिच्या आईने आमच्या दोघांमध्ये काही सुरू नसल्याचं नाकारलं होतं. पण, जेव्हा मुलाला जन्म दिला तेव्हा आम्ही दोघांनी लग्न केल्याचं कबूल केलं. त्यानंतर संतापलेली लॉरेननं पॉलला सोडून दिलं.\nलॉरेन म्हणते की मला जन्म देणार्‍या आईने आणि मी ज्यावर प्रेम आणि विश्वास ठेवला अशा नवर्‍याने मला धोका दिला, माझ्या आयुष्यातला हा सर्वात वाईट क्षण होता. जी आई आपल्या मुलीचाच संसार उद्ध्वस्त करते, की कोणत्याही माफीच्या लायक नाही. मी दोघांनाही माफ करणार नाही, असा संताप लॉरेनने व्यक्त केला.\nमनालीमध्ये हनीमून साजरा करण्यासाठी अपहरण\nसुकन्या समृद्धी योजना - नियम आणि फायदे\nफर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिकला एडूरिसोर्स स्टार रेटिंग्स २०२० कडून मिळाले सहा स्टार\nकाय म्हणता, टिव्हीवरून दीपिकाच्या जाहीराती गायब\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nदिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी ...\nएलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा ...\nनिजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल\nनिजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54199", "date_download": "2020-04-01T15:42:10Z", "digest": "sha1:BOTKB6IOCJIBZAG7XODD3OJNGJ32SG66", "length": 4670, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाथ वेडा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाथ वेडा\n नाथ वेडा ॥७॥ >>>> अतिशय भावले\nअप्रतिम भावपूर्ण अभंग ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/food-can-cause-depression-119050400037_1.html", "date_download": "2020-04-01T15:51:23Z", "digest": "sha1:RFDOWBWSAUFITFCMEXB4M3NTTNNWKZT3", "length": 11485, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या वस्तू सेवन करत असाल तर सावध व्हा, आपलं मूड होऊ शकतो ऑफ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया वस्तू सेवन करत असाल तर सावध व्हा, आपलं मूड होऊ शकतो ऑफ\nसगळे दिवस आनंदात जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतू अनेकदा नकळत मन दुखी होतं आणि यामागील कारण देखील कळत नाही. तर याचे कारण चुकीचे खाद्य पदार्थ सेवन करणे असे देखील असू शकतं. आज आम्ही आपल्याला अश्या 5 वस्तूंबद्दल सांगत आहोत ज्यांचे सेवन केल्याने मन उदास होऊन जातं.\n1 अॅल्कोहल - आपण सेलिब्रेट करण्यासाठी अॅल्कोहलचे सेवन करत असाल पण खरं म्हणजे ही दुःखाची साथी आहे. याचे सेवन केल्याने आपल्या मज्जासंस्थेवर प्रभाव पडतो आणि त्याची गती हळू होते ज्यामुळे अनेकदा आनंदी वातावरणात देखील आपण दुखी होऊन जातो.\n2 मीट - विशेष करून लाल मास किंवा पॅक्ड मास अत्यंत हानिकारक ठरतं. यात संतृप्त चरबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे इंसुलिनचे लेवल परिवर्तित करतं आणि परिणामस्वरूप केवळ निराशाच नव्हे तर अनेक गंभीर आजार\n3 व्हाईट ब्रेड - व्हाईट ब्रेडमध्ये आढळणारे कार्बोहायड्रेटचे प्रमाण महिलांना दुखी करू शकतं. यामुळे थकवा देखील जाणवतो.\n4 कॉफी - कॉफीमुळे थकवा नाहीसा होता आणि ऊर्जा मिळत नसली तरी यात आढळणार्‍या कॅफिनमुळे आपली झोप चाळी होऊ शकते. याने मानसिक थकवा येतो आणि शेवटी मन उदास होतं.\n5 तांदूळ - तांदळाचे अती सेवन केल्याने निराश वाटू लागतं. यात रिफाइंड कार्बोहायड्रेट आढळतं ज्यामुळे हे हार्मोनल परिवर्तनासह शरीराच्या ग्लिसिक इंडेक्स प्रभावित करतं आणि मानसिक निराशा जाणवते.\nसाखरेम��ळे होणारे 5 नुकसान माहित आहे का \nलिंबाचे 8 फायदे जाणून घ्या\nवाढत्या वयासोबत घटतो महिलांचा तणाव : सर्वेक्षण\nडोकेदुखी पळवण्यासाठी हे करून बघा ....\nWorld Malaria Day: दोन मिनिटाला एक बळी घेणाऱ्या रोगाबद्दल या गोष्टी माहीत आहेत का\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.niramayyogparbhani.org/", "date_download": "2020-04-01T15:44:06Z", "digest": "sha1:HLC5IXRNUV5MWFVYFSXGOISAJZXY4GM2", "length": 45982, "nlines": 150, "source_domain": "www.niramayyogparbhani.org", "title": "निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी – निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी", "raw_content": "निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nतज्ञांशी बोला +९१ ९४२२९६८८७०\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\nव संशोधन केंद्र, परभणी\nव संशोधन केंद्र, परभणी\nसुस्वागतम् निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी\nवसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे प्राध्यापक असलेले प्रा. डॉ. प्रशांत पटेल हे बिहार योग विद्यालयाच्या व कालांतराने बिहार योग विद्यालयाचे संस्थापक परमहंंस स्वामी सत्यानंद सरस्वतींच्या संपर्कात आले व त्यांनी योगाभ्यासाला प्रारंभ केला,त्यांनी नंतर परमहंंस स्वामी सत्यानंद सरस्वतींकडून कर्मसंन्यास दिक्षाही घेतली.स्वामीजींच्या प्रेरणेनेच डॉ. पटेल यांनी 1978 मध्ये परभणी येथे योगवर्ग सुरू केले व योग मित्र मंडळाची स्थापना केली.\nसतत वाढत्या कार्यकक्षा लक्षात घेऊन ‘योग मित्र मंडळ’ या अनौपचारिक मंडळाचे रुपांतर नोंदणीकृत विश्वस्त संस्था म्हणून ‘निरामय योगप्रसार व संशोधन केंद्र’ या संस्थेत करण्यात आले.\nयदीच्छसि परं ज्ञानं ज्ञानाच्च परमं पदम् तदा यत्नेन महता कुरु श्रीहरिकीर्तनम् तदा यत्नेन महता कुरु श्रीहरिकीर्तनम् अर्थ : यदि परम ज्ञान अर्थात आत्मज्ञानकी इच्छा है ...\nहरि🕉 सामुदायिक साधनेचे फायदे प्राप्त व्हावेत,येत असलेल्या योगाभ्यासाकडे पाहण्याची नवीन दृष्टी निर्माण व्हावी, कांही नवीन गोष्टी शिकावयास मिळाव्यात, आपणाकडून साधने ...\nयोगशिक्षक पदविका अभ्यासक्रम 2018-19 चा समारोप\nपरभणी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे घेण्यात येणारा “योगशिक्षक पदविका” अभ्यासक्रम ‘राष्ट्रीय स्वयं संघ जनकल्याण समिती’ यांचेकडून घेण्यात ...\nनिरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता\nदि.१२ मे २०१९ रोजी निरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता झाली.अभ्यासपूर्ण आखलेला अभ्यासक्रम, उत्कृष्ट नियोजन आणि तितक्याच ताकदीने केलेली ...\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी\n१०३ बंधूप्रेम लोकमान्य नगर, परभणी\nनिरामयचे नियमित चालणारे उपक्रम\n© Copyright 2020 निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी.\nनिरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी\nश्वसन रोग प्रतिकारशक्ती वर्धक योगिक अभ्यासक्रम\nहा रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व श्वसन संस्थ��च्या रोगांसंदर्भात क्षमता वाढवण्यासाठी आखलेला विशेष अभ्यासक्रम आहे. शिबिर अवधी: ३ दिवस, प्रतिदिन १ तास. शिबिरासाठी साहित्य: सतरंजी, योग चटई व रुमाल. योगाभ्यासासंदर्भात सूचना:\nयोग करण्याच्या आधी एक तास व नंतर अर्धा तास पेय (चहा- दुध) घेऊ नये आणि योगाभ्यासाच्या चार तास आधी व एक तास नंतर भोजन करू नये. पोट पूर्ण रिकामे असावे. शक्यतो योगाभ्यास सकाळी किंवा सायंकाळी करावा.\nसाधी मांडी घालावी. ज्यांना सराव आहे त्यांनी अर्ध पद्मासन/ पद्मासन घालावे. शरीर काही क्षण त्या स्थितीमध्ये शांत व स्थिर होऊ द्यावे. दोन्ही हात हलकेच गुडघ्यावर ठेवलेले असतील. दोन्ही हातांची तर्जनी अंगठ्याच्या मध्यभागी असेल (ज्ञानमुद्रा). तळहात जमिनीकडे आणि बोटे, मनगट व कोपर सैल असतील. परंतु कंबर, पाठ आणि मान सरळ असावे. श्वासावर लक्ष द्यावे. संथ व मोठा श्वास घेऊन तीन श्वासांसह तीन वेळेस ओंकार म्हणावा. ओंकार म्हणताना अर्धा श्वास ओ आणि अर्धा श्वास म् म्हणावा. ह्यापद्धतीने तीन ॐ कार म्हणावेत. त्यानंतर प्रार्थना.\nॐ सह नाववतु|| सह नौ भुनक्तु|| सह वीर्यं करवावहै|| तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै||\nॐ शान्ति: शान्ति: शान्ति:||\n(परमेश्वर हमारी रक्षा करें, हमें साथ-साथ विद्या के फल का भोग कराए, हम मिलकर विद्या प्राप्ति का सामर्थ्य प्राप्त करें, हम पढ़ा हुआ तेजस्वी हो, हम परस्पर द्वेष न करें\nप्रार्थना म्हणून झालावर दोन्ही हातांचे तळवे हळुवार एकमेकांवर घासून डोळ्यांवर धरावेत आणि हात समोर घेऊन डोळे हलकेच उघडावेत. आपण जी आसने करणार आहोत, त्यामध्ये प्रत्येक हालचाल श्वासाशी व श्वसनसंस्थेशी निगडीत आहे. प्रत्येक क्रिया हळुवार आणि सहजपणे जमेल अशी करावी व कुठेही ताण देऊ नये.\nअ. बसून करायची आसने:\n१. खांद्याच्या हालचाली: चार प्रकार, प्रत्येकी पाच वेळेस.\nप्रकार एक: पुढे मागे:\nदोन्ही हात खांद्यांच्या रेषेत बाजूला व जमिनीला समांतर ठेवा. बोटे जुळलेली ठेवून हातांचे तळवे समोरच्या दिशेने ठेवा. एक श्वास घ्या व श्वास सोडत सोडत दोन्ही हात समोर घेऊन दोन्ही तळवे एकमेकांना जोडा. श्वास घेत घेत दोन्ही हात सहजपणे खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर जास्तीत जास्त मागे न्या. मनगट सरळ ठेवावे. ५ आवर्तने.\nप्रकार दोन: वर खाली:\nदोन्ही हात कंबरेच्या बाजूला चटईवर ठेवा. तळवे जमिनीकडे व कोपर अंगाला चिकटलेले असतील व ह���ताची बोटे बाहेरच्या दिशेने. खांदे सैल. श्वास घेत घेत दोन्ही हात वर उचला, खांद्याच्या रेषेत आल्यावर तळवे आकाशाकडे वळवा. दोन्ही हात बाजूने खांद्यातून वर न्या व दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवा. कोपर ताठ, दंड कानाला चिकटलेले. श्वास सोडत सोडत तळव्यांची दिशा जमिनीकडे करून हळु हळु हात परत खाली आणून ठेवावे. ५ आवर्तने.\nश्वास: श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत हात खाली.\nप्रकार तीन: एका हाताने खांद्यांची चक्राकार हालचाल\nसरळ चक्र: उजव्या हाताची बोटे जुळवून खांद्यावर ठेवा. पाचही बोटे एकमेकांजवळ असतील व खांद्यावर असतील. दंड शरीराला चिकटलेला असेल. श्वास घेत घेत हाताचे कोपर समोरून वर आणि पाठीमागून खाली अशी ५ आवर्तने करा. अशीच डाव्या हाताचीही ५ आवर्तने करा.\nविरुद्ध चक्र: नंतर श्वास सोडत सोडत उजवा हात पाठीमागून वर आणि समोरून खाली अशी ५ आवर्तने. हीच क्रिया व ५ आवर्तने डाव्या हाताने करा. हात वरच्या बाजूला नेताना श्वास घ्यायचा व हात खाली आणताना श्वास सोडायचा.\nप्रकार चार: दोन्ही हातांनी खांद्यांची चक्राकार हालचाल\nदोन्ही हात समोर एकमेकांना समांतर घ्या. तळवे आकाशाकडे. दोन्ही हात एकत्र कोपरातून वाकवून हातांचा स्पर्श खांद्याला होऊ द्या. दोन्ही कोपर एकमेकांना जुळवा. दोन्ही हात समोरून वर नेऊन पाठीमागून खाली आणा. नंतर हीच क्रिया विरुद्ध दिशेने- याच प्रकारे दोन्ही हात पाठीमागून वर व समोरून खाली आणा.\nश्वास घेत दोन्ही हात समोरून वर न्या. मनगटे मानेच्या मागे एकमेकांना स्पर्श करतील. श्वास सोडत पाठीमागून हात खाली आणून कोपर एकमेकांना जुळवा. अशी पाच आवर्तने.\nश्वास: हात वरच्या बाजूला नेताना श्वास घ्यायचा व हात खाली आणताना श्वास सोडायचा.\nही हालचाल करताना मान सरळ ठेवावी. सहज जमेल तितक्या प्रमाणात क्रिया करावी.\n२. शशांकासन (सशासारखी स्थिती):\nनिषेध: उच्च रक्तदाब, स्लिप डिस्क, वर्टीगो अशा समस्या असतील तर हे आसन करू नये.\nशशांकासनाच्या आधी वज्रासन करावे लागते.\n(गुडघ्याचे विकार असणा-यांनी वज्रासन करू नये.)\nमांडी घालून बसलेल्या स्थितीतून उजवा पाय दुमडून उजव्या मांडीखाली व डावा पाय डाव्या मांडीखाली घ्यावा. अंगठे जुळलेले असतील, टाचा बाहेरील बाजूला वळलेल्या असतील. पायाच्या तळव्यावर बसावे. गुडघे जुळलेले असतील, हात गुडघ्यावर पालथे व कोपर सैल असेल. कंबर, मान, पाठ सरळ. डोळे हलकेच बंद. श्वास संथ गतीने चालू. पायाची बोटे व अंगठे एकमेकांवर येऊ नयेत. गुडघ्यांमध्ये अंतर नको व हात ताणलेले नको.\nवज्रासनात स्थिर झाल्यानंतर श्वास घेत हात डोक्याच्या वर न्यावेत व मान मागे न्यावी. श्वास सोडताना कंबरेमधून वाकत हात जमिनीवर एकमेकांना समांतर ठेवावे. आधी तळवे व कोपर जमिनीवर टेकवा. कपाळ जमिनीवर टेकवण्याचा स्पर्श करा. कपाळ जमिनीला टेकले नाही तरी सहज जमेल तितके खाली आणावे व सैल सोडावे. नितंब टाचांच्या वर उचलले जाऊ नये, ह्याची काळजी घ्यावी. ह्या स्थितीत संथ श्वास घेत राहावेत. श्वसनसंस्थेवर हलका ताण पडल्यामुळे परिणामकारकता वाढते. शशांकासन सोडताना श्वास घेत कपाळ व हात वर उचलून मान मागे न्यावी व सरळ व्हावे. श्वास सोडत हात खाली मांडीवर ठेवावेत व मान सरळ करावी. वज्रासनात परत यावे. नेहमी शरीर वरच्या दिशेला जाताना श्वास घ्यावा व खाली झुकताना श्वास सोडावा.\nब. उभे राहून करायची आसने:\n३. एक हस्त कटिचक्रासन (कंबरेला पीळ देण्याचे आसन)\nनिषेध: कंबर, खांदा व मानेचे विकार असतील तर हे आसन करू नये.\nदोन पायांमध्ये एक ते दिड फूट अंतर घ्यावे व दोन्ही हात बाजूला खांद्यांच्या रेषेत जमिनीला समांतर घ्यावेत. हाताचे तळवे जमिनीकडे. कंबरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवून श्वास घेत घेत जास्तीत जास्त उजवीकडे वळा व उजवा हात खांद्याच्या मागच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवा. त्याच वेळी डावा हात कोपरातून दुमडून हाताचा अंगठा छातीस लागेल अशी स्थिती घ्या. दृष्टी खांद्यावरून मागच्या हाताकडे असेल. श्वास सोडत पूर्व स्थितीमध्ये या व परत श्वास घेत घेत शरीर असेच डावीकडे वळवा. आता डावा हात मागे जाईल व उजवा हात छातीजवळ असेल. श्वासाच्या गतीने हे आसन करायचे आहे. हात खांद्याच्या रेषेतच मागे न्यावेत, खाली येऊ देऊ नयेत. उजवे- डावे एक अशी ५ आवर्तने करावीत. छाती व कंबरेवर दाब पडत असल्यामुळे श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढते.\n४ व ५. हस्तोत्तानासन (हात वर उचलण्याचे आसन) आणि हस्तपादासन (कंबरेतून झुकून हाताने पायाला स्पर्श करण्याचे आसन)\nनिषेध: कंबर, खांदा व मान ह्यातील विकार, उच्च रक्तदाब, हर्निया असे विकार असतील तर हे आसन करू नये.\nपूर्वस्थिती: चटईवर दोन्ही पाय जुळवून सरळ उभे राहावे. पायांमध्ये किंचित अंतर चालेल. दोन्ही हात समोरून हळु हळु डोक्याकडे नेऊन सरळ उचलावेत. हातांमध्य��� खांद्याइतके अंतर हवे. शरीर शक्य तितके मागे झुकवावे व दोन्ही हात डोक्याच्या मागे असतील व दृष्टी हातांकडे असेल. श्वास घेत घेत हात वर उचलावा व श्वास सोडत हात खाली आणावा.\nह्या स्थितीतून श्वास सोडत सोडत खाली अवाका. कंबरेतून झुकून हात पायांच्या बोटांना व जमिनीला लावावेत व कपाळ गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करावा, परंतु गुडघे ताठ असावेत. हात पायाच्या बोटांना स्पर्श करत नसतील तरी ताणू नये. श्वास संपल्यावर परत श्वास घेत हात वर उचलून पुन: हस्त उत्तानासन स्थिती व श्वास सोडत सोडत हस्त पादासन स्थिती. श्वासाबरोबर हे गतिमान प्रकारे ५ श्वास करायचे आहे. ह्या आसनांमुळे फुप्फुसे मोकळी होतात, कंबर व पोटाला व्यायाम मिळतो व पचन क्रिया सुधारण्यास मदत होते.\nनिषेध: कंबर, मान, पाठीचा कणा व तीव्र पोटदुखी हे त्रास असतील तर हे आसन करू नये.\nदोन्ही पाय जवळ ठेवून किंवा पायांमध्ये थोडे अंतर ठेवून उभे राहावे. दोन्ही हात शरीरालगत. शरीर ताठ असेल. ह्या दंडस्थितीतून हाताची बोटे समोर व अंगठा मागे अशा प्रकारे तळहात कंबरेवर ठेवावेत. तळहात कंबरेला आधार देईल ह्या प्रकारे (विठ्ठल मूर्तीप्रमाणे). श्वास घेत पायापासून कंबरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवून हळु हळु कंबरेतून मागे वाकावे. डोके व मान पूर्ण सैल. त्या स्थितीमध्ये हळुवार श्वसन. ५ श्वास झाल्यावर श्वास सोडत हळु हळु डोके व कंबरेचा भाग सरळ करावा.\nहे आसन झाल्यावर पुढील आरामाचे आसन पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये करायचे आहे. त्यासाठी खाली बसून पोटावर झोपावे.\n७. आरामाचे आसन: अद्वासन प्रकार दोन\nपाय लांब करून पोटावर झोपावे आणि दोन्ही हात डोक्याच्या वर एकमेकांना समांतर आणि तळवे जमिनीकडे. हात कोपरातून सैल. हनुवटी जमिनीला टेकलेली. पायाचे अंगठे जवळ पण टाचा सैल. पायाची बोटे मागे वळलेली ठेवा. शरीर रिलॅक्स करावे. उजवा हात कोपरातून दुमडून हनुवटीच्या समोर ठेवावा आणि डावा हात दुमडून डाव्या हाताचा पंजा उजव्या हातावर ठेवावा व त्याच्यावर उजवा गाल टेकवावा. खांदे, दंड, मान व पाठ सैल सोडून पाच दीर्घ श्वास ह्या स्थितीत थांबावे. त्यानंतर डाव्या हाताच्या पंजावर उजव्या हाताचा पंजा ठेवून त्यावर डावा गाल टेकवावा. ह्या स्थितीमध्ये पाच दीर्घ श्वास थांबावे. आत्तापर्यंत केलेल्या आसनांमुळे आलेला ताण ह्या आरामाच्या आसनामुळे दूर होतो.\n८. पोटावर झोप��न करायचे आसन- तिर्यक भुजंगासन\nनिषेध: तीव्र मानदुखी, पाठदुखी, वृषणवृद्धी, पोटावरील शस्त्रक्रिया, पेप्टीक अल्सर, हर्निया, आंत्रक्षय, हायपरथॉयराईडझम असे त्रास असतील तर हे आसन करू नये.\nकृती: दोन्ही हात डोक्याच्या वर एकमेकांना समांत, तळवे जमिनीकडे आणि पाय जुळलेले अशा प्रकारे पोटावर झोपावे. दोन्ही हात कानांच्या बाजूला सरळ समोर ठेवावेत. शरीर काही क्षण स्थिर करून हात मागे घेऊन हाताचे तळवे खांद्याच्या खाली ठेवावेत. कोपर शरीराच्या जवळ असेल आणि हनुवटी जमिनीला टेकलेली असेल. दोन्ही पायांमध्ये दिड ते दोन फूट अंतर असेल, पायाची बोटे डोक्याच्या दिशेने व टाचा उंचावलेल्या. श्वास घेत कोपर शरीराजवळ ठेवून मान व खांदे मागे उचलावेत व नाभीपर्यंतचा भाग हळु हळु वर उचलावा. श्वास सोडताना उजवीकडे वळून उजव्या खांद्यावरून डाव्या पायाच्या टाचेकडे बघावे. श्वास घेत डोके सरळ करावे व श्वास सोडत डाव्या खांद्यावरून उजव्या टाचेकडे बघावे. परत श्वास घेत डोके समोर करावे व श्वास सोडत हनुवटी जमिनीवर टेकवावी. हे उजवे- डावे- सरळ असे आसनाचे एक आवर्तन झाले (२ श्वास). अशी ४-५ आवर्तने करावीत.\n९. पाठीवर झोपून करायचे आसन सरल मत्स्यासन (माशाप्रमाणे स्थिती)\nनिषेध: हृदयरोग, पेप्टीक अल्सर, हर्निया, पाठदुखी, अन्य गंभीर व्याधी असतील तर हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी करू नये.\nकृती: पाठीवर झोपावे. दोन्ही हात डोक्याच्या वर एकमेकांना समांतर, तळवे आकाशाकडे असतील. डोके चटई/ सतरंजीवरच असेल. दोन्ही पाय जुळलेले असतील. दोन्ही‌ हात कानाच्या बाजूला मागे सरळ. दोन्ही हात जमिनीवरून उचलून हाताचे तळवे कानाच्या बाजूला टेकवावेत व बोटांची दिशा पायाकडे असेल. हाताचा आधार घेऊन डोके उचलावे, हनुवटी व मान वर उचलून डोके जास्तीत जास्त पायाच्या दिशेने वळवून जमिनीवर टेकवावे. डोके टेकल्यावर हात खाली घेऊन तळवे जांघेत ठेवावे व कोपर जमिनीला टेकवून शरीराचा भार कोपरांवर घ्यावा. श्वास संथ सुरू‌ असेल. सहज जमेल त्यानुसार ४-५ श्वास ह्या स्थितीत थांबून हातांचा आधार देऊन मान व डोके न घासता सरळ करावे. हात डोक्याच्या वर पूर्वस्थितीप्रमाणे ठेवावेत तळवे आकाशाकडे असतील.\n१०. विश्रामाचे आसन- शवासन\nपाठीवर झोपावे (शयनस्थिती). डोक्याच्या वर ठेवलेले हात खाली आणून शरीरापासून सहा इंच अंतरावर ठेवावेत व तळवे आकाशाकडे असतील. दो��्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचे अंतर. पायाची बोटे, टाच, हात, हाताची बोटे रिलॅक्स. डोळे हलकेच बंद. शरीरात कुठेही ताण नको. ताण किंवा कडकपणा असेल तर शरीर किंचित हलवून तो दूर करून घ्यावा. डोके ताण न येता सरळ असेल. श्वास संथ घेत राहावा. विविध आसने केल्यानंतर शरीरात आलेला ताण हळु हळु निघून जातो. श्वासावर आणि पायापासून डोक्यापर्यंत शरीरातल्या विविध भागांवर सजगता ठेवत शरीर शिथिल करावे. शरीर पूर्ण रिलॅक्स झाल्यावर ५ ते १० श्वास ह्या स्थितीमध्ये थांबावे. नंतर हात- पाय हलकेच ताणावेत, डाव्या कुशीवर वळून उठून बसावे.\n११. सूर्य अनुलोम- विलोम:\nनिषेध: उष्णतेचे विकार असतील तर जास्त प्रमाणात करू नये.\nअनुलोम म्हणजे श्वास घेणे व विलोम म्हणजे श्वास सोडणे. सूर्य- अनुलोम विलोम म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेणे व सोडणे. त्यामुळे कफ व शीतलता कमी होऊन उष्णता वाढते.\nकृती: साधी मांडी घालावी. ज्यांना सराव आहे त्यांनी अर्ध पद्मासन/ पद्मासन घालावे. शरीर काही क्षण त्या स्थितीमध्ये शांत व स्थिर होऊ द्यावे. दोन्ही हात हलकेच गुडघ्यावर ठेवलेले असतील. दोन्ही हातांची तर्जनी अंगठ्याच्या मध्यभागी असेल (ज्ञानमुद्रा). तळहात जमिनीकडे आणि बोटे, मनगट व कोपर सैल असतील. परंतु कंबर, पाठ आणि मान सरळ असावे. श्वासावर लक्ष द्यावे. शरीर स्थिर झाल्यावर उजवा हात उचलून नासाग्र मुद्रा घ्यावी. नासाग्र मुद्रेमध्ये करंगळी दुमडून तळव्यावर टेकलेली असेल, नंतर तर्जनी व मध्यमा एका पातळीत आणाव्यात व दोन भुवयांच्या मध्ये टेकवाव्यात. आता अनामिकेने डावी नाकपुडी बंद करावी व उजव्या नाकपुडीनेच श्वास घ्यायचा व सोडायचा आहे. ५ दीर्घ श्वास ह्या प्रकारे घ्यावेत. ५ श्वास उजव्या नाकपुडीनेच घेऊन सोडल्यावर उजवा हात काढून ज्ञानमुद्रेमध्ये उजव्या गुडघ्यावर ठेवावा. ह्या प्राणायामामुळे शरीरातली उष्णता वाढते, श्वसन विकार कमी होण्यास मदत होते.\nनिषेध: नाक चोंदलेले असेल तर हा प्राणायाम करू नये.\nकृती: वर दिलेल्या स्थितीमध्येच हे प्राणायाम करायचे आहे. उजवा हात नाकाजवळ आणून आधीप्रमाणेच अनामिकेने डावी नाकपुडी बंद करावी. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा, श्वास घेतल्यावर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी व अनामिका बाजूला करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा. परत अनामिकेने डावी नाकपुडी बंद करावी. अंगठा बाजूला करून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. परत अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी व अनामिका बाजूला करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा. दीर्घ श्वासाची ५ आवर्तने करावीत. प्राणायाम करून झाल्यावर उजवा हात काढून परत गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. ह्या प्राणायामामुळे वात- कफ दोष कमी होतात आणि पचन क्रिया चांगली होण्यास मदत होते.\n१३. भस्त्रिका (लोहाराच्या भात्यासारखी स्थिती):\nनिषेध: उच्च रक्तदाब, हर्निया, गॅस्ट्रिक अल्सर, एपीलेप्सी, भ्रम/ व्हर्टीगो आदि गंभीर आजार व कान- डोळ्याचे विकार असतील तर भस्त्रिका प्राणायाम करू नये.\nवरीलप्रमाणे आसनामध्ये स्थिर बसावे. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये असतील. डोळे हलकेच बंद करावेत. शरीर त्या स्थितीत स्थिर होऊ द्यावे. मान व पाठ सरळ राहील. ह्या प्राणायामात दोन्ही नाकपुड्यांनी मिळून श्वास घ्यायचा व सोडायचा आहे. श्वास सोडण्यासाठी लागणारा वेळ व जोर हा श्वास घेण्यासाठी लागणा-या वेळ व जोराइतकाच असावा. वेगाने भात्यासारखी स्थिती होईल असा २० वेळेस श्वास घेऊन २० वेळेस सोडावा. २० श्वासांचे एक आवर्तन. श्वास घेण्याचा व सोडण्याचा अवधी व जोर समान असावा. एक आवर्तन झाल्यावर दोन वेळा दीर्घ श्वास घ्यावा. पहिले आवर्तन संथ गतीने, दुसरे शक्य असल्यास मध्यम गतीने व सराव झाल्यावर तिसरे आवर्तन जलद गतीने करावे. श्वास छातीने न घेता पोटामधून घ्यावा व सोडावा. चेहरा- शरीर हलू देऊ नये. हे प्राणायाम चांगले जमले तर काही सेकंद श्वास घेण्याची गरज पडत नाही. प्राणायाम झाल्यानंतर काही क्षण शरीर स्थिर ठेवावे.\nलाभ: फुप्फुसांमध्ये वेगाने हवा ये- जा करत असल्यामुळे रक्तामध्ये प्राणवायू वाढतो व कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला जातो. घशातील कफ जातो. नाक व श्वसनमार्ग स्वच्छ होतात.\nनिषेध: कमी रक्तदाब, फुप्फुसांचे आजार, डोळ्यात सूज, संसर्गजन्य आजार असल्यास हा प्राणायाम करू नये. ज्यांना स्लिप डिस्क, लंबर स्पाँडिलायटीस असेल, त्यांनी मकरासन करून त्यामध्ये हे प्राणायाम करावे.\nहा एकमेव प्राणायाम आहे जो कोणत्याही स्थितीत करता येतो. अगदी चालताना आणि झोपूनही तो करता येऊ शकतो.\nवरील प्राणायामाप्रमाणे मांडी घालून किंवा ध्यानासनात बसावे व हातांची ज्ञानमुद्रा स्थिती असेल. डोळे हलकेच मिटलेले. शरीर स्थिर. थुंकी गिळताना जी क्रिया होते, त्याप्रमाणे घशाचे आकुंचन करून घोरल्यासारखा ध्वनी उत्पन्न होईल, अशा प्रकारे घर्षणयुक्त श्वास घ्यावा व घशाचे आकुंचन कायम ठेवूनच सोडावा. श्वास घेताना व सोडताना घशामध्ये घर्षण होऊन घोरल्यासारखा आवाज होईल. असा आवाज होईल, अशा प्रकारे श्वास घ्यावा व सोडावा. अशी ५ आवर्तने करावीत. सहज जमेल तसा हा प्राणायाम करावा. सराव झाल्यानंतर आवाज सूक्ष्म करावा. प्राणायाम करून झाल्यावर काही क्षण शांत राहावे व शरीर- मनातील स्थिती अनुभवावी.\nलाभ: घशाची स्वच्छता होते, कफ कमी होतो व पचन क्रिया सुधारते. आवाजामध्ये सुधारणा होते.\nतीन वेळेस ॐ कार आणि शांतीपाठ:\nयोगाचे सत्र समाप्त करताना दीर्घ श्वसन करून तीन वेळेस ॐकार म्हणावा व त्यानंतर शांतीपाठ म्हणावा.\nसर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिदु:ख भाग्भवेत||\n(सर्व सुखी व्हावेत, सर्व निरोगी व्हावेत, सर्व मंगलतेचे साक्षी व्हावेत व कोणीही दु:खी होऊ नये).\nॐ शान्ति: शान्ति: शान्ति:|| हरि ॐ तत्सत्||\nशांतीपाठ झाल्यावर दोन्ही हात हलकेच चोळून डोळ्यांवर ठेवावेत. हात समोर धरून हलकेच डोळे उघडावेत. योगाचे सत्र समाप्त झाले. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/08/blog-post_22.html", "date_download": "2020-04-01T13:27:24Z", "digest": "sha1:IJUBX4JOSG2EREC3KFZRX5T4OYUQFB7Y", "length": 3384, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "एस.एन.डी कॉलेज ऑफ फार्मसी व जनता कॉलेज आणि शिवसेनेच्या वतीने अण्णा हजारे यांना पाठिंबा रॅली - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » एस.एन.डी कॉलेज ऑफ फार्मसी व जनता कॉलेज आणि शिवसेनेच्या वतीने अण्णा हजारे यांना पाठिंबा रॅली\nएस.एन.डी कॉलेज ऑफ फार्मसी व जनता कॉलेज आणि शिवसेनेच्या वतीने अण्णा हजारे यांना पाठिंबा रॅली\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २२ ऑगस्ट, २०११ | सोमवार, ऑगस्ट २२, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 क���ंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22015", "date_download": "2020-04-01T15:10:06Z", "digest": "sha1:Y64WJJBU5KZYOWYYCQPBYW56C6KJKRE5", "length": 55785, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /सप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...\nसप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nखरतर कालरात्रीच रायगड गाठायचा होता. मात्र बोराटयाच्या नाळेबाहेर पडेपर्यंत खुपच उशीर झाल्याने पाने गावत मुक्काम करावा लागला होता. आज मात्र सकाळी-सकाळीचं चहा-नाश्ता घेउन आम्ही आमचा मुक्काम हलवला आणि आमच्या मोहिमेचा शेवटचा शिवपदस्पर्श अनुभवण्यासाठी रायगडाकड़े कूच केले.\nरायगडाचा विस्तार - डावीकडे भवानी कडा तर उजवी कडे टकमक टोक...\nगावामधून बाहेर पडलो. थोडसं मोकळ माळरान आणि डाव्याबाजूला नदीकाठी सगळी शेती होती. काळ नदी पाने गावाला वळसा मारत रायगडाकड़े सरकते. काल गावात यायला जशी नदी पार करावी लागली होती तशी आता पुन्हा पार करून रायगडाजवळ सरकायचे होते. नदीला पाणी तसे कमीच होते. आरामात पार करून गेलो. समोर रायगडाचा अखंड भवानी कडा दिसत होता. उजव्या हाताला दूरवर टकमक टोक दिसू लागले होते. त्या दिशेने जात चित्त दरवाजा गाठायचा असल्याने आता वाट चूकायचा प्रश्न नव्हता. गावापासून निघून तास होउन गेला होता आणि उजव्या बाजूला थोड खाली छत्री निजामपुर गाव दिसू लागले होते. डाव्या बाजूला पूर्ण जंगल होते. त्यात शिरून वाट शोधत-शोधत जाण्यापेक्षा आम्ही थोड लांबून वाट काढत-काढत जात होतो. या ठिकाणी आता एक धरण होत आहे. काळ नदीचे पात्र आता रुंद होइल आणि ह्या मार्गाने रायगड पुन्हा गाठता येइल का प्रश्नच आहे. आसपासच्या भागातल्या लोकांसाठी ही चांगली गोष्ट असली तरी ट्रेकर्सना आता वेगळा मार्ग शोधावा लागेल हे नक्की.(सध्या येथे काय परिस्थिती आहे कोणी सांगू शकेल का) मजल-दरमजल करत आम्ही आता रायगडवाडीला पोचलो होतो. मागे दुरवर लिंगाणा आणि रायलिंगाचे पठार अजूनही दिसत होते.\nरायगडवाडी मध्ये पोचलो तेंव्हा ११ वाजत आले ��ोते. जरा दम घेतला आणि थेट चित्त दरवाजा गाठला. चित्तदरवाजापासून आम्ही रायगड चढायला सुरवात केली.\nकिल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ... त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला त्याने ... त्याने पाहिले शंभूराजांचे वेडे धावत येणे ... अश्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले रायगड ...\nचित्तदरवाजावरुन वर चढून गेलो की लगेच लागतो तो खूबलढा बुरुज. आता इकडून वाट चढायची थांबते आणि कड्याखालून डाव्या बाजूने पुढे जात राहते. पहिल्या चढावर लागलेला दम इकडे २ क्षण थांबून घालवावा. आता वाट डावीकड़े वळत पुढे जात राहते. ह्याच्या अगदी बरोबर वरती आहे हिरकणी बुरुज. पुढच्या चढाच्या पायऱ्या सुरु व्हायच्या आधी उजव्या हाताला झाडाखाली एक पाण्याचा झरा आहे. थोड़े पुढे सरकले की ज्या पायऱ्या सुरु होतात त्या गडावरच्या होळीच्या माळा पर्यंत संपत नाहीत. पायऱ्या चढत अजून थोड़े वर सरकलो की आपल्याला वरच्या बाजूला २ महाकाय बुरुज दिसू लागतात.\nत्या २ बुरुजांमध्ये लपलेला गडाचा दरवाजा मात्र अगदी शेवटपर्यंत कुठूनसुद्धा दिसत नाही अशी गोमुखी प्रवेशरचना केलेली आहे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, \"दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे.\" कधी उजवीकड़े तर कधी डावीकड़े वळणाऱ्या पायऱ्या चढत-चढत आपण महादरवाजाच्या अगदी खालच्या टप्यामध्ये पोचतो. गडाचे 'श्रीगोंदे टोक' ते 'टक-मक टोक' अशी पूर्ण तटबंदी आणि त्या मधोमध २ तगडया बुरुजांच्या मागे लपलेला महादरवाजा असे दृश्य आपल्याला दिसत असते. आता कधी एकदा आपण स्वतःला त्या दृश्यामध्ये विलीन करतोय असे आपल्याला वाटत राहते.\nशिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई भाले, ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते. पुढे दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच.(संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र.के.घाणेकर.)\nहूश्श्श् करत आपण अखेर २ बुरुजांमध्ये पोचतो आणि समोरचा महादरवाजा बघून थक्क होतो. दरवाजा भले नक्षिदार नसेल पण आहे जबरदस्त भक्कम. बांधकाम बघून असे वाटते की आत्ताच काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे की काय. अगदी बरोबर दरवाजामध्ये थंड वाऱ्याचे झुळुक येत राहतात. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही.\nहे दुर्गबांधणीचे शास्त्र बघत महादरवाजामधून प्रवेश केला की उजव्या बाजूला देवडया दिसतात. देवडया म्हणजे द्वाररक्षकांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बांधलेली जागा. पुढे गेलो की पुढची वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळते. अजून थोड़े पुढे गेलो की लगेच डावीकड़े महादरवाजाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तिकडून खालचे अप्रतिम दृश्य दिसते. आता पुन्हा मागे खाली येउन पुढची वाट धरली की पुन्हा वळणा-वळणाचा चढता रस्ता लागतो. वाट पुढे जाउन परत उजवीकड़े आणि परत डावीकड़े वळते. त्या मध्ये पुन्हा बुरुज आहेत. त्याच्यावरचे बांधकाम पडले असले तरी त्याच्या पायावरुन सहज अंदाज बांधता येतो. येथून पुढे काही अंतर वाट सपाट आहे आणि मग तिसरा आणि शेवटचा चढ. तो पार करताना अक्षरश: दम निघतो. महत्प्रयासाने महादरवाजा जिंकल्यानंतर शत्रूला चढताना अधिक बिकट व्हावे अशी ही बांधणी आहे. ह्या चढत्या मार्गावरुन मह���दरवाजाचे सुंदर दृश्य दिसते.\nसर्व पायऱ्या चढून गेलो की लागतो हत्ती तलाव आणि त्या मागे जे दिसते ते मन मुग्ध करणारे असते. गंगासागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर असलेली राजवाडयाची प्रशत्र भिंत आणि अष्टकोनी स्तंभ. ती पाहत आम्ही जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेत पोचलो. आजचा मुक्काम इकडेच होता. सरपण जमा केले आणि जेवणाच्या तयारीला लागलो. तितक्यात कळले की सुरेश वाडकर गडावर आहेत. (गायक नव्हे बर का.. 'रायगड किले अभ्यासक सुरेश वाडकर' ज्यांनी रायगड त्यावेळी ५०० पेक्षा जास्त वेळा पाहिला होता. आता बहुदा १००० पूर्ण केले असतील त्यांनी.) जेवण आवरून गड बघायला निघालो.\nआधी आम्ही होळीच्या माळावर पोचलो. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे. आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता मनातल्या मनात राजांची क्षमा मागत मुजरा केला आणि मागे वळून चालू लागलो.\nहोळीच्या माळावर उजव्या बाजूला गडाची देवता शिर्काईचे मंदिर आहे. देवीची मूर्ती दशभुजा असून आजही दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला गडावर देवीचा उत्सव भरतो. अंबारखाना म्हणुन ओळखली जाणारी वास्तु आज पूरातत्वखात्याचे कार्यालय म्हणुन बंद केली गेली आहे. पुतळ्यासमोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४३ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत 'रायगडावरील बाजारपेठ' असे म्हटले गेले आहे. त्यात आहेत एकुण ४७ दुकाने. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे 'नगरपेठ' म्हणता येतील.\nस्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. (संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र.के.घाणेकर.) प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे.\nडाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र शेषनागाचे दगडी शिल्प आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे. आता आम्ही नगरपेठेच्या उजव्या बाजूला चालू लागलो. समोर दिसत होता श्री जगादिश्वर मंदिराचा कळस. उजव्या बाजूला खाली दूरवर १२ टाकी आणि वाघ दरवाजाकड़े जायचा मार्ग आहे.\nश्री जगादिश्वर मंदिराच्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो.\nमंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे. 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,''बोल तूला काय इनाम हवे'' हीरोजी म्हणाले, ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.''\n'श्री शिवछत्रपतींची समाधी' अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे. १९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले. राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी. त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली.\nडग्लस म्हणतो,\"शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गांना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली.\"\nसमाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो. समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात.\nबरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज (अंदाजे २०००) राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील 'काळा हौद' नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो 'भवानी कडा' आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि सूर्यास्त पाहण्यासाठी गडाचा कडेलोट उर्फ़ टकमक बघायला लावणारा ८०० फुट टकमक कडा बघायला गेलो. तिकडे जाताना आधी गडावरील २ दारूकोठारे लागतात. उद्वस्त छप्पर आणि आत माजलेले झाडीचे रान अशी सध्या त्यांची अवस्था आहे. पुढे जाउन थोडसं उतरलं की टकमककड़े जाता येते. सांभाळून जावे आणि कडयावरुन विहंगम दृष्य पाहून परत यावे.\nसूर्यास्त होत आला होता. आणि आज आम्ही अर्धा गड पाहिला होता. 'आता बाकी उदया रे' अस म्हणुन आम्ही परत धर्मशाळेत पोचलो. संध्याकाळचे जेवण बनवताना सुरेश वाडकरांबरोबर इतिहासावर खुप गप्पा मारल्या आणि त्यांचे रायगडाचे अतिशय सुंदर असे फोटो पाहिले. सकाळी सूर्योदय बघायला पुन्हा होळीच्या माळावर जायचे होते त्यामुळे लवकरच आडवे झालो.\nआज पहाटे-पहाटे वाघ्याच्या भूंकण्याने जाग आली. पहाटेचे ६ सुद्धा वाजले नव्हते. पण त्याने आम्हाला शेवटी उठवलेच. का भुंकत होता ते काही शेवटपर्यंत कळले नाही. आम्ही उठून आवरून घेतले आणि सूर्योदय बघायला होळीच्या माळावर पोचलो.\nआजचा सूर्योदय आम्ही राजांच्या साक्षीने बघत होतो. गडावर थोडीफार गर्दी होती. आज आमच्या ट्रेकचा शेवटचा दिवस होता. गेल्या ९ दिवसांची भटकंती आज संपणार होती. कसले फटाफाट दिवस गेले. ही भ्रमंती संपूच नये असे वाटत होते. आम्ही झट-झट आवरून घेतले आणि उर्वरित गड बघायला निघालो. आम्ही आता जाणार होतो राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी. पण त्याआधी डावीकडे खालच्या बाजूला उतरुन कृशावर्त तलावाकडे गेलो. त्याच्या डाव्या बाजूला बरीच पडकी घरे आहेत. दररोज राजदरबार किंवा आसपास ज्यांचे काम असायचे त्यांची घरे ह्या भागात असावीत. अशीच घरे गडाच्या खालच्या दक्षिण भागात सुद्धा आहेत. ते पाहून आम्ही पुन्हा वरती आलो आणि राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो.\nह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून ह्यावरती सुद्धा जाता येते. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. आम्ही डाव्याबाजूला असणाऱ्या पायऱ्या चढून वर गेलो. संपूर्ण गडाचे इकडून सुंदर दृश्य दिसते. ते बघून पुन्हा खाली उतरून आलो. (आता येथून वर जायचा रस्ता बंद केलेला आहे. कोणालाही नगारखान्याच्या वर जाऊ देत नाहीत).\nनगारखान्यामधून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक.\nहा सोहळा त्��ाआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले. 'मराठा राजा छत्रपती जाहला'. राजदरबारामधून प्रवेश करते झालो की उजव्या बाजूला एक मोठा दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे श्री जगदिश्वराचे मंदिर जे वास्तुशात्राला अनुसरून आहे. राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे.\nमागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान. उजव्या बाजुस आहे देवघर आणि त्या पुढे आहे स्वयंपाकघर. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा खलबतखाना किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ अष्टकोनी स्तंभ.\nआधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे गंगासागर तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे पालखीचा दरवाजा आणि डावीकड़े आहे मेणा दरवाजा. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला 'राणीवसा'() असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला) असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. आम्ही पुन्हा मागे येउन स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरुन गंगासागर तलावाकडे गेलो आणि तिकडून पुन्हा पालखीचा दरवाजा चढून वर आलो. मार्गिका पार कडून मेणा दरवाजा उतरून पलीकडच्या बाजूला आलो. ह्या ठिकाणी आता महाराष्ट्र पर्यटनाची निवासस्थाने झाली आहेत.\nराजदरबार आणि राजनिवासस्थान बघून आम्ही परत धर्मशाळेत पोचलो. दुपारचे जेवण बनवून आता गड सोडायचा होता. परतीची तयारी करू लागलो. भांडी लख्ख घासली. बॅग्स व्यवस्थित पॅक केल्या आणि पाठीवर मारल्या. १ वाजत आला होता. आता वेगाने गड उतरु लागलो. आल्या मार्गाने महादरवाजा पार केला आणि दणादण उतरत थेट चित्त दरवाजा गाठला. वाघ्या आमच्या मागे होताच. आता आमचे लक्ष्य होते पाचाडला असणारी मासाहेब जिजामातांची समाधी. खाली उतरलो आणि डांबरी रस्त्याने चालत २ की. मी. दूर असणाऱ्या समाधीपाशी पोचलो.\nसमाधीचे दर्शन घेतले आणि मागे फिरून पुन्हा पाचाडला आलो. आता आम्हाला महाड गाठायचे होते. गाड़ीची वाट बघत आम्ही उभे होतो. इतक्यात अभिने प्रश्न केला,\"अरे वाघ्याच काय\" हर्षद बोलला,\"त्याच काय\" हर्षद बोलला,\"त्याच काय\" \"अरे गेले ७ दिवस हा आपल्या बरोबर आहे. रस्ते काय शोधून दिले आहेत. जीव गुंतलाय ह्याच्यात माझा. ह्याला असे कसे सोडून जायचे\" \"अरे गेले ७ दिवस हा आपल्या बरोबर आहे. रस्ते काय शोधून दिले आहेत. जीव गुंतलाय ह्याच्यात माझा. ह्याला असे कसे सोडून जायचे\" अभि बोलला. मी म्हणालो,\"अरे पण त्याला घेउन कसे जाणार आपण ट्रेन मधून\" अभि बोलला. मी म्हणालो,\"अरे पण त्याला घेउन कसे जाणार आपण ट्रेन मधून\" हे सगळ बोलणे होत असताना वाघ्या आमच्या बाजूलाच उभा होता. आमच्याकड़े टकमक बघत होता. इतक्यात एक जीप आली. आम्ही आमच्या बॅग्स वरती टाकल्या आणि गाडीत बसलो. अभ्या बोलला,\"घेऊ का रे ह्याला बरोबर\" हे सगळ बोलणे होत असताना वाघ्या आमच्या बाजूलाच उभा होता. आमच्याकड़े टकमक बघत होता. इतक्यात एक जीप आली. आम्ही आमच्या बॅग्स वरती टाकल्या आणि गाडीत बसलो. अभ्या बोलला,\"घेऊ का रे ह्याला बरोबर\" मी म्हटले,\"अभि चल. त्याला दुसरे ट्रेकर्स भेटतील, तो जाईल दुसऱ्या वाटेने परत. त्याची काळजी नको करूस.\" अभि गाड़ीमध्ये बसला. गाड़ी सुरु झाली आणि महाडच्या दिशेने निघाली. वाघ्या तिथल्यातिथे दूर जाणाऱ्या गाड़ीकड़े बघत उभा होता.\nत्याची भाषा कळत नसली तरी त्याचे डोळे आम्हाला सगळ काही सांगून गेले. आम्ही त्याला टाकुन परतीच्या वाटेवर निघालो ह्याबद्दल माहीत नाही का पण आम्हाला खुपच अपराधीपणाची भावना येत होती. आमची गाडी दिशेनासी होईपर्यंत तो जागचा हलला नाही. त्याची ती स्तब्ध मूर्ति आम्हाला आजही तितकीच लक्ष्यात आहे. गाडीने महाडला आणि तिकडून माणगावला पोचलो. आता ट्रेनने परतीचा प्रवास सुरु झाला. एक अविस्मरणीय अशी दुर्गभ्रमंती पूर्ण करून आम्ही कृतकृत्य झालो होतो.\n'सप्त शिवपदस्पर्श' ह्या ९ दिवसांच्या ट्रेकमध्ये अनेक अनुभव आले. त्याबद्दल मी सारांश भागात लिहणार आहे... सप्त शिवपदस्पर्श : भाग ६ - सारांश... \nखल्लास भटकंती..एकदम चाबुक वर्णन...\nरोहन.. तुझं आणी तुझ्या\nरोहन.. तुझं आणी तुझ्या मित्रांच खूप कौतुक वाटलं\nतुमच्या डोळ्यांनी आम्ही सर्व भरभरून पाहिलं,वाचलं..\nकिल्ल्यांचं वर्णन वाचून आश्चर्य चकित व्ह्यायला होतय..\nआता दुसरे अनुभव ही लिही(च)\nसुंदर... असे शेवट चटका\nसुंदर... असे शेवट चटका लावणारे असतात....\nरोहन, परत कधी दर्शन घडेल\nरोहन, परत कधी दर्शन घडेल कुणास ठाऊक अशा लेखाने मात्र जिवंत दर्शन घडत राहते. मि तर महाराजांचा पुतळा तिथे बसवायच्या आधी तिथे गेलो होतो. बहुतेक १९७१ साली असेन.\nधन्यवाद रोहित आणि वर्षू नील\nधन्यवाद रोहित आणि वर्षू नील ..\nदिनेशदा.. तो काळ तर अजूनच मस्त... तेंव्हाचे काही फोटो आहेत का तुझ्याकडे बघायला आवडेल.. सर्व किती वेगळे असेल नाही...\n'पक्का भटक्या' .. खरोखर ..\n'पक्का भटक्या' .. खरोखर .. शब्दच नाहीयेत रे.. सह्याद्रिला तू घातलेली साद अप्रतिम आहे. असाच भटकत रहा. अन अशीच वर्णने आम्हाला वाचायला मिळू देत.\nसारांश सुद्धा सहील लिहिला आहेस.\nअप्रतिम लेख मित्रा तुझी\nमित्रा तुझी लेखणी अशीच बहरू दे\nरोहन, माझ्या पंढरीचे दर्शन\nमाझ्या पंढरीचे दर्शन करुन दिल्याबद्दल धन्यवाद....\nमी २७ नोव्हेंबरला रायगडावर होतो तेव्हा वाडकर सरांची भेट झाली. ती त्यांची ७३५ वी फेरी होती. १००८ फेर्‍या करण्याचा त्यांचा संकल्य आहे.\nएकदा तुझ्याबरोबर रायगड वारी कारायला आवडेल.\n धन्यवाद इतकी छान सफर घडवून आणल्याबद्दल \nमागल्या खेपेला आम्ही मांणगांव\nमागल्या खेपेला आम्ही मांणगांव मार्गे पाचाडच्या वाड्यात पोहचलो आणि मासाहेबांचा पुतळा चोरीला गेलेला बघुन धक्काच बसला\nसप्त शिवपदस्पर्श वाचून धन्य जाहलो.\nरायगड दर्शन छान घडउन आणलेत.\nरायगड दर्शन छान घडउन आणलेत. वाघ्याचा निरोप मनाला हुरहूर लावून गेला.\nसप्त शिवपदस्पर्श वाचून खरच\nसप्त शिवपदस्पर्श वाचून खरच धन्य झाल्यासारखे वाटले.... रायगड दर्शन तर अप्रतिम.... पण़ खरच वाघ्याचा निरोप मनाला हुरहूर लावून गेला...\nमस्त रे मावळ्या व्रत्तांत खुप\nमस्त रे मावळ्या व्रत्तांत खुप मस्त लिहीला आहे. रायगड दर्शन केल्यासारखे वाटले.\nरायगड - नावातच कसले सामर्थ्य\nरायगड - नावातच कसले सामर्थ्य आहे याच्या .....\nपण, महाराजांच्या समाधी दर्शनाने अगदी व्याकुळ होतं मन ....\nवाघ्या तिथल्यातिथे दूर जाणाऱ्या गाड़ीकड़े बघत उभा होता. >>>> कसा पहात असेल हे तुझ्या लिखाणातून जाणवतंय अग्दी .....\nएक अमानिक हुरहुर लाउन गेली ही लेखमाला ......\nया अप्रतिम लेखमालेकरता मनापासून धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhavmarathi.com/madhu-golak-modak/", "date_download": "2020-04-01T13:36:51Z", "digest": "sha1:KDAXBWXJI25T4K5TRHXXMZZXW6MRQQJR", "length": 8729, "nlines": 77, "source_domain": "bhavmarathi.com", "title": "मधु गोलक :- मोदक - भाव मराठी", "raw_content": "\nRegister – नवीन सभासद\nRegister – नवीन सभासद\nमधु गोलक :- मोदक\nby Dietician Manasi ऑगस्ट 30, 2019 ऑक्टोबर 20, 2019 2 टिप्पण्या मधु गोलक :- मोदक वरआरोग्य\n श्रावण संपत आला. आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी. नुसतं बाप्पांचे आगमन एवढं जरी म्हटलं, तरी अंगात उत्साह संचारतो. बरचं काहीतरी आठवतं जे करायचं असतं. बाप्पांची मूर्ती, सजावटीचे सामान, पूजेचे सामान, बाकीच्या सामानाची जमवाजमव हो ना सगळ्यात महत्त्वाचं तर राहुनच गेलं. काय सगळ्यात महत्त्वाचं तर राहुनच गेलं. काय गणपती बाप्पांचा प्रसाद. तो तर राहिलाच ना. आपण सगळे जण आतुरतेने वाट बघत असतो ते आपल्या लंबोदर गजाननाच्या प्रसादाची म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका मधु गोलक नाही समजलं. अहो गणपती बाप्पांचा प्रसाद. तो तर राहिलाच ना. आपण सगळे जण आतुरतेने वाट बघत असतो ते आपल्या लंबोदर गजाननाच्या प्रसादाची म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका मधु गोलक नाही समजलं. अहो\nआता सरळ विषयालाच हात घालते. आपल्याकडे तळलेला मोदक, खव्याचा मोदक, आजकाल तर चॉकलेटचे मोदक, पेढ्याचे मोदक सुद्धा मिळतात. पण आज मी तुम्हाला काही गमती���ीर गोष्टी सांगणार आहे. ते आपल्या पारंपारिक उकडीच्या मोदकांची.\nउकडीचे मोदक व त्याच्या गमतीशीर गोष्टी :-\nउकडीच्या मोदकांसाठी लागणारे सगळे जिन्नस तर तुम्हाला माहित आहेतच. ओला नारळ, खसखस, गुळ, तांदळाची पिठी, वेलदोडा इत्यादी. ह्या सगळ्या लागणाऱ्या सामानाच्या काही interesting fact.\nओला नारळ :- पावसाळा ऋतु आणि बाप्पांचं आगमन हे अगदी ठरलेले समीकरण. आता पावसाळा म्हटलं की सर्दी सारखे आजार आलेच. तर त्यावर उपाय म्हणून ओला नारळ. त्याचं कामच आहे ते. म्हणजे ओला नारळ आपली प्रतिकारशक्ती वाढवतो व सर्दी पासून रक्षण करतो शिवाय तो iron शोषून घेऊन Hb वाढवण्यास मदत करतो.\nखस-खस :- ही तर दिसायला खूप छोटी छोटी. पण त्यात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळं असतं. अजून एक महत्त्वाचं कार्य खसखस करते. ते म्हणजे bad cholesterol कमी करून good cholesterol वाढवण्यास मदत करते.\nगुळ :- गुळ म्हणजे गोडवा. आपल्या मधु गोलक मधील येणारी मधुरता ती या गुळा मुळेच. शिवाय त्याच्यात भरपूर प्रमाणात लोह असते.\nतांदळाची पिठी :- तांदळाच्या पिठाचे मऊ व लुसलुशीत मोदकांच्या वरचे आवरण. पचायला अगदी सोप्पे. तांदळाच्या पिठामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे blood clotting होण्यास मदत होते.\nवेलदोडा :- हा तर नैसर्गिक mouth freshener. पावसाळ्यात सततच्या दमट हवेमुळे होणारा nausea दूर करणारा हाच तो वेलदोडा. हा motion sickness घालवायला सुध्दा मदत करतो.\nजायफळ :- आपल्या मधु गोलकात घातले जाणारे जायफळ तर एकदम गुणकारी. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते आणि त्यामुळे होणारे त्रासाची कल्पना सर्वांना आहे. त्या सगळ्या त्रासाची सुटका करणारे जायफळ. Help to reduce diarrhoea.\nकेळीचे पान :- ते तुम्ही म्हणताना ‘last but not the least’. उकड काढताना लागणारे केळीचे पान. आपल्याकडे मोदकाची उकड काढताना मोदकांच्या खाली केळीचे पान वापरण्याची पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल केळीचे पान आपण कुठे खातो. ते तर फक्त उकड काढताना वापरतो. त्याचा काय उपयोग पण त्या पद्धती मागचे कारण विचार करायला लावणारे आहे. केळीच्या पानांमध्ये polyphenols (पॉलिफिनॉल)नावाचा घटक असतो जो पदार्थ गरम करताना त्यात शोषला जातो आणि त्याच्या मुळे बऱ्याच lifestyle diseases ना प्रतिबंध (prevent) होतो. उदाहरणार्थ- डायबिटीस.\nतर अशा आहेत आपल्या सगळ्या उकडीच्या मोदकांसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या गमतीशीर गोष्टी कशा वाटल्या त्या नक्की वाचून कळवा.\nभूत��न एक छोटे निसर्ग रम्य राज्य\nभाव मराठी तुमच्या ई-मेल वर\nभाव मराठी आता तुमच्या ई-मेल वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/former-australian-cricket-captain-steve-smith-puts-his-luxurious-balmain-townhouse-up-for-rent/articleshow/74255202.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-04-01T15:58:37Z", "digest": "sha1:2Z7GUEX7OEKWNGK6M6BOWYGN3J5RIBHQ", "length": 12122, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Steve Smith : कोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड्याने! - former australian cricket captain steve smith puts his luxurious balmain townhouse up for rent | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड्याने\nऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने सिडनी येथील त्याचे एक आलिशान घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.\nऑस्ट्रेलियातील रियल स्टेट डॉट कॉम एयूने स्मिथच्या घराचे भाडे सांगितले आहे. सिडनी येथील उपनगरात तीन बेडरूमचे हे घर आहे.\nसिडनी शहराजवळ असलेल्या बामलिन या उपनगरात स्मिथचे घर असून प्रत्येक महिन्याला २ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे ९५ हजार इतक त्याचे भाडे असणार आहे. अर्थात तुम्हाला वाटेल ही रक्कम जास्त आहे. पण स्मिथने २०१८ मध्ये १० हजार डॉलर इतके भाडे सांगितले होते.\nसिडनी हार्बर ब्रिज दिसतो\nया घराच्या प्रत्येक खिडकीतून सिडनी हार्बर ब्रिज दिसतो. स्टिव्हच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असून त्यापैकी ही एक आहे.\n२० लाख डॉलरचे घर\nस्मिथने २०१५ मध्ये २० लाख डॉलर देऊन तीन बेडरूम आणि बाथरूम असलेले हे घर विकत घेतले होते. त्यानंतर त्यात बदल देखील केले होते.\nसध्या स्मिथ आणि त्याची पत्नी डॅनी विलिन २०११ मध्ये खरेदी केलेल्या दुसऱ्या एका घरात राहतात. हे घर समुद्राजवळ आहे.\nस्मिथने या घराचे इंटीरिअर खुप छान पद्धतीने तयार केले आहे.\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांचीही काळजी\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा\nकरोना व्हायरसने घेतला क्रिकेटमधील पहिला बळी\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:स्टिव्ह स्मिथ|क्रिकेट|ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|Steve Smith|Cricket\nअमृता फडणवीसांचं 'अलग मेरा ये रंग है' गाणं रि...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधिकारी' हरपला\nकरोनाग्रस्तांना वाळीत टाकणं चुकीचं- तेजस्विनी...\nकतरिनाच्या सौंदऱ्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्य...\nकरोनाचे सावट; ही काळजी घ्या\nदुचाकीवरील ताबा सुटला; तरुणीचे नंदीबैलासमोर ल...\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\n'करोना'मुळे आता चॅम्पियन्स लीगही रद्द\nइंग्लंडचे दोन संघ एकाचवेळी मैदानात उतरतील\n'करोना व्हायरस लोकांना कंगाल करून सोडणार'\nइंग्लंड बोर्डाची तब्बल ५७० कोटींची मदत\nगरजूंसाठी गांगुलीने दान केले दोन हजार किलो तांदुळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकोणी घर घेत का घर; क्रिकेटपटू घर देतोय भाड्याने\nऑस्ट्रेलियाचा हॅट्ट्रिक हिरो म्हणतो, 'मला 'रॉकस्टार' जाडेजा व्हा...\nपूनमची आई म्हणाली, मुलींच्या कामगिरीवर गर्व...\nभारताकडून विराटसह ४ जण खेळणार आशियाई संघात...\nट्रम्प यांच्या हस्ते होणार नाही मोटेराचे उद्घाटन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/pawan-moraniyani-arrested-in-cinestyle/", "date_download": "2020-04-01T15:29:00Z", "digest": "sha1:5LQUGGKHRHQUBBDNRVL4352CXHQF2OIX", "length": 8688, "nlines": 161, "source_domain": "ournagpur.com", "title": "कुख्यात पवन मोरयानीला सिनेस्टाइल अटक", "raw_content": "\nHome Crime कुख्यात पवन मोरयानीला सिनेस्टाइल अटक\nकुख्यात पवन मोरयानीला सिनेस्टाइल अटक\nनागपूर : तडिपारीची कारवाई होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुन्हेगार पवन परमानंद मोरयानी याला पाचपावली पोलिसांनी सापळा रचून सिनेस्टाइल अटक केली. तडिपारीचा आदेश बजावून त्याला भंडारा येथे सोडण्यात आले.\nपवन हा कुख्यात नौशाद-इप्पा टोळीचा सदस्य आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या बॉबी माकन हत्याकांडात पवनचे नाव चर्चेत आले होते. माकन हत्याकांडात गुन्हेशाखा पोलिसांनी कुख्या��� लिटिल सरदारसह चार जणांना अटक केली होती. या हत्याकांडाचा अन्य एक सूत्रधार मनजितसिंग वाडे हा अद्यापही पोलिसांना गवसलेला नाही. या हत्याकांडात नाव चर्चेत आल्यानंतर पवन हा फरार झाला होता. याचदरम्यान पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई केली. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. पाचपावली पोलिस पवन याचा शोध घेत होते. याचदरम्यान सोमवारी पहाटे पवन हा नागपुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.\nपाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश सुरोशे, उपनिरीक्षक गोडबोले, चिंतामण डाखोळे, रविशंकर मिश्रा, सारीपूत्र फुलझेले, विजय जाने व सुनील वानखेडे यांनी कमाल चौकात सापळा रचला. पवन कारने तेथे आला. पोलिसांना बघाताच बघताच त्याने कारचा वेग वाढविला.\nपोलिसांनी त्याचा पाठलाग केला. कार घरासमोर उभी करून पवन घरात घुसला. पोलिसांनी त्याला बाहेर येण्यास सांगितले. मात्र तो बाहेर आला नाही. तब्बल दोन तास पोलिस त्याची वाट बघत होते. अखेर पोलिसांनी घरात जाऊन त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. त्याला बाहेर येण्याची शेवटी संधी दिली. त्यानंतर त्याच्या काकाने पवन याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला तडीपारीचा आदेश बजावला. त्याला भंडारा येथे सोडले. पवन याच्याविरुद्ध विनयभंगासह दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.\nअधिक वाचा : नागपुर के प्रणय बांडबुचे ने की एवरेस्ट फतह\nPrevious articleगडकरी और विवेक ओबेरॉयने किया ने पीएम की बायोपिक का पोस्टर लांच\nNext articleनागपूरात युवा अभियंत्याचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिलमनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई\nकनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/author/arthasakshar-com/", "date_download": "2020-04-01T13:47:06Z", "digest": "sha1:X6HJN4R34NXOXZ7LNBUT2HFTN555GWGJ", "length": 5948, "nlines": 107, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "अर्थसाक्षर .कॉम, Author at मनाचेTalks", "raw_content": "\nहे लेखन www.arthasakshar.com च्या सौजन्याने वाचकांसाठी प्रकाशित केले आहे.\nआज अक्षय्य तृतीया, त्या निमित्ताने माहित करून घ्या सोने खरेदीचे आधुनिक...\nअर्थसाक्षर .कॉम - May 7, 2019\nआपल्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना हे कसे शोधाल\nअर्थसाक्षर .कॉम - May 3, 2019\nडेट्सवर गेल्यावर कोण खर्च करणार क्यूंकि दो रुपया भी बडी कामकी...\nअर्थसाक्षर .कॉम - April 6, 2019\nमहिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स\nअर्थसाक्षर .कॉम - March 25, 2019\nवयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे का\nअर्थसाक्षर .कॉम - March 20, 2019\nडिजिटलायझेशन मुळे रोजगाराच्या कुठल्या संधी तुम्हाला मिळू शकता\nअर्थसाक्षर .कॉम - March 11, 2019\nआरोग्य विमा (Health Insurance) नुतनीकरण करताय मग लक्षात ठेवा या ९...\nअर्थसाक्षर .कॉम - March 6, 2019\nक्रेडिट कार्ड वापरण्याचे ९ महत्वाचे फायदे\nनिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करण्याची ११ महत्त्वाची कारणे\nआपले सिम स्वॅप करून फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/kate-cross-trolls-danielle-wyatt-over-virat-kohli-connection/articleshow/63471096.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-04-01T15:56:44Z", "digest": "sha1:YTVDUEU3LD66EUJEZ4JEXBQENVHEXS2V", "length": 12247, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Danielle Wyatt : विराटला प्रपोज करणारी वेट झाली ट्रोल! - kate cross trolls danielle wyatt over virat kohli connection | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nविराटला प्रपोज करणारी वेट झाली ट्रोल\nभारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध टी-२० सामन्यात विक्रमी शतक झळकावणारी इंग्लंडची फलंदाज डॅनियल वेट ट्विटरवर ट्रोलर्सची शिकार ठरली आहे. विशेष म्हणजे संघातील सहकारी केट क्रॉसनेच या सगळ्याची सुरुवात करून दिली. केटने वेटच्या शतकाशी विराट कोहली कनेक्शन जोडल्यानंतर ट्रोलर्सनीही चांगलीच फिरकी घेतली.\nविराटला प्रपोज करणारी वेट झाली ट्रोल\nभारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध टी-२० सामन्यात विक्रमी शतक झळकावणारी इंग्लंडची फलंदाज डॅनियल वेट ट्विटरवर ट्रोलर्सची शिकार ठरली आहे. विशेष म्हणजे संघातील सहकारी केट क्रॉसनेच या सगळ्याची सुरुवात करून दिली. केटने वेटच्या शतकाशी विराट कोहली कनेक्शन जोडल्यानंतर ट्रोलर्सनीही चांगलीच फिरकी घेतली.\nडॅनियल वेटने रविवारी भारतीय संघाविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात ५२ चेंडूत शतक झळकावले होते. तिचं कारकीर्दीतील हे सर्वात वेगवान शतक ठरलं होतं. योगायोग म्हणजे विराट कोहलीने वनडेत ५२ चेंडूत शतक झळकावलेलं असून एखाद्या भारतीय कर्णधाराने झळकावलेलं ते सर्वात वेगवान शतक आहे. केट क्रॉसने या दोन्ही रेकॉर्ड्सचा उल्लेख करत डॅनियल वेटला टॅग करून, तुझा नशिबावर विश्वास आहे का, असं प्रश्नार्थक ट्विट केलं आहे. हे ट्विट वेटने रीट्विट केलं असून या ट्विटची ट्रोलर्सनी चांगलीच फिरकी घेतली आहे.\nडॅनियल वेटने विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यामुळे प्रकाशझोतात आलेली वेट आता केटच्या ट्विटमुळे नव्याने चर्चेत आली आहे. विराटने अनुष्का शर्माला घटस्फोट द्यावा, असे तुला वाटत आहे का, असा प्रश्न काही ट्रोलर्सनी विचारला आहे. 'भाभीजी ये देखिये', असे नमूद करत काहींनी अनुष्काचेही याकडे लक्ष वेधले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांचीही काळजी\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा\nकरोना व्हायरसने घेतला क्रिकेटमधील पहिला बळी\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\n'करोन��'मुळे आता चॅम्पियन्स लीगही रद्द\nइंग्लंडचे दोन संघ एकाचवेळी मैदानात उतरतील\n'करोना व्हायरस लोकांना कंगाल करून सोडणार'\nइंग्लंड बोर्डाची तब्बल ५७० कोटींची मदत\nगरजूंसाठी गांगुलीने दान केले दोन हजार किलो तांदुळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nविराटला प्रपोज करणारी वेट झाली ट्रोल\nIPL: राजस्थानची धुरा अजिंक्य रहाणेकडे...\nइंग्लंडनेही भारतीय महिलांना नमविले...\nस्मिथवर एका सामन्याची बंदी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/delicious-recipe-120022500020_1.html", "date_download": "2020-04-01T13:46:07Z", "digest": "sha1:DMVQTK3GF5B6RRK4ONLQ4S5QKHLOSOYY", "length": 10385, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तूरडाळ पकोडा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : 1 वाटी तूरडाळ, 1 कांदा बारीक चिरून, 4 ते 5 लाल मिरच्या, 4 ते 5 कडीपत्ता पाने बारीक चिरून, 1 इंच आलचा तुकडा खिसून, चिूटभर हिंग, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी.\nकृती : प्रथम तूरडाळ निवडून धुवून घ्यावी. नंतर किमान दोन तास पाण्यात भिजत ठेवावी. मिक्सर जारमध्ये लाल सु्रा रिच घालून त्याची पेस्ट\nबनवून घवी. नंतर जारमध्ये निथळलेली तूरडाळ घालावी. त्यातच लाल सु्रमा मिरचीची पेस्ट घालून मिश्रण भज्याच्या पिठाप्रमाणे बनवून घ्यावे. आता तयार पीठ बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, आले, हिंग आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. आता गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. भजाचे पीठ परत एकदा हातानेच मिक्स करावे. आच मंद करून भज्याचे पीठ गरम\nतेलात सोडावे. भजी हलक्या सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत झाली की, पेपरनॅपकीनवर काढावीत. म्हणजे जादाचे तेल शोषले जाईल. आता तयार गमर तूरडाळ पकोडा चटणी अथवा केचपसोबत खाणस द्या.\nपारंपरिक साड्यांना 'मॉडर्न लूक'\nट्राय करा हे कॉटन ब्लाऊज... आणि दिसा एकदम क्लासी\nकमी रक्तदाबाचा त्रास आहे मग हे करून बघा......\nपाठदुखीवर करा व्यायामाने मात\nसोफा खरेदी करताना ही काळजी घ्या\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढ�� असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka.php?country=%2B8%3E&from=in", "date_download": "2020-04-01T14:12:57Z", "digest": "sha1:HWUBRB5CGWXXCIAAPHUYDR4DQU6Q6V73", "length": 10160, "nlines": 27, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आद्याक्षरानुसार यादी,\nसंबंधित देशाच्या नावानुसार वर्गीकरण केलेली:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस���थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमू���व्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n11. तैवान (चीनचे प्रजासत्ताक) +886 00886 tw 23:12\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी तैवान (चीनचे प्रजासत्ताक) या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00886.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/154?page=3", "date_download": "2020-04-01T15:40:07Z", "digest": "sha1:DJP3N7A7HILKJOCYWNVHDNPQ3CAWIXCZ", "length": 16821, "nlines": 210, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखन : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /लेखन\nमायबोलीने खरडफळा सुरू करावा का\nआता करोना वायरसचा विळखा जगातल्या प्रत्येकालाच धरू पाहात आहे. लोक वाटसप ग्रुप किंवा फेसबुक माध्यमांत चर्चा करत आहेत. अशावेळी मायबोलीवर आपलं मत मांडणं, शंका विचारणं यासाठी तरी संपादकांनी/मालकांनी खरडफळा चालू करावा असं मला वाटतं.\nइतर काही कारणामुळेही मोठा लेख पाडता येत नाही अशा गोष्टींसाठी खरडफळा आवश्यक आहे.\nRead more about मायबोलीने खरडफळा सुरू करावा का\nस्वप्नातली फुलं ... डॅफोडिल्स\nमार्च महिना संपायला आला की लागते वसंत ऋतूची चाहूल. फुललेली सावर , जॅकरंडा, बहावा ,पांढरा चाफ�� इंद्रधनुचे रंग घेऊन मनात फेर धरू लागतात. ह्याच दिवसात मी शाळकरी मुलगी होऊन दरवर्षी न चुकता नेमाने मनाने साता समुद्रा पलीकडे पोचते. थांबा तुम्हाला वाटेल मी शाळेत असताना परदेशात वैगेरे होते की काय तुम्हाला वाटेल मी शाळेत असताना परदेशात वैगेरे होते की काय पण तसं काही नाहीये . मी काही लहानपणी परदेशात वैगेरे नव्हते. ही जादू असते वर्ड्सवर्थच्या डॅफोडील्सची. मनात पळस पांगाऱ्या बरोबरच ती तळ्याकाठी फुललेली, वाऱ्यावर डोलणारी पिवळी धम्मक डॅफोडील्स नाच करू लागतात.. शाळेत असताना आम्हाला ही कविता अभ्यासाला होती.\nRead more about स्वप्नातली फुलं ... डॅफोडिल्स\nमन वढाय वढाय (भाग २५)\nसंध्याकाळी स्नेहा नेहेमीप्रमाणे ठरल्या वेळेला आपला स्टुडिओ बंद करून खाली आली. एका पंचतारांकित हॉटेलची खूप मोठी ऑर्डर मिळाली होती तिला. आणि बडोद्याला जाण्यापूर्वी ती ऑर्डर पूर्ण करायची होती. अजून बरंच काम बाकी होतं. पण तरीही ती नेहेमीच्याच वेळेला काम थांबवून खाली आली होती. रजत ऑफिसच्या कामात बिझी झाल्यापासून त्याचे आई बाबा पण त्याच्या सहवासाला पारखे झालेत हे तिला जाणवत होतं. आणि म्हणूनच रजतची कसर भरून निघावी यासाठी ती जितका शक्य होईल तितका प्रयत्न करत होती. तिच्या सासू सासऱ्यां बरोबर जास्त वेळ घालवत होती. त्यांच्याशी गप्पा मारणं, आपल्या कामाबद्दल त्यांना सांगून त्यावर त्यांचं मत घेणं...\nRead more about मन वढाय वढाय (भाग २५)\nमोहित नी कॅफे कॉफी डे चा बोर्ड बघितला आणि हलकीच bike उजव्या बाजूला, कॅफे च्या पार्किंग मध्ये घेतली. रविवार ची सकाळ असल्या मुळे पार्किंग भेटणं थोडं कठीण होत. तरी एका कोपऱ्यात दोन गाड्यांची जागा त्याला दिसली, bike लावून तो कॅफे कडे चालू लागला. bike थोडी तिरपी लागल्याच त्याच्या लक्षात आलं पण तरी दुर्लक्ष करून तो निघून गेला. कॅफे बऱ्यापैकी फुललेला होता, सुंदर जोडपी आपापल्या गप्पांमध्ये मश्गुल होती. मोहित नी एक कोपर्यातली जागा बघितली आणि तिथे जाऊन स्थिरावला. त्याने फोन काढून परत एकदा तिचा फोटो बघितला. आजच्या काळात हा असा जुना फोटोशॉप केलेला फोटो कोण पाठवत, फोटो क्लिअर पण नाही.\nरोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग २\nRead more about रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग २\nRead more about फिके सारे तुजविण\nक्रूझवर आल्यापासून सूर्यास्त बघायचं व्यसनच लागलय काय मजा मजा असते, रोजचा सूर्यास्त म्हणजे रोजची नवीन नवीन मेजवानी मनाला काय मजा मजा असते, रोजचा सूर्यास्त म्हणजे रोजची नवीन नवीन मेजवानी मनाला समोर डोळ्यांना सूर्यास्त दिसतो तो वेगळा, शिवाय मन:चक्षूंना दिसतो तो आणि वेगळाच समोर डोळ्यांना सूर्यास्त दिसतो तो वेगळा, शिवाय मन:चक्षूंना दिसतो तो आणि वेगळाच डोळ्यांना फक्त दिसतो, पण रोजच्या आयुष्यातला सुखद गारवा, त्यातच बसलेला एखादा चटका, त्याची जाणवणारी हुळहुळ, कुणीतरी त्यावर घातलेली फुंकर किंवा कुणीतरी त्यावर अजून जोरात घातलेला घाव या सगळ्यांची त्या चक्षूंना बाधा होते आणि त्या सगळ्याला डोळे वाट मोकळी करून देतात\nManchester मध्ये राहण्यासाठी 2 बेडरूम फ्लॅट कुठल्या भागात शोधावे\nनवऱ्याला ऑनसाईट असाईन्टमेन्ट साठी मॅनचेस्टर ला जायचे आहे.\nअसाईन्टमेन्ट 1 वर्षाची आहे.\nसध्या आम्ही तिघे मी, नवरा आणि माझा 9वर्षांचा मुलगा तिघे चाललो आहोत.\nपण मी आणि मुलगा त्याची शाळा सुरु झाली की इकडे(पुण्यात ) येऊ. मॅनचेस्टर ला 2 बेडरूम फ्लॅट घेणे कोणत्या suburb मध्ये सोयीचे पडेल\nनवऱ्याचे कामाचे ठिकाण मॅनचेस्टर पासून 40 mnt च्या अंतरावर आहे. (ट्रेन नी )राहत्या घरापासून बस, ट्रेन, ट्राम जवळ हवे. तसेच tesco, शॉपिंग मॉल, इंडियन eateries तत्सम ठिकाणेही जवळ पाहिजेत.\nनकारात्मक प्रतिसाद देणारे आणि ट्रोल करणार्यांना फाट्यावर मारण्यात येत आहे.\nRead more about Manchester मध्ये राहण्यासाठी 2 बेडरूम फ्लॅट कुठल्या भागात शोधावे\n\" मी या केकला हात लावू शकणार नाही. मला तू केक देतोयस यासाठी तुझे आभार मानतो, पण मी तो खाऊ शकणार नाही.\" फादी मला नम्रपणे पण ठाम शब्दात नकार देत होता. आजूबाजूचे माझे मित्र मला ' कशाला त्याच्या फंदात पाडतोयस.....सोड ना......' सारखे सल्ले देत मला बाजूला ओढत होते. ऑफिसमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून मी सगळ्यांना वाटत होतो. बाकी कोणीही काहीही कुरबूर केली नाही, पण हा मात्र अडून बसला. शेवटी जास्त मस्का मारण्यापेक्षा सरळ निघावं असा विचार करून मी इतरांकडे गेलो. त्याने मला ' माफ कर....गैरसमज नको करून घेऊस ' असं पुन्हा एकदा सांगितलं.\nRead more about मक्केचा नेक बंदा\nधूळ झटकली मी जमलेली\nराख समजून नकोस चिवडू\nआग असू शकते शमलेली\nतिन्हीसांज का उदास हसते \nमाय असावी का दमलेली \nचित्र केवढे जिवंत झाले\nधूळ झटकली मी जमलेली\nRead more about धूळ झटकली मी जमलेली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/desh/page/6/", "date_download": "2020-04-01T13:14:05Z", "digest": "sha1:QY4QJQG4EPO5QCZBKCJBSOEMCQHNWVP4", "length": 17050, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "देश | Saamana (सामना) | पृष्ठ 6", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी प��्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\n…तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो; सरकारकडून तीन महिन्यांची तयारी\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे 21 दिवस नागरिकांना घरातच बसून काढावे लागणार आहेत. पण देशात करोनारुग्णांचा...\nLive – देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 694 वर; 16 जणांचा मृत्यू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांसाठी देशभरात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली....\nहजवरून आलेल्या माय-लेकाला कोरोना, हातावरील शिक्के पुसत मुंबई ते लखनौ रेल्वे प्रवास केल्याने खळबळ\nदेशातील कोरोना रुग्णांचा आकडा फुगत असतानाच काही जणांकडून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांचे पालन होताना दिसत नाहीये. याचा तोटा हजारो लोकांना होण्याची शक्यता आहे. अनेक...\nराहुल गांधींनी केले मोदी सरकारचे कौतुक, वाचा सविस्तर बातमी\nकोरोना व्हायरसशी लढा देण्या करता केंद्र सरकारने गुरुवारी नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शेतकरी, गरीब महिला, ज्येष्ठ नागरिकांना मदत देण्यासाठी...\nकेंद्र सरकारची 1.70 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा\nईएमआय संदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही\nBig News – रेल्वेचा मोठा निर्णय, ‘लॉकडाऊन’मध्ये केली वाढ\nकोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता ही घोषणा केली. यामुळे देशभरातील रेल्वे, विमान...\nरोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जावेत – राहुल गांधी\nआपला देश कोरोना व्हायरसशी लढा देते आहे. आज आपल्यासमोर असा प्रश्न उद्भवला आहे की, से काय करायला हवे ज्याने कमीत कमी जीवांची हानी होईल,...\nकोरोनामुळे हवाई वाहतूक क्षेत्राच्या पंखातील बळ गेलं, अनेक कंपन्या बंद पडण्याची भीती\nदेशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच देशांतर्गत विमानसेवेमध्ये 30 टक्के घट झालेली पाहायला मिळाली होती\nCorona effect – दर्शकांना ‘या’ मालिका पुन्हा पहायच्या आहेत\n21 दिवसांचा काळ हा मोठा काळ आहे. त्यामुळे अशा काळात लोकांनी प्रसार भारतीकडे जुन्या प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रसारित करण्याची मागणी केली आहे.\n#Corona देशभरातील महामार्गांवरील टोलनाके काही दिवसांसाठी बंद\nदेशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिंदुस्थानात लॉकडाऊन लागू केले आहे\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nसंगमेश्वर बाजारपेठेत लॉक डाऊनची ऐशीतैशी; खरेदीसाठी गर्दी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनाचाही...\nपालघर – पिकअप-टेम्पोचा अपघात, 1 ठार तर 9जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/love-aaj-kal-2-official-trailer-released-sara-ali-khan-kartik-aryan-starrer-upcoming/", "date_download": "2020-04-01T13:54:28Z", "digest": "sha1:SSBT3TITAJCC5JHCHUUGVFY3VMIFPYLX", "length": 8060, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "'Love Aaj Kal' trailer: दोन काळातील अनोखी लव्हस्टोरी | Our Nagpur", "raw_content": "\n‘Love Aaj Kal’ trailer: दोन काळातील अनोखी लव्हस्टोरी\nमुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही फ्रेश आणि बहुचर्चित जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. काल या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.\n‘लव्ह आजकल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये कार्तिक साराची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ही कथा आहे वीर आणि जुईची. या सिनेमात सारा एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत तर कार्तिक एका थोड्याशा लाजऱ्या आणि गोंधळलेल्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त या सिनेमात आणखी एक अभिनेत्री दिसत आहे. त्यामुळे या सिनेमात लव्ह ट्रॅन्गल पाहायला मिळणार आहे.\nसारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण दरम्यानच्या काळात या दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही समोर आलं आहे.\nइम्तियाज अली यांचं दिग्दर्शन असलेला ‘लव्ह आज कल 2’ (Love Aaj Kal 2) हा सिनेमा 2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आज कल’ चा सिक्वेल आहे. फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nPrevious articleपत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून केला खून, पती दिवसभर बाहेर फिरला आणि नंतर…\nNext articleअखेर किडनी रुग्णांवर उपचार होणार\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\nकनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…\nवाहनधारकांना दिलासा; नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ निर्णय\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41422", "date_download": "2020-04-01T16:00:08Z", "digest": "sha1:AOQPOER6JNZLBT377OPBD626SVS6LXIC", "length": 5517, "nlines": 136, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी भाषा दिवस २०१३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिवस २०१३\nमराठी भाषा दिवस २०१३\nमराठी भाषा दिवस २०१३\nमनमोकळं : प्रवेशिका क्र. ५ : Arnika लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: प्राजक्ता३० लेखनाचा धागा\nरावण विरचित शिवतांडव स्तोत्राचा संगीतबद्ध मराठी अनुवाद लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: तोषवी लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: मोहना लेखनाचा धागा\nबोल बच्चन बोल : प्रीति लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: सावली लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: प्राजक्ता लेखनाचा धागा\nबोल बच्चन बोलः सिंडरेला लेखनाचा धागा\nबोल बच्चन बोल : जयंती लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: Sheetal P dighe लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: uju लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: ekmulgi लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: कविन लेखनाचा धागा\nमनोगत : सुमेधा मोडक लेखनाचा धागा\nबोल बच्चन बोलः avantika लेखनाचा धागा\nबोल बच्चन बोलः रुणूझुणू लेखनाचा धागा\nसा.न.वि.वि: Kshama लेखनाचा धागा\nआक्कांच्या आठवणी - डॉ. आसावरी संत लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/154?page=4", "date_download": "2020-04-01T15:39:51Z", "digest": "sha1:FRGEOWE2IZN5QQC4NKMLWWY3FCEIPIYL", "length": 16543, "nlines": 186, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखन : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /लेखन\nमन वढाय वढाय (भाग २४)\nगप्पा गोष्टी, चहा कॉफी वगैरे नंतर सगळ्यांची एकत्र जेवणं देखील झाली. स्नेहाच्या घरचे आता परत जायला निघाले. रजत म्हणाला,\" तुम्ही सगळ्यांनी काय ठरवलंय ते तरी सांगा. येणार आहात ना तुम्ही आमच्याबरोबर बडोद्याला \nत्यावर काही क्षण विचार करून त्याचे बाबा म्हणाले,\" सांगतो लवकर���.. आम्हांला थोडा वेळ द्या. इतका मोठा निर्णय आहे; असा तडकाफडकी नाही घेता येणार ना सगळ्या दृष्टीनी विचार करून, discuss करून मग सर्वानुमते ठरवू या काय करायचं ते.\"\nRead more about मन वढाय वढाय (भाग २४)\n\" हॅलो, आशिष का अरे एक वाईट खबर द्यायचीय...आपला सूरज गेला....\"\n तुझ्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कंपनी तुला प्रमोशन देते आहे. तुझी निवड हि खास आपल्या चीफ एक्सेक्युटीव्ह ऑफिसर तर्फ़े करण्या आलेली आहे. या प्रमोशन नंतर तुला आपल्या कंपनीतर्फे संपूर्ण युरोप विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. पुढच्या एका वर्षात कंपनीचा या विभागातील नफा तीस टक्क्याने वाढविण्याचे आव्हान तुझ्यासमोर असेल. तुझ्या सारखा अत्यंत हुशार, तरुण, तडफदार, कर्तबगार अधिकारीच हे आव्हान यशस्वीपणे पेलू शकतो ह्याची कंपनीला जाणीव आहे आणि म्हणूनच तुझ्या नावावर या प्रमोशन साठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.” अविनाशच्या बॉसने त्याला हि बातमी त्याला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून दिली.\nजगाच्या पाठीवरच्या अनेक शापित देशांपैकी एक म्हणजे इराक हा अरबस्तानाच्या वायव्य टोकाला असलेला देश. तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांमुळे या प्रांतात सुमेरियन, असिरिअन, बाबीलोनिअन, मेसोपोटेमियन अश्या अनेक समृद्ध संस्कृती नांदल्या. एकेकाळचा हा समृद्ध आणि संपन्न देश आज पाश्चात्य देशांच्या हातातल खेळणं झालेला आहे आणि मागच्या १०० वर्षातल्या सततच्या लढाया, वांशिक नरसंहार, शेजारच्या देशाबरोबरचे तंटे अशा अनेक कारणांनी पार खिळखिळा होऊन गेलेला आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच राज्यकर्त्यांनी १०० वर्षांपूर्वी पेरलेली दुहीची बीजं आज इतकी अक्राळविक्राळ फोफावली आहेत की त्यात अक्खा देश पोखरून निघालेला आहे.\nRead more about शांतताप्रिय लढवय्या\nमी थोडेफार वाचन करतो. ते करताना काही नामांकित, वलयांकित किंवा विचारवंत इत्यादींची वचने वाचनात येतात. मग मी ती माझ्या डायरीत लिहून ठेवतो. वाचनातून मला जडलेला हा छंदच आहे म्हणाना. एकदा निवांत बसलो असता मी माझी जुनी डायरी चाळली. तेव्हा असे लक्षात आले की माझ्या संग्रहातील काही वाक्ये खूप मार्मिक आहेत. मला ती पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात. ती खूप विचार करायला लावतात. या मंथनातून मला एक आगळाच आनंद मिळतो. या लेखात अशी काही निवडक वाक्ये घेतो आणि त्यावर काही भाष्य करतो.\n१.\t‘जगातली सर्वात सोपी गोष्ट कोणती तर ��तरांनी काय करावे, हे आपण ठरवणे’.\nबुरा न मानो होली है (एक Holy लेखण\nढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह\nRead more about बुरा न मानो होली है (एक Holy लेखण\nमन वढाय वढाय (भाग २३)\nसंध्याकाळी रजत ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला घरातून गप्पांचा, हास्यविनोदांचा गलका अगदी बाहेरपर्यंत ऐकू येत होता. 'आले वाटतं मावशीकडचे सगळे . रजत साहेब, आता प्रश्नांच्या भडिमारासाठी सज्ज व्हा...' एकीकडे आपल्या कुटुंबियांच्या उत्साहानी, प्रेमानी खुश होत रजत स्वतःला उद्देशून म्हणाला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्यानी बेल वाजवायच्या आधीच त्याच्या आईनी दार उघडलं. इतका वेळ बडबडणारं घर एकदम शांत झालं. सगळ्यांच्या अपेक्षित नजरा आता रजतवर खिळून होत्या. पण रजत मात्र काही न बोलता खोलीत जायला लागला. त्याला मधेच थांबवत वंदना म्हणाली,\" अरे हे काय घरी आल्यावर सांगतो म्हणाला होतास ना \nRead more about मन वढाय वढाय (भाग २३)\nव्यथा जरी गं पोटात,\nरक्ताळले कण कण- ती चालतीबोलती जखम\nप्रेम-माया अगणित-असंख्य उधळूनही ती धनी\nजोडे करी कातड्याचे, तरी जग तिचेच ऋणी ...\nदुबईमध्ये येऊन २-३ वर्ष झाल्यावर आणि बऱ्यापैकी मित्रमंडळी जोडल्यावर जवळ जवळ प्रत्येक सुटीच्या दिवशी काही ना काही बेत आखायची आणि त्यानुसार कुठेतरी जाऊन गप्पांचा अड्डा जमवायची मला सवय लागली होती. कधी कधी अबू धाबी, शारजा अश्या इतर अमिरातींमधून सुद्धा काही मित्रमंडळी येत आणि गप्पांचा फड आणखी रंगात येई.अशाच एके दिवशी गप्प्पा मारायला जमलेल्या आमच्या टोळक्यात माझ्या एका अबू धाबीच्या मित्राबरोबर गोरापान, निळे डोळे असलेला आणि पाहताक्षणी ब्रिटिश वाटेल असा कोणीतरी आलेला दिसला आणि मी त्याची इंग्रजीत विचारपूस करायला लागल्यावर ' अरे काय हे....मी ना, मी मराठी आहे' असं लडिवाळपणे तो बोलला.\nRead more about श्रीमंत पेशवे\n' ताप ' गंधर्व\nसंगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीत हा माझा जिव्हाळ्याचा विषय. आजच्या पंजाबी वळणाच्या आणि केवळ ठेक्यावर जोर देत गायला जाणाऱ्या गाण्यांचा मला प्रचंड तिटकारा आहे. किंबहुना ही गाणी ' तयार' करावी लागतात हे मला पटत नाही आणि म्हणूनच हे सगळं मला बरंचसं सपक वाटतं. कवितेचे शब्द, भाव, त्यात अभिप्रेत असलेला अर्थ याचा सखोल विचार करून सुरांना त्या शब्दांमध्ये अलगद ग��ंफायची कला प्रचंड तपस्या करून मिळते, म्हणूनच असेल कदाचित, पण आजच्या ' फास्ट फूड' च्या जमान्यात फार कमी वेळा अशी गाणी ऐकायला मिळतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/box-office-collections/ajay-devgn-starrer-tanhaji-box-office-collection-till-today/articleshow/74116943.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-04-01T16:03:47Z", "digest": "sha1:EM7YZMUWETTJJIQPPW45NNSJ5T5JX734", "length": 13144, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "tanhaji box office collection : पाचव्या आठवड्यातही 'तान्हाजी'च; कमाई २७० कोटींवर - ajay devgn starrer tanhaji box office collection till today | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nपाचव्या आठवड्यातही 'तान्हाजी'च; कमाई २७० कोटींवर\nबॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा चित्रपट 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' ची पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन तब्बल पाच आठवडे उलटले आहेत, तरीही चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.\nपाचव्या आठवड्यातही 'तान्हाजी'च; कमाई २७० कोटींवर\nमुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा चित्रपट 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' ची पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल पाच आठवडे उलटले आहेत, तरीही चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. परिणामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आतापर्यंत या चित्रपटानं २६९.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.\n१० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाचव्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिल्यास हा चित्रपट दंगल आणि पीके या चित्रपटांना मागं टाकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.\nपाचव्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी 'तान्हाजी' चित्रपटानं १.१५ कोटींची कमाई केली तर शनिवारी २.७८ कोटींचा गल्ला जमवला. रविवारी या चित्रपटानं ३.४५ कोटींचा व्यावसाय केला होता. कमाई अशीच सुरू राहिल्यास चित्रपट लवकरच ३०० कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही.\n'मलंग' आणि 'शिकारा' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 'तान्हाजी' च्या कमाईवर परिणा��� होईलं असं वाटत होतं. परंतु या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केल्याचं पाहायला मिळालं.\n'तान्हाजी'ची कमाल; बॉक्स ऑफिसवर २०० कोटी पार\nछत्रपती शिवाजी महाराजांचा वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अभिनेता अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमनुसार दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने ४७.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती.\nआठवडाभरात 'तान्हाजी'ची ११६ कोटींची कमाई\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबॉक्स ऑफिस:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोनाचा फटका; अनेक हॉलिवूड सिनेमांची माघार\nअमिताभ, इरफान यांच्या सिनेमांना करोनाचा फटका\n'बागी -३'पाहण्यासाठी गर्दी; तीन दिवसांत ५० कोटींची कमाई\nटायगरच्या 'बागी-३' ची पहिल्याच दिवशी दमदार कमाई\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\n‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ प्रेक्षकांच्या भेटीला\nनेटकरी म्हणतायत स्वरा भास्कर ही कलियुगातील मंथरा\nकरोनाच्या लढाईत उतरली रॅपर रफ्तारची बहीण\nतबलीगी जमातीवर भडकली फराह खान, म्हणाली...\n'या' दोन जुन्या मराठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपाचव्या आठवड्यातही 'तान्हाजी'च; कमाई २७० कोटींवर...\n'तान्हाजी'ची कमाल; बॉक्स ऑफिसवर २०० कोटी पार...\nतान्हाजीची घोडदौड सुरूच; १० दिवसांत १६२ कोटींची कमाई...\nआठवडाभरात 'तान्हाजी'ची ११६ कोटींची कमाई...\n​​​'गुड न्यूज'ने आठवड्यात पार केला १३० कोटींचा टप्पा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/3/24/Gudipadwa-Shobhayatra-Dombivli-2020.html", "date_download": "2020-04-01T13:15:07Z", "digest": "sha1:UDWQB5G3CIIFMV2IH3OQ5O22S43DREUG", "length": 31667, "nlines": 20, "source_domain": "www.evivek.com", "title": " Gudipadwa Shobhayatra - विवेक मराठी", "raw_content": "नववर्ष स्वागत यात्रा - परंपरा दृढ करण्यासाठी नव्या दृष्टीकोनांची गरज\nस्रोत: विवेक मराठी दिनांक24-Mar-2020\n५१०१व्या युगाब्दाच्या प्रारंभी सुरू झालेली आणि आता तब्बल 22व्या वर्षात पदार्पण करीत असलेली भारतीय नववर्ष स्वागत यात्रा, कोरोनामुळे यंदा सुदैवाने वा दुर्दैवाने रद्द करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे यात्रेच्या विद्यमान स्वरूपाविषयी, काळाच्या ओघात पक्क्या होत गेलेल्या तिच्या ढाच्याविषयी, यात्रेच्या उद्दिष्टांविषयी व स्वरूपाविषयी पुन्हा नव्याने करायला पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे.\nकुठलीही गोष्ट वा सार्वजनिक झालेले सण-उत्सव, बरीच वर्षं त्याच-त्याच पद्धतीने करीत राहिलो, की त्यात साचलेपणा येतो. म्हणूनच एका टप्प्यावर थोडी वेगळी वाट चोखाळून, थोडा वेगळा विचार करून त्या गोष्टीला, त्या उत्सवी सादरीकरणाला नवं रंगरूप देण्याचा विचार त्या सोहळ्यांच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या प्रत्येकालाच अपरिहार्यपणे करावा लागतो. आयोजनाच्या पद्धतीतच नव्हे, तर आयोजनामागच्या विचारातही कालानुरूप बदल करण्याची गरज अशा क्षणी जाणवायला लागते. नवं काही स्वीकारण्यासाठी, जुना साचलेपणा टाकून देण्यासाठी मनाचा मोकळेपणा दाखवण्याची तयारी ठेवावी लागते. अनेक प्रसंगांमध्ये अशी वेळ केव्हा येते ते आयोजकांच्या ध्यानी येत नाही, पण जिथे जिथे, जेव्हा ती वेळ आल्याचं कुणाच्या तरी ध्यानात येतं, तेव्हा तेव्हा तिथे तिथे त्यासाठीचा मनाचा मोकळेपणा दाखवण्याचं धारिष्ट्य सगळ्यांनाच दाखवता येतं, असंही सहसा घडत नाही.\nभारतीय नववर्ष स्वागत यात्रेबाबत असा काही नवा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, असं मात्र अनेकांना वाटू लागलं आहे. स्वागत यात्रेचं विचारबीज रोवलं गेलं ते 1998च्या वर्षअखेरीला. ग्रेगोरियन (इंग्लिश) कालगणनेचं दुसरं सहस्रक संपायला अवघं एक वर्ष राहिलं होतं, असा तो काळ होता. नवं वर्ष सुरू होण्याला थोडेच महिने शिल्लक राहिले असल्यामुळे त्याच्या स्वागताची तरुणाईची योजना सुरू झाली होती. आख्खी रात्र धमाल करत रस्त्यावर काढायची, गप्पा मारत चौकाचौकात जमायचं, जे मद्यपान घरी करता येणार नाही ते सोयीच्या जागा पकडून रस्त्यावर करायचं, अशा कल्पना पुढे येत होत्या. बहुतांशी तसंच घडलं. 31 डिसेंबरच्या त्या रात्री सारं जग जसं जागलं, तशीच महाराष्ट्राची आणि महानगरांची तरुणाईही जागली. काही अतिउत्साही तरुणांबरोबरच तरुणीदेखील रात्रभर रस्त्यांवर धुडगूस घालत राहिल्या आणि भारतीय सांस्कृतिक वातावरणाविषयी अभिमान वाटणारे अनेक जण अस्वस्थ झाले.\nयाला काही पर्याय दिला पाहिजे असा विचार स्वाभाविकपणेच कालांतराने पुढे आला. एखाद्या समाजसंमत नसलेल्या गोष्टीवर टीका करणं सोपं असतं, परंतु टीका करण्याऐवजी त्याला तितकाच समर्थ, सक्षम सोहळारूपी पर्याय देणं गरजेचं असतं. एखादी रेषा लहान करायची तर ती पुसणं हे त्यावरचं उत्तर नसतं, त्या रेषेशेजारी दुसरी मोठी रेष मारणं हा त्यावरचा उपाय असतो. डोंबिवलीकरांनी 31च्या मध्य(मद्य)रात्रीच्या पर्यायावर गुढीपाडव्याच्या शुभसकाळच्या उत्सवी सोहळ्याचा पर्याय काढला आणि तो डोंबिवलीकरांनीच नव्हे, समस्त भारतीयांनी मनापासून स्वीकारला.\n5101व्या युगाब्दाच्या प्रारंभी सुरू झालेली आणि आता तब्बल 22व्या वर्षात पदार्पण करीत असलेली भारतीय नववर्ष स्वागत यात्रा, कोरोनामुळे यंदा सुदैवाने वा दुर्दैवाने रद्द करण्यात आली आहे. एका अर्थाने हे वरदानच ठरणार आहे. यात्रेच्या विद्यमान स्वरूपाविषयी, काळाच्या ओघात पक्क्या होत गेलेल्या तिच्या ढाच्याविषयी, यात्रेच्या उद्दिष्टांविषयी व स्वरूपाविषयी पुन्हा नव्याने करायला पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे आणि तसा विचार सुरू झाल्याच्या बातम्याही वृत्तपत्रात येऊ लागल्या आहेत. कोरोनामुळे रस्त्यारस्त्यांवर स्वागत यात्रा दिसणार नसल्या तरी, स्वागत यात्रेच्या निमित्ताने आठवडाभर आधीपासून आयोजित केले जाणारे बहुतांश उपक्रम यंदा प्रथमच हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. घरबसल्या मोबाइल आणि इंटरनेटद्वारे विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठीचे पर्याय खुले करण्यात आले आहेत. व्याख्याने आणि प्रत्यक्षात पाडव्याच्या दिवशीचे गणेशपूजन, पंचांगवाचन, पालखीपूजन लाइव्ह अनुभवण्याचा हाय-टेक पर्याय आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. वास्तविक कोरोनाचं संकट उद्भवलं नसतं, तरीही अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज होती, आहे आणि भविष्यात तर ती अधिक जाणवणार आहे.\nकोरोनामुळे मुळातच माणसांच्या एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. परस्परांच्या संपर्कातून विषाणू पसरू शकतात अशी स्थिती आणि भीती असल्यामुळे ‘जनता कर्फ्यू’सारखी टोकाची आणि कठोर उपाययोजना घोषित करण्याची वेळ जगभरच्या पंतप्रधानांवर आली आहे. हे संकट चीनमधून सुरू झालं असलं, तरी ते एकट्या चीनपुरतं उरलेलं नाही. त्यावर मात करायला कुठलीही प्रतिबंधात्मक उपाययोजना कुणालाही शोधून काढता आलेली नाही. त्यामुळे घराघरात कोंडून घेणं, परस्पर्श टाळणं आणि अज्ञात स्पर्शातून हस्ते-परहस्ते फैलावू शकणारा विषाणू रोखणं हाच यावरचा उत्तम आणि आजच्या घडीला एकमेव ज्ञात मार्ग आहे. त्यामुळे नववर्ष स्वागत यात्रेसारखे मेळावे-मिरवणुका-यात्रा-संमेलने टाळण्याची नितांत गरज होती व तसंच होतं आहे. 2020च्या गुढीपाडव्याची तीच मागणी आहे, नव्या युगाब्दाने सांगितलेलं तेच वर्षफल आहे.\n31 डिसेंबरच्या मद्यपी रात्रीपासून तरुणाईला लांब नेणं हा स्वागत यात्रेमागचा एक उद्देश होता हे खरंच, त्याशिवाय ‘मी-माझी पत्नी-माझी मुलं’ एवढ्यापुरतं मर्यादित होत चाललेलं भारतीय कुटुंबजीवन व्यापक बनवावं, त्याला मी-माझं घर-माझे शेजारी-माझा परिसर-माझा गाव-माझा समाज या विस्तारित परिघात आणावं आणि या विस्तारित परिघाशी असलेल्या त्याच्या नात्याचं भान त्याला द्यावं, त्यासाठी करावयाच्या कर्तव्याची जाणीव त्याच्यात निर्माण करावी हाही होता, नव्हे खरं पाहता तोच होता. यात्रेनिमित्त शे-दीडशे संस्था एकत्र येतात, लहानमोठ्याचा वाद त्यांच्यात उपस्थित होत नाही, यात्रा सुखरूप पार पडते, तीस-तीस, चाळीस-चाळीस हजार लोक रस्त्यावर उतरूनही पोलिसांच्या दृष्टीने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, याला ही गावकीची-विस्तारित कुटुंबाची भावनाच कारणीभूत आहे, हे नाकारता येणारे नाही.\nयात्रेनिमित्ताने जपली जाणारी ही आपलेपणाची, समूहभावनेची जाणीव जशी डोंबिवलीकरांनी पुढे अनेक उपक्रमातून अभिव्यक्त केली, तशी ती गावोगावी होत राहणं ही काळाची मागणी आहे. जातीपातीच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर पडून समाजाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय समाजाला संघटित ठेवण्याच्या प्रयत्नातलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, आणि हेच यात्रेचं मोठं यश आहे.\n2011 साली ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताला शंभर वर्षं पूर्ण झाली, तेव्हा हे दोन कडव्यांचं राष्ट्रगीत नव्हे, तर मूळचं पाच कडव्यांचं संपूर्ण गीत गायला डोंबिवली ��हरातील चाळीसहून अधिक शाळा एकत्र आल्या, तेवढ्याच संस्था पुढे सरसावल्या आणि साडेतीन हजाराहून अधिक संख्येत विद्यार्थी एकत्र आले. 2014 सालापासून नागरी सत्कार समितीच्या नावाखाली सेहेचाळीस-सत्तेचाळीस सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक संस्था एकत्र येत राहिल्या आणि डोंबिवली शहराच्या जडणघडणीसाठी ज्यांनी प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून काम केलं, त्यांच्या नागरी सन्मानाना प्रारंभ झाला, हे विचारपूर्वक टाकलं गेलेलं पाऊल आहे. विविध प्रकारचे नृत्यप्रकार शिकवणारे डझनभर क्लासेस तरी डोंबिवलीत चालतात, आणि शेकड्यांच्या संख्येत मुलं-मुली त्याचा लाभ घेतात. यंदाच्या यात्रेत हे डझनभर क्लासेस आणि त्यांचे शेकडो विद्यार्थी समूहाने उतरणार होते आणि चौकाचौकात नृत्यप्रकार सादर करत मिरवणुकीला वेगळाच सांकृतिक आयाम प्राप्त करून देणार होते. कथ्थक श्रेष्ठ की भरतनाट्यम, मणिपुरी श्रेष्ठ की पंजाबी, हा वादच उपस्थित होऊ न देता या सर्व नृत्यप्रकारांना एकाच पातळीवर आणण्याचा हा प्रयत्न त्याच दिशेतला आहे. या उपक्रमात गावकीसाठी काही करण्याची जी वृत्ती दडलेली आहे, ती नववर्ष स्वागत यात्रेतून उत्पन्न झालेली आहे हे नाकारता येणारंच नाही. हे असे प्रयत्न गावोगावी होण्याची गरज आहे.\nनववर्ष स्वागत यात्रेचा पहिल्याच वर्षीचा उपक्रम वृत्तपत्रांनी गाजवला, तो महाराष्ट्रात नव्हे तर सार्‍या देशात गेला, त्याची छायाचित्रं पानापानांवर झळकली, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तो जगभर नेला आणि पुढल्या वर्ष-दोन वर्षांत यात्रा महाराष्ट्राच्या सार्‍या प्रमुख गावातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही जिथे मराठी माणूस आहे, जिथे हिंदुत्ववादी शक्ती संघटित आहे, जिथल्या तरुणाईमध्ये देशप्रेमाची भावना जागृत आहे अशा सर्व ठिकाणी पोहोचली आणि देशव्यापी बनली. गुढीपाडवा हा आजवर घराघरात साजरा होणारा सण होता, स्वागत यात्रेने त्याला समाजव्यापी रूप दिलं. पाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस, त्याचा आदला दिवस फाल्गुनी अमावस्येचा. हा दिवस महाराष्ट्रात ओळखला जातो तो संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून. पाडव्याची पूर्वसंध्या नुसतीच सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा फटाके उडवण्यात न घालवता सळसळत्या तरुणाईच्या अंगभूत आविष्काराने साजरी करावी अशी जोड तिला देण्यात आली आणि वीररस निर्माण करणारे कार्यक्रम त्यातून आयोजित होऊ लागले.\nकुठलाच सण, कुठलाच उत्सव कुटुंबापुरता मर्यादित न राहता त्याला सामाजिक स्वरूप देण्याची, सामाजिक आशय देण्याची एक परंपरा भारतीय संस्कृतीत आहे. आपल्याकडे विजयादशमीला सोनं लुटण्याची पद्धती आहे, संक्रांतीला परस्परांना तिळगूळ देत सार्‍या समाजात स्नेहभाव पसरवण्याची पद्धती आहे, गणपती तर आता सार्वजनिकच झाले आहेत, दिवाळीसारखा सण केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता त्यानिमित्ताने समाजातील नाही रे वर्गाला त्यात सहभागी करून घेण्याची नवी रूढी आपल्याकडे सुरू झाली आहे. वनवासी भगिनीला साडी-चोळीची भाऊबीज भेट हा प्रकार त्यातूनच आला आहे. राख्या बहिणीने भावाला बांधाव्याच, तसंच बहिणीने त्या समाजाचं रक्षण करणार्‍या पोलीस-सैनिक यांच्यासारख्या घटकांनाही बांधाव्या, हा नवा विचार त्यातूनच आला आहे. अधिक मासात जावयाला वाण देऊन त्याचा मान करण्याऐवजी, तीच रक्कम गोदानासाठी वापरावी हा नवा दृष्टीकोन त्यातूनच दिला गेला आहे. गुढी उभारण्यालाही असाच नवा विचार देण्याची गरज आहे. पूर्वी गुढी उभारायची पद्धती पडली ती विजयाचं प्रतीक म्हणून, आता गुढी उभारायची ती नव्या विचारांकडे जाण्याचं प्रतीक म्हणून.\nपाडवा येतो तो होळी पौर्णिमेनंतर. हीच वेळ असते ऋतुबदलाची. निसर्गातलं एक ऋतुचक्र संपलेलं असतं आणि नव्या ऋतुबदलाची वाट निसर्ग पाहत असतो. पण माणसाने गेल्या काही वर्षांत आपल्या कर्माने हे ऋतुचक्र असं काही पालटून टाकलं आहे की पर्यावरणबदलाचे घातक संकेत निसर्ग आपल्याला देऊ लागला आहे. दुष्काळ त्यातूनच उद्भवतो आहे, कमालीचा उन्हाळा हा त्याचाच परिणाम आहे, पावसाचं चक्र बदलतं आहे ते त्याच्याच परिणामापायी, विषाणूंची उत्पत्ती हीदेखील त्याचीच परिणती मानली जाते आहे. या समस्येशी समर्थपणे मुकाबला करायचा, तर मानवाने आपल्या कर्माने बिघडवून टाकलेलं निसर्गचक्र पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी मानवालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. अस्वच्छता उन्मूलन, प्लास्टिकला पूर्ण सुट्टी, पाण्याचा मर्यादित वापर, सेंद्रिय शेतीसाठी आग्रह, तंबाखू-मद्य-अमली पदार्थ यापासून मुक्ती अशा कितीतरी गोष्टी.\nगुढीपाडवा हा हिंदू धर्मीयांचा सण हे खरंच. तो घराघरात साजरा केला जात असताना, रूढी-परंपरांचं पालन केलं जात होतं हेही खरं, परंतु ते वैयक्तिक पातळीवर जास्त होतं. तो उत्सव समाजाचा होऊ द्यायला तथाकथित पुरोगामी विचार करणार्‍यांची तयारी नव्हती. ती आजही नाही, परंतु पुरोगामित्वाचं वा प्रतिगामित्वाचं लेबल आपल्या नावामागे लावलं जाईल हे त्या नकारामागचं कारण नव्हतं, त्यातून उभी राहणारी हिंदुत्वाची संघटित शक्ती त्यांना खुपत होती. आश्चर्य म्हणजे ही हिंदुत्वाची शक्ती आता देशोदेशी प्रकटू लागली आहे. जगभर पसरलेला भारतीय बांधव याआधीही आपल्या बुद्धितेजाने तळपत होताच, त्या त्या देशाच्या अर्थकारणाला, प्रशासनाला तो हातभारही लावत होता, त्याची तिथली तिथली संघटीत शक्ती दसरा-दिवाळी साजरी करण्याच्या निमित्ताने अभिव्यक्त होत होतीच, तिला पाडव्याची जोड मिळाली आणि अनेक देशांमध्ये नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. हिंदुत्वाची कालसंगत अभिव्यक्ती करणारं सरकार देशात आलं, देशोदेशीच्या सरकारांमध्ये त्याचा योग्य संदेश पोहोचला आणि देशोदेशी राहणारे भारतीय नागरिक आश्वस्त झाले.\nनववर्ष स्वागत यात्रेच्या आयोजनाने आणि त्यातून तयार झालेल्या उत्साही वातावरणामुळे समाजाचे नवनवे पैलू हे नवतेजाचे नेत्रसुखद आविष्कार आहेत हे नाकारताच येणार नाही. हे नवतेज गावकी रूपात अभिव्यक्त होतं आहे, हे नवतेज संघटित समाजशक्तीच्या रुपात प्रकटतं आहे, हे नवतेज तरुणाईच्या सकारात्मक वृत्तीला आविष्कृत करतं आहे, हे नवतेज हिंदुत्वाभिमान वाढवतं आहे, हे नवतेज नवनव्या समाजहितैषी चळवळींना जन्म देतं आहे, समाजमाध्यमांतून ते प्रभावीपणे व्यक्त होतं आहे, लव्ह जिहादसारख्या प्रयत्नांच्या विरोधात, दहशतवादी ताकदींच्या विरोधात आवाज बुलंद करतं आहे, हे नवतेज जातीपातीच्या भिंती उन्मळून टाकत एकरस-एकसंध समाजनिर्मितीला चालना देतं आहे, हिंदूंच्या मनातल्या सुप्तावस्थेत गेलेल्या धर्माभिमानाला फुंकर घालून त्यातला वन्ही प्रज्वलित करतं आहे, चेतवतं आहे ही मोठी उपलब्धी आहे.\nपण त्याचबरोबर ही यात्रा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, कुणाच्या भावना दुखावण्यासाठी नाही, ती असलीच तर ती सर्वसमावेशक आहे याची खूणगाठी पहिल्या वर्षापासूनच सर्वांच्या मनात आहे. यात्रा निघाली आणि यात्रेतल्या घोषणांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या, कुणी यात्रेवर हल्ला केला, कुठे यात्रेवर बंदी घालावी लागली असं चुकूनही घडलेलं नाही. शीख-जैन-बौद्ध बांधव तीत सहभागी होऊन यात्रेचा व्यापकतेचा, समावेशकतेचा आशय दृढ करत आहेत. यात्रा फक्त शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजापुरती मर्यादित राहिली वा ठेवली आहे असेही अनुभव कुठेच नाहीत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात, महाराष्ट्राबाहेरच्या शहरा-शहरात या समरसतेचे परिणाम दृग्गोचर होऊ लागले आहेत. समाजाने आपणहोऊन पत्करलेला हा मोठ्या रेषेचा पर्याय अधिक प्रशस्त, अधिक मजबूत होण्याची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/government-should-abandon-idea-nrc/", "date_download": "2020-04-01T14:07:40Z", "digest": "sha1:JBRVNTQSP67ZNZAINEGKVBWJPQPVGPID", "length": 33384, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सरकारने ‘एनआरसी’चा विचार सोडावा; संघर्षाचे राजकारण टाळावे : चौसाळकर - Marathi News | The government should abandon the idea of 'NRC' | Latest kolhapur News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nAll post in लाइव न्यूज़\nसरकारने ‘एनआरसी’चा विचार सोडावा; संघर्षाचे राजकारण टाळावे : चौसाळकर\n‘सीएए’, ‘एनआरसी’ लागू करण्याचा विचार सोडून देऊन केंद्राने संघर्षाचे राजकारण टाळून सामोपचाराचा मार्ग स्वीकारावा.- डॉ. अशोक चौसाळकर\nसरकारने ‘एनआरसी’चा विचार सोडावा; संघर्षाचे राजकारण टाळावे : चौसाळकर\nठळक मुद्देभावनेच्या भरात जाऊ नये. धार्मिक द्वेष, भेदभाव करू नये.\nकोल्हापूर : नागरिकता संशोधन कायद्यावरून (सीएए) देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या कायद्याची गरज आहे का तो लागू झाल्यास काय परिणाम होईल तो लागू झाल्यास काय परिणाम होईल, आदींबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.\nप्रश्न : नागरिकत्वाच्या प्रश्नाबाबत काय सांगाल\nउत्तर : भारत आणि पाकिस्तानची सन १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाली. त्यातून दीड कोटी लोक स्थलांतरित झाले. पाकिस्तानमध्ये ७४ लाख मुस्लिम गेले आणि जवळपास तितकेच हिंदू भारतात आले. त्यानंतर भारतात आलेले हिंदू, शीख यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न लोंबकळत राहिला. पूर्व भागात परिस्थिती गंभीर झाली. आसाम प्रांतात बांग्लादेशातील लोक स्थलांतरित झाले; त्यामुळे तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात बदल झाला. सन १९८५ मध्ये आसाम गणपरिषद आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये करार झाला; मात्र त्याची पुरेशी अंमलबजावणी झाली नाही; त्यामुळे आसाममध्ये नागरिकत्वाच्या प्रश्नावरून वाद चालू राहिला. सध्या सरकारने ‘सीएए’ हा कायदा मंजूर केला आहे. पुढ��� नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) मंजूर करण्याचा सरकारचा विचार आहे.\nप्रश्न : ‘सीएए’बाबतच्या उद्देशाबद्दल काय सांगाल\nउत्तर : मुख्यत: बंगाल, आसाममध्ये बंगाली हिंदूंना नागरिकत्व देऊन त्या भागात आपला पाया मजबूत करण्याचा भारतीय जनता पार्टीचा ‘सीएए’बाबतचा उद्देश होता, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार सीएए हे राज्यसभेत बहुमत नसताना प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सरकारने संमत करून घेतले. या विधेयकाप्रमाणे बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन या निर्वासितांना कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला. त्यात मुस्लिमधर्मीय निर्वासितांना वगळले. पूर्वोत्तर राज्यांतील आदिवासी भागांना हा कायदा लागू होणार नाही. घटनेच्या कलम १४ मध्ये समतेचा अधिकार सर्वांना दिला आहे; मात्र सीएए कायदा भेदभाव करणारा, धर्मनिरपेक्षतेला बाधा पोहोचविणारा असल्याने तो घटनाविरोधी असल्याचे विरोधकांचे मत आहे. निर्वासित झालेल्याचा आणि नागरिकत्वाचा पुरावा देऊ शकलो नाही, तर निर्वासितांच्या छावणीत डांबून ठेवले जाईल, अशी भीती नागरिकांत असल्याने सीएए, एनआरसी विरोधात देशभर चळवळी सुरू आहेत.\n‘सीएए’ची अंमलबजावणी करणे खर्चिक आहे. अनेक मोठ्या राज्यांचे या कामात सहकार्य मिळत नसल्याने हा प्रश्न जास्त गुंतागुंतीचा बनला आहे. निर्वासितांच्या छावण्या सुरू केल्यास तेथील खर्चही मोठा असेल. अफगाणिस्तान, बांग्लादेश राष्ट्रांमध्ये या कायद्याबाबत नाराजी आहे. या कायद्याला विरोध वाढत गेला आणि त्याला बळाच्या साहाय्याने दडपण्याचा प्रयत्न केला, तर अनेक मुस्लिम राष्ट्रे आपल्या विरोधात जाऊ शकतात, याचा विचार केंद्र सरकारने करणे आवश्यक आहे. एकूणच पाहता माझ्या मते या कायद्याची गरज नाही.\nलोकशाहीचा चर्चेचा मार्ग न अंगीकारता भाजपने पर्यायी मोर्चे, निदर्शने, सभा घेऊन देशात संघर्षाचे वातावरण निर्माण केले आहे. भाजपने अशा प्रकारचे राजकारण करणे, देशहिताचे नाही. सर्व मुख्यमंत्री, राजकीय पक्ष, अल्पसंख्याक घटकांतील लोकांशी चर्चा करून हा प्रश्न मिटविला पाहिजे. नागरिकांनी सभांमधील जाणकारांची भाषणे ऐकून, वर्तमानपत्रांतील तज्ज्ञांचे लेख वाचून या कायद्याबाबतचे आपले मत तयार करावे. भावनेच्या भरात जाऊ नये. ��ार्मिक द्वेष, भेदभाव करू नये.\nCoronavirus: हे विषाणूशी युद्धच; आम्ही लढतोय, पण तुमचं आणखी सहकार्य हवंयः मुख्यमंत्र्यांची साद\nCoronavirus : सरकारी कार्यालयांत एका दिवशी ५० टक्केच कर्मचारी, एक दिवसाआड कामाची मुभा\nन्यायदान यंत्रणेवरील विश्वास गमावून बसलो, तर उरते काय माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत\nएकावर हल्लाः गल्ली बोळातून धावपळ, नानीबाई चिखलीत गव्याचा तब्बल सहा तास थरार\ncorona virus-कोरोनाच्या तपासणीसाठी मिरजमध्ये लवकरच नवीन लॅब, राज्यमंत्र्यांची भेट\ncorona virus-कोल्हापुरात मशिदीतून सामूहिक नमाज बंद, घरातूनच नमाज अदा करणार\nCorona in kolhapur: त्या दोन मृतांचे अहवाल निगेटिव्ह\nगांभीर्यच नाही : बंदी कागदावर ‘संचार’ गावभर--भाजी, औषधे खरेदीचा बहाणा\nदादा लाड यांना पोलिसांनीच केले बेअब्रू, व्हिडीओ व्हायरल\nCoronaVirus Lockdown : टोप येथील मृत रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह\nCoronaVirus Lockdown : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी, मारहाणीतील संशयिताला कोठडी\ncorona in kolhapur -‘भक्तिपूजा’वर महापालिकेचे लक्ष केंद्रित, दुसऱ्यांदा औषध फवारणी\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा ति���े UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\n जरा जागचं हलवा की तुमचं ढू..\nमराठी बातम्या : राज्यात ३२० करोनाग्रस्त\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nCoronaVirus : अजूनही गांभीर्य नाही दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का मग फटक्यात try this\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/6243/parenting-marathi-tips/", "date_download": "2020-04-01T15:29:09Z", "digest": "sha1:KMIMA4XVHHUAAOB6GTARM22TXCBFP3W7", "length": 11920, "nlines": 131, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "मुलांना आपली कामं हाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती? | मनाचेTalks", "raw_content": "\nHome पालकत्व मुलांना आपली कामं हाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती\nमुलांना आपली कामं हाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती\n“आई मला हाताने करायचंय, करू दे नं वं..”\nचार वर्षांचा मुलगा TV पाहत बसलेला असतो. आई एकेक घास करत त्याच्या तोंडात कोंबते. तिला हवं तेवढं त्याने खाल्लं कि मग म्हणते, “मी भरवल्याशिवाय खातंच नाहीस तू.”\nसहा वर्षांचा मुलगा शाळेसाठी तयार होत असतो. म्हणजे आई त्याला दात घासून देते, बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घालते. कपडे चढवते, सॉक्स-बूट घालून देते आणि नंतर त्याची bag आपल्या पाठीवर घालून त्याला वर्गापर्यंत पोहोचवते.\nएका जुनियर केजीतल्या मुलाची वही एकदा पहिली. अगदी व्यवस्थित आडव्या- उभ्या रेषा काढलेल्या होत्या (standing lines- sleeping lines). मी म्हटलं, “हुशार हं मुलगा..” तर आई म्हणाली, “अहो कसचं. बसतच नाही तो. बसला तरी सरळ रेष येतंच नाही त्याला. वेड्या-वाकड्याच जातात. वही पूर्ण व्हायला नको का मीच देते काढून त्याला.”\nएकदा एक आई सांगत होती, “सात वाजता van येते, मी पावणेसातला उठवते तिला. मग अज्जिबात त्रास देत नाही ती. मग पटपट आवरून होतं दहाव्या मिनिटाला. लवकर उठवलं ना तर सगळं तिलाच करायचं असतं. मग खेळत-खेळत उशीर लागतो.”\nबरेचदा मुलं मोठी झाली कि आईवडील सांगत येतात, ‘अहो कोणत्या गोष्टीसाठी initiative घेतच नाही. सतत मागे लागावं लागतं. नाही आली ना एखादी गोष्ट तर सोडून देते/देतो सरळ, प्रयत्नच करत नाही.’\nमुलांच्या वाढी दरम्यान जरा मागे जा. एक काळ असा आठवेल जेंव्हा, मूल म्हणत होतं, ‘आई मला हाताने करायचंय करू दे नं वं…’ आणि तुम्ही त्याचा हात धरून, ‘थांब, नाही जमणार तुला आत्ता. मोठा झाल्यावर कर हं…’ असं म्हणाला होतात.\nअसंही आठवेल कि त्या वयांत मुलाने ह्या गोष्टींसाठी खूप त्रास दिलेला असतो. ताट हातात घेऊन तुम्ही मागे पळता मुलं पुढे, कपडे घालताना तुम्ही दाबून मुलाला थांबवता, मुलं थांबत नाहीत, कारण त्यांना हाताने करायचं होतं.\nतीच वेळ नव्हती का त्यांना शिकवण्याची. नसतं जमलं तेंव्हा पण प्रयत्न तर केला असता. प्रयत्न केल्यावर जमतं हे तरी समजलं असतं. समजतं.\nमुले मोठी होतात तसं एकच शिकतात, “आईने केल्याशिवाय करायचं नाही.” त्यांच्यापेक्षा आपल्याला नक्कीच चांगलं येत असतं. पण त्यांनी केल्याशिवाय त्यांना येणारही नसतं. हे करू देणं, मेहनत घेणं त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार करतं.\nज्यात स्पर्धेला आणि क्षमतेला महत्व असतं. आत्ता कमावलेला विश्वास त्यांना पुढे वापरायचा असतो.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nPrevious articleआपण गूगल, जीमेल वापरताना किंमत मोजत नाही तर गूगल पैसे कसं कमावतं\nNext articleमार्ग तिचा वेगळा\nतल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, ह्या गोष्टींना तुम्ही दैवी देणगी मानता का\nमुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा\nमुलांना जवाबदार, सेल्फ मोटिव्हेटेड बनवणाऱ्या पालकत्त्वाची दहा सूत्र\nमुलांना आपली कामं ��ाताने करायला लावण्याची योग्य वेळ कोणती ते सांगितलंच नाही. नेमकं कोणतं वय \nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sutrasanchalan.com/2019/08/blog-post_15.html", "date_download": "2020-04-01T13:22:55Z", "digest": "sha1:JM4OCWJA7NM755XE3K6W4KX6GBO5UN7J", "length": 49534, "nlines": 259, "source_domain": "www.sutrasanchalan.com", "title": "Pateti Parsi festival New Year Marathi, Hindi English information! - सूत्रसंचालन आणि भाषण", "raw_content": "\nआशिष देशपांडे सर_ सूत्रसंचालन\nDownload our \"सूत्रसंचालन आणि भाषण\" App डाउनलोड करे .\nहमारा \"सूत्रसंचालन आणि भाषण\" यह\nपतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती \nपतेती, हा पारशी बांधवांचा नववर्ष दिवस. त्यानिमित्ताने या अग्निपूजक शांतीप्रिय ख-याखु-या अल्पसंख्य समाजाच्या बहुआयामी वैशिष्ट्यांची ओळख करून घेवूया.\nपतेती…. पतेती म्हणजे पारशी लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात. पारशी वर्षारंभ दिनाला ‘नवरोज’ म्हणतात.\nपारशी नूतन वर्षाचा प्रारंभ ‘फरवर्दीन’ मासाने होतो. तत्पूर्वी आज पारशी वर्षाचा अखेरचा दिवस ‘पतेती’ म्हणून साजरा केला जातो.\nवर्षभरात पतेती, नवरोज व चैत्रात जमशेदजी नवरोज हे तीन सण साजरे केले जातात\nनवरोजला नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त मंगलमय वातावरणात सकाळी अग्यारीत अग्नीची पूजा केली जाते. पंचमहाभूतांची देखील पूजा होते\nपारशी समाजाचे दैवत म्हणजे ‘अग्निदेव’ व धर्मसंस्थापक झरतुष्ट्र हे होत (दत्ता खेडेकर)\nचैत्रातला जमशेदजी नवरोज हा ‘चैत्रगौरी’प्रमाणे साजरा केला जातो (दत्ता खेडेकर)\nपारशी वर्षाचे शेवटचे दहा दिवस हे पितृपक्षाप्रमाणे पितरशांतीकरिता पाळले जातात (दत्ता खेडेकर)\nया दहा दिवसांत प्रत्येक पारशी कुटुंबाकडून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून फु���े किंवा फुलदाणी वाहिली जाते(दत्ता खेडेकर)\nगेलेल्या वर्षात काय केले, याचा आढावा घेत, नवीन वर्षासाठी शुभसंकल्प करावा अशी अपेक्षा असते (दत्ता खेडेकर)\nआजच्या दिवशी शेवया, शिरा, मिष्ठान्न व विशेषत: गोड दही आदी पदार्थ बनविले जातात (दत्ता खेडेकर)\nसकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान केले जातात (दत्ता खेडेकर)\nयावर्षी शुक्रवारपासून पारशी नववर्षाचा पहिला फरवर्दिन महिना सुरू होऊन नूतन वर्ष सन १३८७ प्रारंभ झाला.\nहा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% असला तरी त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्यलढय़ामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीमध्ये पारसी समाजाचे योगदान मोलाचे आहे. इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला'नवरोज' म्हटले जाते. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.\nपारसी लोकांचे पूर्वज प्राचीन इराणी लोक हे इंडो-युरोपिअन भाषिक समूहाच्या इंडो-इराणीयन शाखेचा एक भाग होते आणि प्राचीन इंडो-आर्यन (वैदिक आर्य) लोकांशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता.पारसी लोक हे सामान्यत: उंच, गोरे, बळकट बांध्याचे, मोठे कपाळ, सरळ व मोठे नाक, मोठे डोळे असे दिसतात.\nपारशी लोकांचे पदार्थ आवडीने हॉटेल्स मधून खाल्ले जातात. पारसी खान्यात मुख्य भात आणि घट्ट डाळीचा समावेश आहे. पारशी लोकं मांसाहाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. अंडी आणि अंडयाचे पदार्थ हे त्यांच्या नाश्यात असतात. स्क्रॅम्ब्ल्ड एग, पारसी आकूरी, पोरो हे काही लोकप्रिय पदार्थ. गोडात त्यांना शिरा, शेवया, फालूदा, कूल्फी अधिक आवडतात.\nपारश्यांसाठी विवाह संस्था अतिशय महत्त्वाची असून लग्न गाठी देवानेच बांधलेल्या असतात असा त्यांचा समज आहे. विवाहासाठीचा त्यांचा पारशी लग्न आणि फारकतीचा कायदा आहे. विवाहाच्या आधी दोन्ही घरात दिवे लावले जातात. त्यांनंतर दोन्हीकडचे व्याही एकमेकांना भेटायला जातात तेव्हा चांदीची नाणी शकून म्हणून देतात. विवाहचा पोशाख पांढरा असून, विधी दरम्यान कूंकू लावणे, मॉंग भरणे, अक्षदा आणि ओटी भरणे प्रथा आहेत.\nपारशी अंत्यविधी इतर धर्मांपेक्षा वेगळा असल्यामुळे कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यांच्यात मृतदेहाचा संपूर्ण नाश स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत���त्वाचा समजला जाते. एखादी व्यक्ती मृत झाल्यावर तिला स्पर्श करण्यास बाकीच्यांना मनाई करण्यात येते. मृतदेहाला स्नान घालून पांढरे वस्त्र परिधान करण्यात येते. पारंपारिक धार्मिक मंत्र म्हणून झाल्यावर मृतदेहाला पारशी स्मशान किंवा विहीरीपाशी नेण्यात येते. तेथे मृतदेहाचे संपूर्ण वस्त्र काढण्यात येतात व मृतदेहाला पक्षी व प्राण्यांनी भक्षण करण्याकरिता सोडून देण्यात येते. घर संपूर्ण गोमूत्राने साफ करुन, पवित्र धूप, दिप लावला जातो व मृतातम्यास शांती वाहिली जाते.\nखोरदाद हा दिवस पारशांचा देव झोरोस्टार ह्यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नवरोज (पतेती) नंतर सहाव्या दिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन त्यांच्या दैवताची प्रार्थना करतात. त्या दिवशी घराघरात गोड पदार्थ केले जातात. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. ' चांगले विचार, आचार आणि सतकर्म ' हा ह्या पवित्र दिवसाचा संदेश आहे.\nपारसी समाजाचे भारताला योगदान\n२००१ च्या जनगणने प्रमाणे भारतात पारसींची संख्या सत्तर हजारापेक्षा कमी आहे. एकंदर लोकसंख्येच्या ०.१ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या या समाजाचे भारताच्या विविध क्षेत्रातील योगदान डोळे दिपवणारे आहे.\n१. पारसींनी कधीच अल्पसंख्यांकाचा दर्जा आणि हक्क मागितले नाहीत.\n२. पारसींनी कधीच नोकऱ्यामध्ये आरक्षण मागितले नाही.\n३. पारसींनी कोणत्याही सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन कधीच केले नाही.\n४. पारसींना बहुसंख्यांक हिंदुंची कधीच भिती वाटली नाही.\n५. पारसी समाजाने कधीच हिंसक निषेध केला नाही, दगडफेक बाॅंम्बफेक केली नाही. सार्वजनिक मालमत्तेची नासधुस केली नाही.\n६.कोणा पारसी माणसाने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भाग धेतला नाही किवा गुंडांची टोळी चालवली नाही.\nभारताच्या प्रगतीमध्ये कोणत्याही समाजापेक्षा पारसी समाजाचे योगदान प्रचंड आहे. भारतासाठी त्यांनी खुप खुप केलं आहे. काही नावे फक्त उदाहरणासाठी.\nउद्योग आणि व्यवसाय - रतन टाटा, जे आर डी टाटा, आदी गोदरेज, शापुरजी पालनजी, सायरस मिस्त्री. रुसी मोदी.\nराजकारण आणि सामाजिक सुधारणा - दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, भिकाजी कामा, दिनशाॅ पेटीट.\nविज्ञान आणि तंत्रज्ञान - होमी भाभा, होमी सेठना.\nसंगीत - झुबीन मेहता. फ्रेडी मर्क्युरी.\nक्रिकेट - नरी काॅंट्रॅक्टर, फारुख इंजीनीय���, बाॅबी तल्यारखान.\nकायदेतज्ञ - नानी पालखीवाला, सोली सोराबजी, फली नरीमन. जमशेद कामा.\nअभिनय - सोहराब मोदी, पर्सिस खंबाटा, बोमन इराणी, जाॅन अब्राहॅम,डेझी इराणी, आदी मर्झबान, पेरीजाद झोराबियन, सायरस भरुचा, भक्तियार आराणी, दिनशा दाजी, पिलु वाडीया. शेहनाज ट्रेझरीवाला, शेहनाज पटेल, बरजोर आणि रुबी पटेल.\nलेखन - रोहींग्टन मिस्त्री, फिर्दोस कांगा,.फारुख धोडी, बाप्सी सिधवा.\nपत्रकारिता -रुसी करंजिया, बेहराम काॅट्रॅक्टर, बाची करकरीया, केकी दारुवाला. रेसींग - सायरस पुनावाला. नृत्य - शामक डावर,ज्योतीष्य - बेजान दारुवाला.सैन्य - फिल्ड मार्शल सॅम मानेकशाॅ, जनरल एफ एन बिलीमोरीया., मेजर जनरल सायरस पिठावाला, जनरल खंबाटा. आणि केकी मिस्त्री, डाॅ सिलु पोचखानवाला, फिजा शाह, मेहरबुन इराणी, मिकी काॅंट्रॅक्टर, अर्झबान खंबाटा, कावसजी जहांगीर, होमी वाडीया, अर्देशीर इराणी, ही यादी मोठी आहे इतर अनेक अनेक आणि अनेकांचा उल्लेख करता येवू शकेल.\nपारसी म्हणजे सुसंस्कृत, गुणवत्ता,नितीमत्ता आणि व्यवसायाशी प्रामाणिक असणारा, सर्वांशी मिळुन मिसळुन वागणारा स्वाभीमानी तसाच शांतताप्रिय समाज.समाजात मिळुन मिसळुन कसं वागावं आणि आपली त्याचबरोबर साऱ्या समाजाची प्रगती कशी करावी हे इतर अल्पसंख्यांक समाजांनाच नाही, तर बहुसंख्यांकाना त्यांच्याकडुन शिकायची गरज आहे.\nपारसी नववर्ष नवरोझच्या शुभेच्छा \nहमारा \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .\n पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती \n�� श्री आशिष देशपांडे सर के सूत्रसंचालन व भाषण\n�� श्री. आशिष देशपांडे सर _ सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह Ashish Deshpande_ Sutrasanchalan aani Bhashan\nथोर महा पुरष जानकारी / भाषण .\n🍁 12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\n🌿 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🌿 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🌿 26 नोव्हेंबर 'संविधान दिन' माहिती.\n🍁 संत गाडगे बाबा महाराज याच्या जयंतीनिमित्त भाषण व सूत्रसंचालन -\n🍁 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🍁 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🍁 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सूत्रसंचालन व भाषण\n🍁 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती ,भाषण व सूत्रसंचालन\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\nपंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर बाल दिवस .\n १५ जानेवारी मकरसंक्रांत जानकारी मराठी हिंदी इंग्रजी \n २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी \n26 January English, Marathi and Hindi Speech . २६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .\n8 मार्च महिला दिन के लिए मराठी ,इंग्रजी सूत्रसंचालन PDF - Ashish Deshpade Sir\nAnchoring Speech for Marathi Bhasha Divas.मराठी भाषा दिन मराठी हिंदी जानकारी सूत्रसंचालन,\n10 th nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. निरोप समारंभा के लिए सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता\n\"सूत्रसंचालन और भाषण\" यह Android Application डाउनलोड करे .\nमहात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय\nदादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा\n23 जुलै - लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती भाषण\n15 अगस्त स्वतंत्रता दिवस भाषण हिंदी में\nShayari for Anchoring in Hindi ,marathi,English ,मंच संचालन शायरी ,शेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी सूत्रसंचालन\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n23 जुलै 2018 आषाढी एकादशीचे माहिती\nसावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता\nअहिल्याबाई होळकर मराठी माहिती\nशिक्षक दिन भाषणे Sutrsanchalan.\nमहारानी अहिल्याबाई होलकर हिंदी माहिती\nVatapurnima / vatsavitri वटपौर्णिमा / वटसावित्री हिंदी मराठी जानकारी\nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\n23 जुलै 2018 आषाढी एकादशी\n2 Sep कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती .\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती . १८७६-१९५६ जन्मगाव ः अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव . जन्मदिनांक ः २३, फेब्र...\n6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन \nडॉ बाबासाहेब आंबेडकर महापर��निर्वाण दिन/ मराठी,हिंदी, इंग्रजी, निबंध, सूत्रसंचालन \n8 मार्च महिला दिन मराठी माहिती ,आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन,Ashish Deshpade Sir Sutarsanchalan, Bhashan,,, Marathi Mahiti, ...\n8 मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन सूत्रसंचालन, भाषण\n12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\nयशवंतराव चव्हाण मराठी माहिती सूत्रसंचालन - 1 Yashwantrao Chavan Marathi Mahiti, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी म...\n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\nहमारे पोस्ट मेल पर मिलने के लिये क्लिक करे\nहमारा Facebook पेज लाईक करे\nआशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46)\nसांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3)\n11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन (2)\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. (2)\n21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन (2)\n23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . (2)\n28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2)\n31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" (2)\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2)\nमराठी भाषा दिन (2)\nविज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2)\nशाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. (2)\n1 एप्रिल फुल चा इतिहास (1)\n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1)\n14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती \n15 ऑगस्ट भाषण (1)\n15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1)\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन (1)\n26 जानेवारी सूत्रसंचालन (1)\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\n9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती (1)\nआज भारताचा संविधान दिन (1)\nआनंद मेळावा सूत्रसंचालन (1)\nइंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1)\nऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1)\nदादाभाई नौरोजी सूत्रसंचालन (1)\nनिरोप समारंभ चारोळी (1)\nपर्यावरण दिन चारोळी (1)\nफ्रेशर पार्टी चारोळी (1)\nमराठी भाषा दिवस माहिती (1)\nमौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1)\nयशवंतराव चव्हाण जयंती (1)\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन (1)\nविवाह सोहळा सूत्रसंचालन (1)\nविवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन (1)\nशिक्षक डायरी official App डाऊनलोड करा \nशिक्षक दिन सूत्रसंचालन (1)\nशिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1)\nशिवाजी महाराज जयंती (1)\nसंगीत संध्या सूत्रसंचालन (1)\nसंत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1)\nस्वागत समारंभ चारोळी (1)\nस्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध (1)\nआपल्यासाठी खास सूत्रसंचालन आणि भाषण संग्रह एकत्रीत करून देत आहोत \n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1) 15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1) 26 जानेवारी सूत्रसंचालन (1) 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2) 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती (1) 8 March Mahila din Marathi Mahiti (2) 8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2) Ashish Deshpade Sir Sutarsanchalan (2) Bhashan (1) Marathi Bhasha din (1) Marathi bhasha divas massage sms (1) Marathi Mahiti (1) Motivational शायरी (1) Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan (1) Science Day Eassy Anchoring speech (1) Shiv Jayanti Bhashan (1) Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . (1) shubhechya sandesh (1) sutrsanchalan. (1) आज भारताचा संविधान दिन (1) आनंद मेळावा सूत्रसंचालन (1) आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46) इंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1) ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1) कविता (2) गँदरिंग सूत्रसंचालन (4) चारोळी (23) निरोप समारंभ चारोळी (1) परिपाठ सूत्रसंचालन (2) पर्यावरण दिन चारोळी (1) फ्रेशर पार्टी चारोळी (1) भाषण (4) मराठी भाषा दिन (2) मराठी भाषा दिवस माहिती (1) मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1) विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2) विवाह सोहळा सूत्रसंचालन (1) शिक्षक दिन सूत्रसंचालन (1) शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1) शिवाजी महाराज जयंती (1) संगीत संध्या सूत्रसंचालन (1) संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1) सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3) सूत्रसंचालन नमुना (3) स्वागत समारंभ चारोळी (1)\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती .\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती . १८७६-१९५६ जन्मगाव ः अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव . जन्मदिनांक ः २३, फेब्र...\n6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन \nडॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी,हिंदी, इंग्रजी, निबंध, सूत्रसंचालन \n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nविवाह सो��ळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,भाषण.\n🎤 शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,शाळा पहिला दिवस भाषण सूत्रसंचालन 💐 स्वागतम स्वागतम स्वागतम..... 💐 घरात अंकुरणाऱ्या विजा...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती\nडॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती\n पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती \nआमच्या पोस्ट ई मेल द्वारे मिळवा \n1 एप्रिल फुल 1 एप्रिल फुल चा इतिहास १ डिसेंबर जागतिक एड्स दिन माहिती 11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी माहिती 14 नोव्हेंबर बाल दिवस . 14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑग��्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा द��वस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा शिक्षक दिन सूत्रसंचालन शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा पत्र शेले पागोटे श्रावण महिना निबंध श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती संगीत संध्या सूत्रसंचालन संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन संत गाडगेबाबा माहिती . संदेश हिंदी sms सावित्र���बाई फुले मराठी हिंदी इंग्रजी भाषण सूत्रसंचालन निबंध . सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी सूत्रसंचालन सूत्रसंचालन नमुना स्वागत समारंभ चारोळी स्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध हिंदी होळी मराठी निबंध होळी शायरी होळी सण मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/shrikanchana-yanam-from-bjp-for-the-mayor-of-solapur/articleshow/72311325.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-04-01T14:39:54Z", "digest": "sha1:O46TB4T2TONJ34VXIZTMD5KDME2GQGUL", "length": 12321, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "solapur News: सोलापुरात महापौरपदासाठीभाजपकडून श्रीकांचना यन्नम - shrikanchana yanam from bjp for the mayor of solapur | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nसोलापुरात महापौरपदासाठीभाजपकडून श्रीकांचना यन्नम\nसोलापूर महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी चार डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे...\nसोलापुरात महापौरपदासाठीभाजपकडून श्रीकांचना यन्नम\nसोलापूर महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी चार डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून श्रीकांचना यन्नम तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राजेश काळे यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी ही नावे जाहीर केली. नव्याने नियुक्त होणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ महिन्यांचा असणार आहे.\nदरम्यान, भाजपने महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी-एमआयएम-शिवसेनेची महाविकास आघाडी करून आपापल्या पक्षातर्फे अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून महापौर पदासाठी फिरदोस पटेल, उपमहापौर पदासाठी नरसिंग कोळी , शिवसेनेकडून महापौर पदासाठी सारिका पिसे, उपमहापौर पदासाठी अमोल शिंदे, राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदासाठी किसन जाधव, एमआयएमकडून महापौर पदासाठी तस्लीम शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रत्येकांनी आपापल्या पक्षाकडून अर्ज दाखल केले असले तरी महाविकास आघाडी म्हणून उद्या होणाऱ्या बैठकीत दोनच उमेदवार देऊन महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सांगितले.\nसोलापूर महानगरपालिकेत भ��जप ४९, शिवसेना २१, काँग्रेस १४, राष्ट्रवादी ४, एमआयएम ८, वंचित बहुजन आघाडी ३, माकप १ आणि बसपा १, असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी ५१चा आकडा पार होणे गरजेचे आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाः भारतीय संस्कृतीची जगाकडून दखल, कृती\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका: अजित पवार\nमुंबई-ठाण्यात दोन रुग्ण सापडले; प्रभादेवीत फेरीवाल्या महिलेला करोना\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमरकज: नागपूर, नगरमध्ये ८९ जणांना हुडकले; बाकींचा शोध सुरूच\nCoronavirus Cases in Maharashtra Live: >> अहमदनगर: तीन ट्रस्टींविरोधात गुन्हा\nकोल्हापुरातील 'त्या' दोघांचा मृत्यू करोनानं नाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसोलापुरात महापौरपदासाठीभाजपकडून श्रीकांचना यन्नम...\nज्येष्ठ इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचे निधन...\nमिरज-पंढरपूर मार्गावर अपघात; तीन ठार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/sampadakiya/rokhthok/page/3/", "date_download": "2020-04-01T14:29:42Z", "digest": "sha1:ISGKLW2GX72EQTFF4E5VKY7CGNP3SIGU", "length": 16723, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह…\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैद���न सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nरोखठोक – महाराष्ट्राला गृहीत धरू नका\n2014 साली भाजपचा वारू उद्धव ठाकरे यांनी रोखला. 2019 साली तो शरद पवार यांनी अडवला. हे सत्य आहेच. महाराष्ट्रात ‘युती’ला कामापुरते बहुमत मिळाले, पण...\nरोखठोक – महाराष्ट्रात उद्या काय होईल\n21 तारखेला महाराष्ट्र निवडणुकांना सामोरा जात आहे. पुढल्या चोवीस तासांत इतिहास बदलू शकतो, पण 24 तारखेनंतर भूगोल बदलू नये. त्यामुळे ‘युती’त असूनही शिवसेना एकांड्या...\nरोखठोक – इंग्रजांचे जंगलराज बरे होते\nविधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आरेतील जंगलतोडीचा मुद्दा गाजला, पण आता थंड पडला. ब्रिटिशांचे राज्य ज्यांना जंगलराज वाटते त्या ब्रिटिशांनी या देशातील एका एका झाडाचे संगोपन...\nरोखठोक – कोण कुणाचा पराभव करणार\nविधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या निवडणुकीचे वैशिष्टय़ असे की, कोण कुणाचा पराभव करणार हे निश्चित झालेले नाही व हे रहस्य शेवटपर्यंत राहील. महाराष्ट्रातील...\nरोखठोक – महाराष्ट्रात ईडीचे मोठे सत्कार्य, पवारांवरील कारवाईने झोपी गेलेले जागे झाले\nमहाराष्ट्राचे राजकारण सूडाचे तितकेच बिनबुडाचे होताना दिसत आहे.\nरोखठोक – कावळे उडाले स्वामी\nरोजची पक्षांतरे हा आता जनमानसात थट्टेचा विषय झाला. शहाबानो प्रकरणात आरिफ मोहम्मद खान व संयुक्त महाराष्ट्र लढय़ात चिंतामणराव देशमुखांनी पक्ष सोडले ते आदर्श पक्षांतर...\nरोखठोक : स्वर्ग बदलण्याची स्पर्धा\nमहाराष्ट्रात आणि देशात पक्षांतराची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष उरेल काय, हा प्रश्न आता पडतो. काँग्रेस व राष्ट्रवादी हा ज्यांच्यासाठी कालपर्यंत स्वर्ग होता ते...\nरोखठोक – मोडकळीस आलेले बेट\nमुंबईची स्थिती बिघडत आहे. एका पावसाच्या तडाख्यात हे शहर मोडून पडते. मुंबईची भौगोलिक स्थिती ज्यांना माहीत आहे त्यांना शहर तुंबण्याचे आश्चर्य वाटणार नाही. दोनशे...\nरोखठोक : गणराया, तूच काय ते पहा\nआर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या उसळत्या वणव्याची चिंता न करता गणपती महाराजांचे आगमन होत आहे. गणपती हे स्वातंत्र्य, विज्ञान आणि बुद्धीचे दैवत. हिंदुस्थानचे ‘चांद्रयान’ चंद्रावर...\nरोखठोक : 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था, ‘भिकारी’ आणि ‘बेकारी’चा स्फोट\nदेश आर्थिक अराजकतेच्या खाईत कोसळत आहे. शतकातील सर्वात मोठी मं���ी लाखो नोकऱ्यांचा घास घेत आहे. चांद्रयान सोडले, 370 हटवले, सर्जिकल स्ट्राइक केले ही देशाभिमानाची...\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mls.org.in/Council.aspx", "date_download": "2020-04-01T15:41:05Z", "digest": "sha1:JMSVVD6Q7CVBBC3SIRCVD2DVG6C4MIOM", "length": 13643, "nlines": 223, "source_domain": "mls.org.in", "title": "Maharashtra Legislature", "raw_content": "संपर्क रुपरेखा मुख्य पान\nसन २०२० चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०२० चे विशेष अधिवेशन\nसन २०१९ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१९ चे विशेष अधिवेशन\nसन २०१९ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१८ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१८ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१७ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१७ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१७ चे द्वितीय अधिवेशन (GST)\nसन २०१७ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१६ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१६ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१५चे तृतीय अधिवेशन\nसन २०१५चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१५चे प्रथम अधिवेशन\nसन २०१४चे चौथे अधिवेशन\nसन २०१४चे तृतीय अधिवेशन\nसन २०१४चे विशेष अधिवेशन\nसन २०१४चे प्रथम अधिवेशन\nसन २०१३चे प्रथम अधिवेशन\nसन २०१३चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१३चे तृतीय अधिवेशन\nसन २०१२चे प्रथम अधिवेशन\nसन २०१२चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१२ चे तृतीय अधिवेशन\nसन २०११चे प्रथम अधिवेशन\nसन २०११चे द्वितीय अधिवेशन\nसन २०११चे तृतीय अधिवेशन\nसन २०१०चे प्रथम अधिवेशन\nसन २०१०चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१०चे तृतीय अधिवेशन\nसन २०२० चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०२० चे विशेष अधिवेशन\nसन २०१९ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१९ चे विशेष अधिवेशन\nसन २०१९ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१८ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१८ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१७ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१७ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१७ चे द्वितीय अधिवेशन (GST)\nसन २०१७ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१६ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१६ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१५चे तृतीय अधिवेशन\nसन २०१५चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१५चे प्रथम अधिवेशन\nसन २०१४चे चौथे अधिवेशन\nसन २०१४चे तृतीय अधिवेशन\nसन २०१४चे विशेष अधिवेशन\nसन २०१४चे प्रथम अधिवेशन\nसन २०१३चे प्रथम अधिवेशन\nसन २०१३चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१३चे तृतीय अधिवेशन\nसन २०१२ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१२ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१२ चे तृतीय अधिवेशन\nसन २०११चे प्रथम अधिवेशन\nसन २०११चे द्वितीय अधिवेशन\nसन २०११चे तृतीय अधिवेशन\nसन २०१०चे प्रथम अधिवेशन\nसन २०१०चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१०चे तृतीय अधिवेशन\nसन २०२० चे विशेष अधिवेशन\nसन २०१९ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१९ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१८ चे तृतीय अधिवेशन (हिवाळी)\nसन २०१८ चे द्वितीय अधिवेशन ( पावसाळी )\nसन २०१८ चे प्रथम अधिवेशन (अर्थसंकल्पीय)\nसन २०१७ चे चतुर्थ अधिवेशन (हिवाळी)\nसन २०१७ चे तृतीय अधिवेशन (पावसाळी)\nसन २०१७ चे द्वितीय अधिवेशन (GST)\nसन २०१७ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१६ चे तृतीय अधिवेशन\nसन २०१६ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१५ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१५ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१४ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१४चे विशेष अधिवेशन\nसन २०१४चे तृतीय अधिवेशन\nसन २०१३चे प्रथम अधिवेशन\nसन २०१३चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१३चे तृतीय अधिवेशन\nसन २०१२चे प्रथम अधिवेशन\nसन २०१२चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१२ चे तृतीय अधिवेशन\nसन २०२० चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१९ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१८ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१८ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१७ चे चतुर्थ (हिवाळी) अधिवेशन\nसन २०१७ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१७ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१६ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१५ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१४ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१३चे प्रथम अधिवेशन\nसन २०१३चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१२चे प्रथम अधिवेशन\nसन २०१२ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१२ चे तृतीय अधिवेशन\nसन २०२० चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१९ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१८ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१८ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन\nसन २०१७ चे हिवाळी अधिवेशन\nसन २०१७ चे पावसाळी अधिवेशन\nसन २०१७ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१६ चे तृतीय अधिवेशन\nसन २०१६ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१६ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१५ चे तृतीय अधिवेशन\nसन २०१५ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१५ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१४ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१३ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१३ चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१३ चे तृतीय अधिवेशन\nसन २०१२ चे तृतीय अधिवेशन\nसन २०१२चे द्वितीय अधिवेशन\nसन २०१२चे प्रथम अधिवेशन\nसन २०१६ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१६ चे तृतीय(पावसाळी) अधिवेशन\nसन २०१७ चे प्रथम अधिवेशन\nसन २०१४ चे प्रथम अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11880", "date_download": "2020-04-01T13:40:39Z", "digest": "sha1:4SIKX6VLBN7V7BWKOPKRUAWNFTD3XJOJ", "length": 9974, "nlines": 114, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "उपजिल्हा रुग्णालयात देगलूर येथे एक जण विलगीकरण कक्षात – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nउपजिल्हा रुग्णालयात देगलूर येथे एक जण विलगीकरण कक्षात\nदेगलूर तालुक्याजवळच असलेल्या मुखेड तालुक्यातील एक युवक नवी मुंबई (वाशी) येथील महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेला एक विद्यार्थी सोमवारी 23 मार्च रोजी सकाळी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याची माहिती घेतली आता तो विद्यार्थी दिनांक १६ मार्च रोजी नवी मुंबई येथून खासगी बसने प्रवास करून नांदेड येथे आला व नांदेडहून देगलूर मार्केट तो मरखेल पासून जवळच असलेल्या बेन्नाळ तालुका मुखेड येथे आपल्या गावी पोहोचला.त्यानंतर तो उपजिल्हा रुग्णालयात देगलूर येथे दाखल झाला आसता त्याच्या कडून माहिती घेतल्या नंतर ताप, सर्दी, खोकला, जुलाब झाल्याचे कळले आसता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास देखरेखेखाली विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.\nत्याच्या वर पुढील दोन दिवस उपचार करण्यात येणार असून त्याचा आजार कमी नाही झाल्यास टेस्टिंग किटद्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे वैधकीय आधीक्षक डॉ संभाजी पाटील यांनी मराठवाडा नेताशी बोलताना सांगितले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी दवाखाने बंद\nराज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार – उद्धव ठाकरे\nआयुष्यमान भारत योजनेचा सर्व्हे पुन्हा करा – मागणी\nबी – पॉझिटिव्ह . सैनिक कधीच सुटीवर नसतात गरजूंना धान्यपुरवठा\nकोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून नरसिंगवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत मास्क वाटप.\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,330)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गो��ीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,759)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,700)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-marathi-literature-conference-ahmednagar/", "date_download": "2020-04-01T15:23:55Z", "digest": "sha1:7AR3T72CFOKN7L6Z73P2LGKGVJSK2DEM", "length": 21694, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आजपासून मराठी साहित्य संमेलन, latest News Marathi Literature Conference Ahmednagar", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nआजपासून मराठी साहित्य संमेलन\nसंत गोरोबाकाका साहित्य नगरी सज्ज : ग्रंथदिंडीने प्रारंभ\nउस्मानाबाद (संत गोरोबाकाका साहित्य नगरी) – मराठी सारस्वतांच्या व मराठी रसिकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी व मराठीचा उत्सव संपन्न करण्यासाठी उस्मानाबाद येथील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाला गेली आहे. आजपासून इथे मराठी साहित्याचे सूर उमटण्यास सुरुवात होणार आहे.\nमराठवाडा साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने 10 ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी सारस्वतांचे साहित्य संमेलन रंगणार आहे. साहित्य संमेलन ज्या परिसरात होणार या परिसराला संत गोरोबाकाका साहित्यनगरी असे नामकरण करण्यात आले आहे. अंतर्गत असलेल्या साहित्य मंचला लोकशाहीर अमरशेख साहित्य मंच, सेतुमाधवराव पगडी साहित्य मंच व दत्तो अप्पाजी तुळजापूरकर साहित्य मंच असे नामकरण करण्यात आले आहे.\nसाहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत तुळजाभवानी क्रीडा संकुल ते संमेलन स्थळ अशा ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. अकरा वाजता प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.\nदुपारी साडेतीन वाजता उस्मानाबाद परिसराचे आकर्षण असलेल्या पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटन रानकवी पद्मश्री ना.धो. महानोर यांच्याहस्ते होणार आहे तर अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो असणार असून यावेळी मावळते अध्यक्ष डॉ.अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत.\nराजकारण्यांना व्यासपीठावर स्थान नाही\nसारस्वतांच्या या संमेलनात प्रत्येक वेळेस राजकारण्यांना स्थान देऊन तेच भाव खाऊन जातात त्यामुळे साहित्यिकांचा सन्मान होत नसल्याची भावना यापूर्वी वारंवार व्यक्त करण्यात आली होती. मात्र संयोजकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. ही बाब लक्षात घेऊन यावेळी संयोजकांच्यावतीने कोणत्याही राजकीय नेतृत्वाला व्यासपीठावर संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे साहित्य संमेलन राजकीय नेत्यांशिवाय पार पडणार आहे. मात्र दरवर्षी शासनाच्यावतीने या साहित्य संमेलनास 50 लाख रुपये देण्यात येतात. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री व पालकमंत्री यांचा सहभाग असतो. मात्र अद्यापपर्यंत तरी राज्याच्या मंत्रिमंडळातील कोण उपस्थित राहणार याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. याला संयोजकाच्यावतीने दुजोरा देण्यात आला आहे.\n93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध परिसंवाद व कार्यक्रमांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकही सहभागी होणार आहेत. यात डॉ संजय कळमकर, गीतकार बाबासाहेब सौदागर, डॉ कैलास दौंड यांच्यासह नवोदित कवींचा सहभाग असणार आहे. तर संमेलनाच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील शब्दालय प्रकाशनाच्या प्रकाशक असलेल्या सुमती लांडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.\nश्रीरामपुरात चिनी मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई\nअकोलेत वर्षात 460 महिलांच्या प्रसूती व 127 शस्त्रक्रिया\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nहतनूर (वरणगाव ता.भुसावळ) येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nविशेष मुलाखत : ‘खुलता कळी खुलेना’फेम विक्रांत अर्थात ओमप्रकाश शिंदेसोबत गप्पा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nvideo : मानाच्या विशाल गणपती मिरवणूकीस प्रारंभ\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nकर्जत तालुक्यातील ‘��े’ आठ जण होम क्वारंटाईन\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2018/9/14/Maratha-Samaj-faction-to-launch-political-party.html", "date_download": "2020-04-01T14:13:14Z", "digest": "sha1:UGY77UWZA6C6ZQ5UU56VLTCYI3PIY5AC", "length": 13102, "nlines": 7, "source_domain": "www.evivek.com", "title": " नव्या पक्षाचे स्वागत करताना ... - विवेक मराठी विवेक मराठी - नव्या पक्षाचे स्वागत करताना ...", "raw_content": "नव्या पक्षाचे स्वागत करताना ...\nस्रोत: विवेक मराठी दिनांक14-Sep-2018\nभारतीय राजकारणात अनेक विचारधारा कार्यरत असून या विचारधारांना प्रकट करणारे विविध पक्ष स्थापन झाले आहेत. एकाच विचारधारेचे वेगवेगळे पैलू आणि नेतृत्व यामुळे एकच विचारधारा सांगणारे अनेक पक्षही स्थापन झाल्याचा इतिहास आपण पाहिला आहे. उदाहरणादाखल आपण 'समाजवाद' ही विचारधारा घेतली, तर अनेक गोष्टी आपोआपच स्पष्ट होतील. एखादा राजकीय पक्ष स्थापन करायचा, तर निश्चित अशी ध्येयधोरणे, क ार्यक्रम पत्रिका आणि विपुल कार्यकर्ता बळ अपेक्षित असते, त्याचप्रमाणे भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व व काळाची आव्हाने समजून घेण्याची दृष्टी लागते. असे नेतृत्व व दृष्टी नसेल, तर स्थापन होणाऱ्या पक्षाचे दीर्घकालीन भविष्य नसते. ही सारी चर्चा करण्याचे कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक म्हणून काम करणाऱ्या सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात नुकतीच केलेली पक्षस्थापनेची घोषणा होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वरासमोर स्वराज्याची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच रायरेश्वरासमोर दिवाळीनंतर मराठयांच्या पक्षाची स्थापना होईल. मराठा समाजाकडून होणारी आरक्षणाची मागणी तशी खूप जुनी असली, तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रांत आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावरची आंदोलने होत आहेत. या आंदोलनांना सोशल मीडियावरून खूप मोठा पाठिंबा मिळत असून मराठा समाजाने स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करावा, राज्याची सत्ता हाती घ्यावी आणि मराठयांना आरक्षण द्यावे अशी सोशल मीडियावरून अनेक वेळा चर्चा होत होती. दोन महिन्यांपूर्वी मराठयांना आरक्षण मिळावे म्हणून झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यावर मराठा समाजाचा पक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आता कोल्हापुरातून पक्षाच्या स्थापनेची घोषणा झाली आहे.\nमराठा समाजाचा असा राजकीय पक्ष स्थापन करण्यात आल्यावर मराठा समाजाचे प्रश्न संपतील, याबाबत आमच्या मनात शंका आहे. कारण मुळात मराठा समाजाचे प्रश्न हे आर्थिक व सामाजिक आहेत. केवळ राजकारण करून किंवा राजकीय पक्ष स्थापन करून त्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का राजकारणातून या प्रश्नाची उकल होणार असेल, तर हा प्रश्न आजवर प्रलंबित का राहिला राजकारणातून या प्रश्नाची उकल होणार असेल, तर हा प्रश्न आजवर प्रलंबित का राहिला कारण महाराष्ट्र राज्य विधानसभेत सर्वपक्षीय मराठा समाजाच्या आमदारांची संख्या बहुमतापेक्षाही जास्त आहे. तरीही या या प्रश्नाची तड लागत नाही, यामागचे कारण काय कारण महाराष्ट्र राज्य विधानसभेत सर्वपक्षीय मराठा समाजाच्या आमदारांची संख्या बहुमतापेक्षाही जास्त आहे. तरीही या या प्रश्नाची तड लागत नाही, यामागचे कारण काय हे समजून घेतले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न केंद्र मानून मराठा समाजाचा पक्ष निर्माण होणार असेल, तर आरक्षण या विषयाशिवाय पक्षाची ध्येयधोरणे, अन्य समाजाचा सहभाग याविषयीची भूमिका काय असणार आहे हे समजून घेतले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न केंद्र मानून मराठा समाजाचा पक्ष निर्माण होणार असेल, तर आरक्षण या विषयाशिवाय पक्षाची ध्येयधोरणे, अन्य समाजाचा सहभाग याविषयीची भूमिका काय असणार आहे हा पक्ष एका जातीचा असणार आहे की छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली, त्या रायरेश्वरासमोर स्थापन होणारा पक्ष सर्वसमावेशक असणार आहे हा पक्ष एका जातीचा असणार आहे की छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली, त्या रायरेश्वरासमोर स्थापन होणारा पक्ष सर्वसमावेशक असणार आहे आणि समजा, पक्ष स्थापन करून सत्ता हस्तगत केली, मराठा समाजाला आरक्षणही मिळवून दिले, तर त्यानंतर पक्षाची पुढची रणनीती काय असणार आहे आणि समजा, पक्ष स्थापन करून सत्ता हस्तगत केली, मराठा समाजाला आरक्षणही मिळवून दिले, तर त्यानंतर पक्षाची पुढची रणनीती काय असणार आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने आज उपस्थित होताना दिसत आहेत. या प्रश्नाची कोंडी आगामी काळात कशी फोडली जाते, त्यावर पक्षाचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.\nमराठा समाजाला हवे असणाऱ्या आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याचा - म्हणजेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेश दिला आहे. काही कारणामुळे रेंगाळलेला मागासवर्ग आयोगही आता गतीने काम करत असून 15 नोव्हेंबरपर्यंत आयोग आपला अहवाल देण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठा समाज आरक्षणाच्या कक्षेत येतो की नाही याचा निवाडा मागासवर्ग आयोग करेल, न्यायालय त्याचा कायदेशीर आधार तपासेल आणि मागासवर्ग आयोगाचा निवाडा त्या कसोटीवर टिकला, तर न्यायालय शासनास आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आदेश देईल. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाबाबत याच पध्दतीने पुढे जावे लागते. या पध्दतीत राजकीय शक्ती किंवा पक्ष यांना नगण्य स्थान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर संभाव्य पक्षाची काय उपयोगिता आहे, याचा विचारही करायला हवा.\nआपण लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्थेत जगतो आहोत. या व्यवस्थेत राजकीय पक्षांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या विचारधारेचे राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रकटीकरण करण्यासाठी हे पक्ष प्रयत्न करत असतात. मात्र त्यासाठी त्यांना सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते, केवळ एका समूहाच्या उत्कर्षाचा विषय हाती घेऊन फार काळ राजकारण करता येत नाही. उलट त्या पक्षावर जातीयवादाचा शिक्का मारला जातो. मराठा समाजाच्या उत्थानासाठी स्थापन होणारा नवा पक्ष कोणत्या मार्गाने जाईल आणि राजकीय इतिहासात त्याची कशा प्रकारे नोंद घेतली जाईल हे जरी आज ठामपणाने सांगता येत नसले, तरीही एक गोष्ट निश्चित आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न, म्हणजेच मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विषय हा आर्थिक व सामाजिक स्वरूपाचा आहे, याची नोंद मराठा समाजबांधवांनी घ्यायला हवी. मराठा समाजाचे सर्व प्रश्न केवळ राजकीय प्रयत्नातून निकाली निघणार नाहीत. समाजाचे प्र���्न सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यामध्ये शासकीय प्रयत्नाबरोबरच सामाजिक प्रयत्नाचेही खूप महत्त्व आहे. मराठा समाज आपले प्रश्न सोडवण्यासाठी आता राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मनःस्थितीत आला आहे, पण सामाजिक पातळीवर प्रश्न सोडवण्याची काय व्यवस्था या समाजाने उभी केली, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ नव्या पक्षाचे स्वागत करताना आपल्यासमोर आली आहे. मराठा समाज जोपर्यंत आर्थिक, सामाजिक दृष्टीने या प्रश्नांना भिडत नाही, तोपर्यंत मागच्या पानावरून पुढे चालू असेच वर्तमान आपणास पाहावे लागणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18584", "date_download": "2020-04-01T14:43:18Z", "digest": "sha1:NMX22XYMQIE65ERY42BVSNO3LCTOCGDH", "length": 3771, "nlines": 88, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वैर कल्पना: \"वीजपाऊस\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वैर कल्पना: \"वीजपाऊस\"\nचंदामामा वीज विकत घेतो...\nचांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ...\nमहीना संपल्यावर सूर्याकडून येते,\nबील भरले नाही तर सूर्यदादा बघतो...\nचंद्राची वीज कापतो अमावस्येला...\nउडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ...\nत्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/154?page=7", "date_download": "2020-04-01T15:38:55Z", "digest": "sha1:XEQ5NQGEFRFSX5BMBWK2TN62URFXJITK", "length": 14537, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखन : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /लेखन\nमन वढाय वढाय (भाग १८)\nस्नेहाकडून होकार मिळाल्यावर आता दोन्ही घरांत लगीनघाई सुरू झाली.किती मंतरलेले होते ते दिवस सगळीकडे नुसता उत्साह आणि आनंद भरून वहात होता. दोन्ही कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनी आपली सगळी हौस भागवून घ्यायचं ठरवलं होतं. त्या सगळ्या घाईगर्दीत मधूनच कधीतरी एका निवांत दुपारी स्नेहा तिच्या कपाटातलं सगळं सामान आवरत होती. काय ठेवायचं, काय बरोबर घेऊन जायचं - काहीच सुधरत नव्हतं. तिनी नेहेमीप्रमाणे मदतीसाठी आ���कडे धाव घ्यायचं ठरवलं.\nRead more about मन वढाय वढाय (भाग १८)\n२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...\n२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...\nRead more about २७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...\nरस्ता चुकला एक प्रवासी\nवाट दाखवत असे वाटाड्या\nतरी गाठ त्याची प्राणाशी\nमृगजळा पलिकडे पाहिलं डोकावून\nविहग उडे तो आकाशी\nअणु फिरे तो अवकाशी....\nछापील नियतकालिके : अनुभव आणि आठवणी\nपंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला.\nRead more about छापील नियतकालिके : अनुभव आणि आठवणी\nमन वढाय वढाय (भाग १७)\nटेलिफोनच्या रिंग मुळे रजत आणि स्नेहाची भावसमाधी भंग पावली. रजतच्या हातातून आपले हात सोडवून घेत स्नेहा फोनच्या दिशेनी पळाली.वंदनामावशी चा फोन होता. तिला रजतशी बोलायचं होतं. स्नेहानी रजतला हाक मारली -\"रजत, मावशीला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही बोलून घ्या तोपर्यंत मी मागचं दार बंद करून येते, मग आपण निघू या.\"\nRead more about मन वढाय वढाय (भाग १७)\nनववर्षात ' हलकंफूलकं' या सदरातून आपल्याशी संवाद साधणार आहे.\nलेख - थोडंसं हलकं होऊया...\nRead more about थोडंसं हलकं होऊया...\nगाडी भरधाव वेगाने हास्पिटल कडे निघाली. ती काळ्या काचांची scorpio होती.\nकधी कधी आपला मेंदू इतक्या जलद गतीने काम करतो की काही कालावधी नंतर घडलेली घटना समजून येते. अगदी सेंकदाच्या हजारव्या भागात निर्णय घेतले जातात. असे निर्णय की ज्यांचा परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगायला लागनार असतात. त्यावेळीही असाच एक निर्णय घेतला गेला...\nशिवाजी चौकाच्या डावीकडे हास्पिटलला जाणारा रस्ता तर उजवीकडे वखार महामंड्ळाची उंच भिंत असलेला रस्ता होता.\n\" लेफ़्ट में \"ड्रायव्हरचा खांदा धरून मी ओरडलो\nमन वढाय वढाय (भाग १६)\nस्नेहाचं बोलणं ऐकून रजतला सुरुवातीला थोडा धक्का बसला. तो इतक्या वर्षांपासून ओळखत होता स्ने��ाला...अगदी रोज जरी भेटत नसले तरी महिन्यातून एक दोन वेळा तरी येता जाता भेट व्हायचीच... मोस्टली दोघांच्या आयांच्या मुळे...पण आजपर्यंत कधीच रजतला स्नेहाच्या वागण्या-बोलण्यातून असं काही जाणवलं नव्हतं. तिचं त्या दुसऱ्या मुलाबरोबरचं नातं इतकं पुढे गेलं असल्याची कोणतीच निशाणी त्याला दिसली नव्हती. आणि म्हणूनच आत्ता स्नेहानी दिलेल्या या कबुली मुळे तो जरा गोंधळून गेला होता.\nRead more about मन वढाय वढाय (भाग १६)\nखरंतर निळा हा काही माझ्या अत्यंत आवडत्या रंगांपैकी नव्हेच, पण तरीही ह्या निळ्यानेच मला सगळ्यात जास्त दर्शन दिले आहे. माझे अत्यंत प्रसन्न निसर्गदर्शन सगळे या निळ्याशी संबंधित आहे. क्रूझवर डेकवर बसलं कि समोर दर्याचा स्वच्छ ओला निळा क्षितिजापर्यंत ताणलेल्या धुतल्या निळ्या वस्त्रासारखा पसरलेला असतो आणि त्याच्या वर आकाशाचा निळा त्याला भेटायची घाई करत असतो. हे निळे बदलत जातात, हवेत बाष्प असलं कि पांढुरका निळा, पाऊस पडणार असला कि करडा निळा पण मला आवडतो तो पाऊस पडल्यानंतर अभ्रकाचे ऊन पडल्यावर दिसणारा निळा. तो स्फटिकासारखा पवित्र निळा, बाळाच्या निरागस हसण्यासारखा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5172?page=24", "date_download": "2020-04-01T15:44:23Z", "digest": "sha1:YX2V2PWWJEZBEJDEZXQUQEX5JKNA55G2", "length": 14975, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदा : शब्दखूण | Page 25 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /कायदा\nभारत देश आणि भारताचा निवडणुकीच्या संदर्भातला कायदा हा एक संशोधनाचा विषय व्हावा.\nमोदींनी निवडणुक आचारसंहीतेचा भंग केल्यासंदर्भात दोन एफ आय आर झाले आहेत. पैकी एक भाषण केल्या संदर्भातला आहे आणि दुसरा निवडणुक चिन्ह प्रदर्शित केल्या संदर्भातला आहे.\nमतदान केंद्रात निवडणुक चिन्ह घेऊन जायचा मज्जाव असतो हा कायदा अत्यंत जुना आहे अस असताना काँग्रेस पक्षाला निवडणुक आयोगाने हाताचा पंजा हे चिन्ह दिलेच कसे अर्थात त्या वेळेला शेषन मुख्य आयुक्त नव्हते हे विसरुन चालणार नाही.\nआंतरजालाची तटस्थता : ०३ आठवडे राहिलेत\nअमेरि��ेच्या संघीय संपर्क महामंडळाने (फेडेरल कम्युनिकेशन कमिशन अर्थात FCC) १५ मे पासून नवी नियमावली राबवायची ठरवली आहे. त्यानुसार गुगल, अमेझॉन, अॅपल, इत्यादि बड्या कंपन्या त्यांच्या संकेतस्थळावर जाण्याचा मार्ग अधिक सुकर करू शकतात. ही तुमच्याआमच्यासारख्या सामान्य जालवासीयांची गळचेपी आहे.\nRead more about आंतरजालाची तटस्थता : ०३ आठवडे राहिलेत\nसामाजिक कार्यकर्त्या आसावरी देशपांडे : मुलाखत\nअर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून आपल्या करीयरची सुरुवात करून कालांतराने नाशिक परिसरातील सेक्स वर्कर्स, समलिंगी व तृतीयपंथींच्यात एचआयव्हीसंबंधी जागृती निर्माण करताना सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्‍या आसावरी देशपांडेंचा प्रवास हा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारा आहे. त्यांचे काम जरी सेक्स वर्कर्स किंवा वारांगना, तृतीयपंथी लोकांच्यात एचआयव्ही जागृती संदर्भात असले तरी ह्या कामाचा संबंध संपूर्ण समाजाशी आहे.\nएच आय व्ही प्रतिबंध\nRead more about सामाजिक कार्यकर्त्या आसावरी देशपांडे : मुलाखत\nबँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती\nबँक व तत्सम कचेर्‍या (एल आय सी, शासकीय कर भरणा केंद्रे) येथील अनुभव, माहिती, त्याबाबतची मतमतांतरे, सुचवण्या ह्या धाग्यावर एकत्रीत करूयात.\nबँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती\nRead more about बँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती\nकाय घडतंय मुस्लिम जगात भाग १०. आंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU\nया आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.\nआंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU\nRead more about काय घडतंय मुस्लिम जगात भाग १०. आंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU\nइच्छा मरण कायदेशीर असावे का \nइच्छा मरण कायदेशीर असावे का \nRead more about इच्छा मरण कायदेशीर असावे का \nइच्छा मरण कायदेशीर असावे का \nइच्छा मरण कायदेशीर असावे का \nRead more about इच्छा मरण कायदेशीर असावे का \nकंपनीचे व्हेरिफिकेशन कसे करावे\nआम्हाला एका जागेत गुंतवणूक करायची आहे.. जागा कोकणात आहे ज्यावर कंपनी स्वतः काही झाडे लावुन देईल..\nमला फक्त एवढीच शंका आहे की कंपनी जेन्युअन आहे की नाही , जागा त्या कंपनीच्याच नावावर आहे का हे कसे तपासता येईल, अजुन काही व्हेरिफिकेशन करावे लागेल का\nप्लीज मदत करा लवकर.\nRead more about कंपनीचे व्हेरिफिकेशन कसे करावे\nमराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक्कांबद्दल चिंतन\nजगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.\nRead more about मराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक्कांबद्दल चिंतन\nअन्न सुरक्षा कायदा आणि रेशनींग PDS (Public Distribution System)\n२७ फेब्रुवारीच्या टाईंम्सला आलेली बातमी,\nGovt spends Rs 3.65 to deliver Re 1-worth food; 57% of subsidized food doesn't reach beneficiaries (सरकार १ रू किंमतीचे अन्न वितरीत करण्यासाठी रू ३.६५ खर्च करते; सबसिडीच्या अन्नापैकी ५७% अन्न त्यांच्या खर्‍या लाभाधिकार्‍यांपर्यंत (गरीबांपर्यंत) पोचत नाही)\nसरकारने नेमलेल्या संस्थेने केलेल्या पहाणी मध्ये अश्या बर्याच बाबी पुढे आल्या आहेत, उदा ,\n१) ३६% अन्न धान्य हे PDS मधुन काढून घेतले जाते.\n२) शासकीय अधिकार्याच्या आपसातील co-ordination च्या आभाव हा सर्वात मोठा अडथळा आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/immersion-of-ganesh-idol-of-lalbaugcha-raja-at-girgaon-chowpatty-in-mumbai-39633", "date_download": "2020-04-01T14:02:37Z", "digest": "sha1:OCICHW2RS63YWSU5WZA7FYBKJPBXEEOG", "length": 9585, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गणेशोत्सव २०१९: तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन | Girgaon", "raw_content": "\nगणेशोत्सव २०१९: तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन\nगणेशोत्सव २०१९: तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन\n'नवसाला पावणारा' अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन झालं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'नवसाला पावणारा' अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन झालं आहे. जल्लोषात आणि ढोलताशांच्या गजरात नाचत-गाजत राजाला निरोप देण्यात आला. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमाराला 'लालबागच्या राजा'चं गिरगावच्या समुद्रात शाही विसर्जन करण्यात आलं. अखेरची आरती घेऊन बाप्पाला गिरगाव चौपाटीच्या खोल समुद्रात निरोप देण्यात आला. 'गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...'च्या गजरात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.\nअनंत चतुर्दशीला लालबागचा राजा गुरुवारी सकाळी ११ वाजताच्याया सुमारास विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. पारंपारिक वेषात भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. दरवर्षी प्रमाणं अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या या मिरवणुकीचं फुले वाहून ठिकठिकाणी स्वागत आणि पूजा करण्यात आली. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. ज्या ज्या मार्गावरून लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली त्या रस्त्यावर हारांच्या माळी घालण्यात आल्या आणि पुष्पवृष्ठी करण्यात आली.\nमुंबईची शान असलेला लालबागचा राजा गुरूवारी पहाटे गिरगाव चौपाटीवर पोहोचला. त्यावेळी बाप्पाच्या शेवटचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास लिफ्टसारखा 'तराफा' आणण्यात आला होता. हा तराफा पाण्यात खेचून नेला आणि राजाचं विसर्जन केलं.\nसुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...\nलालबागचा राजाविसर्जनमिरवणूकढोलताशाउत्साहपूर्णजल्लोषगिरगाव चौपाटीGanpati 2019\nतरूणानं साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची मोजेक पोर्टेट\n'होळी करा लहान, पोळी करा दान' उपक्रम सुपर हिट\nनियम मोडणाऱ्या १३७ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई\n'अशा' रितीनं एका दिवसानं पुढे जाते संक्रांत\nमकर संक्रांतीचे महत्त्व जाणून घ्यायचंय मग, हे ५ मुद्दे नक्की वाचा\n‘या’ दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन बंद\nगणेशोत्सव २०१९ : ब्रिटिशकाळात असं व्हायचं गणपतीचं विसर्जन, पाहा ऐतिहासिक व्हिडिओ\nमुंबईतील आकर्षक इकोफ्रेंडली बाप्पा\nपुढच्या वर्षी लवकर या...' पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार\nलालबागच्या राजाची स्वारी निघाली... गणेश विसर्जनाच्या Live Updates साठी 'इथं' क्लिक करा\nगणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sutrasanchalan.com/2017/08/blog-post_15.html", "date_download": "2020-04-01T13:51:59Z", "digest": "sha1:VCS6DXPRIMCKBX2ETPTJ7KN2FDG4F7XH", "length": 57493, "nlines": 564, "source_domain": "www.sutrasanchalan.com", "title": "५ जून पर्यावरण दिन चारोळ्या - सूत्रसंचालन आणि भाषण", "raw_content": "\nआशिष देशपांडे सर_ सूत्रसंचालन\nDownload our \"सूत्रसंचालन आणि भाषण\" App डाउनलोड करे .\nहमारा \"सूत्रसंचालन आणि भाषण\" यह\nHome / आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन / चारोळी / पर्यावरण दिन चारोळी / ५ जून पर्यावरण दिन चारोळ्या\n५ जून पर्यावरण दिन चारोळ्या\non August 09, 2017 in आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, चारोळी, पर्यावरण दिन चारोळी\n५ जून पर्यावरण दिन चारोळ्या\n➡️ महात्मा गांधी जयंती मराठी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी जयंती हिंदी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी पर कविता\nझाडे लावा पाणी जिरवा\nनिसर्गाला नका पोहचवू धोका\nनद्या कालवे चालले आटून ॥\nपाण्यासाठी वणवण फिरते प्रजा ही सारीे\nथेंबाथेंबातूनी वाचवा हो पाणी हो पाणी(धृ)\nपाणी आपुले जीवन आहे सांगे जीवनगाथा\nवाचवुनि संपवू या आपण पाण्याची व्यथा(१)\nदुनिया सांगे व्यथा अपुली पाण्याची न्यारी\nबचत पाण्याची करूया आपण प्रजा ही सारी (२)\nविहिरीतुनी हे पाणी आणिती दूर दूर जातांना\nकरू आपण त्यांच्यासाठी पाणी वाचवतांना(३)\nसकलजन वाचवू आपण ही आपली प्रथा\nसुटेल तंटा पाण्याचा ही देशाची व्यथा(४)\nइथे नाही पाणी आणि तिथे नाही पाणी\nपाण्यासाठी येतात हो ओठावर गाणी(५)\nपाणी पाणी हा आक्रोश करिती प्रजा ही सारी\nपाणी वाचवुनि हो आपण करू दुनियादारी(६)\nडोळ्यातुनि हे पाणी येते रडते दुनिया सारी\nपाण्याचा हा फरक कळू दे वाचवू पाणी पाणी(७)\nज्याला पाणी मिळत नाही हो एेका ती कहाणी\nत्यांच्यासाठी वाचवूया आपण थेंबथेंब पाणी (८)\nसकलजन करिती सारे पाण्याची विनवणी\nथेंबाथेंबातूनी बनवू सागर होईल पाणी(९)\nदोन घोट पाण्यासाठी ॥\nन मिळताच थेंब पाण्याचा\nजीवन जाते संपून ॥\nझाडे लावा झाडे जगवा\nहजारो गावे ओसाड पडली\nपाणी नाही पीक नाही\nजीवाची लाही लाही होई ॥\nकधीतरी अशी वेळ येईल\nकुणालाच पाणी मिळणार नाही\nमग मात्र तहान लागल्यावर\nविहीर खोदायला जायी ॥\nव्हा आता जागे सारे\nपाणी जिरवा पाणी आडवा\nआपण सार्यानी सोडवा ॥\nकोणी न तहानलेला राहो ॥\nजल बचतीची सवय धरा\nजल है तो कल है\nथेंब थेंब पाणी वाचवू\nहाच बोध आपण घेऊ ॥\nपाणी बचानेवाला ही धनवान है\nपाण्याची करा सर्वांनी साठवण\nएकदाची मिटवा पाण्यासाठी वणवण\nमुक्या जीवांची करुया जपणूक\nपाणी हेच आरोग्य आणि संपत्ती \nपाण्याची बचत करुन टाळा आपत्ती \nय��� पाण्याचा इमान राखून पाणी वाचवा गडे\nभविष्य येईल तुमच्यासाठी वाजवित चौघडे\nपर्यावरण सर्वांची माता,पर्यावरण सर्वांचा पिता,पर्यावरण सर्वांचा गुरू ,पर्यावरण सौख्याचा सागरु.याप्रमाणे मानवा तुझे माझे नाते फारच जवळचे आहे.तुला पत्र लिहण्यास कारणच असे आहे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल.माणसा तू विकिसापोटी वेडा झाला आहेस.भरमसाठ लोकसंख्या पर्यावरण असंतुलित करते.याचा तूला विसर पडला आहे.पर्यावरण रक्षण हेच मूल्यशिक्षण आहे.म्हणून गांडूळ खतनिर्मितीचा नियम पाळण्यासारखा आहे.मानवा तुझ्या आणि पर्यावरणाच्या सहकार्यातूनच संस्कृती निर्माण होते .\n\"पर्यावरची धर तू कास\nपर्यावरण काळजी कर आता\nपर्यावरणाचा मित्र होण्याआधी तूला अस्वच्छता आणि प्रदूषणाचे मित्र व्हावे लागेल.तू स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहे.वेद पुराण देती प्रमाण,वृक्षाविना नाही कल्याण .\nवनीकरण ही काळाची गरज हे मानवा समजून घे.कारण वनीकरणाची साथ हीच दुष्काळावर मात आहे.पर्यावरण रक्षणासाठी घे धडे आंनद होईल चोहीकडे.पर्यावरण स्वयंचलित यंत्रणा आहे.प्लास्टिक वापर टाळ,पाणीप्रदूषण थांबव.धरणी आईला जप.देशघडविण्यासाठी माझी काळजी घे.अफाट वाहनांचा वापर ,कारखान्यातील निघणारा घातक वायू प्रदूषण वाढवून मानवी आजाराला आमंत्रण देत आहे.\nपर्यावरण रक्षण करुया ...\nदूष्काळ ,अवकाळी पाऊस आणि असंख्य प्रश्नापासून पर्यावरण वाचविले पाहिजे.एवढेच मला तुला सांगायचे आहे.पर्यावरण राष्टाची संपत्ती आहे.त्याचे जतन कर.पाणी काटसरीने वापर.काळजी स्वतः ची,परिवाराची आणि देशाची.\n*जल जीवन पर्यावरण* 🍄🌏\nदोन घोट पाण्यासाठी ॥\nन मिळताच थेंब पाण्याचा\nजीवन जाते संपून ॥\nझाडे लावा झाडे जगवा\nहजारो गावे ओसाड पडली\nपाणी नाही पीक नाही\nजीवाची होई लाही लाही ॥\nकधीतरी अशी वेळ येईल\nकुणालाच पाणी मिळणार नाही\nमग मात्र तहान लागल्यावर\nविहीर खोदायला जायी ॥\nव्हा आता जागे सारे\nपाणी जिरवा पाणी आडवा\nआपण सार्‍यानी सोडवा ॥\nकोणी न तहानलेला राहो ॥\nजल बचतीची सवय धरा\nजल है तो कल है\nथेंब थेंब पाणी वाचवू\nहाच बोध आपण घेऊ ॥\n🌏 *५ जून पर्यावरण दिन*🌍\nसंत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वृक्ष-वेली..\nवृक्षवली आम्हा सोयरी वनचरी \nतेणे सुखे रूचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत \nवनात कोणती झाडे असावीत या बदल 👆\nपर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे आपुल्याला दैवे पिके भूमिक \nवाया गेले ऐसे दिसे लाभ त्यांचे अंगी वसे \n तरि प्रत्यया येती कण \nनिंबाचिया झाडा साखरेचे आळे आपुली ती फळे न संडीच \nमाणसा आता तरी जागा होशील का \nएक तरी झाड लावशील का \nआता वाढल्या पाहिजेत वृक्ष-वेली\nफुलतील वने येतील पक्षी गातील मंजुळ गाणी\nही पोस्ट आजच्या पर्यावरण दिनाचे महत्व सांगताना नक्कीच कामी येईल..\nश्री नागरगोजे माणिक सर\nता. गंगाखेड जि. परभणी\n🌹 *जागतिक पर्यावरण दिन*🌹\n🌱 🌿 *चारोळ्या* 🌳🍀\nहिरव्या रानी, हिरव्या पानी\nसरसर घन ओथंबून येती\nहिरवा शालू नेसून नटली\nसौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या\nपर्यावरण रक्षणाची कास धरा\nमनाला भुरळ पाडणारे सौंदर्य\nउंचावरून पडणारे धबधब्याचे पाणी\nजपले पर्यावरण जर मनोमनी\nअशीच राहील वसुंधरा सुंदर देखणी\nपाणी पिण्यास निरागस फुल\nरडत येऊनी बिलगे नळाला\nभयाण स्थिती अशीच राहिली\nतर स्वतःच आमंत्रण द्याल काळाला\nतोच देईल उद्याची खात्री\nनटवा सृष्टीचे हिरवे रूप\nती ही दान करेल सत्पात्री\nपाने, फुले टवटवीत तजेलदार\nतेच देतात जगण्याला श्वास\nहिरव्या शालूने नटवू धरा\nझाडे सुकून वठून गेली\nप्रत्येकाने एकतरी वृक्ष जतन करू\nझाडे लावून वाढवली असतीस\nतर गरज नसती लागली नवसाची\n🌳🌳 *पर्यावरण दिनानिमित्त* 🍄\nखूप झाल्या घोषणा आता\nखूप झाले समाज कारण\nवृक्ष लावा एक तरी\nहोईल मग पर्यावरण रक्षण\nझाडे लावून संवर्धन करणे\nझाडे जगली तरच जगेल\n मानवा तू रे केली\nजाणून घे जीव त्याचा\nरीत माणसाची अशी कशी\nझाडे, वेली प्राणी पक्षी\nस्वार्थासाठी का रे माणसा\nझाडे लावा झाडे जगवा\nगौरव करू या धरती मातेचा\n*विषय - पर्यावरण दिन*\n🌳 *एक झाड लाव...\nएक झाड येऊन गेलं\nमी सर्वांनाच देत गेलो\nसंपतय माझं जीवन हे\nमला काहीच कळत नाही \nधो धो पडणारा पाऊस\nमग आतातरी करा तुम्ही\nतर होईल सारे ओसाड\nमाणसा लाव तु एक झाड \nमाणसा लाव तु एक झाड\nमी झाड मानवा तुमच्या\nकिती हो उपयोगी पडतो...\nमाझ्या देहावर कुर्हाड चाल तो...\nजगात बुद्धीमान मानव जात\nतेच करतात निसर्गाचा र्हास\n देखभालीचा धरत नाहीत ध्यास ...\nसरकारी कर्मचारी लावतात झाडे\nकाहींची मात्र नुसतीच बडबड..\nकरा हो प्रेम भरभरुन...\nवृक्षलागवड करूनी उत्तराई होऊ\nकार्य करू सार्यांना सत्वर..\nखेळांचे मोर थुईथुई नाचू लागले\nफुलपाखरे ही बागडू लागली\nLabels: आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, चारोळी, पर्यावरण दिन चारोळी\nहमारा \"शिक���षक डायरी मित्र\" हे\nकरे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .\n पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती \n�� श्री आशिष देशपांडे सर के सूत्रसंचालन व भाषण\n�� श्री. आशिष देशपांडे सर _ सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह Ashish Deshpande_ Sutrasanchalan aani Bhashan\nथोर महा पुरष जानकारी / भाषण .\n🍁 12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\n🌿 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🌿 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🌿 26 नोव्हेंबर 'संविधान दिन' माहिती.\n🍁 संत गाडगे बाबा महाराज याच्या जयंतीनिमित्त भाषण व सूत्रसंचालन -\n🍁 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🍁 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🍁 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सूत्रसंचालन व भाषण\n🍁 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती ,भाषण व सूत्रसंचालन\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\nपंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर बाल दिवस .\n १५ जानेवारी मकरसंक्रांत जानकारी मराठी हिंदी इंग्रजी \n २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी \n26 January English, Marathi and Hindi Speech . २६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .\n8 मार्च महिला दिन के लिए मराठी ,इंग्रजी सूत्रसंचालन PDF - Ashish Deshpade Sir\nAnchoring Speech for Marathi Bhasha Divas.मराठी भाषा दिन मराठी हिंदी जानकारी सूत्रसंचालन,\n10 th nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. निरोप समारंभा के लिए सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता\n\"सूत्रसंचालन और भाषण\" यह Android Application डाउनलोड करे .\nमहात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय\nदादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा\n23 जुलै - लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती भाषण\n15 अगस्त स्वतंत्रता दिवस भाषण हिंदी में\nShayari for Anchoring in Hindi ,marathi,English ,मंच संचालन शायरी ,शेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी सूत्रसंचालन\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n23 जुलै 2018 आषाढी एकादशीचे माहिती\nसावित्रीबाई फुले यांच�� एक फार छान कविता\nअहिल्याबाई होळकर मराठी माहिती\nशिक्षक दिन भाषणे Sutrsanchalan.\nमहारानी अहिल्याबाई होलकर हिंदी माहिती\nVatapurnima / vatsavitri वटपौर्णिमा / वटसावित्री हिंदी मराठी जानकारी\nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\n23 जुलै 2018 आषाढी एकादशी\n2 Sep कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती .\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती . १८७६-१९५६ जन्मगाव ः अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव . जन्मदिनांक ः २३, फेब्र...\n6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन \nडॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी,हिंदी, इंग्रजी, निबंध, सूत्रसंचालन \n8 मार्च महिला दिन मराठी माहिती ,आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन,Ashish Deshpade Sir Sutarsanchalan, Bhashan,,, Marathi Mahiti, ...\n8 मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन सूत्रसंचालन, भाषण\n12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\nयशवंतराव चव्हाण मराठी माहिती सूत्रसंचालन - 1 Yashwantrao Chavan Marathi Mahiti, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी म...\n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\nहमारे पोस्ट मेल पर मिलने के लिये क्लिक करे\nहमारा Facebook पेज लाईक करे\nआशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46)\nसांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3)\n11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन (2)\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. (2)\n21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रस���चालन (2)\n23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . (2)\n28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2)\n31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" (2)\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2)\nमराठी भाषा दिन (2)\nविज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2)\nशाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. (2)\n1 एप्रिल फुल चा इतिहास (1)\n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1)\n14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती \n15 ऑगस्ट भाषण (1)\n15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1)\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन (1)\n26 जानेवारी सूत्रसंचालन (1)\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\n9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती (1)\nआज भारताचा संविधान दिन (1)\nआनंद मेळावा सूत्रसंचालन (1)\nइंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1)\nऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1)\nदादाभाई नौरोजी सूत्रसंचालन (1)\nनिरोप समारंभ चारोळी (1)\nपर्यावरण दिन चारोळी (1)\nफ्रेशर पार्टी चारोळी (1)\nमराठी भाषा दिवस माहिती (1)\nमौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1)\nयशवंतराव चव्हाण जयंती (1)\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन (1)\nविवाह सोहळा सूत्रसंचालन (1)\nविवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन (1)\nशिक्षक डायरी official App डाऊनलोड करा \nशिक्षक दिन सूत्रसंचालन (1)\nशिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1)\nशिवाजी महाराज जयंती (1)\nसंगीत संध्या सूत्रसंचालन (1)\nसंत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1)\nस्वागत समारंभ चारोळी (1)\nस्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध (1)\nआपल्यासाठी खास सूत्रसंचालन आणि भाषण संग्रह एकत्रीत करून देत आहोत \n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1) 15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1) 26 जानेवारी सूत्रसंचालन (1) 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2) 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती (1) 8 March Mahila din Marathi Mahiti (2) 8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2) Ashish Deshpade Sir Sutarsanchalan (2) Bhashan (1) Marathi Bhasha din (1) Marathi bhasha divas massage sms (1) Marathi Mahiti (1) Motivational शायरी (1) Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan (1) Science Day Eassy Anchoring speech (1) Shiv Jayanti Bhashan (1) Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . (1) shubhechya sandesh (1) sutrsanchalan. (1) आज भारताचा संविधान दिन (1) आनंद मेळावा सूत्रसंचालन (1) आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46) इंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1) ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1) कविता (2) गँदरिंग सूत्रसंचालन (4) चारोळी (23) निरोप समारंभ चारोळी (1) परिपाठ सूत्रसंचालन (2) पर्यावरण दिन चारोळी (1) फ्रेशर पार्टी चारोळी (1) भाषण (4) मराठी भाषा दिन (2) मराठी भाषा दिवस माहिती (1) मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1) विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2) विवाह सोह���ा सूत्रसंचालन (1) शिक्षक दिन सूत्रसंचालन (1) शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1) शिवाजी महाराज जयंती (1) संगीत संध्या सूत्रसंचालन (1) संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1) सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3) सूत्रसंचालन नमुना (3) स्वागत समारंभ चारोळी (1)\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती .\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती . १८७६-१९५६ जन्मगाव ः अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव . जन्मदिनांक ः २३, फेब्र...\n6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन \nडॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी,हिंदी, इंग्रजी, निबंध, सूत्रसंचालन \n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,भाषण.\n🎤 शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,शाळा पहिला दिवस भाषण सूत्रसंचालन 💐 स्वागतम स्वागतम स्वागतम..... 💐 घरात अंकुरणाऱ्या विजा...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती\nडॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती\n पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती \nआमच्या पोस्ट ई मेल द्वारे मिळवा \n1 एप्रिल फुल 1 एप्रिल फुल चा इतिहास १ डिसेंबर जागतिक एड्स दिन माहिती 11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी माहिती 14 नोव्हेंबर बाल दिवस . 14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा स���त्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोह��्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा शिक्षक दिन सूत्रसंचालन शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा पत्र शेले पागोटे श्रावण महिना निबंध श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती संगीत संध्या सूत्रसंचालन संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन संत गाडगेबाबा माहिती . संदेश हिंदी sms सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी भाषण सूत्रसंचालन निबंध . सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी सूत्रसंचालन सूत्रसंचालन नमुना स्वागत समारंभ चारोळी स्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध हिंदी होळी मराठी निबंध होळी शायरी होळी सण मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2020-04-01T15:25:03Z", "digest": "sha1:HNTYAHTLUY4IHMHPQJ4FKFKYYKMA6JHT", "length": 20167, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुशीलकुमार शिंदे - विकिपीडिया", "raw_content": "\nएका कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे\nजानेवारी १६, इ.स. २००३ – नोव्हेंबर १, इ.स. २००४\nइ.स. १९७४ – इ.स. १९९२\nइ.स. १९९९ – इ.स. २००४\nइ.स. १९९८ – इ.स. १९९९\nसप्टेंबर ४, इ.स. १९४१\n३ मुली (प्रणिती शिंदे)\nसुशीलकुमार संभाजीराव शिंदे (सप्टेंबर ४, इ.स. १९४१; सोलापूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १६ जानेवारी इ.स. २००३ ते १ नोव्हेंबर, इ.स. २००४ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००४ ते इ.स. २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात गृह खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.\nसुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर���षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेता होत..\nसुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात दोन पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना त्या वेळी शाळेत बसविलेल्या नाटकातही काम केले. न्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्‍लार्कची जागा मिळाली. १९६५ मध्ये बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्या वेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्या वेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यांना उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली, तिच्यातूनच मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्‌‍एल्‌‍बीचे शिक्षण पूर्ण केले.\nपोलिस निरीक्षक असल्याने सुशिलकुमार शिंदे यांचा राज्यकर्त्यांशी संबंध यायचा. पुढे मुंबईत एके दिवशी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट झाली. परिचय वाढत गेला. घट्ट मैत्री झाली. राजकारणात प्रवेश करण्याविषयी विचारणा झाली. प्रदेश कॉंग्रेस कमिटीत कामास सुरुवात करण्याची तयारी दाखविली. पुन्हा नोकरीचा राजीनामा दिला. पवारांनी पुढे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार केले.\n६ नोव्हेंबर १९७१ ला शिंद्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ९ नोव्हेंबरपासून सोशॅलिस्ट फोरमचा निमंत्रक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.\n१९७२मध्ये सोलापूर (करमाळा तालुका) मतदार संघातून तिकीट मिळणार होते. मात्र, ते ऐनवेळी मिळाले नाही. पुढे या मतदारसंघाचे आमदार ताराप्पा सोनवणे यांचे आकस्मित निधन झाले. पोटनिवडणूक लागली. शिंदे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. विजय संपादन करून ते २३ एप्रिल १९७३ रोजी प्रथमच आमदार झाले.[१][२][३]\n१) राज्यपाल झाल्यावर [४]\n२) केंद्रसरकारमध्ये गृहमंत्री झाल्यावर\nतसे आपले राजकारणी संवेदनहीनच आहेत. घाटकोपर येथे बॉम्बस्फोट झाले , तेव्हा जखमी वा मृतांच्या नातेवाईकांना धीर द्यायचे सोडून शिंदे कुंभमेळ्याच्या उद्‌घाटनाला गेले होते. तेथील साधूंबरोबर या संधिसाधूंची छायाचित्रे साऱ्या महाराष्ट्राने पाहिली. आता कुपोषणाने बालमृत्यूचे थैमान सुरू असताना आमचे मुख्यमंत्री बॅंकॉकला गेले होते. या लोकांना आधुनिक नीरो म्हटल्यास वावगे ठरू नये\nसुशील कुमार शिंदे यांची पाच-सात चरित्रे प्रकाशित झाली आहेत, त्यांतली ही तीन :-\nसुशीलकुमार : एक प्रवास (रविकिरण साने)\n’सुशीलकुमार शिंदे - एका संघर्षाची वाटचाल’ (चरित्रग्रंथ) मराठी अनुवादक : संतोष शेणई, प्रकाशक : अमेय प्रकाशन. (मूळ इंग्रजी पुस्तक-हू रोट माय डेस्टिनी, लेखक: डॉ.पी.आर.सुबास चंद्रन)\n५ जानेवारी १९७७ : भारतीय जयसेजने देशाच्या दहा लक्षणीय तरुणांमध्ये निवडले.\n१९७८ : 'मनोहर' साप्ताहिकाने सर्वेक्षणात सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून दुसरा पर्याय.\n१९८१: कॉंग्रेस पार्टीने \"बसव भूषण पुरस्कार\" म्हणून \"आदर्श युवा\" म्हणून सन्मानित केले.\n९ मार्च १९९6: मदर टेरेसाच्या हस्ते संसदेच्या सर्वोत्तम सदस्या म्हणून \"राष्ट्रीय नागरिक पुरस्कार\".\n२००३: भाई बागल पुरस्कार २००३, इंडिया टुडे येथे तिसरा स्थान - वाचकांची निवड सर्वोत्तम मुख्यमंत्री.\n२००५: ज्येष्ठ पत्रकार अरुण तिकेकर यांच्या हस्ते गुरुवार्या शंकरराव कानिटकर पुरस्कार.\n२३ जानेवारी २००७: फर्स्ट डी लिट. डी वाई पाटील युनिव्हर्सिटीकडून सन्मानित (विषय - साहित्य)\n९ सप्टेंबर २००७: २ रा डी लिट. श्रीकृष्णा देवराई विद्यापीठ, आंध्रप्रदेशने पदवी दिली. (विषय - साहित्य)\n१८ फेब्रुवारी २००९: थर्ड डी लिट. राजीव गांधी टेक्निकल युनिव्हर्सिटी, भोपाळ यांनी सन्मानित केले. (विषय - विज्ञान)\n९ मे २००९: नवशक्ती टाइम्सने \"नवशक्ती जीवन गौरव पुरस्कार\" दिला.\nसुशीलकुमार शिंदे आणि पत्‍नीला - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंत-वेणू पुरस्कार (३-१०-२०१७)\n\"हा अतिशय गंभीर विषय आहे. सिनेमाचा विषय नाही. तुम्‍ही बसा,\" श्री.सुशीलकुमार जया बच्चन यांना उद्देशून राज्यसभेत बोलले. नंतर त्यांनी जया बच्चन यांची माफी मागितली.[६]\n\"लोक बऱ्याच गोष्टी विसरत असतात. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झालेले पेट��रोल पंपवाटपाचे प्रकरणही लोक विसरले. त्यामुळे कथित कोळसा प्रकरणही विसरायला वेळ लागणार नाही. कोळशाचे तर असे आहे, तो धुतला की पुन्हा स्वच्छ................ ' -कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना [७]\n^ [४][मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\n^ अति झाले आणि हसू आले -महाराष्ट्र टाइम्स[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nभारताच्या राज्यसभेच्या अधिकृत संकेतस्थळावरील परिचय (इंग्रजी मजकूर)\nविलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री\nजानेवारी १६, इ.स. २००३ – नोव्हेंबर १, इ.स. २००४ पुढील:\nय. चव्हाण · कन्नमवार · व. नाईक · शं. चव्हाण · पाटील · पवार · अंतुले · भोसले · पाटील · निलंगेकर · शं. चव्हाण · पवार · सु. नाईक · श. पवार · जोशी · राणे · देशमुख · सुशीलकुमार शिंदे · देशमुख · अशोक चव्हाण · पृ. चव्हाण · फडणवीस\nभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातील राजकारणी\nइ.स. १९४१ मधील जन्म\n१५ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ०७:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53900", "date_download": "2020-04-01T15:02:48Z", "digest": "sha1:MRHFGR52QN477E5IOBSZ5LDTURNEBALH", "length": 7519, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साद घालती कोकण -\" काशीद बीच \" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /साद घालती कोकण -\" काशीद बीच \"\nसाद घालती कोकण -\" काशीद बीच \"\nदिनांक १० जून २०१२ , पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती , आणि मार्च ending ची सर्व कामे आटपायला आणि ताळे - बंद पत्रक (balance Sheet final ) पूर्ण व्हायला जून उजाडला होते , त्यामुळे कामाचा त्राण घालवण्यासाठी ऑफिस मधले बरेच मेंबर मिळून एक ट्रीप प्लान केली ती हि अगदी पुण्यापासून जवळ ,,,,,,,\nमग प्रत्येकाने वेग वेगळी स्थळे सुचवली आणि शेवटी काशीद बीच ची ट्रीप फायनल केली . इंटरनेट वरून माहिती घेऊन काशीद मधील अगदी बीच समोर असणारा रेसोर्ट बुक केला , मनन रेसोर्ट , अतिशय मस्त , प्रशस्त , आणि वाजवी दरात मिळणारा रेसोर्ट होता , अगदी समुद्राच्या समोर , त्याच ट्रीप चे काही क्षण mobile च्या कॅमेराने टिपलेले ,,,,,,,,,\nयेवा कोकन आप्लाच असो .\nकाही फोटो खरच छान आहेत. तो\nकाही फोटो खरच छान आहेत.\nतो समुद्र कसला उधाणलाय. तुम्ही त्यात खेळत होता की काय\n(शांत दिसणारा समुद्रही क्षणात तुम्हाला त्याच्या पोटात गडप करू शकतो. त्यामुळे सावध राहावे लागते. )\nअरे वा. नुकतेच जाऊन आल्याने\nअरे वा. नुकतेच जाऊन आल्याने प्रत्येक फोटो कुठे काढलाय हे अगदी डोळ्यापुढे येतेय.\nमाफ करा पण प्रचिंची क्वालिटी जरा लो वाटतेय. पावसामुळे कि मोबाईलमधुन काढले हे फोटो\nकि इथे माबोवर टाकतांना साईझ कमी करण्यासाठी क्वालिटीत तडजोड करावी लागली\nआम्हालाहि फोटोच्या प्रती पाठवा .\nमाबोवर टाकतांना साईझ कमी\nमाबोवर टाकतांना साईझ कमी करण्यासाठी क्वालिटीत तडजोड करावी लागली\nफोटोच्या प्रती पाठवा .>>>> नक्कि\nतो समुद्र कसला उधाणलाय.\nतो समुद्र कसला उधाणलाय. तुम्ही त्यात खेळत होता की काय >>>>>> हो क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळ खेळलो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65399?page=2", "date_download": "2020-04-01T16:00:49Z", "digest": "sha1:MUMYDBY4UDQ7DZNIXDX5W7NDFTIXOGQ7", "length": 23473, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निरोप - स्वानुभव | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /निरोप - स्वानुभव\n किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम ��क आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला. कुठल्या शिक्षकांना हे माहीत नव्हतं. वर आम्ही काही भाषणही देणार होतो. मी थोड्या जड मनाने, थोड्या उत्साहात ठीक साडेतीनला शाळा गाठली.\nआणि पुढे जे घडलं ते अविश्वसनीय, सुखद धक्का देणारं होतं. मी शाळेत प्रवेश केला, अन् पाहते तर काय , माझीच कविता सुवाच्च अक्षरात शाळेच्या मुखदर्शनी लावलेली होती. अन् खाली माझं नाव..... सुखद धक्का होता तो माझ्यासाठी. जणू तरंगतच पायर्या चढून वर गेले नि आमच्या मुख्याध्यापिका भेटल्या. त्या हसत म्हणाल्या,\" बघ तुम्ही देणार होतात ना शाळेला सर्प्राईज, आम्हीच दिलं तुम्हाला.\" आयुष्यातलं मोठ्ठं सर्प्राईज आहे ते माझ्यासाठी. आयुष्यात कायम लक्षात राहिल असं.\nमग भाषणाचे सोपस्कार पार पडले. खुद्द शाळेच्या संचालकांनीही माझं कौतुक केलं. करियर गाईडन्सचं लेक्चर झालं, नि हा औपचारिक सोहळा बघता बघता पार पडला. मिठाईने तोंड गोड करून शाळेला कायमचा निरोप दिला. किती पटकन संपतो ना वेळ....\nपण मी हे माबोकरांना का सांगतेय, तर नकळत सापडलेल्या मायबोलीशी थोड्याच वेळात अनोखं नातं जोडलं गेलंय. लेखनातल्या चूका थोड्या थोड्या समजायला लागल्यात. चूका दुरूस्त करणारे नि मनापासून प्रतिसाद देणारे सख्ख्या नातलगांसारखे माबोकर मिळालेत. आतापर्यंत शाळेने माझ्यातल्या लेखनाच्या सुप्त गुणांना वाव दिला, नि म्हणून इथे लिहू शकले. अशा या शाळेबद्दल माबोवर लिहिलं नसतं, तर पापच लागलं असतं मला. नि माबोवर हे शेअर करावसं वाटलं, म्हणून रखडलेले हे दोन शब्द.\nआता म्हणाल ही दहावीची मुलगी तोंडावर परीक्षा आलीय नि लिहीत काय बसलीय. चार तास रखडून दोन पानं अभ्यास करण्यापेक्षा मला त्यातल्या अर्ध्या तासात काहीतरी लिहून मन प्रसन्न झाल्यावर उरलेल्या साडेतीन तासांत दहा पानं अभ्यास करायला आवडतो. तरी परीक्षा पाच दिवसांवर आलीय. अभ्यास तर हवाच ना. चला , शाळेला कायमचा नि माबोला तूर्तास तरी महीनाभर निरोप. पुन्हा भेटू २२ मार्चनंतर, माझे पेपर आटोपल्यावर. सुट्टीत भरपूर लिहीन. आत्तातरी टाटा...........\nअनन्त्_यात्री यांची खालील कविता पण आहे तीथे साक्षी कदमच्या नावाने\nसगळ्यांनीच चेक करा आपापल\nसगळ्यांनीच चेक करा आपापल लिखाण तिथे दुसर्याच कोणाच्या नावाने लिहील असेल तर. तुमचा अभिषेक यांची' एक हरवलेली मैत्री' नावाची कथा पण प्रतिलीपीवर विनायक काकवीपुरे नावाने लिहीली आहे.अॅप वर जाऊन वरील नावाने सर्च करा सापडेल तिथे.\nह्म्म्म्म तसे तर अनेक लोकांचे\nह्म्म्म्म तसे तर अनेक लोकांचे अनेक लेख, कविता, इ. आंतरजालावर इतर अनेक लोक फिरवत असतात आणि स्वतःचे म्हणुन पण मिरवत असतात.\nया विषयावर काही धागे पण येऊन गेले आहेत असे वाटते.\nपंचाईत अशी आहे की या असल्या मुक्तचोरीला आळा घालणे आत्यंतिक कर्मकठिण काम आहे.\nजर अगदी संशोधन, शोधनिबंध, पेटंट, इ. काही असेल तर त्याची प्राणपणाने जपणूक केली जाते, नव्हे तसे करण्याला काही संस्था, प्रक्रिया, कायदेशीर आधार, इ. आहेत.\nपण ललित लेखनासारख्या प्रकाराला (विशेषतः डिजिटल) काय सोय असावी चोरी होऊ नये यासाठी \nपुस्तक लिहून ते जर प्रताधिकारासाठी नोंदले असेल तर एकवेळ काही कारवाई होऊ शकेल चोरीच्या केसमधे.\nया साक्षी कदम स्वतःच अस काही\nया साक्षी कदम स्वतःच अस काही लिहीतच नाहीत का.दुसर्याच लिखाण काॅपी करून छापायला भीती कशी वाटत नाही यांना\nपण तारखेप्रमाणे बघायला गेल\nपण तारखेप्रमाणे बघायला गेल तरी जुईनेच आधी लिहीलय साक्षी कदम यांनी नंतर लिहीलय.आणि आशय सेम असला तर ठिक आहे पण शब्दांशब्द सेम नाही ना असू शकत.नेटवर लिहीताना काही अटी- नियम असतीलच ना. मग त्यानुसार कारवाई करता येईल.\nत्या साक्षी कदमचा काहीच\nत्या साक्षी कदमचा काहीच रिप्लाय नाही आलाय. मी आता त्या अॅपच्या डेव्हेलपरला मेल करायच्या विचारात आहे. फेसबुकवर अकाउंट उघडून त्यावरूनही सांगेन त्या लोकांना. परीक्षेआधी फेबु अकाउंट डिलिट केल्याचा पश्चाताप होतोय....\nपण मायबोली वर कोणालाही सहज काॅपी करता येतं लिखाण. इतर साईट्सवर हे असं करता येत नाही...... पुढचं लिखाण इथे टाकू की नको या विचारात आहे........\nनेटवर लिहीताना काही अटी- नियम\nनेटवर लिहीताना काही अटी- नियम असतीलच ना>>>>>> ते काहीच मिळत नाहीये. माबो प्रशासन काही करू शकतं का यावर\nअॅप डेव्हलपरलाच मेल कर.पण इथे\nअॅप डेव्हलपरलाच मेल कर.पण इथे लिखाण करायच नको सोडूस.असही इथे तू आधी लिहील आहेस ते दिसतय.लेखनाच्या सुरक्षिततेसाठी मात्र अशा प्रतिभाचोरांचा खरच मायबोलीने काहीतरी बंदोबस्त करायला हवा.\nयोगेश दर्गे नाव आहे अॅप\nयोगेश दर्गे नाव आहे अॅप डेव्हलपरच.फेसबुकवर पण अकाऊंट आहे.\nहम्म.... ते डेव्हलपर काहीतरी\nहम्म.... ते डेव्हलपर काहीतरी करतील अशी आशा आहे. फेबुवर पण टाकत��� तक्रार. अॅप पेजवर नि डेव्हलपर अकाउंटवर.\nआदिसिद्धी थॅक्स... तुझ्या बोलण्यानं धीर आलाय.\nतुझं लेखन कोणीही चोरेल .पण\nतुझं लेखन कोणीही चोरेल .पण तुझ्या नवीन कल्पना आणि तुझी लेखनाची प्रतिभा कोणीही चोरू शकत नाही याची100% खात्री आहे मला.\nबापरे किती तारीफ...... एवढंही काही भारी नाही लिहीत गं.... आपलं सुचतं ते लिहीते. बरीच प्रगती करायचीय मला अजून...\nपण मला आवडत.कौतुक वाटत.\nपण मला आवडत.कौतुक वाटत तुझं.आवडत्या गोष्टींची मनापासून तारीफ करायची असते.\nअॅप डेव्हलपर ला टाकलाय मेल.\nअॅप डेव्हलपर ला टाकलाय मेल. आता बघू काय होतंय.\nकरतील ते काहीतरी अस वाटतय.वाट\nकरतील ते काहीतरी अस वाटतय.वाट बघावी लागेल.चांगलच होईल त्यांनी लिखाण तिथून हटवल तर.\nहो ना...... फेबुवर पण बघते\nहो ना...... फेबुवर पण बघते टाकून.\nइतक्या लगेच नको फेसबुकवर\nइतक्या लगेच नको फेसबुकवर टाकूस.मेल ला सकारात्मक रिप्लाय नाही आला आजच्या दिवसात तर उद्या टाक.\nनाहीतर त्यांना वेळ न देता घाई\nनाहीतर त्यांना वेळ न देता घाई केल्यासारख होईल.अॅडमीन यांना पण सांग.\nहम्म.... बरोबर आहे तुझं.\nहम्म.... बरोबर आहे तुझं. अॅडमिनना सांगितलंय\nजुई त्यांनी लेख हटवलेला\nजुई त्यांनी लेख हटवलेला दिसतोय.आता त्या अॅपवर दिसत नाहीये.च्रप्स यांनी दिलेल्या लिंकवरही नाहीये...\nसो आता फेसबुकवर नको टाकूस.मेल\nसो आता फेसबुकवर नको टाकूस.मेल टाकल्याने इष्ट तो परिणाम झाला आहे.लढाई जिंकल्याबद्दल तुझ कौतुक...\nबेधुंद लहरी च्या अॅप आणि\nबेधुंद लहरी च्या अॅप आणि वेबसाईटवरून त्या साक्षी कदम नामक साहित्य चोरणार्या व्यक्तीला योग्य ते शासन झाले आहे. माझा बिर्यानी हा त्यांनी त्यांच्या नावावर खपवलेला लेखही काढून टाकण्यात आलेला आहे.\nया मोहीमेत हेल्प करणार्या\nया मोहीमेत हेल्प करणार्या च्रप्स, vb;किल्ली; सायुरी ;महेश या सर्वांचे मनापासून आभार.\nमी मानायला हवेत गं आभार.....\nमी मानायला हवेत गं आभार..... तुझे,च्रप्स, vb,किल्ली , सायुरी, महेश यांचे...... भरपूर मदत केलीय तुम्ही सर्वांनी..\n<<< ललित लेखनासारख्या प्रकाराला (विशेषतः डिजिटल) काय सोय असावी चोरी होऊ नये यासाठी \nसोपे आहे. आंतरजालावरील लेखनाची चोरी होईल, अशी भिती वाटत असेल तर आंतरजालावर लिखाण करू नये.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/20456", "date_download": "2020-04-01T13:28:57Z", "digest": "sha1:V4TCD5AEOPVNTV4YIL3W45B3J5RL5ZOS", "length": 13723, "nlines": 109, "source_domain": "sataratoday.com", "title": "सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा : मुख्यमंत्री", "raw_content": "\nसातारा शहरासह जिल्ह्यातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा : मुख्यमंत्री\nसातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान-मोठ्या प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, सातारा शहरासह अन्य शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मंगळवारी घेतला.\nमुंबई : सातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान-मोठ्या प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, सातारा शहरासह अन्य शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मंगळवारी घेतला. या सर्व कामांना प्राधान्य देऊन सातारा जिल्ह्याची कामे त्वरित मार्गी लावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह, राज्यमंत्री शंभुराज देसाई, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह सर्व संबंधित विभागाच्या सचिवांची उपस्थिती होती. यावेळी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या.\nआ. शिवेंद्रराजे यांनी सातारा शहराची हद्दवाढ, मेडिकल कॉलेज, बोंडारवाडी धरण प्रकल्प, सातारा एमआयडीसी, सातारा तालुक्यातील अपूर्ण कॅनॉलची कामे, कास प्रकल्पासाठी बजेटमध्ये जादा तरतूद करण्याची मागणी केली. ही सर्व कामे मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.\nउरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करून दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माण खटाव या भागातील 31 किलोमिटर वितरण प्रणालीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. तसेच मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देवून क���मांना प्रत्यक्षात सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.\nठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत, असे केल्यास निधीचे योग्य नियोजन करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील इतर विकासकामांकरिता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून निधीचे योग्य नियोजन करुन कामे करावीत. सातारा जिल्ह्यात नवीन एमआयडीसी सुरु करतांना ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येण्यास उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच रोजगार उपलब्ध होवू शकेल. अशा ठिकाणास प्राधान्य देवून भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nदुचाकी अपघातात महिला डॉक्टर जखमी\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा चिकन सेंटरवर कारवाई\nसुचनांचे पालन न करणार्‍या दुकानदारावर गुन्हा\nविनाकारण फिरणार्‍यावर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल\nकोरोना अनुमानित म्हणून एक महिला व एका पुरुषाला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल\nभारतात दारु उत्पादकांनी सॅनिटायझर बनवावे\nराज्यात करोनाचा चौथा बळी, ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू\nमहाराष्ट्रात आजपासून संचारबंदी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nछळाचे आरोप खोटे, माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध : विद्या चव्हाण\nलोअरपरळ येथे डंपरने तिघांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; एप्रिल अखेरपर्यंत प्रक्रिया होणार पूर्ण\nरवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणणार\nखेड-शिवापूर टोलनाका हटवण्यासाठी आंदोलन\n...तर सरकार पाडून दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान\nहिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/eventual/page/2/", "date_download": "2020-04-01T15:05:26Z", "digest": "sha1:VPOBWBTR4JS3XLNGFWVFDM6OITRCP76D", "length": 6521, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "प्रासंगिक Archives | Page 2 of 14 | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रासंगिक Page 2\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nयुद्धाच्या उंबरठ्यावर घरात सुरक्षित बसून आपलं कर्तव्य काय\nयुद्ध नको आहे आपल्याला, पण झालेच तर मानसिक तयारी हवी ना\nआज मराठी भाषा दिन त्यानिमित्त मराठी भाषेचा इतिहास माहित करून घ्या...\nड्युटीवर परतत असलेल्या CRPF जवानांवरील हल्ल्याचे प्रतिउत्तर दिलेच पाहिजे\n‘या’ ही नात्यांना गरज आहे व्हॅलेंटाईन डे ची\nअंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय आणि त्यात मांडलेल्या घोषणा कितपत पूर्ण होतील\nमोबाईल, डिटीएच कंपन्यांची वैधता वैध आहे का हे कोण तपासणार\nप्रजासत्ताक दिनाला नारीशक्तीचे दिमाखदार संचलन\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्य��� मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8167", "date_download": "2020-04-01T16:02:21Z", "digest": "sha1:FBT4I2SXTE7FPBTGTE3Q27QLLQO4RY6X", "length": 14777, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निवडणूक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /निवडणूक\nधुळवड शिमगा की होळी\nमुखी कुणा पडे शिरापुरी\nकुणा मुखी मीठ भाकरी\nपंचवार्षिक सण असे, निःसंशय निर्विवाद\nसमतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद\nरंग पक्षांचे जरी वेगळे\nअंग तयांचे एकच सगळे\nकुणी काळे, कुणी गोरे\nनिवडून येता सगळे बगळे\nजनसेवेचा बुरखा घेऊ, जगणे करू आबाद\nसमतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद\nलोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन\nRead more about नरेंद्र मोदींचे अभिनंदन\nलेखाच्या शीर्षकातून जो अर्थ ध्वनित होतोय तो या लेखाचा विषय बिलकूल नाही ‘नोटा’ या मराठी शब्दाशी आपल्याला इथे काहीही कर्तव्य नाही. इंग्लिश लघुनाम NOTA यावर हा लेख आहे. या लेखात ‘नोटा’ हा जो मतदानाचा एक पर्याय आहे, त्याचा उहापोह करीत आहे. एखाद्या मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांपैकी आपल्याला जर कोणीच पसंत नसेल, तर “वरीलपैकी कोणीही नाही” अर्थात ‘नोटा’ हा पर्याय आपण निवडू शकतो. गेल्या काही वर्षांपासून हा पर्याय भारतात लागू केला गेला. त्याचा वापरही काही मतदार करीत असतात. या विषयावर अनेक माध्यमांत बराच काथ्याकूट झालेला आहे. हा पर्याय योग्य का अयोग्य याबाबत अनेक मतांतरे आहेत.\nकुणीतरी म्हटलय मतदान एक श्रेष्ठ दान आहे. हे कोणीतरी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर माझ्यातला एक अगदी किरकोळ मी.\nRead more about निवडणूक माझा दृष्टिकोन…\nनिवडणूक आणि Xयघाली गल्ली (विनोदी कथा)\nRead more about निवडणूक आणि Xयघाली गल्ली (विनोदी कथा)\nआजच (२८ नोव्हेंबर २०१६) महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मायबोलीवर सर्व भागातील जनता वावरत असते. महानगरांमधील लोक प्राधान्याने असले तरी इतर गावांमधीलही लोक असतातच. आणि बरेच लोक जे महानगरांमध्ये राहतात त्यांना त्यांच्या मूळ गावात काय चालू आहे याची हालहवाल माहिती असतेच.\nRead more about महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका\nनाहीच राहत कुणी उपाशी.\nदेऊन ठेवतो अचूक बोट,\nआठवणीतील निवडणूक प्रचार घोषणा ...\nनव्वदीचे मजेशीर दशक .........\nविचार करा पक्का ..\nआणि हातावर मारा शिक्का \nविळा हातोडा तारा, यावर शिक्का मारा \nधनुष्यबाण .. धनुष्यबाण .. धनुष्यबाण\nअरे हा आवाऽऽज कोणाचा\nएक जलेबी तेल मे\nअमुक तमुक जेल मे ..\nगली गली मे शोर है\nअमुक तमुक चोर है ..\nRead more about आठवणीतील निवडणूक प्रचार घोषणा ...\nनिवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल\n१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.\nसुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.\n१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,\nआत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.\nभाजप आणि मित्रपक्ष - १६६\nकाँग्रेस आणि मित्रपक्ष -६२\nतिसरी आघाडी - ७२\nभाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.\nअजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.\nनरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय\nलालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय\nसुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय\nRead more about निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल\nआज लोकसभा २०१४ निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. ७ एप्रिलपासून निवडणुका घेतल्या जातील. आचारसंहिता लागू झालेली आहे.\nनिवडणुकासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी हा धागा. या निवडणु़का नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि केजरीवाल व्यतिरीक्त अजूनही हजारो लोक लढवत असतील तेव्हा निव्वळ या तिघांनाच सर्व फुटेज देऊ नये ही विनंती.\nआपपल्या शहरतील, भागातील उमेदवारांविष्यी अधिक लिहिल्यास उत्तम.\nRead more about लोकसभा निवडणुका २०१४\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/is-it-necessary-to-go-to-dentist-every-3-month/", "date_download": "2020-04-01T14:27:37Z", "digest": "sha1:YPI2WTOI6QQ4WWM4AKHJQ25YUMHTEDA2", "length": 20034, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "गरज नसतानाही डेंटिस्टकडे का जावे? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nगरज नसतानाही डेंटिस्टकडे का जावे\nडॉ. महेश कुलकर्णी ठाण्यातील नामवंत दंत-चिकित्सक आणि एमके स्माईल्स डेंटल क्लिनिकचे संस्थापक आहेत. त्यांनी MDS (Orthodentics) शिक्षण घेतले आहे. Dental Implantology मध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते आपल्या कौशल्याचं योगदान देतात.\nआपण सर्वसामान्य लोकांमध्ये बऱ्याचवेळा अशी विचारसरणी पाहतो की दात दुखल्याशिवाय, तोंडाला दुर्गंध आल्याशिवाय, दात दुखल्याशिवाय, दात पिवळे पडल्याशिवाय, हिरड्यांमधून रक्त आल्याशिवाय आपणांस डेंटिस्डकडे जाण्याची आवश्यकता नाही. पण याच गैसमजामुळे (ह्या चुकीच्या विचारसरणीमुळे) छोटा आजाराचे रूपांतर कठीण व खर्चिक ईलाज असलेल्या आजारांमध्ये होते व ही गोष्ट टाळण्यासाठी आपण किमान 3 महिन्यातून एकदा आपल्या “फॅमिली डेंटिस्ट” ची भेट घेणे अगत्याचे ठरते. असे केल्याने आवश्यक असणाऱ्या बाबी वेळोवेळी समोर येतात व ती कोणत्याही प्रकारचा आजाराची सुरुवात असल्या कारणाने त्याचा इलाज त्वरित व सोप्या पद्धतीने करता येतो. त्याचप्रमाणे “Oral Cancer” सारखे मोठे आजार व त्याची लक्षणे वेळीच समोर येतात आणि त्याचा इलाज करणे सोपे जाते.\nकाही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार 100 पैकी 90 लोकांना वेगवेगळ्या दातावर उपचाराची गरज असते. हे प्रमाण लक्षत घेता आपण गरजू लोकांमध्ये असण्याची शक्यता फार वाढते. या पार्श्वभूमीवर दातांची निगा राखण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक ठरते.\nलहान मुलांना (वय वर्ष <15) विचारात घेता त्यांची दात तपासणी शाळांमार्फत होणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच मुलांची दातांचीवाढ योग्य पद्धतीने होत नसल्याने त्यांचे दात वेडेवाकड�� येतात. ही बाब त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे ठरते. असे न झाल्यास पुढील काही काळात अशा मुलांना “Orthodontics treatment ” ला समोर जावे लागते. ह्या उपचाराचा कालावधी सुमारे 1 ते 3 वर्षे एवढा असतो. अल्पवयात निदान झाल्यास ही treatment टाळता येऊ शकते. परंतु शाळांमधून अशा प्रकारची दंत शिबीरे होत नसल्यामुळे आपल्या मुलांना दर महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.\nवयोवृद्ध लोकांचा विचार केल्यास बऱ्याच वेळा असे लक्षात येते की दात पडून गेल्यानंतर देखील त्या जागी नवीन दात बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपचार केला जात नाही. हा कालावधी फार मोठा असल्यास नवीन दात बसवण्याचे मार्ग बंद होऊ शकतात आणि त्यामुळे म्हातारपणात कवळीचा आधार घ्यावा लागतो. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उतारवयात देखील कवळी न वापरता विविध प्रकारचे उपचार घेऊन व्यवस्थितपणे जेवता येते आणि म्हणूनच वयोवृद्ध लोकांची विविध दंतचिकित्सा-शिबिरांमार्फत दातांची चिकित्सा होणे आवश्यक आहे.\nवय वर्ष 25-50 या वयोगटासाठी देखील दंतचिकित्सा तेवढीच महत्वाची आहे. या वयोगटात दातांचे काम हे केवळ जेवण्यासाठी नसून ते तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मोलाचे योगदान देते. काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार सुंदर स्मितहास्य असलेल्या मुला-मुलींमध्ये आत्मविश्वासाचे प्रमाण लाक्षणिकरित्या अधिक आढळून आले आहे. याचा विचार करता व्यक्तिमत्व विकासासाठी हास्य सुंदर असणे किती आवश्यक आहे हे लक्ष येते. म्हणूनच विविध उपक्रमांद्वारे या वयोगटातील सुद्धा लोकांची दंत तपासणी तसेच दंत समस्यांबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे.\nटूथपिकचा वारंवार वापर धोक्याचा ठरू शकतो, वाचा योग्य पर्याय\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nया बातम्या अवश्य वाचा\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/makeup-for-summer-119041100029_1.html", "date_download": "2020-04-01T15:13:00Z", "digest": "sha1:OL3RGT7A5FIULE5YTVKPQ3EKHUX26JJT", "length": 13458, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उन्हाळ्यात 'लुक'ची काळजी कशी घ्याल! | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउन्हाळ्यात 'लुक'ची काळजी कशी घ्याल\nउन्हाळ्यात ऊन, धूळ व घामामुळे त्वचा तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासोबतच मेकअप बदलणेसुद्धा गरजेचे आहे. थंडीपेक्षा या मोसमात मेकअप कमी करायला पाहिजे.\nचेहर्‍याला 'नॅचरल लुक' देण्याचा प्रयत्न करावा. त्वचा डागरहित असेल तर फाउंडेशनचा प्रयोग करू नये. चेहर्‍यावर थोडे लिक्विड मॉइश्चराइझर आणि बेबी पावडर लावल्याने चेहर्‍याला 'ट्रान्सल्युसेंट' लुक मिळेल.\nरात्रीच्या वेळी पार्टीला जात असाल तर चेहर्‍यावर लिक्विड फाउंडेशन हा सर्वांत चांगला पर्याय आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीमयुक्त मॉइश्चराइझरचा वापर करायला पाहिजे. फाउंडेशन किंवा ब्लशर हलक्या हाताने लावा. चेहर्‍याचे डाग लपवायचे असतीलल तर फाउंडेशन किंवा पावडर लावायच्या आधी कंसीलर लावायला पाहिजे. कंसीलर एका छोट्याशा ब्रशने लावून वर थोडी पावडर लावावी. नॅचरल लुकसाठी लिपस्टिकच्या जागी लिंप-ग्लास लावावे. रात्री चेहरा आकर्षक ठेवण्यासाठी लिपस्टिक लिंप ब्रशच्या मदतीने लावावी. उन्हाळ्यात दिवसा लाइट ब्राउन, रोज, पिंक आणि रात्री ब्रांज, कोरल, कॉपर आणि बरगंडी रंगांच्या लिपस्टिकचा वापर करायला हवा. त्यामुळे चेहर्‍याच्या सौंदर्यात वाढ होईल.\nडोळ्यांसाठी दिवसा फक्त काजळ लावावे. गरज भासल्यास आय शॅडोसुद्धा लावू शकता. ब्राउन आणि ग्रे आय शॅडो तुमच्या चेहर्‍याला नॅचरल लुक देतात. रात्रीच्या वेळी आय लायनर लावू शकता. त्यामुळे डोळे सुंदर दिसतील. रात्रीच्या मेकअपमध्ये आयब्रोजच्या खाली थोडंसं हाय-लाइटर लावावे. यासाठी तुम्ही पांढरा किंवा कोणत्याही लाइट रंगाची शेड वापरू शकता. मस्कारा जरूर लावावा.\nगालांवर हलक्या ब्लशरचा वापर करावा. पावडर ब्लशरचा वापर करणे सर्वांत सरळ असते. जे नेहमी मेकअप करण्याअगोदर लावायला पाहिजे. ब्लशरला चीक बोन्सवर लावून त्याला बाहेरच्या बाजूने व्यवस्थित करून घ्यावे. चेहर्‍याच्या रंगाशी मेळ खात असलेल्या ब्लशरचा प्रयोग करावा. परफ्यूमसुद्धा मेकअपचा एक भाग आहे. दिवसा कोलोन लावायला पाहिजे. कपड्यात लीफ-ग्रीन, ऑलीव-ग्रीन, लाईम-ग्रीन, लेमन येलो, क्रीम, लाइट ब्राउन, पिंक, टरक्वॉइस ब्ल्यू आणि लाइट ब्ल्यू रंग चांगले वाटतात. फ्लोरल प्रिंट्स, चेक्स, डॉट्स किंवा लेस आणि एम्ब्रॉयडरीचे कपडे पण या ‍दिवसांत छान दिसतात. पण रंगाची निवड करताना थोडी सावधानी बाळगणे जरूरी आहे.\nरजनीकांतच्या ‘दरबार’ चा फर्स्ट लुक रिलीज\nउन्हाळ्याचे स्वागत दिशा पाटनीने केले हॉट अंदाजात\nमृण्मयीचा नवा लुक कशासाठी \nहुडी चॅलेंज /नमो अगेन लिहिलेले स्वेट शर्ट घालून संसद पोहोचले अनुराग, मोदी म्हणाले - छान दिसत आहे\nऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य ��ंस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11883", "date_download": "2020-04-01T14:43:57Z", "digest": "sha1:RJPZKNFLDAJW5UQXK44UIHGIFMCJ7YUM", "length": 11317, "nlines": 114, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "राज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार – उद्धव ठाकरे – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nराज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार – उद्धव ठाकरे\nठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय\nमुंबई : कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. (coronavirus) कोरोनाचे संकट परतवून लावायचे आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे बाजारात गर्दी करु नका, नियमांचे पालन करा. योग्य सुरक्षित अंतर ठेवा. (Social Distance) मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. ते म्हणालेत, राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे.\nवैद्यकीय स्टोअर्स, किराणा दुकान आणि इतर जीवनावश्यक सेवा खुल्या ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने चोवीस तास दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली. दुकानात गर्दी झाल्याने सरकारने यामुळे ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी दुकाने २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला मुख्य सचिव, महापालिका आयुक्त आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. तसेच या बैठकीत सामाजिक अंतर देखील राखले गेले. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली गेली.\nसर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना चोवीस तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.\nउपजिल्हा रुग्णालयात देगलूर येथे एक जण विलगीकरण कक्षात\n….तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो; सरकारकडून तीन महिन्यांची तयारी\nफेटा बाजूला ठवून शेती करणार , आता आपली कपॅसिटी संपली : इंदुरीकर महाराज\nदिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी\nसंविधानाचा आदर व गौरव सर्वांनी करावा – सरपंच मोहनाबाई कोनापूरे\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्��ात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,701)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-interviews-marathi/%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-111090800001_1.htm", "date_download": "2020-04-01T16:02:44Z", "digest": "sha1:KSCQRUOPWDFH7QJNEY5CF4G4ALEKHIZ7", "length": 15699, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अष्टपैलू आशाताई!!!! | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपार्श्वगायनाच्या या सुवर्णमयी वाटचालीत आशाताईंच्या प्रतिभेनेच त्यांच्यासमोरचे अडथळे दूर केले. कठीण परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि ती त्यांच्या अनुकूल होत गेली. या त्यांच्या अवस्थेशी संबंधित गाणीही आहेत. ही गाणी आजही तितकीच टवटवीत आहेत. त्यांची भावावस्था सांगणारी आहेत.\nआशा भोसलेंनी १९४७ मध्ये पार्श्वगायन हे व्यवसाय म्हणून स्वीकारले, त्यावेळी लता मंगेशकरांनी आपले पाय या क्षेत्रात घट्ट रोवले होते. त्यामुळेच आशाताईंना पाय रोवणे सोपे नव्हते. म्हणूनच आपले स्वरपंख विस्तारण्यापूर्वीच आशाताईंनी ठरवले होते, की दिदीची नक्कल करायची नाही. मग त्यांनी स्वतंत्र शैलीत गायन सुरू केले. हा सारा काळ संघर्षाचा होता. सुरवातीला त्यांना एक्स्ट्रा कलाकार, नर्तकी, सहनायिका यांना आपला आवाज द्यावा लागला. पण त्यातही त्यांनी वेगळेपण जपले. हळूहळू हा आवाज संगीताच्या क्षेत्रात स्थिरावला आणि नंतर तर त्याने रा्ज्य केले. हेलन यांना दिलेला आशास्वर नंतर वहिदा रहमान, नूतन, मीनाकुमारी या बड्या नायिकांचा आवाज बनला.\nआशाताईंचा स्वर कॅबरे आणि मुजरे करणार्‍यांच्या तोंडातून काढून नायिकांच्या ओठी सजविण्याचे श्रेय जाते ठेक्यांचे बा���शाह ओ. पी. नय्यर यांना. त्यांनीच आशाताईंमधील 'आशा' जागवली. शमशाद बेगम, गीता दत्त यांच्यानंतर 'आशा' हे त्यांचे नवे फाईंड होते. त्यांनी हा स्वर असा बहरवला की हा स्वर दंतकथा बनला आहे. मदनमोहन यांचे संगीत जसे लतामय आहे, तसेच ओपींचे संगीत आशामय आहे.\nबर्मन पिता-पुत्रांचेही आशाताईंच्या गुणांना पैलू पाडण्यात मोठे योगदान आहे. 'पेईंग गेस्ट' नंतर एस.डी. बर्मन यांचे लतादिदींशी वाजले. त्यानंतर मग त्यांनी आशाला निवडले. बर्मनदादांकडे आशाताईंनी अवीट गोडीची गाणी गायली. त्याचवेळी बड्या नायिकांनाही त्यांचा स्वर मिळाला. शैलेंद्रची अर्थपूर्ण गीतेही आशाताईंनी अतिशय उत्कटतेने लोकांपर्यंत पोहोचवली. 'तिसरी मंझील'नंतर आशा व आर. डी. बर्मन ही जोडी जमली. या जोडीने तर धमाल केली.\nमहान संगीतकार शंकर-जयकिशन या जोडीतील शंकर यांच्याशीही लतादिदींचा वाद झाला. मग शंकर यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात गाणे दिदींनी बंद केले. म्हणूनच 'मेरा नाम जोकर' मध्ये लताचे एकही गाणे नाही. त्याचवेळी शंकर यांनी आशा यांचा आवाजाचा अतिशय योग्य वापर केला. सी. रामचंद्र (अण्णा) व लता यांची जोडी तुटल्यानंतर अण्णा संगीत क्षेत्रात फार काळ टिकू शकले नाहीत. पण 'आशा' व 'नवरंग' या चित्रपटात त्यांनी आशाताईंच्या आवाजाचा उपयोग केला. तो अतिशय प्रभावी ठरला.\nत्याचवेळी रॉयल्टीच्या मुद्यावरून लता व रफी यांच्यातही काही मतभेद झाले. मग दोघांनी एकमेकांबरोबर गाणे बंद केले. सर्वच संगीतकार वैतागले. कारण लता-रफी हे युगल स्वर अजरामर समीकरण होतं. मग सगळ्या संगीतकारांनी रफी आणि आशा हे नवे समीकरण तयार केले. आशाताईंनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. आशाताईंच्या जीवनातील हा टर्निंग पॉईंट ठरला. विशेष म्हणजे रफीबरोबर सर्वाधिक गाणी आशाताईंनी गायली आहेत.\nबड्या बॅनर्सपैकी बी. आर. फिल्म्सने आशाला संगीताच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी महत्त्वाची मदत केली. 'धूल का फूल' यामधून आशाची स्वरयात्रा प्रारंभ झाली. मग 'गुमराह', 'साधना', 'धर्मपुत्र', 'हमराज' व 'वक्त' या गाजलेल्या चित्रपटात आशाताईंचा स्वर आहे. बी. आर. चोपडांमुळे आशाताईंनी साहिर लुधियानवींसारख्या सिद्धहस्त कवींच्या रचना गाण्यास मिळाल्या. एन. दत्ता व रवी या संगीतकारांची गाणीही आशाताईंनी अजरामर केली.\nसचिनही शून्यावर बाद होतोच की- अक्षय\nसाईबाबाच्या भूमिकेने जीवन बदलले -जॅकी श्रॉफ\nगरज असल्यास बोल्ड सीन करावे लागतात: कशीश धनोआ\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/how-will-you-know-your-rashi-119070500009_1.html", "date_download": "2020-04-01T15:55:35Z", "digest": "sha1:RDYGLQ27EYLILUW3PADKZ6J5VFQGLOKM", "length": 13861, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कशी ओळखाल आपली रास? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकशी ओळखाल आपली रास\nरास ओळखण्यासाठी जन्मकुंडली म्हणजे जन्मवेळेचा आकाशातल्��ा ग्रहांचा नकाशा याची गरज असते. जन्मकुंडलीत तीन रास महत्त्वाच्या मानल्या जातात.\nलग्न रास: पहिली असते लग्न रास. जेव्हा आपला जन्म झाला त्यावेळी आकाशात पूर्व क्षितिजावर जी रास उगवली होती, ती आपली लग्न रास.\nरविरास: जन्म कुंडलीत आपला ज्या राशीत आहे, ती आपली रविरास.\nचंद्र रास: भारतीय ज्योतिषशास्त्रात चंद्र हा नवग्रहांपैकी सर्वात गतिमान ग्रह मानला जातो. गोचरीच्या या चंद्राचे इतर ग्रहांशी जे अंशात्मक योग होतात, त्यावरून आपलं भविष्य सांगितलं जातं.\nमूलांक 1 : सहज आकर्षण शक्ती असणारा\nलोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आणि ज्योतिष : जाणून घ्या काँग्रेसचे ग्रह- नक्षत्र, 10 खास गोष्टी\nकार्पोरेट जगत आणि ज्योतिषशास्त्रात असणारा संबंध\n2019 : मूलांक भविष्य, जाणून घ्या कसे राहील नवे वर्ष तुमच्यासाठी\nवृषभ राशी भविष्यफल 2019\nयावर अधिक वाचा :\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nमध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-01T15:18:46Z", "digest": "sha1:R4S26CRABBGEBJWHRBPRWLBIXOV54ATZ", "length": 5495, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कविता Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nडॉ. चंद्रहास शास्त्री - May 10, 2019\nती शांत वाहत होती…\nकविता- माझ्या कवितेतली ‘ती’…\nउत्तर अजूनही आलं नाही..\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/vodafone-offering-up-to-rupees-2500-as-cashback-to-users-in-partnership-with-paytm/articleshow/74083669.cms", "date_download": "2020-04-01T15:37:46Z", "digest": "sha1:5G44O2ARTZTYNP7RRPN2IYOCWIVHCHCL", "length": 13017, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Vodafone offer : व्होडाफोन रिचार्जवर २५०० ₹ कॅशबॅक ऑफर - vodafone offering up to rupees 2500 as cashback to users in partnership with paytm | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nव्होडाफोन रिचार्जवर २५०० ₹ कॅशबॅक ऑफर\nव्होडाफोन (Vodafone) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिल पेमेंट्स केल्यानंतर युजर्ससाठी व्होडाफोन कंपनीने कॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर मोबाइल रिचार्जसाठीही उपलब्ध आहे. कॅशबॅक स्कीम साठी व्होडाफोनने Paytm सोबत पार्टनरशीप केली आहे. कंपनीच्या या ऑफर्सचा लाभ सध्याचे युजर्सही घेऊ शकतात.\nव्होडाफोन रिचार्जवर २५०० ₹ कॅशबॅक ऑफर\nनवी दिल्लीः व्होडाफोन (Vodafone) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिल पेमेंट्स केल्यानंतर युजर्ससाठी व्होडाफोन कंपनीने कॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर मोबाइल रिचार्जसाठीही उपलब्ध आहे. कॅशबॅक स्कीम साठी व्होडाफोनने Paytm सोबत पार्टनरशीप केली आहे. कंपनीच्या या ऑफर्सचा लाभ सध्याचे युजर्सही घेऊ शकतात.\nयशस्वी रिचार्ज झाल्यानंतर युजर्संना १५ रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच राहिलेले २ हजार ४८५ रुपये पेटीएम मूव्ही, फ्लाइट, बस किंवा पेटीएम फर्स्ट व्हाऊचर दिला जाण्याची शक्यता आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्संना आपला नंबर कमीत कमी १४९ रुपयांच्���ा पॅकवरून रिचार्ज करावा लागणार आहे. ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी असल्याचे पेटीएमने सांगितले आहे.\nऑफर मिळवण्यासाठी युजर्संना कोणतेही पेमेंट करण्यासाठी VODANEW2500 हा प्रोमो कोड वापरणे गरजेचे आहे. सध्याच्या युजर्संना VODA2500 प्रोमो कोड अप्लाय करणे गरजेचे आहे. जर तुम्ही लकी ठरला तर तुम्हाला रिचार्ज बिल पेमेंट केल्यानंतर २४ तासांत पेटीएमचे बक्षीस मिळेल.\n४९९ रुपयांचा प्लान लाँच\nव्होडाफोनने नुकताच ४९९ रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. दररोज १.५ जीबी डेटा ऑफरच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस दिले जाणार आहे. प्लान जी५ आणि व्होडाफोन प्लेच्या फ्री सब्सक्रिप्शनसोबत येतो. हा प्लान काही सर्कलमध्ये ७० दिवसांच्या वैधतेसह आणि काही ठिकाणी ६० दिवसांच्या वैधतेसह दिला जातो.\nफोटोः व्हेलेंटाइन डेला द्या पार्टनरला 'टेक गिफ्ट'\nरेडमी 8A dual स्मार्टफोन लाँच; किंमत ६,४९९ ₹\nBSNLचा नवा प्लान, ९६ ₹ दररोज 10GB डेटा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nव्हॉट्सअॅपचं डार्क मोड फीचर; 'अशी' करा सेटिंग\nशाओमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच\nText मेसेज डिलिट झालाय, 'असा' परत मिळवा\nलॉकडाऊनः व्हॉट्सअॅप स्टेट्सचा 'हा' नियम बदलला\nचीनः ३१ मार्चला Vivo S6 5G लाँच होणार\nइतर बातम्या:व्होडाफोन|कॅशबॅक ऑफर|Vodafone offer|paytm|Cashback offer\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nFake Alert: करोनाची खोटी बातमी शेअर केल्याने ५२ व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला पकडले ..\nचीनमध्ये महागडा स्मार्टफोन लाँच, किंमत ३ लाख २१ हजार रुपये\nFake Alert: घरी परत जाणाऱ्या मजुरांना पोलिसांनी शिक्षा दिली नाही, यांनी लॉकडाऊनच..\nलॉकडाऊनः मोटोरोला Razr चा पहिला सेल रद्द\nचीनमध्ये ऑनर 8A प्राईम लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफ���केशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nव्होडाफोन रिचार्जवर २५०० ₹ कॅशबॅक ऑफर...\nव्हेलेंटाइन डेः पार्टनरला द्या खास टेक गिफ्ट...\nरेडमी 8A dual स्मार्टफोन लाँच; किंमत ६,४९९ ₹...\nशाओमीचा पॉवरफुल स्मार्टफोन आज लाँच होणार...\nBSNLचे २ नवे प्लान; ९६ रुपयांत दररोज 10GB डेटा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/-/17-11-08/-/photoshow/3720774.cms", "date_download": "2020-04-01T14:48:34Z", "digest": "sha1:XGYOA3KPAOTPY6AVZABQMCCQ3MJ4BF7O", "length": 8952, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "बांबू कार- Maharashtra Times Photogallery", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nमॅन ऑफ दि मॅच अगेन....\nयुवराजने सलग दुस-या सामन्यातही तुफान बॅटिंग करून 'मॅन ऑफ दि मॅच'ची बाइक पटकावली.\nराजकोटच्या सामन्यावर जसं युवराजनं राज केलं तसंच इंदोरमध्येही त्यानं इंग्लंडचा बो-या वाजवला. ३ बाद २९ अशा बिकट अवस्थेत भारत सापडला असताना युवी मैदानात उतरला आणि गौतम गंभीरला सोबत घेऊन त्यानं भारताला सुस्थितीत नेऊन ठेवण्याचं आव्हान सहज पेललं. आजही चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्यानं ११८ धावा तडकावल्या.\nया चषकावर नाव कोणाचे असा प्रश्ान् मनोमनी विचारताना इंग्लंडचा कॅप्टन केविन पीटरसन व भारताचा कॅप्टन महेंद सिंग ढोणी... भारत-इंग्लंड वन डे सिरीजमधील विजेत्याला हा कप दिला जाणार आहे.\nमहसूलमंत्री नारायण राणे आणि केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी 'सह्यादी'वर भेट घेऊन चर्चा केली चर्चा एवढी कसली... त्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले राज्यात गायरान जमिनीचा प्रश्न मोठा आहे. या जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी विशेष मोहीम आखण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगण्यात आले.\nबांबूपासून बनविण्यात आलेली इलेक्ट्रिक कार.... जपानमधील क्योटो युनिव्हसिर्टी व्हेंचर बिझनेस लॅबॉरटरीने ही कार बनविली आहे. तिच्यात एकाच माणसाला बसता येते. वजन ६० किलो आहे आणि ताशी ५० कि. मी. वेगाने धावू शकते.\nवेगवेगळ्या जातीचे चार लाखाहून अधिक पक्षी स्थलांतरित होऊन श्रीनगरमधील होकेसर येथे दाखल झाले आहेत. त्यामुळेच या परिसराला पक्षांच्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून असंख जातींचे एकत्र पक्षी असलेले येथील चित्र विलोभनीय आहे.\nअफगाणिस्तानमध्ये तैनात असणाऱ्या अमेरिकन आणि नाटोच्या सैनिकांसाठी रसद पुरविणे पाकिस्तानने काही काळ थांबविले आहे. त्यामुळे सैन्याकरीता आवश्यक ती सामग्री घेऊन जाणाऱ्या ट्रक्सची पेशावरमध्ये एकच गदीर् झाली आहे.\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F/?filter_by=random_posts", "date_download": "2020-04-01T15:01:37Z", "digest": "sha1:BSH3JEPTHNS4HHJKN65I3ZAYMWGBEISA", "length": 6202, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "चित्रपट Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\n अभिनेत्रीच्या आतली एक भावुक स्त्री\nसंगीत विश्वातील अज्ञात प्रतिभावंत\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी (Hindi Actress Aruna...\nमन्ना डे यांच्या गायकीची सुरेल सफर….\nजिया बेकरार है…..हसरत जयपूरी\nपूर्वी दुरदर्शनवर बघितल्यापैकी गिरीश कर्नाड यांची ‘चेलुवी’ हि फिल्म आठवते\nस्वाती डि. कुलकर्णी - June 13, 2019\nहिंदी चित्रपटातील दिवाळी ची गीते\nऑक्टोबर स्काय – स्वप्नाला सत्यात उतरावणारी जिद्द\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/congress-leader-ahmed-patel-meet-bjp-leader-nitin-gadkari-at-delhi-137890.html", "date_download": "2020-04-01T14:17:31Z", "digest": "sha1:L5CT2QQZG5INDSMMS5MCDNR3DKSFQXVV", "length": 18289, "nlines": 173, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "BREAKING - भाजप आणि काँग्रेसच्याही भेटी, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल नितीन गडकरींच्या घरी", "raw_content": "\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 ���र, नवे 5 रुग्ण सापडले\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nBREAKING - भाजप आणि काँग्रेसच्याही भेटी, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल नितीन गडकरींच्या घरी\nदेशाच्या राजकारणात काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले अहमद पटेल (Ahmed Patel meet Nitin Gadkari) हे चक्क भाजप नेते नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्यांवरुन घमासान सुरु असताना, राजधानी दिल्लीत वेगळ्याच आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. कारण देशाच्या राजकारणात काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले अहमद पटेल (Ahmed Patel meet Nitin Gadkari) हे चक्क भाजप नेते नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबतच भाजप (Ahmed Patel meet Nitin Gadkari) आणि काँग्रेसच्या या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा होत आहे.\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अहमद पटेल हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज सकाळी दाखल झाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर या दोघांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नितीन गडकरी यांना मध्यस्थी करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nराज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही जबाबदारी गडकरींवर सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाऊन गडकरी आणि अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.\nअहमद पटेल यांचं स्पष्टीकरण\nदरम्यान, अहमद पटेल यांनी या भेटीबाबात स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर कुठलीही चर्चा झाली नाही. देशात अपघात होत आहे, यावर माहिती देण्यासाठी आलो होतो, असं म्हटलं.\nकोण आहेत अहमद पटेल\nअहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि सल्लागार आहेत. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली आहे. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना आहे.\nजेव्हा पक्षहिताचा प्रश्न येतो, तेव्हा सोनिया गांधी या राहुल गांधींपेक्षाही अहमद पटेल यांच्यावर अवलंबून असतात असं म��हटलं जातं. अहमद पटेल हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून पक्षात आहेत. 1977 मध्ये काँग्रेस तोंडघशी पडलेली असताना संसदेत पोहचणाऱ्या मोजक्या काँग्रेस खासदारांमध्ये अहमद पटेल यांचा समावेश होतो.\n1980 मध्ये काँग्रेसने पुनरागमन केलं, तेव्हा इंदिरा गांधींनी अहमद पटेलांना कॅबिनेट मंत्रिपद ऑफर केलं, मात्र पटेल यांनी पक्षबांधणीला प्राथमिकता दिली होती.\nअहमद पटेल हे तीन वेळा लोकसभेवर, तर चार वेळा राज्यसभेवर खासदारपदी निवडून आले आहेत.\nशिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट\nमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 13 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.\nभाजपने 105 जागांसह (Independent MLA Shankarrao Gadakh support Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.\nअपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.\nजवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा : अजित…\nकेवळ महिन्याचा नको, माझा वर्षाचा पगार घ्या, 'कोरोना' लढ्यासाठी आव्हाडांचा…\nसोलापूरच्या पालकमंत्रिपदावरुन वळसे पाटलांची उचलबांगडी, जितेंद्र आव्हाडांना जबाबदारी\nटीका नाही, राज्य सरकारच्या कामाला समर्थन, हवं ते सहकार्य करायला…\nमोदींकडून महाराष्ट्राची जबाबदारी गडकरींकडे, रोहित पवार म्हणतात, महाविकास आघाडीचं काम…\nअजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते\nदहा बाय दहाच्या खोलीत शौचालयाचीही अडचण; चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात परतू…\nकोरोनाविरोधाच्या लढाईत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मदतीचा हात, आमदार-खासदारांचे एक महिन्याचे…\nवरळी कोळीवाड्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह, काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवलं\nCorona | बेजबाबदार वागणाऱ्यांची खैर नाही, गर्दी पाहून अजित पवार…\nकोल्हापूरकरांची नेटकी तयार���, शिवाजी विद्यापीठाचं रुपांतर रुग्णालयात करण्यासाठी चाचपणी\nCorona | पिंपरी चिंचवडकरांचा नेटाने लढा, 12 पैकी 9 रुग्ण…\nPune Corona | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, पुणेकरांची चिंता वाढली\nNashik Corona : नाशिकमध्ये कोरोना कसा पोहोचला\nधाकधूक वाढली, कोल्हापुरात कोरोना कक्षातील वृद्धाचा मृत्यू, रिपोर्ट येण्यापूर्वी मृत्यूने…\nहितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे…\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nशेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही\nCorona : ना पीएम, ना सीएम फंडला देणगी, विप्रो स्वत:च कोरोना लढाईवर तब्बल 1,125 कोटी खर्च करणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nशेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 106 जण पुण्याचे, 94 जण क्वारंटाईन, उर्वरितांचा तपास सुरु : पुणे विभागीय आयुक्त\nपुणेकरांचा जीव भांड्यात, अत्यवस्थ महिलाही ‘कोरोना’मुक्त, दोघींना डिस्चार्ज मिळणार\nCorona : कोरोना कसा पसरतो अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला\nकोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी\nमॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, पुणे पोलिसांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://artharthi.com/category/retirement/", "date_download": "2020-04-01T14:45:54Z", "digest": "sha1:KMNMPQHFGYHCLAVIIWFPM57BDF4GXHDD", "length": 7592, "nlines": 116, "source_domain": "artharthi.com", "title": "Retirement | Artharthi Retirement – Artharthi", "raw_content": "\nSIP ची पॉवर कशी वाढवायची \nअनेक लोक मला विचारतात कि म्युच्युअल फंडमध्ये SIP गुंतवणूक किती केली पाहिजे, कधी वाढवली पाहिजे, कधी कमी किंवा बंद केली पाहिजे \nपहिले लोक कसे SIP करतात हे समजून घेऊ\nबहुतेकदा लोक म्युच्युअल फंड मध्ये SIP गुंतवणूक सुरुवात करताना एक लहान SIP नि सुरुवात करतात हळू हळू एक 5 वर्षात थोडी थोडी SIP वाढवतात. ज्यांना 10 वर्षांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा अनुभव आहे त्यांचा विश्वास पक्का झालेला असतो आणि आज ते फार अधिक प्रमाणात किंवा आक्रमक SIP करतात.\nपण यात काही चूक आहे का \nहो आहे, एक खुप मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे चक्रवाढ व्याज (Compound Interest)\nसमजा किरण याने 1000 रुपयाची SIP सुरु केली व ती पुढच्या 30 वर्षांसाठी चालू ठेवली.\nतर 15% परताव्याप्रमाणे त्याची रक्कम 30 वर्षाच्या शेवटी 56,00,000 ( ५६ लाख) इतकी होईल. (गुंतवणूक – 3,60,000)\nआता समीर चे उदाहरण पाहू \nसमजा समीर याने 2000 रुपयाची SIP सुरु केली व ती पुढच्या फक्त 10 वर्षांसाठी चालू ठेवली, 10 वर्षानंतर ती जमलेली गुंतवणूक रक्कम पुढची 20 वर्ष फक्त तशीच वाढू दिली.\nतर 15% परताव्याप्रमाणे त्याची रक्कम 30 वर्षाच्या शेवटी 86,00,000 ( ८६ लाख) इतकी होईल. (गुंतवणूक – 2,40,000)\nकिरण ने समीर पेक्षा 20 वर्ष जास्त गुंतवणूक केली, 1,20,000 रुपये जास्त गुंतवणूक केले तरी सुद्धा समीरचा परतावा किरण पेक्षा 30,00,000 रुपयांनी जास्त आहे.\nभाई ये सब जादू “चक्रवाढ व्याज” (Compond Interest) का हे \nचक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज, जेव्हा आपण SIP करतो तेव्हा पहिल्या 10 वर्षात केलेली गुंतवणूक सर्वात जास्त चक्रवाढ व्याज कमावते आणि बाकीची 20 वर्षातील SIP हि फार कमी चक्रवाढ व्याज कमावते त्यामुळे हा रिसल्ट येतो.\nमग आपण काय केले पाहिजे \nफक्त SIP केली, खूप वर्षासाठी केली म्हणून आपला रिटर्न वाढणार नाहि तर सुरुवातीच्या काळात आपण किती SIP करतो यावर आपण लक्ष दिले पाहिजे\nजर तुमच्याकडे निवृत्त होण्यासाठी 30 वर्षे शिल्लक आहेत तर लक्षात ठेवा, त्यातील पहिली 10 वर्षे इन्वेस्टमेंटच्या दृष्टीने सर्वात महत्वाची आहेत.\nअर्थात खेचून ताणून SIP नक्कीच करू नका पण जमत असेल तर नक्कीच विचार करा\nप्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-articles/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4-109082200036_1.htm", "date_download": "2020-04-01T15:20:42Z", "digest": "sha1:2NFU6K6WODKCKRTI2BWESUMQNKN57RBF", "length": 12782, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बोल्टची जडणघडण आईच्या शब्दात | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कव���ता\nबोल्टची जडणघडण आईच्या शब्दात\nउसेनला जगातील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखतात. परंतु माझ्यासाठी तो माझा लाडका मुलगा आहे. त्याचे वडील वेलेस्लेमध्ये छोटे दुकान चालवितात. यामुळे लहानपणी त्याला स्पोर्ट्स शूजसुद्धा आम्ही विकत घेवून देवू शकलो नाही. शाळेने त्याच्या खेळातील प्रगती पाहून त्याला बुट दिले. त्यानंतर त्याचे प्रशिक्षण वेगाने सुरु झाले. त्याच्या जन्मगावी मागील वर्षापर्यत पथदिवेही नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळांवर तासनतास रांगा लावाव्या लागत होत्या. तेथील वयोवुद्ध व्यक्ती वाहन म्हणून गाढवाचा वापर करतात. या वातावरणात बोल्ट तयार झाला.\n'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' या म्हणीचा प्रत्यय आला. उसेन तीन आठवड्यांचा होता तेव्हा मी त्याला अंथरुनावर झोपवून बाहेर गेली. जेव्हा मी परत आले तेव्हा तो अंथरुनावरुन खाली येवून गेला होता. त्यानंतर परत त्यावर चढण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हाच मला समजले हा मुलगा सर्वसाधरण नाही. तो असान्य कामगिरी करेल. यामुळे आम्ही त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देवू लागलो. त्याचा प्रवेश आम्ही विलियम निब हायस्कूलमध्ये घेतला. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापाकांनी त्याची खेळामधील प्रगतीने अचंबित झाले. त्यांनी त्याच्या प्रशिक्षणाची सोय केली. मग बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने विश्वविक्रम केल्यावर आमच्या गावात आणि त्याच्या शाळेत उत्सव सुरु झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.\nबीजिंग: 100 मीटर- सुवर्णपदक\nबीजिंग: 200 मीटर- सुवर्णपदक\nबीजिंग: चार बाय 100 रिले- सुवर्णपदक\nजागतिक ऍथलेटिक्स स्पर्धा 2009\n100 मीटर - सुवर्णपदक (9.58 सेकंद)\nउसेन सेंट लिओ बोल्ट आणि विक्रम यांचे नाते आता सर्वपरिचित झाले आहे. त्याच्या अफाट वेगामुळे त्याला लाईटनिंग बोल्ट (विजेचा तडाखा) हा खिताब मिळाला आहे. वीजेच्या वेगाने पळणारा हा जमैकाचा 23 वर्षीय धावपट्टू 21 ऑगस्ट 1986 रोजी ट्रेलॉनी पॅरिश या छोट्याशा गावात जन्मला आहे. त्याच्या गावात सन 2008 पर्यंत पथदीवे, पिण्यासाठी पाणी, रस्ते या सुविधाही नव्हत्या. तरी तो घडला, कसा घडला हे त्याची आई जेनिफर हिच्या शब्दात...\n200 मीटर - सुवर्णपदक (19.19 सेकंद)\nटेनिस जगातील सम्राट 'रॉजर फेडरर'\nज्युनियर हॉलीबॉल स्पर्धेत बिहार विजेता\nयावर अधिक वाचा :\nबोल्टची जडणघडण आईच्या शब्दात\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-04-01T15:34:09Z", "digest": "sha1:GAWSI7T4UJOE5NZWTZRIIBKJC6CEHEP6", "length": 8965, "nlines": 311, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७५ मधील जन्म\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९७५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू‎ (११ प)\n\"���.स. १९७५ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ८८ पैकी खालील ८८ पाने या वर्गात आहेत.\nमार्क विल्यम्स (स्नूकर खेळाडू)\n२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ गट अ\n२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ गट ब\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ - गट क\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ - गट ड\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ - गट ब\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Wasim-Jaffar-cricket-story-birthadayIT6915955", "date_download": "2020-04-01T14:08:48Z", "digest": "sha1:AYIKGGD3AZJNKK3YVLKVA36BKIRQPYHR", "length": 27187, "nlines": 134, "source_domain": "kolaj.in", "title": "मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत| Kolaj", "raw_content": "\nमदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nवासिम जाफर आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक उंचावलाय. विदर्भाच्या या विजयात जाफरचा मोठा वाटा राहिला. याआधी त्याने ८ वेळा मुंबईकडून रणजी ट्रॉफीची फायनल खेळत ट्रॉफी जिंकलीय. पण टीम इंडियात काही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात वाढलेल्या जाफरच्या संघर्षाचा हा प्रवास.\n‘देव मुंगीला मुंगीच्या गरजेनुसार खायला देतो, तर हत्तीला हत्तीच्या गरजेनुसार. मला जे काही मिळालंय त्यात मी खूप समाधानी आहे. टीम इंडियासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकलो नाही, याबद्दल माझ्या मनात किंचितशीही असमाधानाची भावना नाही. देवाने जे काही दिलंय ते माझ्या योग्यतेनुसारच दिलं असणार.’\nवयाच्या चाळीसाव्या वर्षी विदर्भाच्या टीमला रणजी करंडक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका निभावणारा वासिम जाफर ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतो.\nबस चालवणाऱ्या वडिलांचं स्वप्न\n१६ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईच्या वांद्रयातल्या एका चाळीत अतिशय गरीब घरात वासिम जाफर जन्मला. वडील बस चालवून आ���ल्या संसाराचा गाडा ओढायचे. मात्र वडिलांना क्रिकेटचं प्रचंड वेड. रमाकांत देसाई आणि पाकिस्तानचा हनीफ मोहम्मद या दोघांचे ते जबरी फॅन. आपल्या मुलाने एक दिवस भारतासाठी क्रिकेट खेळावं अशी त्यांची मनोमन इच्छा. त्यामुळेच अभ्यासात चांगली गती असलेल्या वासिमला वडलांनी क्रिकेटवर ध्यान द्यायला सांगितलं.\nवसीमलाही खेळ आवडायचाच. मग त्यानेही मेहनत घ्यायला सुरवात केली. हळूहळू त्याच्या मेहनतीला रंग यायला लागला. वयाच्या पंधराव्या वर्षीच जाईल्स शिल्ड ट्रॉफीत आपल्या अंजुमन इस्लाम टीमकडून खेळताना त्याने ४०० रन्सची इनिंग साकारली. यामुळे त्याचं नाव तर चर्चेत आल. पण तरी त्याला फर्स्ट क्लास क्रिकेटचे दरवाजे काही उघडत नव्हते. वासिमने आपल्या कामगिरीतलं सातत्य काही हरवू दिलं नाही. शेवटी मुंबईच्या १६ वर्षाखालच्या टीममधे त्याची निवड झाली आणि त्यानंतर मुंबईच्या रणजी टीमचं तिकीटही मिळालं.\nफर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या दुसऱ्याच मॅचमधे त्याने मुंबईकडून खेळताना धडाकेबाज नाबाद ट्रिपल सेंच्युरी ठोकली. सौराष्ट्राविरुद्धच्या या मॅचमधे जाफर आणि सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईसाठी ४५९ रन्सची ओपनिंग पार्टनरशिप उभारली. त्यावेळी मुंबईसाठी असा पराक्रम करणारी ही पहिलीच जोडी ठरली होती. फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं थोडी उशिराच उघडली.\nटीम इंडियात उशिरा संधी\nफर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या ज्या स्पर्धेतल्या खेळीच्या आधारे एखाद्याला टीम इंडियाची दारं उघडतात, त्या रणजी ट्रॉफीमधे ११ हजार रन्सचा टप्पा ओलांडणारा एकमेव खेळाडू म्हणा, किंवा रणजीच्या १० फायनल खेळून त्या प्रत्येक वेळी आपल्या टीमला विजेतेपद मिळवून देणारा खेळाडू म्हणा, किंवा रणजीच्या दोन सिझनमधे हजार पेक्षा अधिक रन्स ठोकणारा खेळाडू म्हणा, किंवा मग फर्स्ट क्लास क्रिकेटमधे १९ हजार १४७ रन्सचा पाऊस पाडणारा खेळाडू म्हणा. जाफरकडे असं काय नव्हतं की ज्यामुळे त्याला टीम इंडियाचं दीर्घकाळ प्रतिनिधित्व करता आलं नाही, हा प्रश्न कायमच सतावत राहतो.\nएवढंच कशाला. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात विदर्भाच्या टीमने आपल्या पहिल्यावहिल्या इराणी चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या फायनलमधे जाफरने साकारलेली नॉट आउट २८५ रन्सची इनिंग ���ठवा. त्या जोरावरच तर विदर्भाने शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात ८०० रन्सचा डोंगर उभारला आणि अनिर्णीत संपलेल्या या मॅचमधे पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावरच इराणी चषकाचे विजेतेपदही आपल्या नावावर केलं. स्पर्धेच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला.\nभावाने स्वतःचं क्रिकेट सोडून वासिमला दिलं ट्रेनिंग\n२००० मधे वयाच्या बावीशीत त्याची आफ्रिका दौऱ्यासाठी टीममधे निवड झाली. हा क्षण जाफर फॅमिलीसाठी अतिशय आनंदाचा होता. कारण वासिमला टीम इंडियाकडून खेळता यावं, यासाठी त्याच्या अख्ख्या कुटुंबाने खस्ता खाल्ल्या होत्या. आर्थिक तंगीचा फटका त्याच्या करिअरला बसू नये म्हणून कुटुंबातील प्रत्येकानेच आपल्या क्षमतेच्या पल्याड जाऊन कष्ट उपसले होते.\nघराला दोघांच्याही क्रिकेटवरचा खर्च परवडणारा नव्हता. म्हणून भाऊ कलीमनं आपल्या आवडीला मुरड घालून क्रिकेटिंग करिअरवर पाणी सोडून वासिमला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्या गोष्टीचं त्या दिवशी चीज झालं होतं. आपल्या मुलाने टीम इंडियासाठी खेळावं, हे वडलांचं स्वप्न सत्यात उतरलं होतं.\nटीम इंडियात निवड तर झाली पण अॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलाकच्या तिखट माऱ्याला सामोरे जाताना तो थोडासा चाचपडताना दिसला. या दौऱ्यातल्या ४ इनिंग्जमधे त्याला फक्त ४६ रन्सच जमवता आले. साहजिकच त्याला टीममधून डच्चू मिळाला. पुढच्या काळात त्याची टीममधे ये-जा सुरूच होती. दरम्यानच्या काळात तो फर्स्ट क्लास क्रिकेटमधे मात्र सातत्याने रन्स काढत होता.\n२००६ ठरलं लकी इयर\n२००६ वर्ष मात्र वासीमसाठी लकी ठरलं. एक म्हणजे गर्लफ्रेंड आयेशा हिच्याशी त्याचा निकाह पार पडला. त्या जोडीला क्रिकेटिंग फील्डवर पण त्याला चांगलं यश मिळालं. याचवर्षात त्याने टीम इंडियाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी आणि वेस्ट इंडीजविरुद्ध डबल सेंच्युरी फटकावली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध अजून एक द्विशतक झळकावलं. पण आपला हा फॉर्म त्याला टिकवता आला नाही. त्याला पुन्हा एकदा टीममधून वगळण्यात आलं.\nतोपर्यंत वीरेंद्र सेहवागने टीममधे ओपनर म्हणून स्थान पक्कं केलं होतं आणि त्याच्या जोडीला गौतम गंभीरनेही आपली मजबूत दावेदारी सादर केली होती. त्यामुळे वासिम जाफरची टीममधली जागा धोक्यात आ��ी ती कायमचीच. त्याला पुन्हा टीममधे पुनरागमन करताच आलं नाही. टीम इंडियासाठी खेळलेल्या ३१ मॅचेसमधे ५ सेंच्युरीज आणि ११ हाफ सेंच्युरीजसह जमवलेल्या १९४४ रन्स ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली शिदोरी.\nखरं तर ही आकडेवारी फारशी चांगली नसली, तरी ती खूपच वाईट आहे असंही म्हणता येत नाही. त्यामुळे जाफरला टीम इंडियामधे अजून संधी मिळाली असती, तर चित्र कदाचित वेगळं असू शकलं असतं. पण तसं झालं नाही.\nफर्स्ट क्लास क्रिकेटमधून फटकेबाजी सुरूच\nटीम इंडियातून वगळला गेल्यानंतरही त्याने रणजीमधे सातत्याने अक्षरशः खोऱ्याने रन्स ओढल्या. पण एकूणच टीम इंडियामधे जागा नसल्याचं कारण आणि क्रिकेट प्रशासनातलं राजकारण या दोन्हीही गोष्टी कायमच त्याच्या पुनरागमनाच्या आड येत राहिल्या. जाफर मात्र निराश झाला नाही. तो मुंबईकडून खेळत राहिला.\nमुंबईला ८ रणजी करंडक जिंकून दिले आणि त्यानंतर आता विदर्भालाही सलग २ रणजी जिंकून देण्यात मोलाची कामगिरी निभावली. हे करताना वय कधीच त्याच्या आड आलं नाही. वयाच्या चाळीसाव्या वर्षीही रणजीत शतक झळकावणारा जाफर दिवसेंदिवस चिरतरुण भासायला लागलाय.\nशांत, संयमी स्वभावातलं माणूसपण\nस्वभावाने अतिशय शांत आणि संयमी असणारा जाफर माणूस म्हणूनही किती वेगळ्या उंचीवरचा आहे हे याचं उदाहरण आपल्याला गेल्यावर्षीच्या रणजी मोसमाच्या वेळी अनुभवायला मिळालं. जाफरने २०१६-१७ मधे विदर्भाच्या टीमसोबत करार केला. परंतु इंज्युरीमुळे या मोसमात तो टीमसाठी खेळू शकला नाही. परंतु विदर्भाने ठरलेल्या कराराप्रमाणे त्याला रक्कम दिली. त्यानंतर २०१७-१८ मधे रणजीच्या मोसमात तो विदर्भाकडून खेळला आणि टीमला विजेतेपदही मिळवून दिलं.\nपण यावेळी त्याने टीम मॅनेजमेंटकडून फीस म्हणून एक रुपयाही घेतला नाही. आधीच्या मोसमात आपण करारातील रक्कम स्वीकारूनही खेळता न आल्याची भरपाई त्याने अशा पद्धतीने केली होती. प्रचंड प्रोफेशनल असण्याच्या काळात त्याच्या या निर्णयाचं क्रिकेटरसिकांनी खूप कौतुक केलं.\nलव स्टोरीही तितकीच रंजक\nवासिम जाफरची लव्हस्टोरीदेखील अतिशय रंजक आहे. आपल्या या लव्हस्टोरीचा किस्सा त्यानेच एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलाय. २००२ मधे टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी इंग्लंडमधेच जन्मलेली आणि वाढलेली आयेशा खरं तर आपल्या आवडत्या राहुल द्रविडला भेटायला टीमच्या हॉटेलवर आली होती. तिथेच तिची भेट वसीम जाफरशी झाली.\nया भेटीसाठी जाफर कायमच द्रविडच्या ऋणात आहे. या भेटीनंतर मैत्री आणि मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं आणि जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमधे रहिल्यानंतर २००६ मधे त्यांनी लग्न केलं आणि इंग्लंडमधे वाढलेली आयेशा वासिमसाठी मुंबईला आली.\nआज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करणारा जाफर नेमका निवृत्त कधी होतोय याची अनेकजण वाट बघत असताना, जाफर मात्र रणजीचं पुढंच सेशन खेळण्याबद्दल आशावादी आहे. परिस्थिती अनुकूल राहिली आणि विदर्भाच्या टीमनेही इंटरेस्ट दाखवला तर हा चिरतरुण जाफर आपल्याला रणजी करंडकाच्या पुढच्या सेशनमधेही मैदानात बघायला मिळू शकतो. किंवा मग क्रिकेट हेच सर्व काही आहे असा हा खेळाडू क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही आपली नवी इनिंग सुरु करू शकतो. तशी इच्छाही त्याने बोलून दाखवलियं.\nसध्या तरी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.\n(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nकोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nकोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\n‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का\n‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का\n२९ फेब्रुवारीला जन्मलेल्यांनी बड्डे कधी सेलिब्रेट करायचा\n२९ फेब्रुवारीला जन्मलेल्यांनी बड्डे कधी सेलिब्रेट करायचा\nनमस्ते ट्रम्पसाठी सजलेलं मोटेरा क्रिकेट स्टेडि���म आतून दिसतं तरी कसं\nनमस्ते ट्रम्पसाठी सजलेलं मोटेरा क्रिकेट स्टेडिअम आतून दिसतं तरी कसं\nआता मोबाईलला रेंज नसलेल्या जागेवरूनही कॉल करता येणार\nआता मोबाईलला रेंज नसलेल्या जागेवरूनही कॉल करता येणार\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11887", "date_download": "2020-04-01T14:38:14Z", "digest": "sha1:DZWJJ5TFZFLLY4DM5SMKRINVYSUFPMC3", "length": 10771, "nlines": 113, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "….तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो; सरकारकडून तीन महिन्यांची तयारी – लोकभारत न्यूज", "raw_content": "\n….तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो; सरकारकडून तीन महिन्यांची तयारी\nठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे 21 दिवस नागरिकांना घरातच बसून काढावे लागणार आहेत. पण देशात करोनारुग्णांचा वाढता आकडा पाहता सरकारने गुरुवारी नागरिकांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज हे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी केलेले आहे.\nजगात हाहाकार उडवणाऱ्या करोना व्हायरसने हिंदुस्थानात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत देशात करोनाग्रस्तांचा आकडा 650 वर पोहचला आहे. याचपार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर देशवासियांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. पण लॉकडाऊन 21 दिवसांचा असतानाही पॅकेज मात्र तीन महिन्यांसाठी दिले आहे. यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. यास केंद्र सरकारकडून दुजोरा मिळालेला नाही. मात्र सरकारची तयारी पाहता लॉकडाऊनचा कालावधी 21 दिवसांनंतर वाढवून एप्रिल – मे आणि जूनपर्यंत वाढवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाची ���ाखळी तोडण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे जनतेला संबोधताना सांगितले होते. पण 21 दिवसांचा कालावधी पुरेसा नसल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. यामुळे मोदी सरकार 21 दिवसांनंतर यावर पुनर्विचार करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nराज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार – उद्धव ठाकरे\nनायगाव मध्ये चव्हाण परिवाराच्या वतीने २ हजार मजुरांना घरपोच धान्य\nमहाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ मुखेडात भाजपचे एल्गार महाधरणे आंदोलन\nमुखेडच्या शिवसेना तालुकाप्रमुखाच्या गावात काॅग्रेसला मताधिक्य\nभाजप प्रदेशाध्यक्षाची सीटच धोक्यात.. \nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,701)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://zpnanded.in/cms/%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-04-01T14:44:25Z", "digest": "sha1:P2WLIQFATVHE5TN7V54TLLSOXMLG723D", "length": 3519, "nlines": 49, "source_domain": "zpnanded.in", "title": "मा.पदाधिकारी – जिल्हा परिषद नांदेड", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nमा. अध्यक्ष व मा. उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती यांचे भ्रमणध्वनी क्रमांक\nमा. पदाधिकारी जिल्हा परिषद नांदेड\nदूरध्‍वनी व भ्रमणध्‍वनी क्र.\nमा. सौ. मंगाराणी सुरेशराव अंंबुलगेकर मा. अध्यक्ष जिल्‍हा परिषद, नांदेड. –\nमा. श्रीमती पद्मा नरसारेड्डी सतपलवार उपाध्‍यक्ष तथा सभापती आरोग्‍य व अर्थ समिती –\nमा. सौ. सुशिलाताई हनमंतराव पाटील बेटमोगरेकर सभापती महिला बाल कल्‍याण समिती –\nमा. श्री अॅड. रामराव नाईक सभापती समाज कल्‍याण समिती –\nमा. श्री संजय माधवराव बेळगे सभापती बांधकाम व शिक्षण समिती –\nमा. श्री बाळासाहेब किशनराव कदम सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती –\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ५:४५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/my-mahanagar-blog/devendra-fadnavis-is-alone-in-the-party/141264/", "date_download": "2020-04-01T14:35:55Z", "digest": "sha1:WDIHGGTYP7C5FVD3FO3B7MZDHPAL2EIY", "length": 27072, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Devendra Fadnavis is alone in the party", "raw_content": "\nघर फिचर्स मायमहानगर ब्लॉग भाजपमधील बेकी आणि फडणवीस एकाकी\nभाजपमधील बेकी आणि फडणवीस एकाकी\nमी पुन्हा येणार... मी पुन्हा येणार... 2019 मध्ये मी पुन्हा येणार, अशा वल्गना करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षातील आणि पक्षाबाहेरील हवा बर्‍यापैकी निघून गेल्याचे सध्या तरी दिसते. राज्याच्या विधानसभेत बहुमतासाठी असणारी 145 ही मॅजिक फिगर शिवसेनेशिवाय जमा कशी करायची, याबाबत सध्या पक्षात एकाकी पडलेल्या फडणवीसांची दमछाक होताना दिसतेे. 2014 च्या निवडणुकीत स्वबळावर लढून 122 आमदार निवडून आणणार्‍या मोदी-शहा या जोडगोळीचा करिष्माही यावेळी भाजपला तारु शकला नाही. जेमतेम 105 आमदार निवडून आणताना मुख्यंमत्र्यांची चांगलीच दमछाक झाली. कारण निवडणुकीच्या प्रचारात ‘मी पुन्हा येणार’, अशी घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी मागील पाच वर्षांत टीम वर्कने काम केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा फ्रि हॅन्ड मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात हवा देवून गेला आणि आपल्याच मंत्रिमंडळात असणार्‍या ज्येष्ठ सहकार्‍यांचे तिकीट वाटपात पत्ते कापताना त्यांनी आपली खुर्चीही डळमळीत करून घेतली आहे.\nमागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची पुरती कोंडी झाली आहे. ‘मातोश्री’शी डायलॉग ठेवणारी यंत्रणाच भाजपकडे नसल्याने दोन्ही पक्षांत कटुता निर्माण झाली. लोकसभेच्या निवडणुकीवेळी फिप्टी फिप्टीचा फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असे काही ठरलेले नाही. अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद अजिबात देणार नाही, असेे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक गप्पांमध्ये बोलून शिवसेनेला अंगावर घेतले. आता हीच चूक फडणवीस यांना महागात पडताना दिसत आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी शिवसेनेला अंगावर घेतले त्यातील नारायण राणे, छगन भुजबळ यांची अवस्था काय झाली हे उदाहरण समोर असतानाही फडणवीस यांनी अतिआत्मविश्वासाच्या जोरावर शिवसेनेला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. राज्यात पुन्हा कंट्रोल मिळवण्याच्या नादात फडणवीसच राज्यात आणि केंद्रात डॅमेज झाले, कारण भाजपमधील बेकी वाढतेय आणि फडणवीसांचे एकाकीपणही प्रकर्षाने लक्षात येते. ‘मी पुन्हा येईन’ मधला ‘मी’ त्यांना नडला. जर ‘आम्ही पुन्हा परत येवू’, असे ते बोलले असते तर भाजपला सरकार बनविण्यात कुठलीही अडचण आली नसती.\nमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 13 दिवस उलटले तरी भाजपला सर्वात मोठा पक्ष असूनही सरकार स्थापनेचा दावा करता आलेला नाही. 2014 च्या तुलनेत भाजपच्या आमदारांची संख्या कमी होत 122 वरून 105 झाली आहे. मागील पाच वर्षे पारदर्शकपणाचा आव आणणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदारांनी एक हाती सत्ता न देता राजमुकुट परिधान करण्याअगोदर जमिनीवर आणले, असेच म्हणावे लागेल. कारण राज्यात शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर विधानसभेच्या निवडणुका लढाव्यात, असा सूर राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचा होता. केंद्रातील मोदी आणि शहा या शीर्षस्थ नेतृत्वाला लोकसभेसाठी शिवसेनेची गरज होती विधानसभेबाबतचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलसह कोअर कमिटीवर सोपवला होता. मात्र, फडणवीस यांचाच शिवसेनेसोबत युती करण्याचा आग्रह होता आणि त्यानुसारच भाजपने आपली रणनीती आखली होती.\nऑक्टोबरमधील निवडणुका लक्षात घेता जूनपासूनच विरोधी पक्षातील मातब्बर नेते भाजपात आणण्याची चढाओढ लागली आणि त्यातूनच पक्षातून दबक्या आवाजात विरोध सुरू झाला. मात्र, सहा महिन्यांपूर्वी फडणवीस ज्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने कारभार करीत होते ते पाहता त्यांच्या सुसाट ट्रेनला रेड सिग्नल देण्याची हिंमत, ताकत कुठल्याही नेत्याकडे नव्हती. त्यामुळेच मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… अशा पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या कवितेवरून फडणवीस यांना त्यांची खुर्ची शाबूत ठेवायची होती. त्यामुळेच पक्षातून टोकाचा विरोध होवूनही मुख्यमंत्र्यांना निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा करावी लागली. सुरुवातीला फिप्टी फिप्टीची भाषा करणार्‍या शिवसेनेला 124 जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपने 164 जागांवर उमेदवार उभे केले. याबाबत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आम्ही भाजपची अडचण समजून घेतली’, अशी भूमिका मांडली, तर चारही मित्रपक्षांना एकही जागा न देता केवळ बॅनरवर महायुतीचे उमेदवार अशी पोस्टरबाजी करण्यात मुख्यमंत्र्यांनी धन्यता मानली. भाजपसोबत असणार्‍या चारही मित्रपक्षांपैकी एकानेही पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली नाही, त्या सर्वांनी कमळावरच निवडणूक लढवल्याने तांत्रिकदृष्ट्या निवडून आलेले घटक पक्षांचे तीनही उमेदवार भाजपचेच आहेत.\nराजकारणात कधीच कुणाला कमी लेखायचे नसते किंवा कधीच कुणीही कायमचा शत्रू नसतो. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हम करे सो कायदा म्हणत नैसर्गिक मित्र असणार्‍या शिवसेनेला कस्पटासमान कमीपणाची वागणूक दिली आणि त्यांंचा आवाज कसा दाबून ठेवता येईल याची विशेष काळजी घेतली. त्यामुळे जागावाटपात भाजपची गैरसोय समजून घेणार्‍या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता वाटपात आता भाजपची कोणतीही सबब ऐकून घेणार नाही. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि स���्ता अधिकारांचे समसमान वाटप हा भाजपकडून दिलेला शब्द पाळला जात नाही तोपर्यंत भाजपशी चर्चा करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागील 10 दिवस शिवसेना नेते संजय राऊत दरारेज सकाळी 10 वाजता शिवसेनेची भूमिका ठासून मांडतात त्यात बदल झालेला नाही आणि उद्धव ठाकरे यांनीही ‘ही माझी भूमिका नाही’ असा खुलासा केला नाही. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी हीच ती वेळ साधण्यासाठी पडद्याआडून बरीच समीकरणे जुळताना दिसत आहेत.\nएप्रिल 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला प्रचंड यश देत मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करीत 303 जागा दिल्या. त्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार अशी दिवसाढवळ्या स्वप्न टीम फडणवीस यांना पडूू लागली आणि त्यातूनच पक्षातील ज्येष्ठ सहकार्‍यांचा पत्ता कापण्याची दुर्बुद्धी फडणवीस यांना सुचली. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या आड कुणीही येता कामा नये, या अहंकाराने फडणवीसांच्या डोक्यात प्रवेश केला आणि एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित यांच्यासह सात मंत्र्यांना फडणवीस यांनी म्हणजेच भाजपने उमेदवारी नाकारली. मोदी आणि शहा यांनी तिकीट वाटपाबाबत फडणवीस यांना पूर्ण अधिकार दिल्याने फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतील खडसे, तावडे, मेहता यांना तिकीट नाकारले. तसेच नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आणि नागपूरचे पालकमंत्री असणार्‍या बावनकुळे यांनाही घरचा रस्ता दाखवत राज्यात माझीच चलती असणार… मी सांगेन त्यालाच तिकीट मिळणार… मी सांगेन त्याचे तिकीट कापणार असा निवडणुकीपूर्वी मॅसेज देण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले, तर तिकीट देवून पंकजा मुंडे यांना परळीमधून पराभूत करण्यासाठी कुणी कुणी पडद्याआडून सूत्रे हलवली ते काही अजून लपून राहिलेले नाही, पण मतदारांच्या मनात काही औरच होते याची प्रचिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दोन आठवड्यांपूर्वी निकालाच्या दिवशी आली. त्यामुळे उसने अवसान आणून भरलेली फडणवीस यांच्या फुग्यातील हवा शिवसेनेने हळुवार टाचणी लावल्यानंतर कमी होत गेली आणि फडणवीस पर्यायाने भाजप जमिनीवर आल्याचे सध्या तरी दिसते आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीमधून आलेल्या आयारामांची आणि सत्ता तिथे आम्ही अशी वृत्ती असणार्‍या आमदारांची सोय लावण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांची फडणवीस यांनी तिकिटे कापली. ज्यांनी राज्यात भाजप वाढवण्यास आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्यांना निवृत्त करण्याची किमया फडणवीस यांनी केली. त्यामुळे फडणवीसांच्या भोवती कोंडाळे करून समर्थन करण्यासाठी भाजपचे आता मोजकेच नेते दिसतात. जे दिसतात ते टीम देवेंद्रचेच लाभार्थी. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी फडणवीस यांच्याकडे विश्वासू, अनुभवी शिलेदारच शिल्लक राहिला नाही.\nशिवसेनेच्या 40 हून अधिक मतदारसंघांत बंडखोरांना भाजपने छुप्या पद्धतीने आर्थिक रसद पुरवली हे सर्व आता हळूहळू उघड होत आहे. शिवसेनेचे आमदार मागील वेळेपेक्षा कमी निवडून येण्यासाठी वर्षावर प्लॅन आखला जात होता. त्यामुळेच निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत कमालीची कटुता निर्माण झाली. फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली नवीन सरकार येईल असे पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांनी जाहीर केले. त्यामुळे फडणवीस यांनीच पुन्हा मुख्यमंत्री होणे हे दिल्लीच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला राज्यपालांनी जरी सरकार बनविण्याची संधी दिली आणि शिवसेनेने प्लोअर मॅनेजमेंटच्या वेळी विधिमंडळात भाजपला पाठिंबा दिला नाही तर फडणवीस हे औटघटकेचे मुख्यमंत्री ठरू शकतात. 145 हा जादुई आकडा फडणवीस कसा जुळवणार याबाबत हालचाल होताना दिसत नाही. कर्नाटकातील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा अनुभव भाजपला असल्याने चाणक्य अमित शहा दोन आठवड्यानंतरही गप्प का आहेत, हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.\nपाच वर्षे मुख्यमंत्रीपद भाजपलाच मिळायला हवे . फार फार तर आम्ही शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देवू. मात्र, कदापी मुख्यमंत्रीपद देणार नाही, महत्त्वाची खातीही देणार नाही. हीच भाजपची भूमिका युतीतील सहकार्‍यांमध्ये फडणवीस एकाकी पडताना दिसत आहेत. येत्या शनिवारी 9 नोव्हेंबरपर्यंत भाजपकडे सत्ता स्थापन करण्यासाठी अवधी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला विश्वासात न घेता स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करतात की अल्पमतातील सरकार चालवण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आ��े. कारण आजमितीला फडणवीस हे एकटेच म्हणताहेत मी पुन्हा येईन… पण सत्ताधारी की विरोधी बाकावर हे पाहण्यासाठी अजून 96 तासांचा अवधी आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच…\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nपक्षांतर करुन पुन्हा निवडून येऊन दाखवाच\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआरोग्य खात्याचा माहिती, संपर्क विभाग मरणासन्न\nमी निगेटिव्ह निघालो, पण कस्तुरबा रुग्णालयात… एका रुग्णाचा स्वानुभव\nजग बंद आहे, कारण वटवाघुळ मात्र वास्तव काय\nCoronaVirus Outbreak ‘आत्ता रोखू शकलो नाही तर मग उशीर होईल’\n३ महिने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत मिळणार\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5247", "date_download": "2020-04-01T15:23:57Z", "digest": "sha1:PUFNXX45JHP74GRSOZWQLJIUKTUPPFLT", "length": 5749, "nlines": 128, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इस्टर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /इस्टर\nइस्टर ट्रीट्स - चिक 'N' नेस्ट\nRead more about इस्टर ट्रीट्स - चिक 'N' नेस्ट\nइस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)\nदरवर्षीप्रमाणेच यंदाही लेक मागे लागली होती की इस्टर साठी काहितरी कर. मागची २ वर्षे खाऊ करुन दिला होता -\nचॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक\nआणि इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'\nRead more about इस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)\nइस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'\nRead more about इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'\nचॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक\nइस्टरसाठी नेस्ट अँड एग्ज केक\nयंदा लेकीच डेकेअर मधल शेवटचं इस्टर सेलेब्रेशन होतं म्हणुन मी हा केक करुन दिला होता.\nमुलं आणि स्टाफ जाम खुष कारण भरपुर इस्टर एग्ज तर मिळालीच पण सोबत आफ्टरनून टी साठी म���्त व्हॅनिला - चॉकलेट केक पण ... अशी डब्बल मजा\nबघा तुम्हाला पण आवडतोय का इस्टर केक\nRead more about चॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sutrasanchalan.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2020-04-01T13:17:13Z", "digest": "sha1:WEPWAF6AY5MTYL4NQBG7VNBPVEPJQWUL", "length": 50613, "nlines": 276, "source_domain": "www.sutrasanchalan.com", "title": "सूत्रसंचालन नमुना - सूत्रसंचालन आणि भाषण", "raw_content": "\nआशिष देशपांडे सर_ सूत्रसंचालन\nDownload our \"सूत्रसंचालन आणि भाषण\" App डाउनलोड करे .\nहमारा \"सूत्रसंचालन आणि भाषण\" यह\nHome / आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन / सूत्रसंचालन नमुना / सूत्रसंचालन नमुना\non July 10, 2017 in आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, सूत्रसंचालन नमुना\nएकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ...........गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\n⧭ वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता , DR.A.P.J.ABDUL KALAM WHATSAPP MSG\n⧭ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार\n⧭ वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा\n⧭ डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण,मराठी माहिती ,सूत्रसंचालन\n⧭ ए.पी.जे. अब्दुल कलाम - वाचन प्रेरणादिन हिन्दी भाषणे\n⧭ वाचन प्रेरणा दिन - ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती – DR. APJ ABDUL KALAM INFORMATION IN MARATHI\nराजाधिराज गणराजाला वंदन केल्यानंतर ज्या आईच्या दुधाने माझी वाणी पवित्र झाली तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईने जपल ती आई ज्यांच्या आशीर्वादाने काही करून दाखवण्याची उमेद निर्माण झाली ते वडील यांच्या पायी माझे मस्तकी दंडवतशब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती गातोज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतोज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतोअसे ज्यांचे ध्येय होते जे नेहमी सांगत सदगुण हा शुक्राच्या तार्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो जे जे करीन ते ते उत्कृष्ट करीन असे धैर्य असू दे असे मैत्रेय उद्योग परिवाराचे जनक राष्ट्रीय रत्न श्री मधुसूदन रमाकांत जी सत्पाळकर सर यांना विनम्र अभिवादन आणि आमच्या एका शब्दावर विश्वास ठेऊन पुढे पाऊल टाकणारे तुम्ही सर्व तुम्हालाही जय मैत्रेय करून मी या कॉंन्फरंस ला सुरवात करतेसमोर अशी गर्दी असली त्यातनं मानसं जरा दर्दी असली वर मैत्रेयची वर्दी असली कि विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे पण एक काळ असा होता मित्रांनो कि बोलणारा माणूस बोलायला लागला कि ऐकणारा माणूस पेटून उठायचा आता काळ इतका बदलाय कि खुद बोलणारा माणूस पेटला तरी ऐकणारा माणूस थंडच असतो त्यामुळे बोलणार्याला काय बोलावं हे कळत नाही तर ऐकणार्याला आपण काय ऐकतो आहोत हेही कळत नाही त्यामुळे मोठा घोळ होत असतो .इतिहासावर जगता येत नाही इतिहास घडवावा लागतो मित्रांनो खरं तर इतिहास घडवणारी मानसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी मानसं इतिहास घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे मित्रांनोअरे भली भली माणसे होऊन गेली कोण होती ती छत्रपती आमचेच होते महावीर आमचेच होते सम्राट अशोक बळीराजा गौतम बुद्ध अरे आमच्याच मातीतले आमच्याच रक्तातले नवं घडवण्याचं सामर्थ्य याच मातीत आहे नवं निर्माण घडवण्याच सृजनशील सामर्थ्य हि याच रक्तात आहे मग आमच्या पुढे आव्हान कुठली असे ज्यांचे ध्येय होते जे नेहमी सांगत सदगुण हा शुक्राच्या तार्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो जे जे करीन ते ते उत्कृष्ट करीन असे धैर्य असू दे असे मैत्रेय उद्योग परिवाराचे जनक राष्ट्रीय रत्न श्री मधुसूदन रमाकांत जी सत्पाळकर सर यांना विनम्र अभिवादन आणि आमच्या एका शब्दावर विश्वास ठेऊन पुढे पाऊल टाकणारे तुम्ही सर्व तुम्हालाही जय मैत्रेय करून मी या कॉंन्फरंस ला सुरवात करतेसमोर अशी गर्दी असली त्यातनं मानसं जरा दर्दी असली वर मैत्रेयची वर्दी असली कि विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे पण एक काळ असा होता मित्रांनो कि बोलणारा माणूस बोलायला लागला कि ऐकणारा माणूस पेटून उठायचा आता काळ इतका बदलाय कि खुद बोलणारा माणूस पेटला तरी ऐकणारा माणूस थंडच असतो त्यामुळे बोलणार्याला काय बोलावं हे कळत नाही तर ऐकणार्याला आपण काय ऐकतो आहोत हेही कळत नाही त्यामुळे मोठा घोळ होत असतो .इतिहासावर जगता येत नाही इतिहास घडवावा लागतो मित्रांनो खरं तर इतिहास घडवणारी मानसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी मानसं इतिहास घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे मित्रांनोअरे भली भली माणसे होऊन गेली कोण होती ती छत्रपती आमचेच होते महावीर आमचेच होते सम्राट अशोक बळीराजा गौतम बुद्ध अरे आमच्याच मातीतले आमच्याच रक्तातले नवं घडवण्याचं सामर्थ्य याच मातीत आहे नवं निर्माण घडवण्याच सृजनशील सामर्थ्य हि याच रक्तात आहे मग आमच्या पुढे आव्हान कुठली आमची पावलं झेपावत का नाहीत आमची पावलं झेपावत का नाहीत कुठे अडतो आम्ही खूप काही करायचं, घडवायचं, प्रगतीशील बनण्याचं ध्येय मनाशी बाळगून तुम्ही जर मैत्रेय उद्योग परिवारात सामील झाला असाल तर नक्कीच तुमचीही स्वप्न साकार होतील कारण या परिवाराच ब्रीदवाक्यच आहे \" इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो \" मित्रांनो स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवं आणि म्हणूनच आपणा सर्वांसाठी तो मार्ग खुला कसा करता येईल यासाठी करिअर विषयी मार्गदर्शन करण्यासाठी मैत्रेय उद्योग परिवारातील कर्तुत्ववान मानसं आपणास लाभलेले आहेत काही क्षणातच सर्व मान्यवरांचे या हॉंल मध्ये आगमन होणार आहे तरी कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे आहे\nमनुष्याची श्रेष्ठता हि त्याच्या कर्तबगारीने ठरते व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तुत्ववान मान्यवरांचे व आज या विभागीय कॉंन्फरंस साठी वेगवेगळ्या विभागातून उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी सहकार्यांचे मी सौ रोहिणी माने पुन्हा एकदा मन पूर्वक स्वागत करते . मी आवर्जून सांगते मुलगा आणि वडील होते वडिलांना काहीतरी काम करायचे होते मुलगा काम करू देत नव्हता सारखा त्रास द्यायचा वडिलांच्या लक्षात आलं मुलाला कुठल्यातरी कामात गुंतवल पाहिजे त्याशिवाय मला काम करता येणार नाही समोर एक जगाचा नकाशा पडला होता वडिलांनी हातात घेतला टराटरा फाडला दहा बारा तुकडे केले मुलाच्या हातावरती ठेवले आणि त्याला सांगितले सगळा नकाशा पुन्हा जोडून टाक मगच माझ्याकडे ये वडिलांना खात्री होती नकाशा जोडायला मुलाला अर्धा तास तरी लागेल आणि तेवढ्या वेळात आपले काम आटोपून पुरे होईल मुलगा नकाशा जोडायला बसला वडील कामाकडे गेले पण कामा पर्यंत पोहचातायेत न पोहचातायेत तोच मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन आला बाबा नकाशा जोडून झाला वडिलांना आश्चर्य वाटलं इतक्यात कसकाय जमलं तुला मुलगा म्हणाला बाबा ज्या नकाशाचे तुकडे तुम्ही मला दिले होते त्या नकाशाच्या मग एका माणसाच चित्र होत मी माणूस जोडला उलटून बघितलं जग आपोआपच जोडलं गेलं होत आज समोर नजर टाकली तर लक्षात आ���ं मैत्रेय मुले सबंध समाज जोडला गेलाय आजचा दिवस उलटू द्या उद्या संपूर्ण जग जोडल्याच तुम्हाला याच देही याच डोळा दिसल्याशिवाय राहणार नाही\nसत्पाळकर साहेबांनी आयुष्यभर एकच वसा पेलला आणि तो म्हणजे माणूस जोडण्याचा अस आदर्श जीवन जगणार्या व इतरांसाठी आपलं जीवन समर्पित करणार्या आदरणीय मधुसूदन रामाकांत्जी सत्पाळकर साहेब यांच्या प्रतिमेच पूजन करण्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करते .\nस्वतःसाठी जरी काही करता आलं नाहीतरी इतरांसाठी जागून बघावंदुसर्याच्या डोळ्यातील आसवं पुसतानात्यात आपलंच प्रतिबिंब बघावंअस आदर्शवत जीवन जगणाऱ्या सत्पाळकर साहेबांच्या प्रतिमेच पूजन झालेलं होत आहे\nमन शांत प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत असते त्यात अंधश्रद्धेचा कोणताही भाग नसतो काळजातला अंधकार आणि चिंता प्रार्थनेने नाहीशा होतात मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे अकल्पित आणि अनपेक्षित अशी मन शांती मिळते अशा वेळी सभोतालचे जग आणि आजूबाजूचा निसर्ग सुंदर वाटू लागतो म्हणूनच दुखीतांच्या जीवनातील दुख दूर व्हावे या आशयाची कवी वसंत बापट यांची सत्पाळकर साहेबांना प्रिय असणारी कविता आपण प्रार्थना म्हणून घेणार आहोत\nमान्यवरांना मी आसन ग्रहण करण्याची विनंती करते यानंतर वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत .\nजीवनात यशस्वी होण प्रत्येकाच्याच पदरात आहे अस नाही पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाही म्हणून ....................\nगरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी ,सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुवास घ्या दुखाःत सुद्धा हसण्यासाठी,काट्या कडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी, आभाळाकडून विशाल सांधे चुका माफ करण्यासाठी, वार्याकडून वेग घ्या प्रगती पथावर अग्रेस होण्यासाठी आणि आमच्याकडून शुभेच्या घ्या यशस्वी होण्यासाठी .......\nयशस्वी होण्यासाठी .यानंतर हम होंगे कामयाब या गीताने कार्यक्रमाची सांगता होईल\n➡️ महात्मा गांधी जयंती मराठी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी जयंती हिंदी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी पर कविता\nLabels: आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, सूत्रसंचालन नमुना\nखूप छान सुत्रसं��ालन नमुने\nहमारा \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .\n पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती \n�� श्री आशिष देशपांडे सर के सूत्रसंचालन व भाषण\n�� श्री. आशिष देशपांडे सर _ सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह Ashish Deshpande_ Sutrasanchalan aani Bhashan\nथोर महा पुरष जानकारी / भाषण .\n🍁 12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\n🌿 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🌿 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🌿 26 नोव्हेंबर 'संविधान दिन' माहिती.\n🍁 संत गाडगे बाबा महाराज याच्या जयंतीनिमित्त भाषण व सूत्रसंचालन -\n🍁 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🍁 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🍁 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सूत्रसंचालन व भाषण\n🍁 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती ,भाषण व सूत्रसंचालन\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\nपंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर बाल दिवस .\n १५ जानेवारी मकरसंक्रांत जानकारी मराठी हिंदी इंग्रजी \n २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी \n26 January English, Marathi and Hindi Speech . २६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .\n8 मार्च महिला दिन के लिए मराठी ,इंग्रजी सूत्रसंचालन PDF - Ashish Deshpade Sir\nAnchoring Speech for Marathi Bhasha Divas.मराठी भाषा दिन मराठी हिंदी जानकारी सूत्रसंचालन,\n10 th nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. निरोप समारंभा के लिए सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता\n\"सूत्रसंचालन और भाषण\" यह Android Application डाउनलोड करे .\nमहात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय\nदादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा\n23 जुलै - लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती भाषण\n15 अगस्त स्वतंत्रता दिवस भाषण हिंदी में\nShayari for Anchoring in Hindi ,marathi,English ,मंच संचालन शायरी ,शेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी सूत्रसंचालन\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n23 जुलै 2018 आषाढी एकादशीचे माहिती\nस��वित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता\nअहिल्याबाई होळकर मराठी माहिती\nशिक्षक दिन भाषणे Sutrsanchalan.\nमहारानी अहिल्याबाई होलकर हिंदी माहिती\nVatapurnima / vatsavitri वटपौर्णिमा / वटसावित्री हिंदी मराठी जानकारी\nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\n23 जुलै 2018 आषाढी एकादशी\n2 Sep कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती .\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती . १८७६-१९५६ जन्मगाव ः अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव . जन्मदिनांक ः २३, फेब्र...\n6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन \nडॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी,हिंदी, इंग्रजी, निबंध, सूत्रसंचालन \n8 मार्च महिला दिन मराठी माहिती ,आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन,Ashish Deshpade Sir Sutarsanchalan, Bhashan,,, Marathi Mahiti, ...\n8 मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन सूत्रसंचालन, भाषण\n12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\nयशवंतराव चव्हाण मराठी माहिती सूत्रसंचालन - 1 Yashwantrao Chavan Marathi Mahiti, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी म...\n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\nहमारे पोस्ट मेल पर मिलने के लिये क्लिक करे\nहमारा Facebook पेज लाईक करे\nआशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46)\nसांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3)\n11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन (2)\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. (2)\n21 जुन अंतरराष्��्रीय योग दिवस सूत्रसंचालन (2)\n23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . (2)\n28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2)\n31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" (2)\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2)\nमराठी भाषा दिन (2)\nविज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2)\nशाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. (2)\n1 एप्रिल फुल चा इतिहास (1)\n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1)\n14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती \n15 ऑगस्ट भाषण (1)\n15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1)\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन (1)\n26 जानेवारी सूत्रसंचालन (1)\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\n9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती (1)\nआज भारताचा संविधान दिन (1)\nआनंद मेळावा सूत्रसंचालन (1)\nइंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1)\nऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1)\nदादाभाई नौरोजी सूत्रसंचालन (1)\nनिरोप समारंभ चारोळी (1)\nपर्यावरण दिन चारोळी (1)\nफ्रेशर पार्टी चारोळी (1)\nमराठी भाषा दिवस माहिती (1)\nमौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1)\nयशवंतराव चव्हाण जयंती (1)\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन (1)\nविवाह सोहळा सूत्रसंचालन (1)\nविवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन (1)\nशिक्षक डायरी official App डाऊनलोड करा \nशिक्षक दिन सूत्रसंचालन (1)\nशिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1)\nशिवाजी महाराज जयंती (1)\nसंगीत संध्या सूत्रसंचालन (1)\nसंत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1)\nस्वागत समारंभ चारोळी (1)\nस्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध (1)\nआपल्यासाठी खास सूत्रसंचालन आणि भाषण संग्रह एकत्रीत करून देत आहोत \n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1) 15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1) 26 जानेवारी सूत्रसंचालन (1) 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2) 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती (1) 8 March Mahila din Marathi Mahiti (2) 8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2) Ashish Deshpade Sir Sutarsanchalan (2) Bhashan (1) Marathi Bhasha din (1) Marathi bhasha divas massage sms (1) Marathi Mahiti (1) Motivational शायरी (1) Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan (1) Science Day Eassy Anchoring speech (1) Shiv Jayanti Bhashan (1) Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . (1) shubhechya sandesh (1) sutrsanchalan. (1) आज भारताचा संविधान दिन (1) आनंद मेळावा सूत्रसंचालन (1) आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46) इंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1) ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1) कविता (2) गँदरिंग सूत्रसंचालन (4) चारोळी (23) निरोप समारंभ चारोळी (1) परिपाठ सूत्रसंचालन (2) पर्यावरण दिन चारोळी (1) फ्रेशर पार्टी चारोळी (1) भाषण (4) मराठी भाषा दिन (2) मराठी भाषा दिवस माहिती (1) मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1) विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2) विवाह सोहळा सूत्रसंचालन (1) शिक्षक दिन सूत्रसंचालन (1) शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1) शिवाजी महाराज जयंती (1) संगीत संध्या सूत्रसंचालन (1) संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1) सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3) सूत्रसंचालन नमुना (3) स्वागत समारंभ चारोळी (1)\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती .\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती . १८७६-१९५६ जन्मगाव ः अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव . जन्मदिनांक ः २३, फेब्र...\n6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन \nडॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी,हिंदी, इंग्रजी, निबंध, सूत्रसंचालन \n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,भाषण.\n🎤 शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,शाळा पहिला दिवस भाषण सूत्रसंचालन 💐 स्वागतम स्वागतम स्वागतम..... 💐 घरात अंकुरणाऱ्या विजा...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती\nडॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती\n पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती \nआमच्या पोस्ट ई मेल द्वारे मिळवा \n1 एप्रिल फुल 1 एप्रिल फुल चा इतिहास १ डिसेंबर जागतिक एड्स दिन माहिती 11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी माहिती 14 नोव्हेंबर बाल दिवस . 14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गां���ी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा स��त्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा शिक्षक दिन सूत्रसंचालन शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा पत्र शेले पागोटे श्रावण महिना निबंध श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती संगीत संध्या सूत्रसंचालन संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन संत गाडगेबाबा माहिती . संदेश हिंदी sms सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी भाषण सूत्रसंचालन निबंध . सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी सूत्रसंचालन सूत्रसंचालन नमुना स्वागत समारंभ चारोळी स्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध हिंदी होळी मराठी निबंध होळी शायरी होळी सण मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/poverty-hunger-index-and-income-inequality-up-in-22-to-25-states-says-report/articleshow/73171338.cms", "date_download": "2020-04-01T15:45:54Z", "digest": "sha1:CFYYDV5BWPUB6OZ2ELWMUHUABPMAYV32", "length": 19216, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Global Multidimensional Poverty Index (MPI) 2018 : '२५ राज्यात गरीबी, उपासमार, असमानता वाढली' - poverty hunger index and income inequality up in 22 to 25 states says report | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\n'२५ राज्यात गरीबी, उपासमार, असमानता वाढली'\nजागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (एमपीआय) २०१८ च्या अहवालात भारताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, देशातील २२ ते २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरीबी, उपासमार आणि असमानता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचप्रमाणे निती आयोगाच्या २०१९ च्या शाश्वत विकास ध्येय अहवालानुसार, गरीबी, उपासमार आणि आर्थिक असमानता अधिक व्यापक असून यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अर्थसंकल्पाच्या अगोदरच हा अहवाल समोर आल��� आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात काय तरतूद केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल.\n'२५ राज्यात गरीबी, उपासमार, असमानता वाढली'\nनवी दिल्ली : जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (एमपीआय) २०१८ च्या अहवालात भारताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, देशातील २२ ते २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरीबी, उपासमार आणि असमानता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचप्रमाणे निती आयोगाच्या २०१९ च्या शाश्वत विकास ध्येय अहवालानुसार, गरीबी, उपासमार आणि आर्थिक असमानता अधिक व्यापक असून यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अर्थसंकल्पाच्या अगोदरच हा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात काय तरतूद केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल.\nजागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सप्टेंबर २०१८ साठी यूएनडीपी-ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून जारी करण्यात आला होता. एमपीआयमध्ये सहभागी असलेल्या लोकांना गरीबी, उपासमार यांचे पीडित मानलं जातं. एमपीआयमध्ये आरोग्य, शिक्षण, जीवनमान यांसारख्या १० निकषांच्या आधारावर गरीबीचं आकलन केलं जातं. २०१५-१६ मध्ये ६४० जिल्ह्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यापूर्वी २००५-०६ ते २०१५-१६ या १० वर्षातील गरीबांच्या संख्येत २७.१ कोटींची घट झाली होती. भारताने सर्वाधिक लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात चीनलाही मागे टाकलं होतं.\n'दीपिकाने संघ मुख्यालयात जायला हवे होते काय\nअहवालानुसार, भारतात सध्याही ३६.४ कोटी एमपीआय गरीब आहेत, ज्यात १५.६ कोटी (जवळपास ३४.६ टक्के) मुलं आहेत. भारतातील जवळपास २७.१ टक्के गरीबांना आपला दहावा जन्मदिवसही पाहायला मिळत नाही. यापूर्वीच या मुलांचा मृत्यू होतो. दिलासादायक बाब म्हणजे १० वर्षांखालील मुलांच्या बाबतीत एमपीआय गरीबी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. २००५-०६ मध्ये भारतात २९.०२ कोटी गरीब होते, म्हणजेच यात आता ४७ टक्क्यांनी घट झाली आहे.\n२०१९ च्या एमपीआयमध्येही २०१५-१६ या वर्षातीलच आकडेवारी आहे. यात कोणताही बदल नाही. पण या अहवालात काही चिंताजनक बाबीही समोर आल्या आहेत.\nअमेरिका-इराण संघर्ष ;पेट्रोल आणि डिझेल महागले\n२०१८ नंतर गरीबी वाढली\nडिसेंबर २०१८ मध्ये निती आयोगाने आधार रेषा अहवाल २०१८ जारी केला होता. संयुक्त राष्ट्राने ठरवलेल्या १७ शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) गाठण्यात भारताने किती प्रगती केली याचं आकलन या अहवालात करण्यात आलं होतं. यात १०० गुण मिळवणाऱ्या राज्याला Achiever, ६५ ते १०० गुणांना Front Runner आणि ५० ते ६५ ला Performer आणि ५० पेक्षा कमी गुण असलेल्या राज्यांना Aspirant ही श्रेणी देण्यात आली होती. यात २८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं आकलन करण्यात आलं होतं.\nएसडीजी क्रमांक एक, म्हणजे गरीबी कमी करण्याच्या बाबतीत २०१८ च्या ५४ गुणांच्या तुलनेत २०१९ मध्ये ५० गुणांवर घसरण झाली आहे. निती आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरीबी वाढली आहे. गरीबी वाढलेल्या राज्यांमध्ये बिहार, ओदिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.\nआंध्र प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्येच फक्त गरीबी कमी झाली आहे. मेघालय, हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रातील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.\nसोने लकाकले; कमॉडिटी बाजारात तेजी\nशून्य उपासमार हे देखील एसडीजीमधील लक्ष्य आहे. यात २०१८ च्या ४८ गुणांच्या तुलनेत ३५ गुणांवर घसरण झाली आहे. २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपासमार वाढली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. मिझोराम, केरळ, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये उपासमार कमी झाली आहे.\nअसमानतेच्या बाबतीतही ७ गुणांवर घसरण झाली आहे. २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही असमानता वाढली आहे. असमानता कमी करण्याच्या बाबतीत केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांनाच यश मिळालं आहे. एमपीआय २०१८ नुसार २०१५-१६ मध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या सर्वात गरीब चार राज्यांमध्येच १९.६ कोटी एमपीआय गरीब होते. देशातील गरीबांची ही निम्मी संख्या आहे. सर्वाधिक गरीबांमध्ये गावांमध्ये राहणारे वंचित समूह, अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीय यांचा समावेश आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\nकरोना व्हायरस कसा दिसतो बघा भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध\nमरकज तबलीघी जमात : करोनाचा सामुदायिक प्रसार\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nदिल्लीत मरकझमधील एकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nतामिळनाडूत तबलीघीचे ११० जण करोना पॉझिटिव्ह\nतबलीघी मरकझमधील धक्कादायक वास्तव व्हिडिओतून उघड\nचिंता वाढली; तबलीघींनी ५ एक्स्प्रेसने केला प्रवास\nकरोना: पंतप्रधान साधणार देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'२५ राज्यात गरीबी, उपासमार, असमानता वाढली'...\nमेघालय: BSF चौकीवर 'बांगलादेशीं'चा हल्ला...\n'आयएस'च्या ३ संशयित दहशतवाद्यांना अटक...\n‘भारताने शांततेसाठी पुढाकार घेतल्यास स्वागतच’...\nगुप्तांगात पेन्सिल; चिमुरडींचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षिकेला अटक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/sachin-tendulkar-viswanathan-anand-are-dropped-government-sports-panel-know-reason/", "date_download": "2020-04-01T15:17:52Z", "digest": "sha1:Q5E5MPHHPQ264HJIXKVTR5UIWQZ6YVPO", "length": 28647, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या 'काउंसिल'मधून सचिन तेंडुलकरला हटवलं, जाणून घ्या कारण - Marathi News | Sachin Tendulkar & Viswanathan Anand Are Dropped From Government Sports Panel, know reason | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus भय इथले संपत नाही आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय\nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल ��िदा\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारत��चा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधानांनी स्थापन केलेल्या 'काउंसिल'मधून सचिन तेंडुलकरला हटवलं, जाणून घ्या कारण\nपुलेला गोपीचंद यांचाही समावेश नाही...\nपंतप्रधानांनी स्थापन केलेल्या 'काउंसिल'मधून सचिन तेंडुलकरला हटवलं, जाणून घ्या कारण\nभारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना ऑल इंडिया काउंसिल ऑफ स्पोर्ट्स ( अखिल भारतीय क्रीडा परिषद) मधून हटवण्यात आले आहे. देशात क्रीडा क्षेत्रातील विकासाला मदत मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं ही काउंसिल नेमली होती.\n2015मध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या काउंसिलची स्थापना केली होती. आता या काउंसिलमध्ये दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी क्रिकेटपटू कृष्���ामचारी श्रीकांत यांची निवड केली जाणार आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. या काउंसिलमध्ये बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि भारताचा दिग्गज फुटबॉलपटू भायचुंग भुतिया यांचाही समावेश नाही.\nतेंडुलकर आणि आनंद यांनी काउंसिलच्या मोजक्याच बैठकीला उपस्थिती लावली होती. तसेच पहिल्या काउंसिलचा कार्यकाळ मे 2019मध्येच संपला होता. आता दुसऱ्या काउंसिलमध्ये तेंडुलकर व आनंद यांना वगळण्यात आले आहे. शिवाय या काउंसिलची सदस्यसंख्या 27वरून 18 इतकी करण्यात आली आहे.\nया काउंसिलमध्ये नव्यानं सहभागी केलेल्या सदस्यांमध्ये लिंबा राम ( तिरंदाजी), पीटी उषा ( धावपटू), बछेंद्री पाल ( पर्वतारोहक), दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट), अंजली भागवत ( नेमबाजी, रेनेडी सिंग ( फुटबॉल) आणि योगेश्वर दत्त ( कुस्ती) यांचा समावेश आहे.\nSachin TendulkarNarendra Modiसचिन तेंडुलकरनरेंद्र मोदी\nCoronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'\nCoronavirus : कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित करणार\nCorona Virus पासून वाचण्यासाठी वीरेंद्र सेहवागचा फिल्मी अंदाज, शेअर केला भन्नाट व्हिडीओ\n#OnThisDay : सचिन तेंडुलकर युगाचा अंत अन् टीम इंडियाला गवसला नवा स्टार\nVideo : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय\nCoronavirus: ...अन् पंतप्रधान मोदींनी भाजपा खासदारांची घेतली 'शाळा', शिकवला चांगलाच 'धडा'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCorona Virus : वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करून देशाला मदत करतोय इंग्लंडचा क्रिकेटपटू\nCorona Virus : रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी\nCoronaVirus : सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय...\nमजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\n शेतकऱ्याने वाटला दोन क्विंटल भाजीपाला\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील २०० बंदींची जामीनावर मुक्तता\nगोंदिया जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nCoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/category/nagpur-news-events/page/3/", "date_download": "2020-04-01T13:13:39Z", "digest": "sha1:ROY2X2GALKHUML3FDAKBI6627LFPODR6", "length": 24466, "nlines": 284, "source_domain": "ournagpur.com", "title": "Nagpur News Archives | Page 3 of 97 | Our Nagpur", "raw_content": "\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\n‘यू ट्युब’ वरून वाहनचोरीचे प्रशिक्षण\nनागपूर- यू ट्युबवरून वाहन चोरीचे प्रशिक्षण घेऊन रेसिंग बाइक चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला गिट्टीखदान पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन रेसिंग बाइक व मोपेड जप्त करण्यात आली. १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक खासगी काम करतो. त्याला दारू व...\nनगरपंचायत नगरसेवकांना द्या भत्तावाढ\nनागपूर -'राज्यात अस्तित्वात आलेल्या नागपूर नगरपंचायतच्या नगरसेवकांना सध्या मिळत असलेल्या मासिक भत्यात वाढ करावी,' अशी मागणी 'प्रहार जनशक्ती पक्षा'चे कोराडीR-महादुला नगरपंचायतचे नगरसेवक मंगेश देशमुख यांनी केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री प्राजक्त...\n‘दुरंतो’ आजपासून नागपूर स्थानकावरून\nनागपूर : मध्यंतरी अजनी स्थानकावर हलविण्यात आलेली नागपूर-मुंबई- नागपूर दुरंतो एक्स्प्रेस २० फेब्रुवारीपासून पुन्हा नागपूर स्थानकावरून धावणार असून, ही गाडी समाप्तही नागपूरलाच होईल. १२२८९- १२२९० नागपूर-मुंबई-नागपूर दुरंतो ही गाडी मुळात सुरूच नागपूर स्थानकावरून झाली होती....\nनागपूर पालिका कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा इशारा\nनागपूर: तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून कामचुकार आणि नियम न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी बैठक सुरु असताना मोबाईल वाजल्यामुळे एका अधिकाऱ्याला झापले होते. यानंतर...\n‘बाबा मी जगणार नाही, मला असह्य होतंय’…लग्नाच्या 9 महिन्यातच तरुणीने स्वत:ला संपवलं\nनागपूर, 19 फेब्रुवारी : ‘बाबा मी जगणार नाही’… असे म्हणत नऊ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका 26 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्यांकडून सुरू असलेला छळ असह्य झाल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचलंल. ही धक्कादायक...\nनागपूर / फडणवीसांच्या काळातील वृक्ष लागवडीची चौकशी, नव्या योजनेला वसंतराव नाईकांचे नाव\nनागपूर - फडणवीस सरकारच्या कार्यकाळात राज्यात ५० कोटी वृक्षारोपणाचे महाअभियान राबवण्यात आले. मात्र, अभियानावर ठाकरे सरकारम��ील काही मंत्र्यांनीच शंका उपस्थित केल्याने वृक्षारोपणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाआघाडी सरकारनेही राज्यात ५० कोटी वृक्ष...\n‘सच्चे दोस्त’ बनण्यासाठी तरुणाईला आवाहन\nनागपूर ता. १७ : नागपुरातील विवेकानंद स्मारकावर ‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या दिवशी तरुणाईला आश्चर्याचा धक्का बसला. आकर्षक स्वरूपातील ‘माय हार्ट माय नागपूर’ हा सेल्फी प्वाईंट बघून तरुणाईने एकच गर्दी केली. सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. मात्र, यामागे असलेल्या सामाजिक हेतूला...\nनागपूर / लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसची उभ्या कंटेनरला धडक, 4 प्रवाशांचा मृत्यू तर 12 जखमी\nनागपूर - नागपूर मौदा मार्गावर शनिवारी सकाळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव ट्रॅव्हल बसने धडक दिली. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नागपुरातील रुग्णालयात...\nसिंचन: ईडी, सीबीआय प्रतिवादी नाहीच; हायकोर्टानं मागणी फेटाळली\nनागपूर: विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणात सीबीआय, सक्तवसुली संचलनालय, एसएफआयओ, आयकर विभागाचे मुख्य आयुक्त आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याची याचिकाकर्ते अतुल जगताप यांची मागणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावली. या यंत्रणांना प्रतिवादी करण्याची...\nनागपूरात चाललं तरी काय तरुणाने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात महिला जखमी\nनागपूर 13 फेब्रुवारी : हिंगणघाटच्या घटनेवरून सर्व राज्यात संतप्त भावना असतानाच आता नागपूरजवळही धक्कादायक घटना घडलीय. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पहलेपार परिसरात एका महिलेवर एका पुरुषाने एसिड सदृश द्रव्य फेकले. संबंधित महिला...\nमला गोळ्या घालून मारून टाका, हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपीची प्रतिक्रिया\nवर्धा 13 फेब्रुवारी : हिंगणघाटमधल्या जळीत प्रकरणाने सर्व राज्य हादरून गेलं होतं. मृत्यूशी झुंझ देणाऱ्या त्या पीडितेची लढाई सात दिवसानंतर संपली होती. नागपुरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही...\nवाढदिवशी कापला तलवारीने केक, युवकाला अटक\nनागपूर : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करीत त्याचा व्हिडीओ फेसबुक व व्हॉट्सअॅपवर अपलोड करणे युवकाला चांगलेच महागा�� पडले. फेसबुकच्या आधारे पोलिसांनी युवकाचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या. सिद्धांत...\nनागपूर- तब्बल पंधरवड्यानंतर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी महापौर संदीप जोशी यांची अनौपचारिक भेट घेतली. या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागून होते. शिष्टाचारानुसार, आयुक्तांनी महापौरांची भेट घ्यावी, असे असताना मनपातील या दोन प्रमुखांची भेट...\nनागपुरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची धडक, अपघातात दोघांचा मृत्यू\nनागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवर भरधाव वेगाने दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर एकमेकांना जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी भावसार चौकात झालेल्या या अपघाताचे चित्रण सीसीटीव्ही चित्रण झाले. हा अपघात एतका...\nआपचे आता ‘मिशन नागपूर’\nनागपूर- आम आदमी पक्षाने दिल्लीत भाजपचा दणदणीत पराभव केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तब्बल पाच वर्षांनी जल्लोष करण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळाली. या विजयामुळे विश्वास उंचावलेल्या नेत्यांनी नागपूर महापालिकेवर आपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला...\nकाशीनगरातील आठवडी बाजार पाडला बंद\nनागपूर: शहराच्या रामेश्वरी, काशीनगर भागातील सम्राट अशोक कॉलनीजवळ दर सोमवारी भर रस्त्यात भरणारा आठवडी बाजार नागरिकांनी बंद पाडला. या बाजारामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. शिवाय, गुंडप्रवृत्ती वाढल्याने महिला व मुलींनाही...\nनागपूर ब्रेकिंग / हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, सकाळी 6.55 वाजता घेतला अखेरचा...\nनागपूर - वर्ध्यामधील हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला एका नराधमाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. सात दिवसांपासून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूशी असलेली झुंज अखेर...\nहिंगणघाट जळीतकांड विरोधात शांततापुर्ण वातावरणात पार पडला भव्य आक्रोश मोर्चा\nवर्धा - निष्पाप तरुणीला जिवंत जाळण्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली असल्याने, जळीतकांडमधील पीडित तरुणीला वेळेत न्याय मिळावा तसेच आरोपीला तातडीने कठोर शिक्षा व्हावी याकरिता शिवाजी महाराज चौक येथून दिनांक 6 फेब्रुवारी रोजी शांततापुर���ण वातावरणात...\nनागपुरात दुहेरी हत्याकांड, मामा-भाचीची हत्या\nनागपूर : सक्करदारमधील दत्तात्रय नगरात दुहेरी हत्याकांड घडले आहे. मामा-भाचीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्या झालेली महिला ही शिक्षिका आहे. मामा अशोक काटे यांची गळा घोटून तर...\nमहापौर निधीतून ४८ प्रसाधनगृह\nनागपूर: शहरातील बाजार, चौक, गर्दीच्या ठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबना होते. शहरातील प्रसाधनगृहांची संख्या तोकडी असल्याने महापौर निधी प्रसाधनगृहांच्या निर्मितीसाठीच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील दहाही झोनमधील गर्दीच्या व...\nदिवसाला ९०० लिटर पाण्याची बचत\nनागपूर: महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात सांडपाणाच्या पुनर्वापरासाठी बायो-डायजेस्टर टँक आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली आहे. यात डीआरडीओ पेटंट टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने विशेष जीवाणूंच्या साह्याने सांडपाण्याचे पूर्णपणे स्वच्छ पाण्यात रूपांतरण होते. प्रायोगिक स्तरावर...\nवीज मीटर प्रीपेड होणार; रिचार्ज केले तरच घरात वीज दिसणार\nनवी दिल्लीः वीज चोरी रोखण्यासाठी देशभरात १ एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेटमध्ये याची माहिती दिली. केंद्र सरकारने यासाठी २०२२ चे लक्ष्य ठेवले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/career-counseling-student-psychometric-test/", "date_download": "2020-04-01T14:59:50Z", "digest": "sha1:ZGH3LLRIUQW3WU4BVPO3JCWXPFQCJPFU", "length": 20728, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "करियर कौन्सिलिंग कधी घ्यावे ?, Career Counseling Student Psychometric Test", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २५ गृह स्थानबध्द, ७ जणांचा शोध सुरु\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकरियर कौन्सिलिंग कधी घ्यावे \nबहुतांश मंडळी करियर कौन्सिलिंगचा अचूक काळ शोधण्यास उशिर लावतात. परंतु जेव्हा मुल माध्यमिक शाळेत जातात, तेव्हाच करियरचा मार्ग निवडायला हवा. साधारणत: आठवीनंतर विद्यार्थ्याचा कल समजू लागतो आणि त्यानंतर त्याला आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्याचबरोबर विद्यार्थ्याला जेव्हा स्ट्रिम बदलायची असते, त्याचवेळी करियर कौन्सिलरचा आधार घ्यायला हवा. यामुळे आपल्याला मुलाचा कोणत्या विषयात रस आहे, हे समजत नाही तर तो कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकतो, हे देखील लक्षात येते. जर अकरावीला योग्य विषयांची निवड केली नाही तर संपूर्ण करियरला यू टर्न मिळतो. प्रोफेशनल कौन्सिलर हे मानसिक आधारावर विद्यार्थ्यांशी चर्चा करतात.\nमानसोपचार तज्ञ हे सायकोमेट्रिक टेस्टच्या आधारावर विद्यार्थ्यांचे कौशल्य हेरतात. समुपदेशनाचे महत्त्व: पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचवेळी त्याच्या गरजा देखील ओळखता आल्या पाहिजे. मुलांचा कोणत्या विषयाकडे ओढा अधिक आहे आणि तो कोणत्या विषयात अधिक लक्ष देतो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरते. त्यानंतर समुपदेशक हे विद्यार्थ्याला करियरविषयक योग्य मार्गदर्शक करु शकतात. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात पालक मुलासाठी किती वेळ काढतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे.\nमुलांचा निकाल पालकांना माहित असला तरी मुलाची आवड कशात आहे, हे ओळखण्यास पालक चुकतात. केवळ विषयात चांगले मार्क मिळवणे म्हणजे त्याच विषयात तो भविष्यातही प्राविण्य मिळवेल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आपल्या पाल्यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंग करण्यावर पालकांचा भर राहतो. परंतु मुलांना जर त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण दिले नाही तर ते अकारण तणावाखाली येतात. याच ठिकाणी मुलांना म्हणजेच विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज भासते. पाल्य, पालक आणि कौन्सिलर या तिघे एकत्र आल्यावर करियरची अचूक दिशा निवडण्यास हातभार लागू शकतो. विज्ञान शाखेत 90 ते 100 टक्के गुण मिळवणार्या विद्यार्थ्याने पुढे विज्ञान शाखेतच जायला पाहिजे, असे नाही. कदाचित त्याला गणितात फारसा रस नसेल, कारण दहावीनंतर शिक्षणाचा दर्जा एकदम वाढतो आणि जर विद्यार्थ्याला त्यात रस नसेल तर त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. कौन्सिलिंगमध्ये याच गोष्टी पालकांना समजून सांगितल्या जातात. काही वेळा पालकांचेच कौन्सिलिंग करण्याची गरज भासते.\nनवीन क्षेत्राची माहिती :\nकौन्सिलिंगचा सर्वात मोठा लाभ म्हणजे कौन्सिलर हे पारंपारिक क्षेत्राबरोबरच नाविण्यपूर्ण आणि नवख्या क्षेत्राची माहिती देखील देतात. काही वेळा आपण त्या क्षेत्राकडे पाहिले देखील नसते. मार्केट ट्रेंड (देश-विदेश) बाबत सांगितले जाते आणि त्यात आपल्याला चांगली संस्था निवडण्यासाडी कौन्सिलर मदत करु शकतात. या मदतीने आपण गळेकापू स्पर्धेत चांगल्या संस्थेची निवड करुन अन्य मुलांच्या पुढे बाजी मारु शकता. आजमितीला मॅनेजमेंटमध्ये अनेक विषयांचा प्रवेश झाला आहे. याचप्रमाणे कायदा (लॉ) चे क्षेत्र देखील वाढले आहे. फॅशन टेक्नॉलॉजीचा ज्वर तर सर्वत्र आहे. क्रीडा क्षेत्रातही सुधारणा होत असून उत्पन्नाच्या दृष्टीने आणखी काही पर्याय समोर येत आहेत. या ठिकाणी कौन्सिलरचा सल्ला हा मोलाचा ठरतो.\nBlog : आरबीआयचा नवा डाव\nनगरमध्ये मिळणार अडीच लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी\n‘भविष्या’तही दडल्या आहेत संधी \nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकलाकारांचा गणेशोत्सव : बाप्पासोबत माझं नातं शब्दांत व्यक्त करता येणार नाही – राहुल पेठे\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला दगावली : नातेवाईकांचा आरोप\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nभाजपच्या बंडखोर उमेदवाराची शिवसेना प्रमुखांकडे तक्रार : ना.गुलाबराव पाटील\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘भविष्या’तही दडल्या आहेत संधी \nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-crime-news-murder-criminal-arrested-ahmednagar/", "date_download": "2020-04-01T15:12:31Z", "digest": "sha1:ANAF5UVAR643UTRYXB45EVGGRNEHE7TO", "length": 25509, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ट्रकचालकाचा खून करणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड, Latest News Crime News Murder Criminal Arrested Ahmednagar", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तर���णांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nट्रकचालकाचा खून करणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड\nआठ दिवसांत तपास मार्गी : 73 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त\nअहमदनगर (प्रतिनिधी) – निंबळक येथील नवनाथ गोरख वलवे (वय-32) यांच्याजवळील दूध पावडरच्या गोण्यांनी भरलेला ट्रक गायब करत वलवे यांची हत्या करणार्‍या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर, पुणे, मुंबई येथून जेरबंद केले आहे.\nत्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचा ट्रक, 53 लाख 34 हजार 200 रुपये किमतीची दूध पावडर असा 73 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोळीचा म्होरक्या दिलीप अशोक मुंढे (वय-33 रा. सोनहिवरा ता. परळी जि. बीड हल्ली रा. इंद्रायणीनगर, भोसरी ता. हवेली जि. पुणे), रोहित उर्फ दाद्या शहाजी बनसोडे (वय-20 रा. शिरसागरनगर, ढवळस ता. माढा जि. सोलापूर), महेश मोहन शिंदे (वय- 21 रा. जगदाळे नगर, कुर्डुवाडी ता. माढा जि. सोलापूर), ज्ञानेश्वर उर्फ सोनू विष्णू राऊत (वय-22), रविराज ज्ञानदेव बनसोडे (वय-22 दोघे रा. ढवळस ता. माढा जि. सोलापूर), शिवाजी धनाजी पाटील (वय-33 रा. उजनी जि. सोलापूर), शाहीद इस्माईल शेख (वय-36 रा. वडजी ता. वाशी जि. उस्मानाबाद, हल्ली रा. मोशी ता. हवेली जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना बुधवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.\n30 डिसेंबरला नवनाथ गोरख वलवे याने त्याच्या मालकीच्या ट्रकमध्ये (एमएच-16 एवाय-6769) इंदापूर (जि. पुणे) येथील सोनाई डेअरी येथून 74 लाख 50 हजार रूपये किमतीची दूध पावडर भरली. कटक (ओरीसा) येथे दूध पावडर खाली करण्यासाठी वलवे इंदापूर येथून निघाले. दूध प���वडर विषयी अत्यंत बारीक माहिती असलेला टोळीचा मुख्य म्होरक्या दिलीप मुंढे व त्याच्या अन्य साथीदारांनी इंदापूर येथून वलवे यांच्या ट्रकचा पाठलाग सुरू केला. त्याला नेवासे तालुक्यातील खडका टोल नाक्यावर आरोपींनी अडवून एका चारचाकी वाहनात घातले. त्याच्याजवळील दूध पावडरने भरलेला ट्रक गायब केला.\nवलवे याचा खून करून दूध पावडर चोरण्याचा आरोपी दिलीप मुंढे याच्या टोळीचा डाव होता. ठरल्या प्रमाणे आरोपींनी वलवे याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून प्रेत निंबळक बायपास रोडवरील एका शेतात टाकून दिले. वलवे याचा खून करून मारून टाकल्याचे 31 डिसेंबरला लक्षात आले. याप्रकरणी मृत नवनाथ यांचे वडील गोरख मारुती वलवे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.\nघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस हवालदार मनोहर गोसावी, दत्ता गव्हाणे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, रवींद्र कर्डिले, आण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, रवी सोनटक्के, संतोष लोंढे, सचिन आडबल, योगेश सातपुते, रणजित जाधव, विजय ठोंबरे, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, सूरज वांबळे, बाळासाहेब भोपळे, सचिन कोळेकर, भरत बुधंवत यांनी मिळून गुन्ह्याचा तपास केला. नगर-औरंगाबाद, नगर-पुणे, शिक्रापूर-चाकण, नगर-दौंड या रोडवरील टोल नाके, पेट्रोल पंप, हॉटेल ढाबे यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले.\nसोनई डेअरी यांनी दिलेल्या माहितीवरून व सीसीटीव्ही फुटजेवरून तपास केला असता, टोळीचा म्होरक्या दिलीप मुंढे याने साथीदारांचा मदतीने गुन्हा केला असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले. पोलिसांनी मुंढे याला भोसरी (ता. हवेली जि. पुणे) येथून ताब्यात घेतले. मुंढे याला विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ पथके नेमून सोलापूर, पुणे, मुंबई येथून इतर आरोपींना अटक केली. ट्रक व दूध पावडर विषयी विचारणा केली असता ट्रक व दूध पावडर शाहीद शेख याला विकली असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.\nपोलसांनी मोशी (जि. पुणे) य��थून ट्रक व दूध पावडर हस्तगत केली. गुन्हा नियोजनबद्ध कट करून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात लावण्यात आलेले 302 कलम रद्द करून भादवि कलम 396, 120 (ब), 341, 412 ही कलमे लावण्यात आले आहे. दरम्यान या तपासामुळे स्थानिक गुन्हे शाखेला प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.\nटोळीचा म्होरक्या मुंढेचा कट\nदूध धंद्याविषयीचा अभ्यास असलेला टोळीचा म्होरक्या दिलीप मुंढे याला दूध पावडरची निर्मिती करणार्‍या कारखान्याची सर्व माहिती आहे. दूध पावडरला दर चांगला आहे. यामुळे पैसाही चांगला मिळेल. यातूनच अन्य साथीदारांच्या मदतीने मुंढे याने गुन्ह्याचा कट रचला. मुंढे याने यापूर्वी पुणे येथील एका दूध पावडरचे गोदाम फोडून कोटी रूपयांची दूध पावडर लंपास केली होती. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सोनहिवरा, आंबेजोगाई, परळी (जि. बीड) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.\nशासनाच्या कामगार-कष्टकर्‍यांच्या विरोधी धोरणाचा निषेध\nभाजपच्या तीन जिल्हाध्यक्षांची शुक्रवारी निवड\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकलाकारांचा गणेशोत्सव : बाप्पासोबत माझं नातं शब्दांत व्यक्त करता येणार नाही – राहुल पेठे\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला दगावली : नातेवाईकांचा आरोप\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nभाजपच्या बंडखोर उमेदवाराची शिवसेना प्रमुखांकडे तक्रार : ना.गुलाबराव पाटील\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\n‘तब्लीग-ए-जमात’च्��ा कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/125", "date_download": "2020-04-01T14:00:14Z", "digest": "sha1:V6OVBR55XBIASSLC3PAZICRFUDWIO3HN", "length": 19612, "nlines": 272, "source_domain": "misalpav.com", "title": "प्रवासवर्णन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\n(प्रस्तूत पोवाडा खाजगी असून त्याचा कुणाही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसेच सोशल मेडीयावर तेथे नावे आलेल्या व्यक्ती असतीलच असे नाही. तसेच हा पोवाडा सोशल मेडीयावरील, तसेच प्रत्यक्षात अस्तित्वात असणार्‍या कुणाही व्यक्ती, समूह तसेच गटावर आधारीत नाही. केदार नाना ही काल्पनीक नाव असलेली व्यक्ती आहे. वरद कुलकर्णी ०७ या आयडी ने एक गीत लिहीण्यास आम्हास सांगीतले असता हा पोवाडा पुर्ण केला असे. यात उल्लेख आलेल्या कुणाही व्यक्तीची अन पाषाणभेद यांची भेट झालेली नाही.\nRead more about पोवाडा केदारनानांचा\nमाम्लेदारचा पन्खा in जे न द���खे रवी...\nरिकामी दिसली एक गाडी\nत्यात जाऊन बसलो मी\nआता मजा येईल प्रवासाची\nम्हणून स्वतःशीच हसलो मी\nकधी वाटलं गाडीला थांबवावं\nकधी सुसाट पळवावं तिला\nपण आयुष्य नामक चालकाने\nमाझा पूर्ण भ्रमनिरास केला\nमी नेईन तसंच जायचं तू\nम्हणालं मला माझं आयुष्य\nकसला हट्ट करायचा नाही\nविचारायचं नाही कधी भविष्य\nघडवीन तुला सफर मी आता\nएका वेगळ्याच जादुई दुनियेची\nकुठे फार थांबायचं नाही आपण\nआणि घाईही नाही करायची\nसगळे रंग तू बघून घे\nलक्षात नाही यायचा खेळ हा\nहे पहिल्यांदा समजून घे\nRead more about आयुष्याची गाडी\n“प्रवास” त्या दोन दिवसांचा,,,,,,,,,,,\nकसं भेटायचं, कुठे भेटायचं, वेळ काय, सर्व काही आदल्या दिवशी ठरलं. अन अखेरीस तो दिवस उजाडला. पहाटेचा गजर झाला वेळतच तय्यारी झाली. घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत अल्लड पावसाने पण हजेरी लावली. ठरलेल्या ठिकाणी अन दिलेल्या वेळेत भेटणे जरुरी होतं. नाहीतर शिव्या हमखास पडणार हे माहीत होतं.\nनीलमोहर in जे न देखे रवी...\nनेटावर जे नामी मोट्ठं संस्थळ आहे ना\nतिथे खूप वाचक असतात, जबर ट्यारपी मिळतो\nडुप्लिकेट आयडी तिथे पडीक असतात\nते अगदीच पकाऊ असतात\nमला अशा सायटी आवडत नाहीत\nऐसे खचाखच पाडलेले धागे बघितल्यावर मला भोवळ येते\nतैसे ज्ञानामृत पाजू संस्थळावर जिलबीबरोबर पिठल्याचा आस्वाद घेतल्यावर मला अशीच भोवळ आली होती\nतेव्हापासून पिठलं हा पदार्थ मी व्यर्ज केलाय\nझाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना \nमाहितगार in जे न देखे रवी...\nप्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...\nकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडारेखाटनdive aagarvidambanअनर्थशास्त्रअनुवादअभंगआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनचौरागढछावाजिलबीनागद्वारप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमराठीचे श्लोकमुक्त कवितावाङ्मयशेतीविठ्ठलशिववंदनाशृंगारहिरवाईहास्यशांतरस\nRead more about झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना \nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nपेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्‍या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.\nघरात् ��ोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,\nपाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,\nपाकक्रियाविडंबनऔषधोपचारकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीप्रवासवर्णनप्रेम कविताभूछत्रीमुक्त कविता\nRead more about हवाबाणहरडेचघळ\nअँड व्हॉट दे सेड हॅप्पी न्यू यीअर ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर बरं का \nमाहितगार in जे न देखे रवी...\nक्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग\nक्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग\nपटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून\nक्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग\nक्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग\nवर्ष भर काय केले \nडू यु नो अँड व्हॉट दे सेड \nप्रेमकाव्यमुक्तकविडंबनउखाणेम्हणीसुभाषितेविनोदप्रवासभूगोलनोकरीअर्थकारणराजकारणdive aagarmango curryvidambanअनर्थशास्त्रअभंगअभय-काव्यआरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीप्रवासवर्णनप्रेम कविताफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितावाङ्मयशेतीस्वरकाफियाहास्यवीररसअद्भुतरसशांतरस\n ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर बरं का \nअत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...\nस्मायली जीवन माझे ताजे...स्मायली जीवन माझे\nसंस्कृतीपाकक्रियाकविताप्रेमकाव्यबालगीतविडंबनउखाणेव्युत्पत्तीशब्दक्रीडाऔषधोपचारभूगोलकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडप्रवासवर्णनबालसाहित्यभूछत्री\nRead more about स्मायली जीवन माझे\nराजेश घासकडवी in जे न देखे रवी...\nप्राथमिक प्रेरणा - तवंग\nविडंबनअभंगअभय-काव्यअभय-गझलअभय-लेखनअहिराणीआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगोवाचौरागढनागद्वारनागपुरी तडकाप्रकाशचित्रणप्रवासवर्णनबालसाहित्यभूछत्रीमराठी गझलमराठीचे श्लोकमार्गदर्शनलावणीवाङ्मयशेतीविठोबाविठ्ठलविराणीशृंगारश्लोकसांत्वनास्वरकाफियाहझलभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरस\nनागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा\nगंगाधर मुटे in भटकंती\nनागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा\nRead more about नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्य��ंकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/make-a-pass-first-then-go-in-the-security-guards-of-chhatrapati-sambhajiraj-have-stopped-at-the-gate", "date_download": "2020-04-01T13:43:31Z", "digest": "sha1:Y7N32CWDNFG3JLMAMWV5ELV7YLTZ3GSL", "length": 10353, "nlines": 129, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | आधी पास बनवा मगच आत जा, विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी छत्रपती संभाजीराजेंना गेटवरच अडवले", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nआधी पास बनवा मगच आत जा, विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी छत्रपती संभाजीराजेंना गेटवरच अडवले\nमला जर प्रवेश पाससाठी थांबवले आहे तर मी आता पास बनवल्या शिवाय आत जाणार नाही - छत्रपती संभाजीराजे\nमुंबई | छत्रपती संभाजीराजे आज विधानभवनात आले असता त्यांना विधानभवनाच्या गेटवर तब्बल 20 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडे विधानभवनातील प्रवेश पास नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. सध्या विधानभवनात अर्थिक अधिवेशन सुरू असल्याने विधानभवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे कामानिमित्त विधानभवनात आले असता त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे आत जाण्याचा पास नव्हता त्यावर सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत सोडले नाही.\nसंभाजीराजे यांनी विनंती करून सुद्धा सुरक्षारक्षकांनी स्वीय सहाय्यकाला आत जाऊ दिले नाही. आधी पास तयार केला जाईल आणि मगच तुम्हांला आत सोडल्या जाईल असं सुरक्षा रक्षकांकडून संभाजीराजे यांना सांगण्यात आलं होतं. त्यावरून संभाजीराजे यांना 15 ते 20 मिनिटं विधानभवनाच्या गेटवर ताटकळत उभं राहावं लागलं. घडलेला प्रकार सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संभाजीराजे यांना आत सोडण्याचे आदेश दिले. मात्र संभाजीराजे यांनी मला जर प्रवेश पाससाठी थांबवले आहे तर मी आता पास बनवल्या शिवाय आत जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. तसेच मला खरोखर आनंद आहे की राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने चांगली सिस्टीम उभारली आहे. पण सर्वांनीच ही सिस्टीम पाळली पाहिजे असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.\nऔरंगाबादच्या नामकरणावरून भाजप पुन्हा आक्रमक\nनवरदेवाची अनोखी वरात, बैलगाडीतुन आला थेट लग्नमंडपात\nCoronaVirus: राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत\nधारुर | अपंग, विधवा, वयोवृद्ध नागरीकांवर उपासमारिची वेळ, निराधारांना कोण देणार आधार\n'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देणार\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनालाही हरवता येत, पाहा काय म्हणतोय हा कोरोनातून बरा झालेला नागपुरातील रुग्ण\nकोरोनाच्या धास्तीनं वृद्धाचा मृतदेह ठेवला घरातच, जालना शहरातील घटना\nपुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवीन बाधित रुग्ण\nबुलडाण्यात आतापर्यंत 4 रुग्ण कोरोना बाधित, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nमहिला कामगारांच्या पिकअपला अपघात, एका महिलेचा मृत्यू, तर 7 गंभीर जखमी\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म'\nविनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी जप्त, पुणे पोलिसांची कारवाई\nकोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार\nघरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा\nजीवापेक्षा पेट्रोल जास्त, कोरोनाचे संकट असतांना बीडकरांचा हलगर्जीपणा\nधुळे शहरात पाच रुपात शिवभोजन उपलब्ध\nपालघर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेच उद्घाटन\nमुझे तो तेरी लत गय गई; सोलापूरात तळीरामांनी फोडले दारूचे दुकानं\nजालन्यात परराज्यातील कामगारांसाठी 42 कॅम्प, 2 हजार 754 कामगारांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था\nबाहेरच्या राज्यातून येणारे दूध सीमेवरती आडवा, राजू शेट्टी यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/government-of-kumarswamy-in-karnataka-to-collapse-on-july-5/", "date_download": "2020-04-01T15:08:34Z", "digest": "sha1:VSG6XLECATPMQL26N3NUAJERFXRAR25W", "length": 7651, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकमधील कुमारस्वामी याचं सरकार ५ जुलैला कोसळणार?", "raw_content": "\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी बारामतीत न्यायालयाची कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सह���य्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n‘तो’ पुन्हा भेटीला येणार\nकर्नाटकमधील कुमारस्वामी याचं सरकार ५ जुलैला कोसळणार\nटीम महाराष्ट्र देशा – कर्नाटकमधील राजकीय अस्थिरता आता वाढू लागली आहे. येत्या पाच जुलैला मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच त्यांचं सरकार कोसळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारला धक्का देण्याची तयारी काही कॉंग्रेसच्या आमदारांनी सुरु केली आहे.\nअर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत. त्यांची ही नाराजी कुमारस्वामी सरकारला महागात पडू शकते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे हा गट भाजपाला जाऊन मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.\nकाय आहे वादाचे नेमके कारण \nशेतकरी कर्जमाफीचं जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन आपल्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मानस आहे. परंतु, काँग्रेसकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. कर्जमाफीच्या निर्णयाला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा देखील पाठिंबा नाही. काँग्रेसचे नाराज आमदार भाजपाला साथ देतील आणि कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल, असं गणित राजकीय वर्तुळात मांडलं जातंय.\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी बारामतीत न्यायालयाची कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी बारामतीत न्यायालयाची कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून ��ुरुवात\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/9/20/ModiS-Rally-Ends-Mahajandesh-yatra-.html", "date_download": "2020-04-01T13:33:42Z", "digest": "sha1:YPXM66AB7PWRHDMTRHLPORIKMK562E7S", "length": 12228, "nlines": 10, "source_domain": "www.evivek.com", "title": " यात्रेची यशस्वी सांगता - विवेक मराठी विवेक मराठी - यात्रेची यशस्वी सांगता", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक20-Sep-2019\nमहाजनादेश यात्रेने अशा गावांत प्रवास केला, जिथे मुख्यमंत्रीच काय, जिल्ह्याचा पालक मंत्रीसुध्दा यापूर्वी अभावानेच फिरकला असेल. यापैकी अशीही अनेक ठिकाणं होती, जी कधीच भाजपाचे बालेकिल्ले वगैरे नव्हते. तिथे भाजपाचे खासदार-आमदार नव्हते. आता कुठे भाजपा त्या भागांत उभा राहतो आहे, संघटन रुजतं आहे. तरीही, एखाद्या नेत्याची आणि पक्षाची 'क्रेझ' काय असते, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काय असतो, हे या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिलं.\nगेले काही दिवस महाराष्ट्रभर गाजलेल्या आणि गुरुवारी नाशकात समारोप झालेल्या महाजनादेश यात्रेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेली समारोप सभा ही या यात्रेचा परमोच्च बिंदू. या परमोच्च बिंदूवर पंतप्रधानांनी ''देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला पुन्हा एकदा जनादेश द्या'' असं आवाहन करणं अनेकार्थांनी महत्त्वाचं आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची केलेली प्रशंसा आणि पुन्हा एकदा दाखवलेला विश्वास हा फडणवीस यांच्या यशस्वी नेतृत्वाची पोचपावती म्हणावी लागेल. ही प्रशंसा आणि विश्वास अशी सहजासहजी मिळालेली नाही, फडणवीस यांनी आपल्या पाच वर्षांच्या कामातून मिळवली आहे.\nमहाराष्ट्राने आजवर अनेक यात्रा, दौरे, मोहिमा पाहिल्या. परंतु आजच्या फेसबुक-टि्वटरच्या काळात महाराष्ट्रासारख्या भल्यामोठया रा���्याच्या मुख्यमंत्र्याने सलगपणे, अविश्रांत प्रवास करत राज्याचा कानाकोपरा पालथा घालावा, ही बाब ऐतिहासिक ठरते. अमरावतीतून ही 'महाजनादेश यात्रा' सुरू झाली. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी विदर्भ पालथा घातला. ठिकठिकाणी लहान-मोठया गावांत स्वागत सभा, रोड शो आणि जिल्ह्यातील प्रमुख शहरांत सभा आणि पत्रकार परिषदा अशा भरगच्च कार्यक्रमातून फडणवीस यांनी राज्याच्या जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र व कोकण असा प्रवास या यात्रेने केला. या सर्व प्रवासात मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या भावविश्वाला साद घालण्याचाही प्रयत्न केला. छोटया-छोटया गावांत मुख्यमंत्री येणार म्हणून कार्यकर्त्यांनी चौकाचौकात स्टेज उभं कर, स्वागताचे फलक लाव, मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी त्या-त्या भागाचं वैशिष्टयं सांगणारी काही प्रतीकात्मक वस्तू आण, अमुक वजनाचा फुलांचा हार तयार कर अशा असंख्य गोष्टी प्रेमाने केल्या. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी यापैकी कोणाचाच हिरमोड न करता सर्वांचं स्वागत केलं, सर्वांना शक्य तितका वेळ दिला. आपल्या पक्षाचा राज्यातला पहिला मुख्यमंत्री आपल्या गावात येतो, आपल्या हातून हार-तुरे स्वीकारतो, कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करतो, या गोष्टींचं महत्त्व कार्यकर्त्यांच्या भावविश्वात अनन्यसाधारण असतं. इतक्या प्रचंड व्यग्र कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांनी या भावनांची जाणीव ठेवत त्यांना वाट मोकळी करून दिली आणि हीच बाब देवेंद्र फडणवीस यांचं राज्यव्यापी नेतृत्व अधिक ठसठशीतपणे अधोरेखित करणारी ठरते.\nया महाजनादेश यात्रेने अशा गावांत प्रवास केला, जिथे मुख्यमंत्रीच काय, जिल्ह्याचा पालक मंत्रीसुध्दा यापूर्वी अभावानेच फिरकला असेल. यापैकी अशीही अनेक ठिकाणं होती, जी कधीच भाजपाचे बालेकिल्ले वगैरे नव्हते. तिथे भाजपाचे खासदार-आमदार नव्हते. आता कुठे भाजपा त्या भागांत उभा राहतो आहे, संघटन रुजतं आहे. तरीही, एखाद्या नेत्याची आणि पक्षाची 'क्रेझ' काय असते, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काय असतो, हे या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिलं.\nबारामतीसारख्या ठिकाणी झालेली प्रचंड सभा पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आता कोणत्या दिशेने जाईल, ��ेच दाखवून देणारी. तिसऱ्या टप्प्यातील अखेरच्या प्रवासात - म्हणजे कोल्हापूर-राधानगरी-फोंडा घाटमार्गे कणकवली, तिथून राजापूर-आडिवरे-पावसमार्गे रत्नागिरी असा प्रवास मुख्यमंत्र्यांनी केला. सकाळी मुख्यमंत्री 'मराठवाडा मुक्तिदिन कार्यक्रमा'साठी औरंगाबादला गेल्याने यात्रेची सुरुवातच तासभर उशिराने झाली. पुढे कोल्हापुरातून बाहेर पडून ठिकठिकाणी लहान-मोठया गावांत लोकांचं स्वागत स्वीकारत राधानगरीत पोहोचेपर्यंत हा उशीर आणखी वाढला. पुढे अवघड अशा फोंडा घाटातून यात्रेचा ताफा कोकणात उतरेपर्यंत आणखी उशीर झाला. कणकवलीत मुख्यमंत्री पोहोचले, तेव्हा दोनेक तास उशीर होऊनही, कोकणातल्या त्या मुसळधार पावसाळी वातावरणातही सभेचं ठिकाण खचाखच भरलेलं होतं. हीच गोष्ट रत्नागिरीतही घडली. आणि हीच गोष्ट आख्ख्या महाराष्ट्रातही घडली. तीन-तीन तास उशीर, पाऊस वगैरे कशाचीही पर्वा न करता केवळ मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सर्वसामान्य लोक ताटकळत तरीही उत्साहात उभे राहतात, ही बाब महाराष्ट्रात एक नवी लाट जन्म घेत असल्याचंच प्रतीक म्हणावं लागेल.\nमहाराष्ट्राला या लाटेवर स्वार व्हायचं आहे आणि या लाटेत लहान-मोठे, जुने-नवे वगैरे सर्व विरोधक साफ वाहून जाणार आहेत, यावर शिक्कामोर्तब केलं ते पंतप्रधानांच्या नाशिकमधील भाषणाने. म्हणूनच, राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे नोंद होईल अशा या महाजनादेश यात्रेची ही यशस्वी सांगता राज्याची आगामी वाटचाल पुरेशी स्पष्ट करणारी आहे, असं म्हणायला हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/bharat-darshan-marathi/munnar-119011200020_1.html", "date_download": "2020-04-01T15:49:37Z", "digest": "sha1:N7C3QOHHWOZS6Z2TXYSZFR4X64DBGQUJ", "length": 13805, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुन्नार : चहा-कॉफीचे मळे | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुन्नार : चहा-कॉफीचे मळे\nमुन्नार (केरळ) ब्रिटिशांनी विकसित केलेल्या हिल स्टेशनसारखेच मुन्नारही एक थंड हवेचे ठिकाण आहे. केरळच्या\nइडुवकी जिल्ह्यात मुन्नार आहे. तीन पर्वतरांगा-मुथिरपुझा, नलयन्नी आणि कुंडल यांच्या संगमावर हे वसलेले आहे. सुद्रपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 मीटर आहे. आल्हाददाक वातावरण आणि रमणीय\nनिसर्ग यामुळे आता ते पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. कोणत्याही महिन्यात मुन्��ारला भेट देता येते. इथल्या विस्तीर्ण भूभागात पसरलेली चहाची शेती, वसाहती, बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान यामुळे पर्यटक इकडे आकर्षित होतात.\nमुन्नारमध्ये टाटांनी तार केलेले टी म्युझियम, स्पाइस गार्डन, जंगल सफारी आणि हत्तीची सवारी ही बघण्यासारखी पर्यटनस्थळे आहेत. इंग्रजांच्या काळातली केबल कार आणि सुरुवातीची रेल्वे यांचे काही जुने भाग तिथे जतन केले आहेत. चहाच्या पानापासून चहा पावडर कशी तयार केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. येथे अनेक कंपन्यांचे चहाचे मळे आहेत, पण ते पाहणसाठी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मुन्नारच्या मसाल्याच्या बागाही बघण्यासारख्या आहेत. त्याचप्रमारे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान, आनामुडी शिखर, माट्टपेट्टी, पल्लिवासल, चिन्नकनाल हीसुद्धा प्रेक्षणीय स्थळे आहेत.\nदार्जिलिंग (पश्चिम बंगाल) - हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणामधील महत्त्वाचे 'हिल स्टेशन' म्हणजे दार्जिलिंग. हे स्थळ पश्चिम बंगालमध्ये आहे. त्याला 'क्वीन ऑफ द हिल्स' या नावाने जगभरात ओळखले जाते. दार्जिलिंग प्रामुख्याने चहाचे मळे आणि दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेसाठी प्रसिद्ध असून युनेस्कोने त्याला\nजागतिक वारशाचा दर्जा प्रदान केला आहे. दार्जिलिंगचा चहा जगभरात प्रसिद्ध आहे.\nकुर्ग (कर्नाटक) कुर्ग हा कर्नाटक राज्याच्या नैर्ऋत्य कोपर्‍यात लपलेला छोटासा जिल्हा आहे. कुर्ग म्हणजे डोंगर उतारावरचे घनदाट जंगल. कॉङ्खीची शेतीहा इथला मूळ व्यवसाय. शिवाय चहा आणि मसाल्याच्या पदार्थांची लागवडही येथे होते. त्यामुळे चहा कॉफीचे विविध स्वाद आपण येथे अनुभवू शकतो. डोंगराच्या\nउतारावर दूरपर्यंत पसरलेले कॉफीचे मळे प्रेक्षणीय आहेत. शिवाय कॉफी कशी तयार होते हे जाणून घेण्यासाठी\nआसाम- आसामचा चहा हा जगप्रसिद्ध आहे. जगभर आसामच्या चहाची निर्यात केली जाते. आसाममधल्या काझीरंगाच्या परिसरात विस्तीर्ण पसरलेले चहा-कॉफीचे मळे आहेत. जिथवर नजर जाते, तिथवर हे हिरवेगार मळे पाहायला मिळतात. काझीरंगा अभयारण्य आणि गुवाहाटीचे प्राणिसंग्रहालय ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. शिवसागर हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. गोलाघाट हे चहा आणि वेताच्या वस्तूबद्दल प्रसिद्ध आहे.\nवारसा जपणारा मालेगावचा किल्ला\nट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा\nयावर अधि�� वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://farmgrow.in/Blog.aspx?id=59", "date_download": "2020-04-01T14:47:06Z", "digest": "sha1:J2WHELLGVD2QLY4LY7AIGNEW4PXXRTI6", "length": 3031, "nlines": 27, "source_domain": "farmgrow.in", "title": "FarmGrow :: Home :: Blog", "raw_content": "\nअर्ली किंवा लेट ब्लाइट येऊ नये म्हणून करावयाची कामे. / Early & Late Blight Preventive Measures.\n१. जुन्या पिकाचे अवशेष कि ज्या वर अर्ली किंवा लेट ब्लाइट ची लागण होती ते पूर्णपणे शेतातून साफ करूनच नवीन लागवड करावी.\n२. अश्या वातावरणात आपले झाड बळी पडू नये म्हणून शक्यतो सकाळीच पाणी द्यावे जेणेक���ून पीक जास्त का ओला राहणार नाही.\n३. शक्यतो ड्रीपचा वापर करावा जेणेकरून पाने, फांद्या ओले होणार नाही.\n४. मल्चिंग पेपरचा गरजेनुसार वापर करावा म्हणजे जमिनीतून येणारे इन्फेक्शन खालच्या पानावर येणार नाही.\n५. तणांवर नियंत्रण ठेवावे जेणेकरून रोगाची सुरवात तणांच्या बियांवर होते तो होणार नाही.\n६. तीन वर्षातून एकदा तरी फुलपिके जसे झेंडूची आपल्या शेतात लागवड करावी.\n७. अश्या पावसाळी दमट वातावरणात खूप बारकाईने प्लॉट मध्ये लक्ष ठेवावे, अडचण आढळ्यास लगेचच स्पॉट अप्लिकेश करावे.\n७. दोन बेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.\n८. हवा खेळती राहण्यासाठी गरजेनुसार पाने फांद्या ट्रिम किंवा कमी करावी, त्याची सुरवात जुन्या पानांपासून करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/11/20/Bazar-Samiti-News.html", "date_download": "2020-04-01T14:46:23Z", "digest": "sha1:UM7LRJURGBICYWMHXYH5E6EZTGJ727LI", "length": 13931, "nlines": 20, "source_domain": "www.evivek.com", "title": " Bazar Samiti - विवेक मराठी विवेक मराठी - Bazar Samiti", "raw_content": "बाजार समिती हवी का नको\nस्रोत: विवेक मराठी दिनांक20-Nov-2019\nभ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ही व्यवस्था हवीच कुणाला बाजार समिती बरखास्त करा म्हणताच कुणी शेतकरी विरोध करत नाही, तर बाजार समिती पदाधिकारी आणि व्यापारी विरोध करत आहेत.\nअर्थमंत्री निर्मलाजींनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याची शिफारस केली आणि ई-नामचा जास्त वापर व्हावा असे सुचविले. बाजार समिती हा राज्याचा विषय असल्यामुळे केंद्र केवळ शिफारस करू शकते.\nव्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडू नये म्हणून बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र त्याच वेळी बाजार समित्यांच्या क्षेत्रातला शेतमाल त्याच बाजार समितीमध्ये विकण्याचे बंधन शेतकऱ्यांवर घालण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की मूठभर व्यापाऱ्यांनी एक एक बाजार समिती आपल्या कब्जात घेतली.\nमर्यादित व्यापार्यांना एकाधिकार मिळाला. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली. बाजार समित्यांमधून शेतमालाचा पारदर्शक पध्दतीने लिलाव व्हावा आणि शेतमालाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा होती. पण व्यापाऱ्यांनी संगनमत करुन ती धुळीस मिळविली. मोठे व्यापारी आणि बाजार समितीमधले दलाल यांनी शेतमालाचे भाव पाडण्याचे धोरण अवलंबिले. मात्र किरकोळ विक्र�� चढया भावानेच होत राहिली. याचा परिणाम असा झाला की बाजार समितीच्या व्यवस्थेमुळे शेतकरी आणि ग्रााहक या दोघांची लूट सुरू झाली. Compitition Commission of India आणि IIM (Indian Institute of Management Ahmedabad) यांनी विविध बाजार समित्यांमधून व्यापाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांची कशी लूट केली आहे, याविषयी अहवाल सादर केले आहेत. ज्यांना सखोल अभ्यास करायचा आहे त्यांनी ते वाचावेत. गूगलवर नाही सापडले, तर माझ्याकडे मागावेत.\nबाजार समित्यांनी सरकारलाही लुटले आहे. राज्यात तयार झालेल्या शेतमालाचे मूल्य आणि बाजार समित्यांमध्ये नोंदविलेल्या मालाचे मूल्य यात प्रचंड तफावत आहे. होते असे की बाजार समिती शुल्क शेतकऱ्यांकडून वसूल करते पण ते सरकारजमा होत नाही. 10-20% एवढी अत्यल्प खरेदी नोंदवून तेवढयाचेच शुल्क जमा केले जाते. उरलेले शुल्क बाजार समित्यांचे पदाधिकारी वाटून खातात आणि त्यासाठीच बाजार समित्या ताब्यात ठेवण्यासाठी साठमारी सुरू असते.\nशेतकऱ्याने आपला शेतमाल हायड्रॉलिक ट्रॉलीमधून आणला आणि स्वत:च कळ दाबून व्यापाऱ्यांच्या गोदामात रिकामा केला, तरीही त्या शेतकऱ्याला हमाली द्यावी लागते. मालाचे वजन इलेक्ट्रॉनिक काटयावर जरी झाले, तरी मापाडयाचे पैसे द्यावेच लागतात.\nअशा अनंत प्रकारे शेतकऱ्यांना लुटले जाते. आपला शेतमाल विकल्यानंतर हमाली, तोलाई, बाजार समिती शुल्क अशी सर्व कपात केल्यावर शेतकऱ्यांनाच उलट व्यापाऱ्याला पैसे द्यावे लागल्याची कैक उदाहरणे आहेत. त्याला 'उलटी पट्टी' म्हणतात.\nभ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ही व्यवस्था हवीच कुणाला बाजार समिती बरखास्त करा म्हणताच कुणी शेतकरी विरोध करत नाही, तर बाजार समिती पदाधिकारी आणि व्यापारी विरोध करत आहेत. फडणवीसांनी मागे बाजार समिती शुल्क शेतकऱ्यांकडून वसूल न करता खरेदीदार व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याचे आदेश जारी करताच व्यापारी संपावर गेले होते. का, ते उघड आहे.\nबाजार समित्या बरखास्त करून शेतकरी आणि व्यापारी यांनी परस्पर संमतीने शेतमाल विकावा-खरेदी करावा. अर्थात बाजार समित्यांचा एकाधिकार संपुष्टात आणला जावा. तसेच सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा. तसे केल्यास कुठल्याही व्यापाऱ्याला कुठलाही शेतमाल खरेदी करता येईल.\nआज फळांचा बाजार मुक्त आहे. हापूस आंबे, द्राक्ष, सफरचंद यांचा काळाबाजार किंवा कृत्रिम टंचाई झाल्याचे कधी अनुभवले कुणी अर्थात फळे नाशिवंत असतात. त्यांच्या साठवणीला मर्यादा आहे. धान्याचे तसे नाही. मात्र धान्याची टंचाई इतिहासजमा झाली असून सरकारकडे धान्याचे विक्रमी साठे आहेत. त्यामुळे धान्याची कृत्रिम टंचाई निर्माण होणे शक्य नाही. आणि म्हणून शेतमालाचा बाजार खुला करून शेतकरी-ग्रााहक यांच्या मधले दलाल कमी करणे हितकारक आहे.\nई-नाम नेमके तेच करत आहे. *शेतकऱ्याने आपला शेतमाल ई-नाम (Electronic National Agricultural Market) वर नोंदवायचा. विकत घेणारांनी त्यासाठी बोली लावायची. मनासारखी बोली लागली की शेतकरी ती स्वीकारून आपला माल विकू शकतो. गेल्या हंगामात ओदिशा राज्यात याचा मर्यादित प्रयोग करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मक्याला चांगला भाव मिळाला, जो स्थानिक बाजारातल्या भावापेक्षा जास्त होता.*\nअर्थात ई-नाममध्ये काही अडचणी आहेत. त्यातली मुख्य अडचण म्हणजे मालाचा दर्जा किंवा प्रतवारी खरेदीदाराला कळण्याची. यावर मात करण्यासाठी सरकारने दर्जा-प्रतवारी प्रमाणित करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयोगशाळा उभ्या केल्या आहेत. अर्थात सरकारी प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र किती विश्वासार्ह आहे ते खरेदीदारच जाणे.\nया अडचणीवरही मात करता येईल. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची प्रतवारी करून त्यातला काडी-कचरा काढून टाकावा. एकसमान दर्जाचा माल सातत्याने पुरवावा. खरेदी करण्यासाठी खरेदीदार स्थानिक प्रतिनिधी नेमू शकतो अथवा आपला प्रतिनिधी पाठवू शकतो. मात्र परराज्यातील खरेदीदारांची कुठल्याही प्रकारची अडवणूक होता कामा नये. बाजार समित्यांचे लाभार्थी आपले वजन वापरून परराज्यातील खरेदीदारांना त्रास देऊ शकतात. तो होणार नाही याची हमी शेतकऱ्यांनी आणि सरकारने घ्यायला हवी. थोडक्यात खरेदीदार आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हायला हवे. त्यासाठी वेळ द्यावा लागणारच आहे. तोवर शासनाने मदत करायला हवी. शेतकऱ्यांनाही प्रतवारी, सफाई, पॅकिंग या सारखी कामे शिकावी लागतील. जर शेतातच किंवा खेडयांतूनच हे होऊ लागले, तर शहरांतले काही रोजगार कमी होऊन ग्राामीण भागांत विकेंद्रित स्वरूपात रोजगार निर्माण होतील. ते अनेक कारणांसाठी स्वागतार्ह आहे.\nत्यासाठी ग्राामीण भागात चांगले रस्ते, गोदामांची व्यवस्था आणि शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यायला हवे. आणि त्यासाठी खाजगी ग���ंतवणुकीला प्रोत्साहन दिले पाहिजे. आयटीसी कंपनीने योग्य भावात, पारदर्शक पध्दतीने सोयाबीनची खरेदी करून - तीही बाजार समितीच्या कक्षेबाहेर - अनेक जिल्ह्यांतून सोयाबीनचे क्षेत्र झपाटयाने वाढविले, हा ताजा इतिहास आहे.\nकृषी उत्पन्न बाजार Bazar Samiti", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/twist-molestation-case-actor-shahbaz-khans-daughter-has-assaulted/", "date_download": "2020-04-01T15:13:45Z", "digest": "sha1:UDH6QW6V54UKZAZSHMJBQUSPWDP4HSFN", "length": 28266, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "विनयभंग प्रकरणाला वेगळं वळण; अभिनेता शाहबाझ खान यांच्या मुलीला मारहाण - Marathi News | Twist in molestation case; Actor Shahbaz Khan's daughter has assaulted | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार ३१ मार्च २०२०\nCoronavirus:...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\nदवाखाने बंद ठेवण्यावरून सरकार आयएमए आमने-सामने; डॉक्टरांवरील कारवाई रोखा, बंद दवाखाने दाखवा\nलॉकडाऊनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊजार्मंत्र्यांचे महावितरणला निर्देश\nCoronavirus: राज्यात आणखी दोघांचा मृत्यू; नवीन १७ रुग्ण\nवरळी कोळीवाड्यात प्रवेशबंदी; समूह संसर्गाच्या भीतीने धास्तावले होते प्रशासन\nBollywood Affairs : या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, त्याच्या शेजारी घेतले होते घर\nसलमान खानच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तिचे निधन\nCoronaVirus : बॉलिवूडचा हा अभिनेता-कॉमेडियन लॉकडाउननंतर सुरू करणार ढाबा\n'रामायण'च्या निर्मात्यांवर दाखल झाली होती केस, १० वर्षं माराव्या लागल्या होत्या कोर्टाच्या चकरा\nCoronaVirus : 'ह.म. बने तु.म. बने'मधील हा पठ्ठ्या लॉकडाउनमध्ये करतोय शेती, Video पाहून कराल कौतूक\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nकोरोना वादळ भारतीयांमध्ये शिस्त आणणार\nश्वास घेण्यासाठी त्रास होत असेल टेंशन घेण्याआधी 'हा' प्रभावी उपाय वाचा....\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nतुम्ही घरून काम करता तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...\nलवंगा खा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवून सर्दी, खोकला, दातांच्या विकारांना ठेवा दूर\n तर 'या' टिप्स वापरून टेंशनला करा टाटा-बायबाय\n...या���र भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\n चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट\nनागपूर: मृतक संशयित रुग्ण निगेटिव्ह, डॉक्टरांना मोठा दिलासा\nCoronaVirus : प्रशासनाची झोप उडाली अन् दिल्लीतील मरकज केलं खाली\n‘विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर शिक्षा भोगावी लागेलच’; भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली\n कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या\nCoronaVirus : बुलढाणा येथील आणखी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह\nCoronaVirus : तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'\n...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध\ncoronavirus : जगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती\nजगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती\nतीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाबधितांची संख्या पोहोचली 1300 पार, आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू\n‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा; काटकसरीने वागा, बचत करा- शरद पवार\nसोलापूर : सोलापूर शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू\n...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\n चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट\nनागपूर: मृतक संशयित रुग्ण निगेटिव्ह, डॉक्टरांना मोठा दिलासा\nCoronaVirus : प्रशासनाची झोप उडाली अन् दिल्लीतील मरकज केलं खाली\n‘विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर शिक्षा भोगावी लागेलच’; भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली\n कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या\nCoronaVirus : बुलढाणा येथील आणखी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह\nCoronaVirus : तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'\n...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध\ncoronavirus : जगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती\nजगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती\nतीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाबधितांची संख्या पोहोचली 1300 पार, आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू\n‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाच���; काटकसरीने वागा, बचत करा- शरद पवार\nसोलापूर : सोलापूर शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nविनयभंग प्रकरणाला वेगळं वळण; अभिनेता शाहबाझ खान यांच्या मुलीला मारहाण\nवर्सोवा पोलिसांत तक्रार दाखल; खान यांच्यावरही विनयभंगाचा आरोप\nविनयभंग प्रकरणाला वेगळं वळण; अभिनेता शाहबाझ खान यांच्या मुलीला मारहाण\nठळक मुद्देओशिवरा पोलीस ठाण्यात खान यांच्या विरोधात एका मुलीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.वर्सोवा परिसरात मंगळवारी काही मुलींनी खान यांच्या मुलीला किरकोळ वादातून मारहाण केली.\nमुंबई - बॉलीवूड अभिनेते शाहबाझ खान यांच्या सतरा वर्षीय मुलीला अंधेरीत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर याच प्रकरणी एका मुलीच्या तक्रारीवरून खान यांच्या विरोधातही ओशिवरा पोलिसांतविनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवर्सोवा परिसरात मंगळवारी काही मुलींनी खान यांच्या मुलीला किरकोळ वादातून मारहाण केली. घडलेला प्रकार तिने घरी सांगताच खान यांनी मुलीसोबत संबंधित ठिकाणी जाऊन मारहाण करणाऱ्यांबाबत चौकशी केली. मात्र त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळू न शकल्याने त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान, ओशिवरा पोलीस ठाण्यात खान यांच्या विरोधात एका मुलीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.\nखान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीला मारहाण करणाऱ्या त्या मुलीला जाब विचारण्यासाठी मी जोगेश्वरीच्या मिल्लतनगर परिसरात गेले होतो. त्यावेळी तिथल्या एकीकडे मी मारहाण करणाऱ्या मुलींबाबत विचारणा केली असता तिने माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. तिच्याशी बोलताना मी कोणताही अपशब्द काढला नाही किंवा तिला अपमानास्पद वागणूक दिली नाही. मात्र त्याच मुलीने माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार केल्याने मलाही धक्का बसला. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तेथे सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तथ्य लवकरच सर्वांसमोर येईल.’\nतरुणीच्या अपहरणाच्या संशयातून शेजारील युवकाची हत्या; घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता\n...जेव्हा कॅबिनेट मंत्र्याचा भाचाच म्हणतो, “ठाकरे सरकारला जाग येणार का\nहायकोर्टाच्या बनावट आदेश प्रकरणी पिता-पुत्राला अटक\nखासगी व्हॉट्अ‍ॅप संदेश पाठवणे ही सार्वजनिक अश्लीलता नव्हे\nCorona virus : कोरोनाच्या नियंत्रणासाठी पोलिसांकडून ‘१४४’ची मात्रा, खासगी टूर्सवर बंदी\nमुंबई ते मांडवा रो-रो सेवेला प्रारंभ, हॉवरक्राफ्ट जूनपर्यंत\nCoronaVirus Lockdown : रथोत्सवात पोलिसांवर दगडफेक, २२ जणांना अटक तर १०० जणांवर गुन्हा\nCoronaVirus : कोरोनाची लागण होईल म्हणून 'या' कैद्यांना जामिनावर, पॅरोल सोडण्यासाठी याचिका\nप्राणघातक हल्ल्यात मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी\nलॉकडाऊनमध्ये गाडीवर सायरन वाजवून हुल्लडबाजी करत होता; पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुसक्या आवळल्या\nलॉकडाऊनमध्ये मद्य वाहतूक करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल\n... मोदींनी देशवासीयांकडे अर्थसहाय्य मागितलं; त्यानं PMCARE नावाचं बनावट खातं बनवलं\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\nलोक मुंबई सोडून का जाताहेत\n‘रामायण’ने अरुण गोविल यांना अफाट लोकप्रियता दिली\nकोरोना वादळ भारतीयांमध्ये शिस्त आणणार\nनऊ वर्षांपासून ओसाड भागात एकट्यानं राहते ही व्यक्ती; पशु-पक्ष्यांनाच बनवलं मित्र\nतुम्ही घरून काम करता तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...\nलवंगा खा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवून सर्दी, खोकला, दातांच्या विकारांना ठेवा दूर\nया सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत... कोणी करोडो तर कोणी लाखो केले दान\nWow: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं 149 कोटींच कार कलेक्शन\nCoronavirus : लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा डेटा लवकर संपतो, ‘या’ ट्रिक्स करतील मदत\n जाणून घ्या तुमचे मुलभूत अधिकार; कामावेळी कधीही गरज पडते\nपत्नीसाठी स्वत: ड्राइव्हर बनला अक्षय कुमार, कारण वाचून डोळ्यांत येईल पाणी\nसैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगने 'या' क्रिकेटर सोबत केला होता साखरपुडा...\nलॉकडाउनवेळी लोकांची क्रिएटिव्हिटी वाढली, हे फोटो पाहून होईल बोलती बंद\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nCoronavirus:...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\n चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट\ncorona virus : मधुमेह, उच्च रक्तदाब करतोय घात; ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी\nVideo : बिबट्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा कधीच पाहिला नसेल\nCoronavirus:...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय; शिवसेनेने घेतला समाचार\nCoronavirus: भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली; विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर...\ncoronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच\ncoronavirus : उत्तर कोरियाचे बिंग फुटले, किम जोंग गुपचूप करतोय हे काम\nCoronaVirus : दिल्लीतील मरकज केलं खाली, तेलंगणा- तामिळनाडूमध्ये १२०० लोक 'क्वारंटाइन'\nCoronavirus:...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vashim/environmental-message-plant-distribution-program-makar-sankranti/", "date_download": "2020-04-01T14:15:37Z", "digest": "sha1:KIIXT2Z74OZUK5GKI2NMKJMEWMKKWWTH", "length": 28470, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हळदी कुंकवांच्या कार्यक्रमात रोप वितरणातून पर्यावरणाचा संदेश - Marathi News | Environmental message from plant distribution in a program of Makar Sankranti | Latest vashim News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nAll post in लाइव न्यूज़\nहळदी कुंकवांच्या कार्यक्रमात रोप वितरणातून पर्यावरणाचा संदेश\nयंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली तर काही महिलांनी वृक्षसंवर्धनासाठी वृक्षांचे वाटप केले.\nहळदी कुंकवांच्या कार्यक्रमात रोप वितरणातून पर्यावरणाचा संदेश\nवाशिम : भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाº्या हळदीकुंकू समारंभात देण्यात येणारे वाण पर्यावरणपूरक बनवले आहे. यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली तर काही महिलांनी वृक्षसंवर्धनासाठी वृक्षांचे वाटप केले.\nसंक्रांत आली की, महिलांना वेध लागतात ते हळदी कुंकू कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात महिलांची ओटी भरुन त्यांना वाण देणयची प्रथा आहे. बाजारपेठेत या वाण खरेदीवर लाखो रुपयांची उलाढाल होते. महिलांना कडून वाटप करणारे वाण उपयोगात पडेलच असे नाही. तरी काही महिलांकडून वाण म्हणून मिळणारी वस्तु कोणाची मोठी व चांगली आहे यावरुनही स्पर्धा दिसून येते. परंतु वाशिम येथील विनायक नगरातील रहिवासी असलेल्या माधुरी भांडरकर , अनुराधा भांडेकर यांनी पारंपारिक वाणाला फाटा देत वाण म्हणून २५० व्क्षांचे वाटप केले. तसेच सदर वृक्ष संगोपनाचे आवाहन केले. तसेच दरवर्षी सिव्हील लाईन भागातील काही महिला दरवर्षी पर्यावरणपूरक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात, याही वर्षी त्यांनी प्लास्टिकच्या वस्तुचे वाटप न करता घरगुती साहित्याचे वाटप केले. यावर्षी भांडारकर व भांडेकर या कुटुंबियाने व त्यांच्या परिसरातील अनेक महिलांनी रोप, कुंडी, कापडी पिशव्या, कागदी लगद्याच्या वस्तू, दागिने, कापडी पर्स अशा वस्तूंची देवाणघेवाण करुन संक्रातीच्या निमित्ताने इकोफ्रेंडली गोडवा पसरवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे महिलांमध्ये कौतूक केल्या जात आहे..\nकोरोना आपत्ती व्यवस्थापनाला नागरिकांचा प्रतिसाद\nCoroana Efect : पोलिसांनी केला शिरपूरचा आठवडी बाजार बंद\nCoronaVirus : विदेशातून परतलेले आठही जण ठणठणीत\nपरजिल्ह्यातील कापूस वाशिम जिल्ह्यात \n‘कोरोना’पासून बचावासाठी एसटी कर्मचारी घेताहेत खबरदारी\nराज्यातील ४०७ शेतकरी गटांना प्रलंबित निधी मिळणार\nदिल्ली येथील धार्मिक संमेलनात वाशिम जिल्ह्यातील एकाचा सहभाग असल्याचा संशय\nCorona Efect : राष्ट्रीय महामार्गांची कामे ‘लॉकडाउन’\nगृह विलगीकारणाचे आदेश न पाळणाऱ्यांवर पोलीस कारवाई\nबुलडाण्यातील ‘त्या’ मृतक रुग्णाच्या वाशिम येथील नातेवाईकाचे नमुने तपासणीला पाठविले नाही \nआजपासून तालुकास्तरावरही मिळणार शिवभोजन\nCoronaVirus in Washim : संरक्षक कीटचा तुटवडा\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\n या घ्या आयडिया आणि करा फुल धमाल\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत रिक्त पदांची भरती\nCORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप\ncoronavirus : लाॅकडाऊन न पाळणाऱ्यांची रवानगी थेट तुरुंगात\nCoronaVirus : राहणे आणि जेवणाची चिंता; रेल्वेरुळाच्या मार्गाने आग्र्याकडे निघाले १४ मजूर\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/hi/pondicherry/post/5e3538fd17aad83f2d506ecc", "date_download": "2020-04-01T13:25:12Z", "digest": "sha1:2Z4HYZMPSFIT7DEFL5WU7Y4KJSTMGZTM", "length": 6562, "nlines": 172, "source_domain": "agrostar.in", "title": "विकास शिवाजी यादव द्वारा पोस्ट - एग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nनाव: विकास शिवाजी यादव, कोल्हापुर मधुमका ५० दिवस\nदत्ता शेळके मो.नं. 7738202752\nएकरी सरासरी उत्पादन किती टन मिळते\nएकरी ८ ते १० टन\nदत्ता शेळके म���.नं. 7738202752\nलागवडी पासून काढणी किती दिवसात पूर्ण होते\n७५ ते ८० दिवस\nदत्ता शेळके मो.नं. 7738202752\nएकरी बियाणे किती वापरले\nएकरी दोन किलो बियाणे\nदत्ता शेळके मो.नं. 7738202752\nलागवड अंतर किती आहे\nचार फुट सरी, रोपातील अंतर सहा इंच\nदत्ता शेळके मो.नं. 7738202752\nदत्ता शेळके मो.नं. 7738202752\n आपल्या मका पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी कोराजन (क्लोरान्ट्रानीलिप्रोल) @ ७ मिली प्रति पंप फवारणी करावी. तसेच पिकायुरिया @ २५ किलो + पोटॅश @ २५ किलो + बोरॉन @ १ किलो प्रति एकर जमिनीतुन द्यावे. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.\nलष्करी अळीसाठी कोणते औषध वापरावे.या अवस्थेत खतांची कोणती मात्रा द्यावी.\n आपले मका पीक खूप छान आहे. कृपया समजू शकेल आपणास पिकासंदर्भात कोणते मार्गदर्शन करू शकतो तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/trash-at-the-root-of-the-tree/articleshow/72373629.cms", "date_download": "2020-04-01T14:52:03Z", "digest": "sha1:4IDCAT3HQ23A2HMUHDVEQBDV3QLSYEHE", "length": 15774, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Thane News: झाडांच्या मूळांवर कचराफेक - trash at the root of the tree | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nप्राधिकरण आणि मनपा प्रशासन मात्र अनभिज्ञस्थानिकांकडून रसायनमिश्रित पाणी टाकण्याचा प्रकारम टा...\nप्राधिकरण आणि मनपा प्रशासन मात्र अनभिज्ञ\nस्थानिकांकडून रसायनमिश्रित पाणी टाकण्याचा प्रकार\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nमेट्रो, रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल आणि सुशोभिकरणाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना शहरातील अस्तित्वात असलेल्या अन्य वृक्षांचीही हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील नौपाडा परिसरातील अनेक झाडांच्या मुळावरील सिमेंट काँक्रिटचे थर बाजूला करून खोड आणि मुळे मोकळी केली असताना त्याच मोकळ्या भागात आता कचराफेक होत असल्याचे समोर आले आहे. तर स्थानिक दुकानदारांकडून मूळांवर रसायने, फिनाइलसारख�� प्रदूषित पाणी टाकण्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे वृक्षांच्या बाजूची मोकळी जागा कचराकुंडीसदृश्य बनली असून यामुळे वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा दावा स्थानिक पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे.\nठाणे शहरातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकल्पामुळे बाधित होत असल्याने हरितपट्टा नष्ट होत आहे. तर दुसरीकडे शहरातील वृक्षपडझडीच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. वृक्षप्राधिकरणाकडून या संदर्भात २०१७ तज्ज्ञ समिती स्थापन करून या वृक्षपडझडीची कारणे शोधण्यात आली होती. त्यावेळी झाडांच्या मुळाजवळ झालेल्या काँक्रिटच्या थरामुळे हे वृक्ष कोसळत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ समितीने दिला होता. फूटपाथ आणि रस्त्यांमध्ये असलेल्या झाडांच्या मुळावर सिमेंट काँक्रिटचे तसेच डांबराचे घट्ट आवरण टाकले जात असल्याने हे प्रकार होत असल्याचे निष्कर्ष या अभ्यासातून समोर आले होते. या फासामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होत होता. परंतु खोड घट्ट आवळले गेल्याने तेथली वाढ खुंटत होती. त्यामुळेच झाडांची पडझड होत असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यामुळे ठाण्यातील सर्वाच झाडांची मुळे मुक्त करण्याची योजना महापालिकेकडून हाती घेण्यात आली. नौपाडा आणि जुन्या ठाण्यातील अनेक भागातील झाडांची मुळांच्या बाजूला एक ते दीड फुटांचे सिमेंटचे आवरण काढून जागा मोकळी करण्यात आली आहे. परंतु स्थानिकांनी या मोकळ्या जागी कचराफेक करण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी उघड केला. गोखले रोड, विष्णूनगर परिसरातील अनेक झाडांच्या मुळाशी स्थानिक दुकानदार दुकाने धुतल्यानंतरचे फिनेल आणि रसायन मिश्रित पाणी सोडत असल्याचे समोर आणले आहे. यामुळे झाडांच्या मुळांना आणि खोडाला धोका उद्भवण्याचा दावा मोने यांनी केला आहे. प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून फारशी दखल घेतली जात नसल्याचे मोने यांनी सांगितले.\nठाणे महापालिकेकडून सध्या विष्णूनगर भागातील झाडांची मुळे मुक्त करण्यासाठी काँक्रिटचा थर काढण्यात आला आहे. परंतु या काँक्रिटीकरणाचा थर काढल्यानंतरचा कचरा मुळाजवळ फेकला आहे. तर अनेक ठिकाणची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत असल्याने ही कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. तर प्रत्येक झाडांच्या आसपासचा ३ बाय ३ फुटांचा भाग मुक्त करण्याची सूचना असतानाही काही ठिकाणी अवघ्या १ ते दीड फुटांची जागा सोडण्यात आल्याने ही झाडे तग कशी धरणार असा सवाल कायम आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nधक्कादायक; विलग असूनही लग्नात हजेरी\nलॉकडाऊन: गावाकडे पायी जाणाऱ्या ७जणांना टेम्पोने चिरडले; ५ ठार\nसंचारबंदी असताना इन्स्टाग्रामवरुन होतेय दारुची विक्री; दोघांना अटक\nलॉकडाऊन: 'त्यांनी' वडिलांचा मृतदेह चक्क बाईकवरून नेला\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमरकज: नागपूर, नगरमध्ये ८९ जणांना हुडकले; बाकींचा शोध सुरूच\nCoronavirus Cases in Maharashtra Live: >> अहमदनगर: तीन ट्रस्टींविरोधात गुन्हा\nकोल्हापुरातील 'त्या' दोघांचा मृत्यू करोनानं नाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकल्याण-डोंबिवली, ठाण्यात 'या' दिवशी पाणी नाही...\nसैनिकी शाळेत मुलींनाही प्रवेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Sebleouf", "date_download": "2020-04-01T15:27:57Z", "digest": "sha1:DJ7CZFSJX7D3J3Q7KAL5YJFDOULT23GL", "length": 10610, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Sebleouf - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत Sebleouf, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Sebleouf, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५६,७१८ लेख आहे व ३६८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nनजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.\n'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\nनमस्कार Sebleouf, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन���यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१२ रोजी १३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39926", "date_download": "2020-04-01T14:49:28Z", "digest": "sha1:HQO4KI6LF2UT45Q7YHNN5SZDGGTBN2GV", "length": 17315, "nlines": 242, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डाळींची पावडर /मेतकूट /पप्पुलं पोडी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /डाळींची पावडर /मेतकूट /पप्पुलं पोडी\nडाळींची पावडर /मेतकूट /पप्पुलं पोडी\nतूर डाळ - १ वाटी\nमुग डाळ - १/२ वाटी\nहरबरा डाळ - १/२ वाटी\nलसूण - १/२ वाटी किंवा २०-२५ पाकळ्या\nजीरे - १ टे. स्पून\nतिखट - ३ टे. स्पून / इच्छेनुसार\nसर्व डाळी मंद आचेवर गुलाबी रंग येइपर्यंत भाजून घ्या.\nडाळी थंड झाल्यावर तिखट, मीठ, लसूण पाकळ्या, जीरे घालून मिक्सरमध्ये बारीक पावडर करा.\nगरम इडली, तूप आणि ही पोडी म्हणजे वाह\nदोसे, पेसरट्टू बरोबर या पोडीची चांगली गट्टी जमते.\nपोळीबरोबर तेल टाकून, बरोबर कांदा/पात.. yummy\nगरम भात, तूपाबरोबर पण छान.\nपोरीयल टाईप किंवा परतून केलेल्या कोरड्या भाज्यांमध्ये लज्जत वाढते या पोडीने.\nही पोडी वर्षभर टिकते.\nए पोडी नको म्हणूस ग मला\nए पोडी नको म्हणूस ग\nमला केरळची आठवण येते\nखरेच तो. पा. सु. लसूण\nखरेच तो. पा. सु. लसूण घातलेली पोडी, मला माहीत नव्हती. मी कोरड्याच खाल्ल्या आहेत.\n मग वर्षभर कसे टिकेल\nशैतै थँक यू. रिया, पोडी\nरिया, पोडी म्हणजे पावडर गं. केरळच का, माझ्या मते दक्षिण राज्यात सगळीकडे कोरड्या चटणीला पोडीच म्हणतात.\nरच्याकने, पोडी वेगळं आणि पोssssssडी वेगळं बर्का\nदिनेशदा लसूण मिक्स होतो\nदिनेशदा लसूण मिक्स होतो पावडरीमध्ये. ओलसरपणा जाणवत नाही.\nवर्षा, अगं आंध्रामध्ये लहान मुलांच्या घरी मस्ट असा पदार्थ आहे हा. ही पोडी टिकते पण केल्याबरोबर लगेच संपते - कारण इडली, दोसे, वडे सर्वांबरोबर लागतेच शिवाय भाज्यांमध्येही टाकतो.\nहो. लसूण कच्चा घालतात.\nहो. लसूण कच्चा घालतात.\nह्यालाच गन पावडर म्हणतात\nह्यालाच गन पावडर म्हणतात का\nगन पावडरमध्ये अजून काही घालत\nगन पावडरमध्ये अजून काही घालत असावे असे वाटते. नक्की माहीत नाही, साधनाताई.\nचिन्नु येस रच्याकने मी हा\nरच्याकने मी हा प्रकार खुप खाल्लाय केरळमधे असताना\nमाझ्या रूममेट कडे असायचा\nआणि आम्ही डोस्यासोबत खायचो\nए पण ह्यात चिंच, गूळ आणि सुकं खोबरं पण घालतात ना \nनेटवर गन पावडर पाहिले त्यात\nनेटवर गन पावडर पाहिले त्यात तुर डाळीच्या जागी उडीद डाळ आहे, बाकी रेसिपी सेम.\nमला आज सकाळीच आठवण झालेली ह्या डाळवाल्या चटणीची. थँक्स चिन्नु, आज करुन पाहिन.\nनाही गं जयुताई, ही पोडी\nनाही गं जयुताई, ही पोडी कोरडीच असते.\nगन पावडरबद्दल थँक्स साधनाताई.\nमस्त आणि सोपी कृती.\nमस्त आणि सोपी कृती.\nतो पप्पुलं शब्द कित्ती गोड\nतो पप्पुलं शब्द कित्ती गोड आहे\nनिंबे पप्पु/पप्पुलु म्हणजे डाळ in telugu.\nचटणी पूड छानच आहे. पोडी\nचटणी पूड छानच आहे.\nपोडी म्हणजे आपली पुडी किंवा पूड. पूर्वी आयुर्वेदिक औषधांची घरच्याघरी पुडी केली जात असे. नंतर नंतर कागदाचा सुकाळ झाल्यावर आणि ओबडधोबड हत्यारांच्या जागी चांगले खलबत्ते,उखळ-मुसळे, करवती अशी सुघड साधने उपलब्ध झाल्यावर वैद्यलोक ही 'पुडी' स्वतः करून कागदात बांधून देऊ लागले. त्यालाही आपण पुडीच म्हणू लागलो. पुडी हा शब्द दाक्षिणात्य भाषांतून मराठीत आला आहे. मुळिगापुडी तर प्रसिद्धच आहे.जुन्या मराठी पुस्तकांतून पुडी हा शब्द पूड या अर्थाने वापरलेला आढळतो.तसेही मराठीत ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द बोलीभाषेत अकारान्त होतात.उदा. उदकशांति केली ऐवजी उदकशांत केली, शंकराची पिंडी ऐवजी शंकराची पिंड, भाकरीच्या ऐवजी भाकर,पांढरी(जमीन)च्या ऐवजी पांढर इ.\nगनपावडर वेगळी. त्यामधे सुक्या\nगनपावडर वेगळी. त्यामधे सुक्या मिरच्या वापरतात. लालभडक रंग हा त्या���ा युएसपी. (नायतर गनपावडर नाव कशाला असते) बंगलोर मैसूरकडे जास्त करतात.\nअकु, तू जे म्हणते आहेस ती चटणीपुडी (च चटईतला नव्हे) वेगळी. त्याची रेसिपी आहे माझ्याकडे. पण मी कधी केली नाही. आमच्याकडे आत्याच्या घरून वर्षभरासाठी येते ही चटणीपुडी.\nचिन्नू, आता कधीतरी तुझ्या या रेसिपीने चटणीपुडी करून बघेन.\nमला पण पोडी म्हणजेच गन पावडर\nमला पण पोडी म्हणजेच गन पावडर असं वाटत होतं इतके दिवस.\nथँक्स हीरा नंदु, नक्की करून\nनंदु, नक्की करून बघ.\nसिंडी, पोडी हा खूप general शब्द आहे. प्रांतानुसार ही पोडी बदलत जाते. माझ्या एका मामींच्या घरी यात धने आणि उडदडाळ पण घालतात. नंदुने सांगितले तसे सुक्या मिरच्यापण घालतात काहीजण.\nगन पावडरबद्द्ल बोलणारे साउथी\nगन पावडरबद्द्ल बोलणारे साउथी नेहमी तिच्या तिखटपणाचे किस्से सांगत. माझ्या ऑफिसातली एक साउथी शेअर करण्यासाठी वेगळे डोसे आणि तिला खाण्यासाठी गनपावडरवाले डोसे आणायची. कधी विचारले तर तुम्ही खाऊ शकणार नाही म्हणुन सांगायची. ती अजुन एका कसल्यातरी मुळाचे लोणचे आणयची, तेही ती कधी शेअर करायची नाही. 'तुम्ही खाऊ शकणार नाही' हेच सांगायची. (माईनमुळाचे तर नव्हे\nथँक्स सुलु. साधनाताई, तुम्ही\nसाधनाताई, तुम्ही शेअर केल्यामुळे मला बरीच माहिती मिळत आहे.\nचिन्नु, ईडली आणि पप्पुलं पोडी\nचिन्नु, ईडली आणि पप्पुलं पोडी + खोबरेल तेल माझ आवडत खाद्य.\nमी स्पारमधून आणते पप्पुलं पोडी.\nधन्स आता घरी बनवेन.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/6-year-old-boy-gains-15-crore-self-sufficiency-donate-australia-fire-victims/", "date_download": "2020-04-01T13:53:25Z", "digest": "sha1:6CSSV6LKV7TFQGOTTQIJREILBHZZW5J4", "length": 30993, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "६ वर्षाच्या मुलाने स्वकमाईतून जमवले दीड कोटी; ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांना करणार दान - Marathi News | 6-year-old boy gains 1.5 crore from self-sufficiency; donate to Australia fire victims | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nमुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले\n‘कोरोना’बाधितांमध्ये निम्म्याहून अधिक तरुण; वैद्यकीय शिक्षण विभागाचा अहवाल\nCoronavirus: राज्यात तयार आहेत २९,९९२ क्वारंट���ईन बेड, यंत्रणा सज्ज\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणार दोन टप्प्यांत; आर्थिक स्थितीमुळे निर्णय\nदररोज २५ रुपये दराने १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय\nतीनवेळा लग्न करुनही जगातील या सर्वात सुंदर अभिनेत्रीच्या वाटेला आलंय एकाकी आयुष्य\nगंभीर आजारशी झुंज देत मरणाच्या दारातून परत आली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री\nCoronaVirus : कनिका कपूरच्या उपचारांवर समाधानी नाही कुटुंबीय, डॉक्टरांवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह\nCoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक\nCoronaVirus: क्वारंटाईनमध्ये सुहाना खान गिरवतेय मेकअपचे धडे, गौरी खानने शेअर केला फोटो\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nCoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण\nCoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nCoronavirus : 'या' वस्तूवर जास्त वेळ राहू शकत नाही कोरोना व्हायरस, या दिवसात याचाच वापर ठरेल फायदेशीर\nपार्टनरमध्ये 'ही' लक्षणं दिसत असतील तर आजचं करा ब्रेकअप, नाहितर बसाल बोंबलत\nकोरोना अलर्ट... केवळ वृद्धच नाही; तर आता फिट अन् हेल्दी तरुणही ठरताहेत 'कोव्हीड-19' चे बळी\nऔरंगाबाद - संचारबंदीदरम्यान 1 लाखांची लाच स्वीकारताना बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास एसीबीने केली अटक\nनिजामुद्दीनला गेलेले १५ जण कोरोना पॉझिटिव्ह; तेलंगानाच्या आरोग्य मंत्र्यांची माहिती\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; बालाकोट, पूंछ भागात गोळीबार\nवर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा भागात वादळी वारे, विजा चमकण्याची शक्यता\nमोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून केले साडेपाच लाख रुपये लंपास\nCoronaVirus : सचिवाविरोधात गुन्हा, कोरोनाबाबतची माहिती घेण्यास आलेल्या कर्मचाऱ्याला सोसायटीत रोखले\n उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा\n तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा\nपनवेल :खारघर मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण.सध्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2\nऐरोलीत कोरोनाचा आणखी ��क रूग्ण आढळला. नवी मुंबईमधील रूग्णांची संख्या 11 वर पोहचली\nCoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर\n मुंबईत दिवसभरात 59, तर राज्यात एकूण ७७ रुग्ण वाढले\nCoronaVirus Lockdown : उत्तरप्रदेशच्या 22 कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अटक\nअजित पवारांचा 'तो' निर्णय तुघलकी; सरकारी कर्मचारी संघटनेचा विरोध\nमुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू संकटात; मुंबई पोलीस अन् आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत\nऔरंगाबाद - संचारबंदीदरम्यान 1 लाखांची लाच स्वीकारताना बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास एसीबीने केली अटक\nनिजामुद्दीनला गेलेले १५ जण कोरोना पॉझिटिव्ह; तेलंगानाच्या आरोग्य मंत्र्यांची माहिती\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; बालाकोट, पूंछ भागात गोळीबार\nवर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा भागात वादळी वारे, विजा चमकण्याची शक्यता\nमोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून केले साडेपाच लाख रुपये लंपास\nCoronaVirus : सचिवाविरोधात गुन्हा, कोरोनाबाबतची माहिती घेण्यास आलेल्या कर्मचाऱ्याला सोसायटीत रोखले\n उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा\n तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा\nपनवेल :खारघर मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण.सध्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2\nऐरोलीत कोरोनाचा आणखी एक रूग्ण आढळला. नवी मुंबईमधील रूग्णांची संख्या 11 वर पोहचली\nCoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर\n मुंबईत दिवसभरात 59, तर राज्यात एकूण ७७ रुग्ण वाढले\nCoronaVirus Lockdown : उत्तरप्रदेशच्या 22 कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अटक\nअजित पवारांचा 'तो' निर्णय तुघलकी; सरकारी कर्मचारी संघटनेचा विरोध\nमुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू संकटात; मुंबई पोलीस अन् आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत\nAll post in लाइव न्यूज़\n६ वर्षाच्या मुलाने स्वकमाईतून जमवले दीड कोटी; ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांना करणार दान\nओवेनने चिकणमातीपासून लहान कोआल्स बनवण्यास सुरुवात केली\n६ वर्षाच्या मुलाने स्वकमाईतून जमवले दीड कोटी; ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांना करणार दान\n६ वर्षाच्या मुलाने स्वकमाईतून जमवले दीड कोटी; ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांना करणार दान\nसिडनी - ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेल्या आगीत २९ लोकांनी आपला जीव गमावला त्याचसोबत हजारो घरे उद्धवस्त झाली. १ कोटीपेक्षा अधिक मुक्या प्राण्यांची आगीत होरपळून जीव गेला. संपूर्ण जगात या आगीमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली होती आगीतून मुक्या प्राण्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न वन्यजीव प्रेमी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी करत होते. तसेच्या या दुर्घटनेतील पीडितांना मदत करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत केल्याचं दिसून आलं.\nपैसे, कपडे आणि अन्य जीवनावश्यक गोष्टी मदतीच्या स्वरुपात येथील पीडितांना मिळाल्या. अशातच एका लहान मुलाचं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आगीत झालेल्या मुक्या प्राण्यांच्या मृत्यूने हिंगहॅम, मॅसेच्युसेट्समधील ६ वर्षीय ओवेन कॉलीला खरोखर अस्वस्थ केले. आगीत काही जखमी झालेले प्राणी आहेत की नाही अशी विचारणा त्याने आपल्या आई कॅटलिन कोलीला केली होती. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्याने पीडितांना आपल्यापरीने मदत करण्याचा ओवेनने इरादा केला.\nत्यानंतर, ओवेनने चिकणमातीपासून लहान कोआल्स बनवण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांच्या पालकांनी मिळणारी देणगी न्यू साऊथ वेल्समधील वन्यजीव बचाव संस्थेला देण्याबाबत योजना आखली. यासाठी ५० डॉलर आणि त्याहून अधिक देणगी देणाऱ्या व्यक्तीसाठी कॉली कुटुंब त्यांना एक कोला भेट म्हणून देत असे. ऑस्ट्रेलियन वन्यजीव रक्षणासाठी ओवेन चिकणमातीपासून लहान कोआला बनवत लोकांकडून पैसे मागण्याचं आवाहन केलं.\nकॅटनलिन कॉले यांनी मंगळवारी सीएनएनला सांगितले की, “ओवेनने स्वतःहून दुसर्‍या कशासाठी काहीतरी बनवण्याची खरोखरच पहिली वेळ होती. “आम्ही त्याला विचारले की त्याला मदत करायची आहे का त्यावर त्याने हो सांगितले. तेव्हा आम्ही चिकणमाती कोआल्स बनविण्यास सुरुवात केली. जी व्यक्ती यासाठी मदत करेल त्यांना आम्ही एक कोआला भेट म्हणून देतो.\nयाबाबत बोलताना ओवेनने सांगितले की, ऑस्ट्रेलियाविषयी त्यांनी अधिक जाणून घ्यावे अशी मला इच्छा आहे आणि ऑस्ट्रेलियात कोणते प्राणी आहेत याविषयी त्यांनी अधिक जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे, आतापर्यंत ओवेनने सुमारे 55 कोलाआ बनवून लोकांना भेट म्हणून दिले तर यातून तब्बल २ लाख डॉलर(दीड कोटी रुपये) रक्कम जमा केली आहे.\nAustralia fireऑस्ट्रेलिया भीषण आग\nदिग्गज ब्रायन लाराची तडाखेबंद फलंदाजी\nसाडेपाच वर्षांनंतर सचिनने पुन्हा केली फटकेबाजी\nऑस्ट्रेलिया आग : महिला क्रिकेटपटूच्या विनंतीनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार\nऑस्ट्रेलिया आग : Well Done Sachin Tendulkar; पुनर्वसनासाठी वेळही दिला अन् पैसाही\nAustralia Fire : युवराज सिंग- अ‍ॅडम गिलख्रिस्ट एकाच संघात, ब्रेट ली-वासीम अक्रमचा करणार सामना\nसामाजिक बांधिलकी जपण्यासाठी युवराज सिंग, वासीम अक्रम एकत्र खेळणार\nकोरोना एक कोटी लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणार- जागतिक बँक\n‘या’ क्रिकेटपटूच्या घरात झाला गॅस सिलिंडरचा स्फोट, पत्नी झाली जखमी\n उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा\nCoronaVirus: बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये सापडला जिवंत कोरोना; चिंता वाढली\nकोरोना संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार करतय पंतप्रधान मोदींना फॉलो\nअमेरिकेत कोरोनाचा कहर; एका दिवसात 540 जणांचा मृत्यू, न्यूयॉर्कला पोहोचले 1,000 खाटांचे नौदलाचे जहाज\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\nCoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात उद्योगपतींचं मोठं योगदान; कोट्यवधींचं केलं दान\nक्वारंटाइन टाईममध्ये कंटाळेल्या सुहानाचे हे नवीन फोटो होत आहे व्हायरल...\nCoronaVirus: क्वारंटाईनमध्ये सुहाना खान गिरवतेय मेकअपचे धडे, गौरी खानने शेअर केला फोटो\nउर्वशी रौतेलाचे पाण्यातील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, फोटो पाहून व्हाल थक्क\nCoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nलॉक डाउनमध्ये अशी झाली करिनाची अवस्था, फोटो पाहून चाहतेही झाले Shocked\nबायको पेक्षा सुंदर ���हे हृतिक रोशनची मेहुणी, पाहा तिचे हॉट फोटो\nसाडीत खुललं अभिनेत्री सायली संजीवचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल- कमाल\ncoronavirus :...म्हणून प्रत्येक देशात वेगळे आहे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण\nहिना खान अभिनयसोबतच या गोष्टीत आहे एक्सपर्ट, हा घ्या पुरावा\nमुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले\nकोरोना रिअल इस्टेटला देणार संजीवनी\nउपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ४ पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात\nकोरोना एक कोटी लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणार- जागतिक बँक\n‘कोरोना’बाधितांमध्ये निम्म्याहून अधिक तरुण; वैद्यकीय शिक्षण विभागाचा अहवाल\nतबलिगी जमातच्या कार्यक्रमात पुण्यातील 92 लोकांचा सहभाग; 35 जणांना नायडू रुग्णालयात केले दाखल\nCoronaVirus जसलोक रुग्णालयाच्या नर्सला कोरोनाची लागण\nहा तर तबलिगी जमातचा तालिबानी गुन्हा, क्षमा केलीच जाऊ शकत नाही - मुख्तार अब्बास नक्वी\n तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा\n उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा\nCoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sutrasanchalan.com/2017/08/9-1942.html", "date_download": "2020-04-01T15:07:14Z", "digest": "sha1:U6H2LJWLSULLXLDS5KOV5OVMLYEOI6BF", "length": 46937, "nlines": 230, "source_domain": "www.sutrasanchalan.com", "title": "9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन'' - सूत्रसंचालन आणि भाषण", "raw_content": "\nआशिष देशपांडे सर_ सूत्रसंचालन\nDownload our \"सूत्रसंचालन आणि भाषण\" App डाउनलोड करे .\nहमारा \"सूत्रसंचालन आणि भाषण\" यह\nHome / आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन / ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन / चारोळी / 9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\non August 08, 2017 in आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन, चारोळी\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n>>>>【सर्व माहिती डाऊनलोड करा pdf क्लिक करा 】<<<<\nइंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट, अर्थात क्रांती दिन स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. एवढेच काय प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे.\nदीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ आॅगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो. परंतु आज या दिवसाचे महत्व नवीन पिढीलाच नाही, तर नेते-पुढाऱ्यांनाही राहिलेले नाही.\nमुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''\nब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किलल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.\nनेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळ��बाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.\nजणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.\nसरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसंग्रामाची तीव्रता ओसरली.\nगोंदिया जिल्ह्यातील हुताम्यांचा इतिहास\nतिरोडा येथील शंकरदयाल मिश्रा यांनी आपल्या उमेदीच्या काळात स्वत:ला स्वातंत्र्यलढयात झोकून देऊन गांधीवादी मार्गाने इंग्रज सरकारविरूध्द लढा दिला. त्यांना इंग्रज सरकारने अटक करून जबलपूरच्या कारागृहात टाकले़ मोडेन पण वाकणार नाही असा त्यांचा बाणा होता़ कारागृहातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट भोजनाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर त्यांना मरणयातना देण्यात आल्या. त्यांना नंतर रूग्णवाहिकेने तिरोडयाला आणून सोडण्यात आले़ त्यानंतर अल्पावधीतच दि़१९ एप्रिल १९४३ ला त्यांची प्राणज्योत मालवली़ ते १०० दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा ८ दिवस वाघासारखे जगले़ मात्र नवीन पिढीला त्यांच्या स्मारकातून ही प्रेरणा घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.\nकुऱ्हाडीच्या जान्या-तिम्या या बंधूंच्या बलिदानाची आठवण म्हणून तिथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पण दुर्दैव म्हणजे या बंधूंनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास आज त्या परिसरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही माहीत नसावा. जान्या-तिम्या स्मारकाचे तर छतही उडाले आहे. पण त्याची ना प्रशासनाला पर्वा आहे ना लोकप्रतिनिधींना. अशा परिस्थितीत आॅगस्ट क्रांतीदिनाची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात आहे.\nगोंदियातील सुभाष गार्डनमध्ये भोला अनंतराम किराड यांचे स्मारक आहे. जिल्ह्यातील ���तर दोन हुतात्मा स्मारकांच्या तुलनेत या स्मारकाची अवस्था चांगली आहे. पण स्मारकाच्या केवळ समोरील बाजुची देखरेख ठेवली जाते. बाकी बाजुने कमरेएवढे गवत वाढलेले आहे. आॅगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येलाही ते गवत कापण्यात आले नाही, यावरून त्या स्मारकाच्या देखभालीसाठी नगर परिषद किती गंभीर आहे याची कल्पना येते. या स्मारकात आता सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोसह श्रीरामाचे दोन फोटोही लागले आहेत. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ धार्मिक सत्संग होत असल्याचे गार्डनच्या कर्मचाऱ्याने सांगितले. पण स्मारकाच्या भोवती साफसफाई करण्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नाही.\nLabels: आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन, चारोळी\nहमारा \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .\n पतेती पारशी सण नवीन वर्ष मराठी,हिंदी इंग्रजी माहिती \n�� श्री आशिष देशपांडे सर के सूत्रसंचालन व भाषण\n�� श्री. आशिष देशपांडे सर _ सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह Ashish Deshpande_ Sutrasanchalan aani Bhashan\nथोर महा पुरष जानकारी / भाषण .\n🍁 12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\n🌿 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🌿 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🌿 26 नोव्हेंबर 'संविधान दिन' माहिती.\n🍁 संत गाडगे बाबा महाराज याच्या जयंतीनिमित्त भाषण व सूत्रसंचालन -\n🍁 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🍁 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🍁 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सूत्रसंचालन व भाषण\n🍁 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती ,भाषण व सूत्रसंचालन\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\nपंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर बाल दिवस .\n १५ जानेवारी मकरसंक्रांत जानकारी मराठी हिंदी इंग्रजी \n २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी \n26 January English, Marathi and Hindi Speech . २६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .\n8 मार्च महिला दिन के लिए मराठी ,इंग्रजी सूत्रसंचालन PDF - Ashish Deshpade Sir\nAnchoring Speech for Marathi Bhasha Divas.मराठी भाषा दिन मराठी हिंदी जानकारी सूत्रसंचालन,\n10 th nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. निरोप समारंभा के लिए सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता\n\"सूत्रसंचालन और भाषण\" यह Android Application डाउनलोड करे .\nमहात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय\nदादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा\n23 जुलै - लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती भाषण\n15 अगस्त स्वतंत्रता दिवस भाषण हिंदी में\nShayari for Anchoring in Hindi ,marathi,English ,मंच संचालन शायरी ,शेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी सूत्रसंचालन\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n23 जुलै 2018 आषाढी एकादशीचे माहिती\nसावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता\nअहिल्याबाई होळकर मराठी माहिती\nशिक्षक दिन भाषणे Sutrsanchalan.\nमहारानी अहिल्याबाई होलकर हिंदी माहिती\nVatapurnima / vatsavitri वटपौर्णिमा / वटसावित्री हिंदी मराठी जानकारी\nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\n23 जुलै 2018 आषाढी एकादशी\n2 Sep कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती .\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती . १८७६-१९५६ जन्मगाव ः अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव . जन्मदिनांक ः २३, फेब्र...\n6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन \nडॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी,हिंदी, इंग्रजी, निबंध, सूत्रसंचालन \n8 मार्च महिला दिन मराठी माहिती ,आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन,Ashish Deshpade Sir Sutarsanchalan, Bhashan,,, Marathi Mahiti, ...\n8 मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन सूत्रसंचालन, भाषण\n12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\nयशवंतराव चव्हाण मराठी माहिती सूत्रसंचालन - 1 Yashwantrao Chavan Marathi Mahiti, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी म...\n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\nहमारे पोस्ट मेल पर मिलने के लिये क्लिक करे\nहमारा Facebook पेज लाईक करे\nआशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46)\nसांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3)\n11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन (2)\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. (2)\n21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन (2)\n23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . (2)\n28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2)\n31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" (2)\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2)\nमराठी भाषा दिन (2)\nविज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2)\nशाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. (2)\n1 एप्रिल फुल चा इतिहास (1)\n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1)\n14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती \n15 ऑगस्ट भाषण (1)\n15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1)\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन (1)\n26 जानेवारी सूत्रसंचालन (1)\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\n9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती (1)\nआज भारताचा संविधान दिन (1)\nआनंद मेळावा सूत्रसंचालन (1)\nइंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1)\nऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1)\nदादाभाई नौरोजी सूत्रसंचालन (1)\nनिरोप समारंभ चारोळी (1)\nपर्यावरण दिन चारोळी (1)\nफ्रेशर पार्टी चारोळी (1)\nमराठी भाषा दिवस माहिती (1)\nमौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1)\nयशवंतराव चव्हाण जयंती (1)\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन (1)\nविवाह सोहळा सूत्रसंचालन (1)\nविवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन (1)\nशिक्षक डायरी official App डाऊनलोड करा \nशिक्षक दिन सूत्रसंचालन (1)\nशिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1)\nशिवाजी महाराज जयंती (1)\nसंगीत संध्या सूत्रसंचालन (1)\nसंत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1)\nस्वागत समारंभ चारोळी (1)\nस्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध (1)\nआपल्यासाठी खास सूत्रसंचालन आणि भाषण संग्रह एकत्रीत करून देत आहोत \n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1) 15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1) 26 जानेवारी सूत्रसंचालन (1) 28 फेब्रुवा��ी राष्ट्रीय विज्ञान दिन (2) 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती (1) 8 March Mahila din Marathi Mahiti (2) 8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2) Ashish Deshpade Sir Sutarsanchalan (2) Bhashan (1) Marathi Bhasha din (1) Marathi bhasha divas massage sms (1) Marathi Mahiti (1) Motivational शायरी (1) Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan (1) Science Day Eassy Anchoring speech (1) Shiv Jayanti Bhashan (1) Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . (1) shubhechya sandesh (1) sutrsanchalan. (1) आज भारताचा संविधान दिन (1) आनंद मेळावा सूत्रसंचालन (1) आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46) इंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1) ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1) कविता (2) गँदरिंग सूत्रसंचालन (4) चारोळी (23) निरोप समारंभ चारोळी (1) परिपाठ सूत्रसंचालन (2) पर्यावरण दिन चारोळी (1) फ्रेशर पार्टी चारोळी (1) भाषण (4) मराठी भाषा दिन (2) मराठी भाषा दिवस माहिती (1) मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1) विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2) विवाह सोहळा सूत्रसंचालन (1) शिक्षक दिन सूत्रसंचालन (1) शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1) शिवाजी महाराज जयंती (1) संगीत संध्या सूत्रसंचालन (1) संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1) सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3) सूत्रसंचालन नमुना (3) स्वागत समारंभ चारोळी (1)\nमराठी , हिंदी ,शेले पागोटे , ग्यादरिंग शेलापागोटे , फिश पॉड Marathi Fish Ponds (Shele Pagote)\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती .\nसंत गाडगेबाबा मराठी माहिती . १८७६-१९५६ जन्मगाव ः अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव . जन्मदिनांक ः २३, फेब्र...\n6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी, हिंदी ,इंग्रजी,निबंध, सूत्रसंचालन \nडॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन/ मराठी,हिंदी, इंग्रजी, निबंध, सूत्रसंचालन \n🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹 \"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ. अशा या सुंदर समयी, सादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nविवाह सोहळा, लग्नसमारंभा साठी चारोळी, सूत्रसंचालन नक्की आवडेल\nलग्न समारंभा साठी काही निवडक चारोळी ,विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन नमुना ,चारोळी खास आपल्या साठी सर्व फाईल्स श्री . आशिष देशपांडे सर...\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,भाषण.\n🎤 शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन ,शाळा पहिला दिवस भाषण सूत्रसंचालन 💐 स्वागतम स्वागतम स्वागतम..... 💐 घरात अंकुरणाऱ्या विजा...\nसाहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nसाहित्यसम्रा��� लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती\nडॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण माहिती\nविवाह सोहळ्यातील सूत्रसंचालन वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नम् करूमे देव, सर्व कार्येषु सर्वदा \nआमच्या पोस्ट ई मेल द्वारे मिळवा \n1 एप्रिल फुल 1 एप्रिल फुल चा इतिहास १ डिसेंबर जागतिक एड्स दिन माहिती 11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी माहिती 14 नोव्हेंबर बाल दिवस . 14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जा���ेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा शिक्षक दिन सूत्रसंचालन शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा पत्र शेले पागोटे श्रावण महिना निबंध श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती संगीत संध्या सूत्रसंचालन संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन संत गाडगेबाबा माहिती . संदेश हिंदी sms सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी भाषण सूत्रसंचालन निबंध . सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी सूत्रसंचालन सूत्रसंचालन नमुना स्वागत समारंभ चारोळी स्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध हिंदी होळी मराठी निबंध होळी शायरी होळी सण मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/pawar-in-pune", "date_download": "2020-04-01T15:15:22Z", "digest": "sha1:TDWGJ3RRPSACLKC44HW2S7ZC3QQBBYO2", "length": 14531, "nlines": 259, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pawar in pune: Latest pawar in pune News & Updates,pawar in pune Photos & Images, pawar in pune Videos | Maharashtra Times", "raw_content": "\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अह...\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल ...\nराज्यात ५००० जण करोनाबाधितांच्या जवळून संप...\n तुमच्या कौतुकासाठी शब्द अपु...\nतामिळनाडूत तबलीघीचे ११० जण करोना पॉझिटिव्ह\nतबलीघी मरकझमधील वास्तव व्हिडिओतून उघड\nचिंता वाढली; तबलीघींनी ५ एक्स्प्रेसने केला...\nकरोना: पंतप्रधान साधणार देशातील सर्व मुख्य...\nतबलीघीच्या प्रवाशांमुळे देशात करोना रुग्ण ...\nमुस्लिमांनो, हज यात्रेला येऊ नका; सौदी सरकारचे आवा...\n लग्नात ३० लाख 'पाहुणे...\nकरोना रुग्णांवर 'ही' उपचार पद्धत परिणामकार...\nकरोना: अमेरिकेत मृत्यूचे थैमान\nकरोनाचे तांडव; जगभरात ४० हजारांवर मृत्यू\nकेंद्र सरकारचा छोट्या गुंतवणूकदारांना मोठा झटका\nखात्यातून EMI वजा होणार\nहॉटेल उद्योगासाठी पॅकेजची मागणी: Dineout च...\nकर्जे स्वस्त: 'या' बँकांची व्याजदर कपात\nलाॅकडाऊन : व्यावसायिकांना करोनावर विमा सुर...\nशेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांचे नुकसान\n'करोना व्हायरस लोकांना कंगाल करून सोडणार'\nइंग्लंड बोर्डाची तब्बल ५७० कोटींची मदत\nगरजूंसाठी गांगुलीने दान केले दोन हजार किलो...\nगरजूंना रस्त्यावर मदत करतोय भारताचा खेळाडू...\nरॉयल्सने सांगितला आयीएल खेळवण्याचा फॉर्म्य...\nपाकिस्तानातील हिंदूंना आफ्रिदी करतोय मदत\nउतरत्या वयातली अत्तराची कुपी\nनेटकरी म्हणतायत स्वरा भास्कर ही कलियुगातील मंथरा\n‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ प्रेक्षकांच्या भ...\n'या' दोन जुन्या मराठी मालिका पुन्हा प्रेक्...\nदेशात आणीबाणी लागू करा; ऋषी कपूर यांचं ट्व...\nमलायकाने बनवले बेसनचे लाडू; व्हिडिओ व्हायर...\n...तर करोना घरी येणार नाही- पुष्कर श्रोत्र...\nसीबीएसई: अकरावीत यंदापासून 'हा' नवा विषय\nGATE 2020 स्कोअर कार्ड जारी\nआयआयटी दिल्ली मजुरांच्या मदतीला; उभारला नि...\nयंदा एकही नवीन कॉलेज नाही\nJEE Main परीक्षा मेच्या अखेरच्या आठवड्यात\n'या' सात परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुद...\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजे..\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्���ीन..\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद..\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO..\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्र..\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nव्हिडिओ समोर; पोलिसांनी मरकझमधील ..\nदादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये स्थल..\nएल्गारप्रकरणी पोलिसांचं वागणं आक्षेपार्ह होतं: पवार\nएल्गार परिषदेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद आहे. केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. तशी पुस्तकं माझ्याही घरात आहेत. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं आहे. पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचं स्पष्ट दिसतं आहे,' असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.\nकरोना: खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह: टोपे\nमटा व अन्य वृत्तपत्रे घरी आल्याने वाचक आनंदले\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: राऊत\nचिंता वाढली; तबलीघींचा ५ एक्स्प्रेसमधून प्रवास\nतामिळनाडूत तबलीघीच्या ११० जणांना करोना\nइंग्लंडचे दोन संघ एकाचवेळी मैदानात उतरतील\nतबलीघी मरकझमधील वास्तव व्हिडिओतून उघड\n'करोना व्हायरस लोकांना कंगाल करून सोडणार'\nमुंबई: तिचा चौथा रिपोर्ट पॉझिटिव्ह;बिंबीसार सील\nमरकज: नागपूर, नगरमध्ये ८९ जणांना हुडकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/21602", "date_download": "2020-04-01T15:04:41Z", "digest": "sha1:AVXXPYFI6W463DCG6UKAP5UJAVXK6F5K", "length": 27633, "nlines": 150, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /नीधप यांचे रंगीबेरंगी पान /सोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं\nसोंग सजवण्याची कला - ४. तिकडची नाटकं\nयावेळेला खर्‍याखुर्‍या नाटकाच्या मी केलेल्या डिझायनिंगबद्दल बोलायचं आपलं ठरलंय गेल्या वेळेलाच तेव्हा नमनाला घडाभर तेल नको ओतायला. जाउया तिकडच्या नाटकांकडे, डिझायनिंगकडे.\nयूजीए मधलं पहिलं वर्ष प्रत्यक्ष डिझायनिंग करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारीचं गेलं. पण उन्हाळ्यात सँटा फे ऑपेरा मधे मात्र संधी मिळाली. तिथे विद्यार्थी डिझायनर्सना अप्रेंटीस ट्रेनिंग मधल्या अप्रेंटीस शोकेससाठी वेगवेगळ्या ऑपेरामधले एकेक प्रवेश डिझाइन करायला मिळायचे. या डिझ���यनिंगसाठी काडीचंही बजेट नसायचं. पण कंपनीकडे ४० वर्षांपेक्षा जास्त काळात त्यांच्याइथे झालेल्या ऑपेरांच्या कपड्यांचा स्टॉक होता. सगळे कपडे अतिशय व्यवस्थित जतन केलेले होते. त्यातल्या वस्तू वापरायची आम्हाला मुभा होती पण तशीच्या तशी नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादा गाउन आहे तर तो मूळ वस्तू म्हणून घ्यायचा आणि मग त्या त्या व्यक्तिरेखेप्रमाणे त्यावर कधी कापडे लपेटून वा कधी दागिन्यांनी मढवून वा कधी रंग बदलून नवीन वेशभूषा तयार करायची असे.\nमाझ्या वाट्याला 'सॅम्सन एट दलिला' या ऑपेरामधला एक सीन आला होता ज्यात दलिला आणि पुजारी मिळून सॅम्सनला संपवायचा कट करत असतात. त्यासाठी दलिलाने सॅम्सनला आपल्या सौंदर्याने आणि प्रेमाच्या नाटकाने भूलवून मारण्याबद्दल संवाद चाललेला असतो असा तो सीन. दलिला आणि पुजारी दोघंही पॅलेस्टिनी. ही कथा बायबलमधली. बॅबिलोनियन वा असिरीयन संस्कृतींचा पगडा यांच्या राहणीमानावर होता. त्याचा अभ्यास केल्यावर जे मिळालं त्याच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत डिझाइन केलेली ही वेशभूषा. कापड शिवून वापरण्याबरोबरच कापड गुंडाळून वापरण्याची असिरीयन पद्धत, सुंदर मुलींनी पोटरीवर घातलेले दागिने हा त्या काळातला महत्वाचा तपशील अश्या गोष्टी उचलून डिझाइन तयार केले.\nया शोकेस साठी डिझायनर पण आम्हीच आणि बनवणारे पण आम्हीच असायचो त्यामुळे आपलं कागदावरचं डिझाइन प्रत्यक्ष्यात आणण्यासाठी काय केलं पाहिजे याचा पहिला धडा इथे मिळाला.\nदुसर्‍या वर्षात यूजीए मधे प्रत्यक्ष डिझायनिंगची घडी अवतरली. पिकासो ऍट द लॅपिन एजिल या नावाचे स्टीव्ह मार्टिन या हॉलिवूडमधील नटाने लिहिलेले नाटक मी डिझाइन केले. नाटकाचा काळ १९०४ आणि स्थळ पॅरीसमधील लॅपिन एजिल नावाचा बार. नाटकात पिकासो आणि आइनस्टाइन भेटल्याचे दाखवलेय. आणि कहर म्हणजे भविष्यातून, अंगावर तार्‍याची धूळ बाळगत एल्व्हिस प्रिस्ले पण अवतरतो याच नाटकात. नाटक अर्थातच वास्तवाला धरून नाही, नाटकाची जातकुळी विनोदाची आणि कल्पनाविलास भरपूर त्यामुळे डिझायनिंगमधे वास्तवाशी फारकत घेणे सहज शक्य होते. तरीही त्या त्या काळाची, व्यक्तिरेखांच्या सामाजिक स्थानाची जी जी म्हणून वैशिष्ठये होती ती तर असायलाच हवी होती. पण त्याच्या काटेकोर तपशीलात, रंगांच्या निवडीमधे, कापडाच्या निवडीमधे काही अं���ी स्वातंत्र्य होतं.\nव्यक्तिरेखेचा स्वभाव आणि नाटकातलं स्थान या गोष्टी कपड्यांच्या ऐतिहासिक तपशीलापेक्षा काही अंशी वरचढ झाल्या तरी चालण्यासारखं होतं. हे जरी खरं असलं तरी अभ्यास करताना १९०४ च्या कपड्यांचा, त्या काळच्या पॅरिसचा आणि पिकासो व आइनस्टाइन या २० व्या शतकातल्या दोन सगळ्यात प्रसिद्ध व्यक्तिरेखांचा अभ्यास अत्यंत बारकाईने करणे जरूरीचे होते. १९०४ चा काळ बघता पुरूषांच्या कपड्यात तपकीरी, काळा, राखाडी व निळा हे रंग जास्त प्रमाणात असणार होते पण नाटकाच्या नेपथ्यामधे शिसवी आणि महागनी लाकडाच्या रंगाचाच वापर असल्याने तपकीरी व काळा हे रंग बाजूला टाकले. त्यामुळे उरले मग राखाडी आणि निळा हे रंग. तेच वापरले पुरूषांच्या कपड्यात. स्त्री व्यक्तिरेखांच्यातली बार मधली वेट्रेस होती तिच्यासाठी लाल रंग, १९०४ च्या संदर्भाने थोडा उच्छृंखल वाटेल असा स्कर्ट आणि कॉर्सलेट वापरलं आणि दुसरी जी कुणा पुरूषामुळे भारावून गेलेली, निरागस मुलगी होती तिच्यासाठी हलके रंग वापरले.\nत्याच वर्षी दुसरं नाटक डिझाइन केलं ते म्हणजे 'अ‍ॅब्डकशन ऑफ सीता'. रामायणाची गोष्ट आणि इंडोनेशियन केचक प्रकाराचं नृत्यनाट्य असं या नाटकाचं स्वरूप. केचक नृत्यनाट्य स्टायलाइज्ड पठडीचं. आपल्याकडच्या यक्षगान, दशावतार यांच्यासारखं. याचीही एक ठराविक वेशभूषा असते. व्यक्तिरेखांचे रंग, पोत, इतर साज सगळं सगळं सुष्टदुष्ट च्या कोष्टकाप्रमाणे ठरलेलं असतं. मूळ केचक ची वेशभूषा वापरणं वा बनवणं जॉर्जिया मधे शक्य नव्हतंच. बहुतांशी वस्तू जॉर्जिया मधे मिळण्यासारख्या नव्हत्या. तसेच करणारी नटमंडळी ही सगळी अमेरीकन, ज्यांचे केचक पद्धतीचे नृत्यकौशल्य नसल्यासारखेच होते. आणि त्यातून असा अवजड कपडा घालून हे अनोळखी पद्धतीचे नृत्य करणे यातल्या कोणालाच जमण्यासारखे नव्हते. मूळ केचकपासून फारकत घेऊन दोन महत्वाचे बदल या सादरीकरणात होते ते म्हणजे कोरसमधे मुलीही होत्या. मूळ केचकमधे केवळ स्त्री व्यक्तिरेखांच्यापुरत्याच मुली असतात आणि कोरसमधील लोक कमरेला एक धोतर व त्यावरून गुंडाळलेले पांढरे काळे चौकडीचे कापड या वेषात असतात. दुसरा बदल म्हणजे कोरस व व्यक्तिरेखा करणारी नटमंडळी वेगवेगळी नसून कोरसमधीलच व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करत होती. मूळ केचकमधे कोरस चा गट वेगळा असतो आणि व्यक्ति���ेखा करणारे वेगळे. व्यक्तिरेखांची वेशभूषा अत्यंत एलॅबोरेट आणि चढवायला खूप वेळ लागणारी अशी असते. हे सगळं विचारात घेता प्रथम मूळ केचकच्या कपड्यांचा अभ्यास महत्वाचा होता. त्यानंतर बाकी सगळ्या मुद्यांना धरून त्यात बदल करणे गरजेचे होते.\nकोरसचा वेश संपूर्ण वेळ अंगावर असणार होता. अगदी एखादा नट व्यक्तिरेखा बनून येतो तेव्हासुद्धा हा बेस कॉश्च्यूम म्हणून असणारच होता. मग कोरसच्या मूळ कपड्यातल्या तंग धोतराच्या जागी गुडघ्याच्या खालपर्यंत येईल अशी इंडोनेशियन त्वचेच्या रंगाची पँट वरती त्याच रंगाचा टिशर्ट आणि कमरेला काळे पांढरे चौकडीचे कापड अशी वेशभूषा निर्माण झाली. व्यक्तिरेखा बनून येताना याच कपड्यावर दोन गोष्टी अंगावर चढवल्या की झाले अशी व्यवस्था केली होती. खूप सारे जरीचे कापड केचकच्या मूळ कपड्यात वापरले जाते त्यासाठी कपड्यावर सोनेरी रंगाने स्टेन्सिलिंग करून हवा तो परिणाम साधला गेला.\nतिसर्‍या वर्षात द क्रुसिबल हे आर्थर मिलरचं नाटक केलं. नुसतंच डिझाइन केलं असं नाही तर हे माझं थिसीस प्रॉडकशन असल्याने त्या प्रोसेसवर थिसीस लिहून तो डिफेन्डही केला. हे नाटक मिलरने लिहिलं १९५२ मधे पण नाटकाचा काळ आहे १६९२ चा अमेरीकेतील मॅसेच्युसेटस येथील सेलम या गावातला. हा काळ म्हणजे अमेरीकेत युरोपियन लोक येऊन वसण्याचा काळ. सेलम मधे वसलेले हे लोक सगळे प्युरिटन या प्रोटेस्टंट पंथातले खिश्चन लोक. अत्यंत कडवी धर्मनिष्ठा आणि ज्या ज्या गोष्टीचा आनंद उपभोगता येतो ते ते पापकर्म आहे अशी धार्मिक धारणा असलेले हे लोक. अत्यंत प्रतिकूल हवामानाला तोंड देत नव्या भूमीत टिकू पाहणारे लोक. साहजिकच चेटूक, मंत्रतंत्र यांच्यावर प्रचंड विश्वास आणि त्याची भितीही. या सगळ्यातून १६९२ साली ज्या चेटक्यांच्या सुनावण्या झाल्या सेलम मधे, ज्यात एका वेळेला १९० पेक्षा जास्ती लोकांना एकदम फाशी देण्यात आली या घटनेभोवती हे नाटक फिरते. नाटकाच्या दिग्दर्शकाला कपड्यांमधे त्या काळाची एक सर्वसाधारणत: लाईन आलेली हवी होती. बारीक बारीक तपशीलांच्यात फेरफार केलेले त्याला चालणार होते.\nनाटकाच्या दृश्यतेसंदर्भात दिग्दर्शकाने 'अंधाराने वेढलेलं एक छोटसं जग, ज्या जगातले सगळे अंधारातल्या अस्तित्वांना घाबरलेले आहेत अशी एक ओळ सांगितली होती.' त्यावरून आम्ही तिघांनी म्हणजे मी, सेट डि���ायनर व लाईट डिझायनर, आम्ही तिघांनी आपली डिझाइन कॉन्सेप्ट बनवली. मी पहिली फारकत रंगांशी घेतली. खडतर आयुष्य आणि धर्माची काटेकोर बंधने यांनी जखडलेल्या या लोकांचं आयुष्य मला रंगहीन वाटलं. त्यामुळे त्यांच्या कपड्यात काळा, पांढरा व राखाडी एवढेच रंग वापरले. पण अंधश्रद्धा, भिती, तसेच लोभ आणि सूडकरी प्रवृत्ती या सगळ्या एका रोगासारख्या आहेत आणि ज्यांना लागण झालीये त्यांच्या कपड्यात लाल रंग आहे जो दृश्यागणिक वाढत जातो असं दाखवलं. चेटक्यांच्या सुनावण्यांच्या संदर्भात अभ्यास करत असताना या विषयावरचं एक पेंटींग मिळालं होतं त्यामधे लाल रंगाचा वापर होता जो काळाला अनुसरून नव्हता. त्यावरून ही लाल रंगाची कल्पना डोक्यात आली होती. ह्या नाटकाच्या डिझाइन प्रोसेसबद्दल थिसीस लिहून तो डिफेन्ड करणे हा माझ्या अभ्यासक्रमाचाच शेवटचा भाग होता.\nया सगळ्या प्रक्रीयेतून तावून सुलाखून निघून तीन वर्षांनी एम एफ ए (ड्रामा-डिझाइन-कॉश्च्यूम) अशी डिग्री हातात पडली. आणि मी मायदेशी परतले.\nश्री विजय तेंडुलकर नाटक\n‹ सोंग सजवण्याची कला - ३. डिझायनिंग पूर्वी up सोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास ›\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nछान. ही सर्व नाटके बघायला\nछान. ही सर्व नाटके बघायला आवडले असते.\nमागच्या लेखात बरोकचा उल्लेख होता, मला फक्त बरोक संगीताची ओळख आहे. त्या काळच्या वेशभूषेबद्दल माहिती नव्हते. वर्णन रोचक वाटले.\nबरोक काळातच ऑपेराचा नाट्यप्रकार म्हणून प्रसार सुरू झाला जास्त करून आणि मग रोकोको काळात फोफावला. त्यामुळे बर्‍याचदा काळ कुठलाही असला तरी ऑपेरांमधे बरोक किंवा रोकोको धर्तीचे गाउन्स स्त्री वेशभूषांच्यात आढळतात.\nजसे की आपल्याकडच्या सर्व संगीत नाटकांमधे भरजरी नउवारी शालू पैठण्या हेच बर्‍याचश्या स्त्री व्यक्तिरेखा वापरतात मग ती सुभद्रा असो की शारदा.\nसर्व लेख छानच, भरपूर माहिती\nसर्व लेख छानच, भरपूर माहिती मिळाली...\nछान लेख. पूर्वी टाकले होते\nछान लेख. पूर्वी टाकले होते तेव्हा फक्त पहिले दोनच भाग वाचले होते. आता सगळे वाचायला मिळतिल.\nपुढचे भाग पण टाक लगेच.\nखडतर आयुष्य आणि धर्माची\nखडतर आयुष्य आणि धर्माची काटेकोर बंधने यांनी जखडलेल्या या लोकांचं आयुष्य मला रंगहीन वाटलं. त्यामुळे त्यांच्या कपड्यात काळा, पांढरा व राखाडी एवढेच रंग वापरले. पण अंधश्रद्धा, भिती, तसे��� लोभ आणि सूडकरी प्रवृत्ती या सगळ्या एका रोगासारख्या आहेत आणि ज्यांना लागण झालीये त्यांच्या कपड्यात लाल रंग आहे जो दृश्यागणिक वाढत जातो असं दाखवलं. >>> ही विचारप्रक्रिया/कल्पना फार आवडली\nपाचवा लेख टाकलाय. ५. माझा\nअरे वा, आमच्या 'आयबी'\nअरे वा, आमच्या 'आयबी' सिलॅबसमधे आहे 'द कृसिबल'.\nहा लेख पण छान जमलाय.\nहा लेख पण छान जमलाय. आपल्याकडच्या नाटकांत इतक्या बारकाईने विचार होतो का \nकरायला हवा आणि मी\nकरायला हवा आणि मी करते.\nबाकीच्यांचं मी काय सांगू\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8209/shakuntala-devi-biopic-based-on-human-computer-starring-vidya-balan-marathi-article-manachetalks/", "date_download": "2020-04-01T15:18:07Z", "digest": "sha1:6RUTPDDDHOLI2OMGZXG5X6SQN6GOEMOK", "length": 14412, "nlines": 131, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "'ह्युमन कम्प्युटर' असलेल्या शकुंतलादेवींचा बायोपिक साकारणार आहे 'विद्या बालन' | मनाचेTalks", "raw_content": "\nHome चित्रपट ‘ह्युमन कम्प्युटर’ असलेल्या शकुंतलादेवींचा बायोपिक साकारणार आहे ‘विद्या बालन’\n‘ह्युमन कम्प्युटर’ असलेल्या शकुंतलादेवींचा बायोपिक साकारणार आहे ‘विद्या बालन’\nबॉलिवूड मध्ये सध्या बायोपिक बनवण्याची लाट आली आहे. कुणी क्रिकेटर असो, एथलीट असो, कलाकार असो नाहीतर दस्तुरखुद्द पंतप्रधान…. कुणावरही बायोपिक बनत आहेत. आता विद्या बालन सुद्धा एका बायोपिक मध्ये लवकरच झळकणार आहे. पण हा बायीपीक कोणा कलाकार किंवा राजकारण्यांच्या नाही. तर ‘ह्युमन कम्प्युटर’ आणि ‘मेंटल कॅल्क्युलेटर’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवींवर हा बायोपिक असणार आहे. यामध्ये शकुंतला देवींची भूमिका विद्या साकारणार आहे.\nसिनेमाबद्दल उत्सुकता दाखवणारे विद्या बालन चे ट्विट\nकोण आहेत शकुंतला देवी\nशकुंतला देवींचे वडील सर्कसमधले कलाकार होते. एकदा ते शकुन्तलेला पत्त्यांच्या करामती शिकवत होते. तेव्हा त्यांना समजलं कि आकडे लक्षात ठेवणे, आकडेमोड करणे यात शकुंतला चांगलीच तरबेज होती. त्यावेळी तीचं वय होतं तीन वर्षांचं.\nशकुंतलेच्या वडिलांनी तिच्या कॅल्क्युलेशन दाखवणाऱ्या करामतींचे रॉड शो सुद्धा केले. शकुंतलाने एकदा मैसूर युनिव्हर्सिटी मध्ये मॅथ्स क्विझ मध्य�� भाग घेतला होता. आणि तेव्हापासून तिची गणितातली बुद्धिमत्ता चर्चेचा विषय बनली.\n१९७७ मध्ये अमेरिकेतील एका युनिव्हर्सिटीमध्ये शकुंतलाला बोलावले होते. तिथे त्यांच्या गणिती प्रश्नांची उत्तरे चटकीसरशी देऊन तिने सर्वांना चकित केले. १९८२ मध्ये गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद झाली.\nयाशिवाय तिने बऱ्याच कादंबऱ्या, गणिताविषयीची पुस्तके एवढेच नाही तर पाककलेची पुस्तकेसुद्धा लिहिली. या विषयांव्यतिक्त काहीसा न बोलला जाणारा विषय होता ज्याला शकुंतला देवींनी वाचा फोडली. काहीसा नाही त्या काळात असे विषय बंद दरवाजांच्या बाहेर बोलणे हे मोठे साहस होते. तो विषय होता होमोसेक्शुएलिटी.\nहा विषय शकुंतला देवींच्या आयुष्यात कसा आला.\n१९६० च्या दशकात परितोष बॅनर्जी नामक एका बंगाली गृहस्था बरोबर शकुंतला देवींचे लग्न झाले. काही वर्षांच्या सहजीवनानंन्तर दोघे वेगळे झाले. कारणही तसेच होते…\nहोमोसेक्शुएलिटीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी १९७७ साली ‘वर्ल्ड ऑफ होमोसेक्शुल्स’ नावाचे पुस्तक लिहिले. यात त्यांनी काही होमोसेक्शुअल जोडप्यांचे इंटरव्यू सुद्धा घेतले. याच काळात होमोसेक्शुएलिटीला अपराधाच्या सूचीतून काढण्याची मागणी व्हायला सुरुवात झाली. या पुस्तकाला भारतातील होमोसेक्शुएलिटी वर अभ्यासपूर्ण चर्चा करणारे पहिले पुस्तक मानले जाते.\nयाशिवायही शकुंतला देवींना एका गोष्टीसाठी ओळखले जाते. आणि ती म्हणजे शकुंतला देवींनी इंदिरा गांधींना हरवण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढवली होती.\n१९८० साली तेलंगणाच्या मेडक लोकसभा सिटहून इंदिरा गांधींना हरवण्यासाठी शकुंतलादेवींनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. यामध्ये नवव्या नम्बरवर समाधान मानावे लागल्याने त्यांनी राजकारणापासून दूर राहणेच पसन्त केले. आणि त्या बंगलोरला राहू लागल्या. तेथे ज्योतिषशास्त्रात त्यांनी आपले काम पुढे चालू ठेवले. २०१३ मध्ये श्वास घेण्याच्या त्रासामुळे त्या बंगलोरच्या दवाखान्यात भरती झाल्या. हृदय विकार आणि किडनीच्या त्रासामुळे वयाच्या ८३ व्य्या वर्षी २१ एप्रिल २०१३ ला त्यांचे निधन झाले.\nशकुंतला देवींचा हा जीवनप्रवास विद्या बालन पडद्यावर कसा साकारते आणि पुन्हा एक बायोपिक कुठल्या चर्चा, वाद विवाद घेऊन येतो हे आता येणाऱ्या दिवसात उलगडेलच.\nमनाचेTalks च���या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nPrevious articleCBSE च्या ३ पेपर मध्ये जवळजवळ १००% गुण मिळवून विनायक आज आपल्यात नाही\nNext articleनातवाच्या स्वप्नातलं घर…\n घराण्याचं नाव पुढे चालवायला कुलदीपकच हवा\nभारतातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरलेल्या प्रेम माथूर आणि सरला ठकराल\nजगण्याचं शिक्षण देणाऱ्या शिवानी दीदींबद्दल जाणून घेऊ\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-04-01T16:01:58Z", "digest": "sha1:IYZXRUIQIPBWHD2Y33GDJHZGLWOCGVBO", "length": 4856, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८२८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८२८ मधील मृत्यू\n\"इ.स. १८२८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १८२० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१५ रोजी १०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-aromatic-tobacco-problems-ahmednagar/", "date_download": "2020-04-01T15:44:09Z", "digest": "sha1:53VXKBHKZXYHSKDDXA27IUKNJ3NM2CI5", "length": 20435, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सुगंधी तंबाखुला गुटख्याची जोड, Latest News Aromatic Tobacco Problems Ahmednagar", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nहज यात्रा : सौदी सरकारने केले ‘हे’ आवाहन\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nसुगंधी तंबाखुला गुटख्याची जोड\nअन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांचे एकमेकांकडे बोट\nअहमदनगर- जिल्ह्यात सुगंधी तंबाखुबरोबर बंदी असलेल्या गुटख्याची देखील छुप्यापद्धतीने सर्रास विक्री सुरू आहे. सुगंधी तंबाखू आणि माव्याबरोबरीने लाखो रुपयांची गुटख्याची उलाढाल होत असून नगर शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पानटपर्‍यांवर सहजासहजी गुटखा उपलब्ध आहे. गुटखा, सुगंधी तंबाखू विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन गप्प का असा प्रश्न असून हे अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आणि अन्न औषध प्रशासनात समन्वय गरजेचा आहे.\nसुगंधी तंबाखुबरोबरच गुटख्याची वाहतूक देखील छुप्यापद्धतीने सुरू आहे. छुप्यापद्धतीने सुरू असलेल्या गुटख्���ाचे दर हे देखील चढे आहेत. सुगंधी तंबाखुचे देखील तसेच आहे. त्यामुळे या धंद्याला मरण नाही. त्यातच सरकारने यावर बंदी घातल्याने या धंद्याला अधिकच तेजी आली. या धंद्याला आता राजाश्रय देखील मिळू लागला आहे.\nराजकीय पक्षातील हस्तक या धंद्यात उतरले आहेत. हेच हस्तक परराज्यातून सुगंधी तंबाखुची आणि गुटख्याच्या मालाची फिल्डिंग लावत असून ते वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ‘खाकी’शी जवळीक साधून आहेत. खाकीला जाळ्यात ओढल्याने सुगंधी तंबाखू, गुटखा ज्या ठिकाणी उतरायचा आहे, त्या भागातील बीट मार्शलपासून अंमलदारांपर्यंत सर्वांचा ते समावेश करून घेताना दिसत आहेत. यामुळे सर्वांचे मार्ग सुकर होताना दिसत आहे.\nनगर शहरात आणि त्यालगतच्या उपनगरांत सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा हा गोरख धंदा एवढा तेजीत आहे की, त्यात कोण-कोण गुंतले आहे, याची चर्चा जोरात सुरू आहे. या धंद्यात काहीजण कसे भागीदार बनले आहेत, याचीही चर्चा आहे. त्यामुळे अशा धंद्यांवर पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. कारवाईची वेळ आल्यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सहकार्य करत नाहीत, असे सांगितले जाते. ते त्यांचे अधिकारी आहेत, असे सांगून वेळ मारून नेली जाते.\nअन्न व औषध प्रशासनातील अधिकार्‍यांचे देखील असेच म्हणणे येते. पोलीस बंदोबस्तावर असतात. कारवाईच्यावेळी ते मिळत नाहीत. परिणामी माहिती लिक होते. ही माहिती लिक करणारे देखील खाकीमधीलच असतात, असे हे अधिकारी खाजगीत खुलेपणाने बोलतात. त्यामुळे या धंद्याला एकप्रकारे खाकीचेच बळ मिळते आहे, असे चित्र आहे.\nया व्यसनाची अशी लत आहे, की तिला वेळ काळ नसतो. सरकारने या गुटखा आणि सुगंधी तंबाखुवर जेव्हापासून बंदी घातली आहे, तेव्हापासून त्याच्या विक्रीत तेजी आली आहे. हा अवैध व्यवसाय रोखण्यासह व्यसनापासून दूर राहण्यासाठी मानसिक पातळीवर शासनाला मोठे प्रयत्न होणे गरजेचे आहे.\n-प्रा. डॉ. प्रतिमकुमार बेदरकर, अभ्यासक, मानसिक आजार.\nअंधश्रद्धांचे ग्रहण मात्र सुटेना \nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लि��क\nViral Video : याला २१ तोफांची सलामी द्या; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nश्रीक्षेत्र पद्मालय व तरसोद येथे अंगारकी चतुर्थी निमित्त यात्रोत्सव\nBreaking News, आवर्जून वाचाच, गणेशोत्सव, जळगाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे जळगावात चौथ्यांदा आगमन\nआवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?author=9", "date_download": "2020-04-01T15:35:19Z", "digest": "sha1:76OHQHLWSKSLV5KHJU5BAV5C7TFF6P5H", "length": 19649, "nlines": 137, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "Lok Bharat News – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील नि���्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nनांदेड : वैजनाथ स्वामी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजना करण्यासाठी विविध विषयानुसार 31 मार्च 2020 पर्यंत घालण्‍यात आलेले निर्बंध (बंदी) पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार अधिसुचनेनुसार प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपायोजना करणे आवश्‍यक आहे, […]\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nवैजनाथ स्वामी माहूरगड येथील श्री दत्तात्रय संस्थान शिखरचे अध्यक्ष तथा महंत मधुसूदन भारती गुरु अचूत भारती व विश्वस्त मंडळाच्यावतीने 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला. कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र […]\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nनांदेड : वैजनाथ स्वामी आपत्कालीन कार्यात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करुन पास घेण्याची सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केली आहे. https://covid19.mhpolice.in या लिंकवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ई-पास E Pass ची सुविधा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने उपलब्ध करुन दिली असून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सदर लिंकवर आपला पासपोर्ट साईजचा फोटो […]\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nनांदेड :- वैजनाथ स्वामी राज्‍यसेवा (पूर्व) परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्‍यामुळे 1 एप्रिल 2020 रोजी राज्‍यसेवा पूर्व परीक्षेच्‍या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण रद्द करण्‍यात आले आहे. या परीक्षाकामी नियुक्‍त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंद घ्‍यावी, अशी सुचना प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे. नोवेल कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सुरु असलेल्या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेच्‍या अनुषंगाने महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने सार्वजनीक […]\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nनांदेड : वैजनाथ स्वामी आर्थिक वर्षाचा शेवट, PMFBY चे दोन हजार रुपये व महिलांसाठी पाचशे रुपये ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार असून कोरोना (कोव्हिड 19) संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने बँकेतील गर्दी कमी करुन ग्राहकांनी बँक ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक यांनी केले आहे. कोव्हिड 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कलम 144 […]\nश्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर – पालकमंत्री अशोक चव्हाण\nनांदेड, 01 : वैजनाथ स्वामी येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. “कोरोना”चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री […]\nमुदखेड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी.\nमुदखेड : रुखमाजी शिंदे मुदखेड नगरपरिषदेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत पालिकेच्या क्षेत्रातील चाैका-चाैकातआवश्यक त्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम पालिका प्रशासनाच्या वतीने हाती घेण्याचे निर्देश मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दि.३० सोमवार रोजी सकाळी ११ वाजता संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मुदखेड नगरपरिषदेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक […]\nमुदखेड तालुक्यात वाळू माफीयांचा पुन्हा सुळसुळाट,,कोरोना विषाणूचे गांभीर्य नाही…प्रशासनाने एक बोट केली उदध्वस्त..\nमुदखेड : रुखमाजी शिंदे मुदखेड तालुक्यात वाळू माफीयाकडून वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वाहतूक चालू असून,अनेक चोरीच्या,छुप्या मार्गाने वाहतूक केली जात आहे,या महिन्यात पुन्हा महसूल प्रशासनाने वाळूचा उपसा करणारी बोट उध्दवस्त करत ही दुसरी कार्यवाही केली,तरीही वाळू चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहीला नसल्याचे दिसत असून माफीयांना कोरोना विषाणू संसर्ग सुध्दा ही गांभीर्य राहिलेले नाही. कोरोगा […]\nबी – पॉझिटिव्ह . सैनिक कधीच सुटीवर नसतात गरजूंना धान्यपुरवठा\nनांदेड : वैजनाथ स्वामी “सोल्जर नेव्हर ऑफ” ड्यूटी ‘ असे अभिमानाने सांगणारे आमच्या देशातील सैनिक हे कधीच सुटीवर नसतात . युद्ध असो किंवा नैसर्गिक आपत्ती ; देशावर आलेल्या प्रत्येक संकटात आपला जीव धोक्यात घालून धावून येणारे हे सैनिकच असतात . नांदेड जिल्ह्यातही सुटीवर आलेला सैनिक गेल्या सहा दिवसांपासून गरजूंना धान्याचा पुरवठा करून आपले कर्तव्य बजावत […]\nदिल्लीच्या इजतेमासाठी नांदेडचे 13 उपस्थित ; एकास घेतले ताब्यात\nमुखेड / ज्ञानेश्वर डोईजड दिल्लीच्या इजतेमा कार्यक्रमासाठी नांदेड जिल्हयातील 13 जन कार्यक्रम करुन नांदेडला रवाना झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी नाव व मोबाईल क्रमांकसहीत नांदेड पोलिसांना दिलेली आहे. त्यापैकी एकास नांदेड पोलिसांनी हिमायतनगर येथुन ताब्यात घेतले असुन त्यास हिमायतनगरच्या आयसुलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे तर इतर बारा जनांचा शोध सुरु आहे. या माहितीमुळे संपुर्ण नांदेड जिल्हयामध्ये […]\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुप��े\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,702)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-cyber-security/", "date_download": "2020-04-01T15:23:58Z", "digest": "sha1:5SFSCLD2N47MZOHGXVC5JZG5OMIWLFI4", "length": 20642, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "थोडं खाजगी आयुष्य जगूया | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना…\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- धारावीत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरो���ाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nअलीकडे समाजमाध्यमांमुळे आपले जगणे अत्यंत सार्वजनिक झाले आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण 24 तास, 365 दिवस जगाशी जोडले गेलो आहोत. काय खरेदी करतो, कधी झोपतो, कधी जेवतो, काय जेवतो, कुठे जेवतो हे सगळं आवडीने चव्हाट्यावर आणलं जातं आणि यातून मग घडतात अनेक गुन्हे, अपघात… आपले वैयक्तिक आयुष्य कसे खासगी राखावे…\nगेल्या वर्षात सगळ्यात जास्त गुन्हे मोबाईलवरून झाले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजकाल आपण जवळपास सगळ्याच गोष्टी मोबाईलवरुन करत असतो. अगदी पिझ्झाची ऑर्डर असो, विमानाचे तिकीट असो किंवा बँकेचे व्यवहार असोत सगळं काही मोबाईलवरच. याच मोबाईलवरुन आपण फेसबुकही वापरत असतो आणि व्हॉट्सअपही… अगदी याच मोबाईलवरुन आपण आपले फोटो काढत असतो आणि तेच फोटो शेयरही करत असतो आणि याच मोबाईलचा वापर आपण अनेकदा प्रवास करण्यासाठीही करत असतो. असा हा मोबाईल जर चोरीला गेला आणि जर त्यात काहीही सुरक्षाप्रणाली लावली नसेल तर काय होऊ शकते याची फक्त कल्पनाच केलेली बरी. गेल्या काही दिवसात एक मोठ्या प्रकारचा गुन्हा घडतोय. तो म्हणजे सिम स्वॅप. आर्थिक गुन्हेगार अनेक लोकावर सोशल नेटवर्किंगचा वापर बेमालूमपणे करून नजर ठेवत असतात आणि त्यांची माहिती गोळा करतात. एकदा माहिती गोळा झाली की मोबाईल ऑपरेटरकडे जावून सिम कार्ड बदलण्यासाठी अर्ज केला जातो आणि जुन्या क्रमांकाचे नवीन सिम कार्ड मिळवले जाते. मग त्या व्यक्तीच्या बँक किंवा इंटरनेट खात्याचा पासवर्ड बदलणे किंवा नवीन डेबिट, क्रेडिट कार्डची मागणी करणे असे अनेक बदल केले जातात.\nअशी होते मोबाईलवरून फसवणूक\nसायबर चोरांना लोकांचे बँक डिटेल्स किंवा आधार, पॅन डिटेल्स आपणच वेगवेगळ्या सोशल वेबसाईट्सवर शेअर करतो. आपली खासगी माहिती बारीक नजर ठेवून सायबर चोर गोळा करत असतात. त्यानुसार बनावट कागदपत्रे तयार होतात. मग मोबाईल ऑपरेटर कंपनीशी संपर्क साधला जातो. तेथे मोबाईल सीम ब्लॉक करण्याची विनंती केली जाते. दिलेली कागदपत्रे खरी असल्यामुळे मोबाईल ऑपरेटर कंपनी आधीचे सीम ब्लॉक करून नवे सीम देते.\nसायबरचोर तर आता जास्तच हुशार झाले आहेत. त्यांनी लोकांना चुना लावायचा नवीनच प्रकार सुरू केला आहे. त्या प्रकाराला कुणीही बळी पडू शकतो. जर तुम्हाला घरातील लाइटचे बिल भरायचे आहे आणि तुमच्या मोबाइलवर एक मेसेज आला की तुमचे लाइट बिल भरा आणि 50 टक्के सूट मिळवा तर तुम्ही भरालच ना त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर त्या मेसेजमधली मोबाइल ऍप्स इंस्टल करायची आहे, मग बरेच लोक मेसेजवर म्हटल्यानुसार असले मोबाइल ऍप्स इंस्टॉल करतात. मग एकदा का तुम्ही असल्या ऍप्सचा वापर केला की तुमचे पैसे आणि माहितीदेखील जाते. त्यामुळे कोणतेही ऍप इन्स्टॉल करताना विचार करून मगच त्यावर निर्णय घ्या. उगीचच आपली खाजगी माहिती कुठल्याच ऍपला पुरवू नका.\nसंगणकाप्रमाणे मोबाइलवर ऍण्टी व्हायरस ऍप असलेच पाहिजे. मोबाइलला पासवर्ड किंवा बायोमॅट्रिक सुरक्षा लावा.\nकोणताही गेम किंवा ऍप इंस्टॉल करण्यापूर्वी ते तुमच्या मोबाइलमधली कोणती माहिती गोळा करतात ते तपासून घ्या.\nअनोळखी मेसेजवरील लिंकवर क्लीक करू नका. आपला मोबाइल अनोळखी माणसाला वापरायला देवू नका.\nगरज नसताना लोकेशन सर्व्हिस बंदच करून ठेवा. कुणालाही आपले लोकेशन सर्व्हिस शेयर करू नका.\nकोणतीही बँक फोन करून तुमचा पासवर्ड किंवा ज���्मतारीख विचारत नाही. त्यामुळे अशी माहिती शेयर करू नका.\nशेवटी एकच… आपल्या मोबाइलमधून झालेल्या कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती लगेच आपल्या बँकेला कळवा.\nज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना...\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nकेंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा, पालकमंत्र्यांच्या सूचना\nमाजलगावात तरुणाचा नदीत बुडून मृत्यू\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nया बातम्या अवश्य वाचा\nज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना...\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-seized-explosion-of-the-nalaasporari-was-intended-to-create-an-explosion-in-the-maratha-march-the-sensational-allegations-of-awhad/", "date_download": "2020-04-01T14:35:11Z", "digest": "sha1:U4CPJNMMOIOQEUJMCPG3E2P2BUGAQBHH", "length": 7998, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नालासोपाऱ्यातील जप्त स्फोटकं मराठा मोर्चात घातपात घडवण्यासाठी होती,आव्हाडांचा सनसनाटी आरोप", "raw_content": "\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवा���; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n‘तो’ पुन्हा भेटीला येणार\nनालासोपाऱ्यातील जप्त स्फोटकं मराठा मोर्चात घातपात घडवण्यासाठी होती,आव्हाडांचा सनसनाटी आरोप\nटीम महाराष्ट्र देशा – वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.\nवैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती.\nमहाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता.\nहिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती आज वाढली असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातून एकूण 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nसनातन साधकाच्या घरात आढळला मोठा बॉम्ब साठा, घातपाताची शक्यता\nपालघर बॉम्ब साठा प्रकरण; मुंबई, पुणे,सोलापूरमध्ये घातपात घडवण्याचा आरोपींचा कट\nसंविधान जाळल्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी पेटवली मनुस्मृती\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/preparing-list-mumbais-premises-nightlife-will-aditya-thackerays-dream-come-true/", "date_download": "2020-04-01T13:28:57Z", "digest": "sha1:KZHB6FVC7DKLXZ4TQY4M6DIVDYPDJOEA", "length": 37926, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार? - Marathi News | Preparing to list Mumbai's premises for nightlife; Will Aditya Thackeray's dream come true? | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronaVirus : \"सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीचे आदेश द्या\"\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nLockdown : 13 दिवसांपासून घरात कैद असलेल्या आनंदला कोसळले रडू... सोनम कपूरने असा दिला धीर\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nAll post in लाइव न्यूज़\nनाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार - Marathi News | Preparing to list Mumbai's premises for nightlife; Will Aditya Thackeray's dream come true\nनाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार\nमुंबईतील रात्रजीवन हा आता सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. त्यावरून काही वादही होत आहेत.\nनाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार\nठळक मुद्देनाइटलाइफ नाही, ही तर सामान्यांसाठी ‘मुंबई २४ तास’ ही संकल्पनासामान्य मुंबईकरांना डोळ्यासमोर ठेवून चौकट आखायला हवीकोणाचा बालहट्ट म्हणून निर्णय घेतल्यास मुंबईकरांनाच त्याचा फटका\nमुंबई : नाइटलाइफ अंतर्गत मुंबईतील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे अनिवासी ठिकाणांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यानुसार त्या परिसराची पाहणी करून पोलिसांच्या मदतीने अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याबाबत निर्णय होणार आहे.\nमुंबई रात्रंदिवस जागी असते. त्यामुळे येथील व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय पर��यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. २६ जानेवारीपासून मुंबईतील अनिवासी क्षेत्रांमधील मॉल्स, दुकाने, रेस्टॉरंट २४ तास सुरू राहातील. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलिसांसह पालिकेलाही घ्यावी लागेल. यासाठी २४ तास सुरू ठेवण्यात येणारी दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट आदी परिसराचा आढावा महापालिका घेणार आहे.\nअनिवासी क्षेत्रापासून प्रयोग सुरू\nसुरुवातीला हा प्रयोग अनिवासी क्षेत्रे म्हणजेच काळाघोडा, वांद्रे-कुर्ला संकुल, नरिमन पॉइंट अशा ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या परिसरात नाइटलाइफच्या प्रयोगाच्या यश-अपयशाचा आढावा नियमित घेण्यात येणार असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.\nपर्यटनवाढीसाठी हा निर्णय घेतला जात असल्याचा दावा केला जात आहे. या निर्णयासाठी जी घाई सुरू आहे, जो हट्ट केला जात आहे तो पाहता संपूर्ण प्रकल्पाचा कितपत अभ्यास झाला असेल याबाबत साशंकताच आहे. आज मुंबई महापालिकेत दशकानुदशके शिवसेनेची सत्ता आहे. नागरिकांना आजवर काय सुविधा मिळाल्या, जगातील अनेक महानगरांमध्ये नाइटलाइफ सुरू असल्याची बतावणी केली जात आहे. परंतु, या जागतिक महानगरांमध्ये ज्या नागरी सुविधा आहेत त्या तुम्ही पुरवल्या का, याचे उत्तर कोण देणार प्रायोगिक तत्त्वावर नाइटलाइफची अंमलबजावणी करताना या निर्णयाचा सर्व घटकांवर जो परिणाम होणार आहे त्याचा अभ्यास व्हायला हवा. सामान्य मुंबईकरांना डोळ्यासमोर ठेवून चौकट आखायला हवी.कोणाचा बालहट्ट म्हणून निर्णय घेतल्यास मुंबईकरांनाच त्याचा फटका बसणार आहे. - अखिल चित्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nनाइटलाइफ नाही, ही तर सामान्यांसाठी ‘मुंबई २४ तास’ ही संकल्पना\nमुंबईतील रात्रजीवन हा आता सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. त्यावरून काही वादही होत आहेत. मुंबईतील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मात्र याबाबत सावधगिरीचा सूर लावला आहे. पर्यटनवाढीसाठी स्वागतार्ह निर्णय असल्याचे प्रांजळपणे कबूल करतानाच त्यामुळे निर्माण होणाºया नव्या प्रश्नांचाही विचार व्हायला हवा, अशी भूमिका मांडली जात आहे. रात्रजीवनाचे स्वागत असले तरी मूळ प्रश्नांपासून दूर जाता येणार नाही, असा मुद्दाही यानिमित्ताने या मंडळींनी मांडला. त्यांची ही प्रातिनिधिक मते...\nनाइटलाइफमुळे रोजगार वाढेल, पर्यटक मोठ्या प्रमाणात मुंबईकडे आकर्षित होतील, यात कोणतीच शंका नाही. याशिवाय, सामान्य नागरिकाला या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. आज मुंबईतील नाइटलाइफ हे केवळ फाइव्ह स्टार हॉटेलपुरते मर्यादित आहे. अनेकदा सामान्य माणूस काही महत्त्वाच्या कामासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर असतो. त्याला चहा-कॉफी घ्यायची असेल, भूक लागली म्हणून काही खायचे असेल तर पर्यायच नाही. वैध आणि सुरक्षित पर्याय असायला हवा. ‘मुंबई २४ तास’मुळे हा पर्याय मिळणार आहे. बीकेसी किंवा कमला मिल कंपाउंडसारख्या बंदिस्त क्षेत्रात या सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही. त्याच्या खासगी आयुष्याला, शांततेला बाधा येणार नाही. पुढच्या टप्प्यात रेल्वे स्टेशन, विमानतळांवर ही संकल्पना राबविण्यात येईल. सामान्य नागरिकांना याचा लाभच होईल. ‘मुंबई २४ तास’मुळे प्रवासी, पर्यटकांचे मुंबईत वास्तव्य वाढेल. आपसूकच व्यवसाय, रोजगार वाढेल. शासनाच्या महसुलातही वाढ होईल. - जिशान सिद्दिकी, आमदार, काँग्रेस\nनागरिकांचा माणूस म्हणून जगण्याचा किमान अधिकार तरी आपण देणार आहोत का आजघडीला पोलीस सरासरी बारा तास काम करत आहेत. महत्त्वाच्या प्रसंगात ते २४ - २४ तास ड्युटीवर राहतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांच्यावर बोजा वाढणार हे उघड आहे. नाइटलाइफमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. स्वैराचाराची नवीनच डोकेदुखी त्यामुळे सुरू होण्याची भीती आहेच. शिवाय, प्रशासनातील कामगार किंवा अन्य विभाग आहेत. त्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी दिवस पाळीची कामे करतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांना रात्र पाळी लावणार की नवीन भरती करणार, याचे उत्तर द्यायला हवे. मुंबईत बीकेसीचा अपवाद वगळता कुठेच शंभर टक्के अनिवासी भाग नाही. कमी असले तरी ३० ते ४० टक्के रहिवासी सर्वत्र आहेत. या नागरिकांच्या अधिकारांचे काय आजघडीला पोलीस सरासरी बारा तास काम करत आहेत. महत्त्वाच्या प्रसंगात ते २४ - २४ तास ड्युटीवर राहतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांच्यावर बोजा वाढणार हे उघड आहे. नाइटलाइफमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. स्वैराचाराची नवीनच डोकेदुखी त्यामुळे सुरू होण्याची भीती आहेच. शिवाय, प्रशासनातील कामगार किंवा अन्य विभाग आहेत. त्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी दिव�� पाळीची कामे करतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांना रात्र पाळी लावणार की नवीन भरती करणार, याचे उत्तर द्यायला हवे. मुंबईत बीकेसीचा अपवाद वगळता कुठेच शंभर टक्के अनिवासी भाग नाही. कमी असले तरी ३० ते ४० टक्के रहिवासी सर्वत्र आहेत. या नागरिकांच्या अधिकारांचे काय ही मंडळी दिवसभर नोकरी, व्यवसाय करून घरी येतात. या थकल्या जीवांना आपल्याच घरात शांततेत, सुखात राहण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. हे खासगी आयुष्य हिरावले जाण्याची शक्यता आहे. पर्यटनाच्या नावाखाली किमान नागरी अधिकाराची पायमल्ली तर होत नाही ना, याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे. - अमोल जाधव, प्रदेश सरचिटणीस, भाजयुमो\nCoronavirus: मुंबईत दोन महिलांना कोरोनाची लागण; महाराष्ट्रात आकडा वाढला\nCoronavirus : कोरोनाच्या धसक्यामुळे विवाह सोहळे स्थगित, इतर मोठे कार्यक्रमही पुढे ढकलले\nCoronavirus : हातावर शिक्का मारल्यानंतर पुढे काय\nतुरटीविषयी व्हायरल संदेश चुकीचा; पोलिसांत तक्रार\nवैद्यकीय तपासणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना सवलत\nCoronavirus : मॅडम, कोरोनापेक्षा पोटाची भूक महत्त्वाची, सेक्स वर्कर महिलांची व्यथा\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nCoronaVirus : \"सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीचे आदेश द्या\"\nजागतिक हवाई वाहतुक क्षेत्राला जून पर्यंत 61 बिलीयन डॉलर्स खर्च , निव्वळ तोटा 39 बिलीयन वर\nCoronavirus : महिन्याभरात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nकोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्नशील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\nCoronaVirus कोरोनाचे संकट पळविण्यासाठी सामूहिक पूजाअर्चनेचा प्रयत्न\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nभिवंडीतील उड्डाणपुलांसह पेट्रोलपंप सामान्य नागरिकांसाठी 14 एप्रिल पर्यंत राहणार बंद\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/3317/check-your-pan-card-status-marathi/", "date_download": "2020-04-01T14:43:38Z", "digest": "sha1:F4NKZPDQO3HHSDTS4UDAZUMJMBNS2UHW", "length": 10316, "nlines": 131, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "आपले Pan Card सक्रीय आहे की नाही हे तपासा.. | मनाचेTalks", "raw_content": "\nHome आर्थिक आपले Pan Card सक्रीय आहे की नाही हे तपासा..\nआपले Pan Card सक्रीय आहे की नाही हे तपासा..\nभारत सरकारने ११ लाखांपेक्षा अधिक पॅन कार्ड निष्कीय्र केले आहेत. विविध कारणांमुळे आपले Pan Card निष्क्रिय झाले असण्याची शक्यता आहे.\nएका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक Pan Card असल्यास,\nचुकीची अथवा नकली कागदपत्रे जमा करून नकली पॅन कार्ड मिळवले असल्यास,\nसरकारी आदेशानुसार दिलेल्या मुदतीत आपल्या पॅन कार्डला आधार कार्ड संलग्न न केल्यास.\nकोणत्याही कारणाने पॅन कार्ड रद्द झाल्यास आपल्या आयकर ई-खात्यात लॉग-इन करण्यास, ई-रिटर्न दाखल करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्सच्या ऑनलाईन खात्यात लॉग-इन करू शकत नसाल, तर तुमचे पॅन कार्ड रद्द झालेले असू शकते. अशा वेळी आपले Pan Card सक्रीय आहे की नाही हे तपासणे उपयुक्त ठरते.\nआपले Pan Card सक्रीय आहे कि नाही हे तपासण्यासाठी कुठेही लॉग-इन करण्याची आवश्यकता नाही. पुढील साध्या सरळ टप्प्यांनी आपण आपल्या पॅन कार्डची सक्रीयता तपासू शकता.\nआयकर खात्याच्या ई-फायलिंग पोर्टलवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) ला भेट द्या.\n2. या मुखपृष्ठावर डाव्या बाजूला Know Your Pan असा पर्याय निवडा.\n3. Know Your Pan हा पर्याय निवडल्यावर दिसणाऱ्या पृष्ठावर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावी लागेल.\n4. विचारलेली माहिती प्रविष्ट केल्यानंतर ‘Submit’ हा पर्याय निवडा.\n5. माहिती सबमिट केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आपल्याला वन टाईम पासवर्ड (ओटीपी) पाठवण्यात येईल.\n6. तो ओटीपी दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करा आणि ‘Validate’ हा पर्याय निवडा.\n7. यानंतर आपल्या पॅन कार्डशी संबंधित सर्व माहिती आपल्याला दिसू लागेल.\n8. जर आपल्या वैयक्तिक माहितीशी संलग्न अनेक पॅन कार्ड असतील तर तशी सूचना आपल्याला दर्शवली जाईल.\n9. आपला पॅन कार्ड क्रमांक, संपूर्ण नाव, राष्ट्रीयत्व आणि पॅन कार्ड स्थिती दर्शवलेली असेल. त्यात आपले पॅन कार्ड ‘active’ आहे कि ‘deactive’ हे लक्षात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nPrevious articleसुपाच्य आहाराचे गुण….\nहे लेखन www.arthasakshar.com च्या सौजन्याने वाचकांसाठी प्रकाशित केले आहे.\nतीस दिवस या गोष्टी करा आणि श्रीमंतीकडे/समृध्दीकडे वाटचाल करा\nखरंच, पैशाने आनंद खरेदी करत��� येतो का लेख वाचण्याची संधी चुकवू नका\nमुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/few-more-turncoats-join-bjp-7273", "date_download": "2020-04-01T13:51:50Z", "digest": "sha1:ULVAAEBFAZPDR2LUNT7QMNELJPWAJ5RT", "length": 7827, "nlines": 114, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या कोलांट्याउड्या | Mumbai", "raw_content": "\nनिवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या कोलांट्याउड्या\nनिवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या कोलांट्याउड्या\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - पालिका निवडणुकीच्या तोंडावर सध्या सर्व पक्षांमध्ये आयाराम-गयारामचे सत्र जोरदार सुरू आहे. अपक्ष नगरसेवक आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी हर्षदा नार्वेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आसिफ भामला, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 'कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये कुचंबणा होत होती. तसचे आशिष शेलार यांच्यासोबत मैत्री बऱ्याच वर्षांपासून आहे. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया आसिफ भामला यांनी मुंबई 'लाइव्ह'ला दिली. जास्तीत जास्त अल्पसंख्याक समाजाने भाजपामध्ये यावे जेणेकरून भाजपा आणि इतर पक्षांमधील फरक समजेल. काही दिवसांपूर्वी आसिफ भामला यांच्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हाच आसिफ भामला भाजपात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा वांद्रे पश्चिममध्ये व्यक्त केली जात होती. आमच्या भागातील राहिवाशांची मागणी होती की भाजपा सारख्या प्रोग्रेसिव्ह पक्षासोबत जोडले जावे म्हणून भाजपामध्ये दाखल झाल्याची प्रतिक्रिया मकरंद नार्वेकर यांनी 'मुंबई लाईव्ह'ला दिली.\nभाजपाशिवसेनाराष्ट्रवादीनगरसेवकआसिफ भामलास्वप्नील येरूणकरहर्षदा नार्वेकर\nमनसेच्या माजी आमदाराची कोरोनाग्रस्तांना १० लाखांची मदत\nनियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा जनतेला इशारा\nसव्वा दोन लाख परप्रांतीय-मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केलीय- मुख्यमंत्री\n२५ रुपये दरानं १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय\nकोरोना विरुद्ध लढ्यासाठी माझा महिन्याचा नाही वर्षाचा पगार घ्या - जितेंद्र आव्हाड\nवेतन कपात नव्हे, वेतन २ टप्प्यांत, अजित पवार यांचा खुलासा\n...म्हणून आदित्य ठाकरेंनी मानले जलोटांचे आभार\nम्हणून शरद पवारांनी केला नाशिकचा दौरा रद्द\nराज्यसभेसाठी पवार-राऊतांची गुफ्तगू; काँग्रेसचीही लॉबिंग\nमनसेचे शॅडो कॅबिनेट तयार\nउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांना दिला धक्का\nतिसरीतल्या मुलीचे हस्ताक्षर पाहून थक्कच व्हाल, खुद्द जयंत पाटलांनी केलं कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election-2019-maharashtra-constituency/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-2019-baramati-lok-sabha-election-2019-119050400044_1.html", "date_download": "2020-04-01T14:52:03Z", "digest": "sha1:EBA3TVUSFVPUAFZP6MV2JJN7T7U7NWSK", "length": 12625, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "aramati Lok Sabha Election 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ\nबारामती लोकसभा निवडणूक 2019\nमुख्य लढत : कांचन कुल (भाजप) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)\nकांचन यांचे पती राहुल कुल हे याच मतदारसंघातील दौंडचे आमदार आहेत. कांचन यांच्या सासूबाई आणि सासरेदेखील आमदार होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या त्या जवळच्या नातेवाईक आहेत. खडकवासलाचे\nभाजप आमदार भीमराव तापकीर आणि शिवसेनेचे विजय शिवतारे (राज्यमंत्री) यांनी आपली ताकद कुल यांच्या पाठीशी उभी केली आहे. सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे या भागातील मोठे नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे काँग्रेस आमदार संग्राम अनंतराव थोपटे हेही सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे आहेत.सुप्रिया यांचे बंधू अजित पवार बारामतीचे आमदार आहेत.\nलोकसभा निवडणुकीत यावेळी लोकस��ेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.\nविशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.\nइकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.\nपुणे लोकसभा निवडणूक 2019\nमावळ लोकसभा निवडणूक 2019\nहिंगोली लोकसभा निवडणूक 2019\nपालघर लोकसभा निवडणूक 2019\nलातूर लोकसभा निवडणूक 2019\nयावर अधिक वाचा :\nबारामती लोकसभा निवडणूक 2019\nबारामती लोकसभा मतदारसंघ 2019\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/ram-mandir/", "date_download": "2020-04-01T14:31:51Z", "digest": "sha1:JLGTRMKORS6B6JU22GVESDREQS4NYENN", "length": 12899, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "ram mandir | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह…\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nरोखठोक- रामलल्ला तंबूबाहेर निघाले अयोध्येत पुन्हा कुबेर अवतरेल\nमंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त 30 एप्रिल स्वामी गोविंद गिरी महाराज यांची माहिती\nराममंदिर उभारणीला महाविकास आघाडीचाही पाठिंबा\nरामलल्लांची स्थापना फायबर मंदिरात\nउद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी ‘रामनगरी’ सजली\nशिवसेनेचा मुख्यमंत्री हा रामलल्लाचा प्रसाद – संजय राऊत\nराममंदिरासाठी विटा पाठवल्या तशा नोटा पाठवा, ट्रस्टच्या कोषाध्यक्षांचे आवाहन\nअयोध्येत साडेतीन वर्षांत राममंदिर\nसामना अग्रलेख – श्रीरामाचे काम\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्���मातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/73914807.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-04-01T15:19:49Z", "digest": "sha1:QPF4JDB73F4RJHQGBKUP7DGZXF2AYABU", "length": 9190, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "daily marathi panchang News: आजचे मराठी पंचांग: मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२० - todays panchang | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२०\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२०\nमाघ शु. दशमी ९.५१पर्यंत, चंद्र नक्षत्र : रोहिणी १३.४९पर्यंत,\nयोग : ऐंद्र, करण : तैतिल, चंद्रराशी : वृषभ,\nसूर्य नक्षत्र : उत्तराषाढा, सूर्योदय : सकाळी ७.०७, सूर्यास्त : सायं. ६.२९,\nचंद्रोदय : दु. १.५०, चंद्रास्त : रा. ३.१५\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २८ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २७ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ३० मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २९ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २६ मार्च २०२०\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी��े दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nराम नवमीः जाणून घ्या मुहूर्त, व्रत आणि पूजाविधी\nशिवतेजः छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक\n०१ एप्रिल २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२०...\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ३ फेब्रुवारी २०२०...\nआजचे मराठी पंचांग:रविवार, २ फेब्रुवारी २०२०...\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, १ फेब्रुवारी २०२०...\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, ३१ जानेवारी २०२०...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2016/11/11/trump-supporter.html", "date_download": "2020-04-01T13:49:27Z", "digest": "sha1:AMUAEVIERVRNIKBGCSMVHEMTZC35VQZN", "length": 26471, "nlines": 22, "source_domain": "www.evivek.com", "title": " प्रजा कालस्य कारणम्. - विवेक मराठी विवेक मराठी - प्रजा कालस्य कारणम्.", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक11-Nov-2016\nहा लढा केवळ उजवे आणि डावे विचारवंत असा नव्हताच; कारण ट्रंप जरी उजव्या - म्हणजे रिपब्लिकन पक्षातून लढले असले, तरी त्यांची सगळी मते ही त्या पक्षाशी जुळणारी नाहीत आणि या लढयातले डावे - म्हणजे अमेरिकन भाषेतील 'लिबरल' हे जनतेला समजू शकले नाहीत, ही त्यांच्या उमेदवार (हिलरी) आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी या निवडणुकीसाठी शोकांतिका ठरली आहे. बुध्दिवाद आपल्यालाच माहीत आहे, विचारवंत म्हणजे काय आम्हीच, आम्हालाच जनतेला काय योग्य ह्याचे ज्ञान आहे असा कुठेतरी आविर्भाव होता. त्या उलट ट्रंप हे जनतेच्या काळजाला भिडणारे बोलत होते. त्यांचे साधे सोपे बोलणे जनतेला प्रामाणिक संवादासारखे वाटत होते. आणि डाव्यांचे 'व्हाइट अनएज्युकेटेड' वगैरेसारखे शब्द कुठेतरी जाचत होते. लोकशाहीत जे जाचते, त्याला विरोध दाखवता येण्यासारखा एकच दिवस सामान्य माणसासाठी असतो - मतदानाचा दिवस.\nगेल्या दीड-एक वर्षांपासून चालू झालेल्या 2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या अंतिम अंकावर नोव्हेंबर 9च्या अमेरिकन पहाटे शेवटी पडदा प���ला. जे होण्याची शक्यता आहे असे माध्यमपंडितांपासून ते दोन्ही प्रमुख पक्षांमधील राजकारणी तसेच बहुतांश सामान्यांना स्वप्नातदेखील वाटले नव्हते, तेच झाले आणि डेमोक्रॅटिक हिलरी क्लिंटन या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन निवडणूक पध्दतीत हरल्या आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप हे 'अधिकृत उगवते राष्ट्राध्यक्ष' (प्रेसिडेंटइलेक्ट) म्हणून जाहीर झाले आहेत.\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणूकही 'इलेक्टोरल कॉलेज' पध्दतीने होते. थोडक्यात, प्रत्येक राज्यासाठी किती मते/गुणांक हे ठरलेले आहे. ज्या उमेदवाराला 270 अथवा अधिक इलेक्टोरल कॉलेजची मते मिळतील, तो/ती राष्ट्राध्यक्ष. त्यामुळे राष्ट्रीय एकूण मतगणनेत हिलरी क्लिंटन या ट्रंपपेक्षा पुढे राहिल्या असल्या, तरी (हे लिहीत असताना) इलेक्टोरल कॉलेजमध्ये 276 मते मिळवून ट्रंप निवडणूक जिंकले म्हणून जाहीर झाले.\nनिवडणूक संपण्याच्या वेळच्या इथल्या काही पध्दती विचारात घेण्यासारख्या आहेत. पराभूत उमेदवार हिलरीने स्थानिक पहाटेच्या अडीचच्या सुमारास कल्पना आल्यावर ट्रंप यांना फोन करून पराभव मान्य केला. ट्रंप यांनी त्यांच्या लढवय्येपणाबद्दल हिलरींचे कौतुक केले आणि निवडणुकीतली भांडणे विसरून पुढे जाण्याची भाषा केली. नंतर ट्रंप यांनी समर्थकांसमोर आणि प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून देशाला (आणि जगाला) उद्देशून पहिले भाषण केले आणि समन्वयाची भूमिका मांडली. सकाळी हिलरी यांनी समर्थकांपुढे सविस्तर भाषण केले. त्यात नजीकच्या भविष्यात प्रेसिडेंट झाल्यावर ट्रंप यांना सहकार्य करण्याची भाषा करत असतानाच अप्रत्यक्ष शब्दांत जर या देशातल्या समानतेचा भंग झाला आणि जनतेला चुकीची वागणूक मिळाली, तर आवाज उठवण्याची भाषादेखील केली. अर्थात त्यानंतर हिलरी यांची राजकीय कारकिर्द कायमस्वरूपी संपुष्टात आली. जरी कधीकाळी त्याला इतिहासात अपवाद झालेले असले, तरी अमेरिकन पध्दतीतील हा अप्रत्यक्ष नियम आहे.\nत्याआधी गेला महिनाभर ओबामा प्रशासनातून हिलरी आणि ट्रंप यांच्या निवडक सहकाऱ्यांबरोबर 20 जानेवारीला त्यांच्यातले कोणीही राष्ट्राध्यक्ष झाल्यास कसे सत्तांतर करावे यावरून वेगवेगळया वेळेस चर्चा चालू होती. आता ओबामांनी प्रथेनुसार ट्रंप यांना उद्या व्हाइट हाउसमध्ये बोलावले आहे. त्यानंतर ट्रंप यांचे सहकारी न्यू जर्सीचे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती हे ट्रान्झिशन टीम प्रमुख म्हणून सत्तांतरासाठीची प्रक्रिया चालू करतील. दि. 20 जानेवारी हा ओबामांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शेवटचा दिवस ट्रंप यांचा पहिला दिवस असेल.\nतमाम माध्यमे, राजकीय विचारवंत, सांख्यिकी तज्ज्ञ, सर्वेक्षणकर्ते आणि राजकीय पक्ष, या सगळयांनाच हिलरी कमी-अधिक फरकाने जिंकून येणार याची खात्री होती. तरी मग असे कसे झाले अर्थात ट्रंपचा अपवाद होता. ते प्रत्येक भाषणात सातत्याने आणि अत्यंत खात्रीने जिंकूनच येणार हे म्हणायचे. पण मग ट्रंप सोडून इतके सगळे कसे काय चुकले\nहिलरी या गेली 30हून अधिक वर्षे राजकीय आणि सरकारी अनुभव असलेल्या, तर ट्रंप हे अमरिकन इतिहासातले आता पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत, ज्यांना सरकारातील आणि/अथवा सैन्यदलातील अनुभव नाही. त्यांचा अनुभव धंदेवाईक - रिअल इस्टेट, कॅसिनो आणि माध्यम (रिऍलिटी शो)... हिलरीचे व्यक्तिमत्त्व हसरे (कधी कधी जास्तच हसरे) आणि बोलणे-वागणे सभ्यतेला धरून. तर ट्रंप हे किमान निवडणूक काळात तरी भडक माथ्याचे आणि टि्वटरसारख्या समाजमाध्यमातून माध्यमांशी भांडणारे, वाटेल तसे बोलणारे, 'मेक्सिकोच्या हद्दीवर त्यांच्या पैशाने भिंत बांधू', 'मुसलमानांना अमेरिकेत येण्यापासून बंदी करू', आधी घटनेत न बसणारे निर्णय घेण्याची भाषा, आणि हिलरीलादेखील क्रूकेड हिलरी असे संबोधणारे... एकूण अमेरिकन पांढरपेशा जीवनशैलीत हिलरी या किमान वरकरणी चपखल बसणाऱ्या, तर ट्रंप हे अगदीच गावरान हिलरी क्लिंटनचे निवडणूक व्यवस्थापन अत्यंत चोख, आधुनिक आणि तळागाळापर्यंत पोहोचलेले, तर ट्रंप यांचे व्यवस्थापन होते तरी का, याविषयी पक्षांतर्गत झालेल्या प्राथमिक निवडणुकांपासून शंका. हिलरीकडे अधिकृतपणे गोळा केलेला भरपूर पैसा, तर ट्रंप या फंदात विशेष पडले नाहीत आणि प्रसंगी स्वत:चा पैसा घालून निवडणूक लढवत राहिले. हिलरींची सरकारी कामासाठी खाजगी ईमेल सर्व्हर वापरणे आणि क्लिंटन फाउंडेशन वरून काही गैर आहे, असे सिध्द नसले झाले तरी शंकास्पद निधीसंचयाचे आरोप आणि त्यावर चर्चा, तर ट्रंप यांचे स्त्रियांवरील वर्तन, त्यावरील भाष्य, कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन अठरा वर्षे जवळपास एक बिलियन डॉलर्स इतका टॅक्स चुकवणे, धंदे दिवाळखोरीत काढणे आदी अनेक आरोप आणि त्यावर चर्च��.\nया निवडणुकीत हिलरीच्या बाजूने ओबामांसकट अनेक डेमोक्रॅटिक दिग्गजांनी स्वत:चे नाव पणाला लावले होते आणि सर्वत्र प्रचार करत फिरणे शेवटपर्यंत चालू ठेवले. बहुतांशी माध्यमेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिलरींच्या बाजूने होती. दुसऱ्या बाजूला ट्रंप हे अनेक कारणांनी अनेकांना न आवडणारे अथवा काळजी करायला लावणारे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या पक्षातील दिग्गज नेतेही ट्रंप यांच्या बाजूने प्रचारात उतरलेले नव्हते. मात्र ट्रंप या अवस्थेतदेखील कुठेही हताश न होता स्वत:, त्यांचे कुटुंबीय आणि काही दुसऱ्या फळीतले रिपब्लिकन नेते यांच्या मदतीने प्रचार करत राहिले.\nया निवडणुकीत अंदाज वर्तवणारे जे अनेक मुद्दे मांडायचे, त्यात एक आवडता मुद्दा असा होता की केवळ श्वेतवर्णीय अशिक्षित हेच काय ते ट्रंप यांचे समर्थक आहेत. या देशातील दुसरा मोठा समुदाय म्हणजे लॅटिनो अथवा दक्षिण अमेरिकन वंशीय जनता. तीदेखील कृष्णवर्णीयांबरोबर आणि सुशिक्षितांबरोबर हिलरीलाच मते देणार हा भ्रम होता हे आता लक्षात येत आहे. पण वास्तवात यातील बहुतांश बिगर शहरी समाज हा अर्थकारणामुळे गांजलेला आहे. त्याचे नक्की कारण काय आहे, याचा विचार करण्यात, अर्थात जनतेची नस ओळखण्यात हिलरी आणि हिलरी समर्थक सर्वार्थाने कमी पडले. ट्रंपचे वाटेल तसे बोलणे, वागणे हे जनतेला आवडणार नाही असे सर्वांना वाटायचे, त्यावरून भरपूर विनोददेखील करण्यात आले. पण जनतेला असे 'मोकळे' वागणेच प्रामाणिक वाटत राहिले. हिलरींचा कथित भ्रष्टाचार हा त्यांच्या प्रतिमेसाठी आणि उमेदवारीसाठी मारक ठरला. जनतेला एकंदरीत वॉशिंग्टनला चालणाऱ्या त्याच त्याच राजकारणाचा आणि म्हणून पर्यायाने राजकारण्यांचा कंटाळा आला होता. त्यामुळे एकदम कसलाही राजकीय अनुभव नसलेल्या ट्रंप यांच्या गळयात विजयमाला पडली आहे.\nहा लढा केवळ उजवे आणि डावे विचारवंत असा नव्हताच; कारण ट्रंप जरी उजव्या - म्हणजे रिपब्लिकन पक्षातून लढले असले, तरी त्यांची सगळी मते ही त्या पक्षाशी जुळणारी नाहीत आणि या लढयातले डावे - म्हणजे अमेरिकन भाषेतील 'लिबरल' हे जनतेला समजू शकले नाहीत, ही त्यांच्या उमेदवार (हिलरी) आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी या निवडणुकीसाठी शोकांतिका ठरली आहे. बुध्दिवाद आपल्यालाच माहीत आहे, विचारवंत म्हणजे काय आम्हीच, आम्हालाच जनतेला काय योग्य ह्याचे ज्ञान आहे असा कुठेतरी अविर्भाव होता. त्या उलट ट्रंप हे जनतेच्या काळजाला भिडणारे बोलत होते. त्यांचे साधे सोपे बोलणे जनतेला प्रामाणिक संवादासारखे वाटत होते. आणि डाव्यांचे 'व्हाइट अनएज्युकेटेड' वगैरेसारखे शब्द कुठेतरी जाचत होते. लोकशाहीत जे जाचते, त्याला विरोध दाखवता येण्यासारखा एकच दिवस सामान्य माणसासाठी असतो - मतदानाचा दिवस.\nकुठल्याही माध्यमे, राजकीय पंडित आणि सर्वेक्षण कर्त्यांनीदेखील आपण आपल्याला योग्य वाटते तेच अथवा तेवढेच खरे आहे असे समजून तर जगाकडे बघत नाहीत ना, याचादेखील विचार करण्याची वेळ आली आहे. 'उदंड जाहले सर्व्हेज, चर्चा-वाद घालावया' अशी अमेरिकेत माध्यमांची अवस्था झाली होती. आपले मत हे खऱ्या अर्थाने गोपनीय ठेवून कात्रज दाखवण्यात जनता आता तरबेज झाली आहे. परिणामी, अशा सर्वेक्षणातून वास्तवापेक्षा आभासी माहितीच अधिक तयार होत राहिली.\nम्हणूनच, थोडक्यात जर राजकारण्यांना धडाच घ्यायचा असेल, तर तो सोपा आहे का माहीत नाही, पण साधा नक्की आहे... जनतेला काय हवे हे समजून घेणे, जनतेशी संवाद साधणे आणि आपण स्वत: तसेच आपले सहकारी (निवडणूक कार्यकर्ते) हे जमिनीवर पाय ठेवून जनतेशी समरसतेने बोलत आहेत ना, याचे सतत परीक्षण करणे आणि सरतेशेवटी जी आश्वासने देत आहे ती पाळण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त वाटचाल करणे ह्याला पर्याय नाही... बुध्दिवाद, सुशिक्षित, अर्धशिक्षित वगैरे नकळत भेद करून स्वत:ला मोठे दाखवणे तर नक्कीच उपाय नाही.\nशेवटी लोकशाहीत प्रजा हीच राजा असते. तिच्या निर्णयाने सरकारे येतात-जातात, देश आणि समाज घडतो अथवा बिघडतो... म्हणूनच, आधुनिक काळात 'प्रजा कालस्य कारणम्' असेच म्हणणे सयुक्तिक ठरेल.\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणूक 'इलेक्टोरल कॉलेज' पध्दतीने होते. थोडक्यात, प्रत्येक राज्यासाठी किती मते/गुणांक याचा फर्ॉम्युला ठरलेला आहे. काही राज्यांत दोन्ही उमेदवारांना त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रपोर्शनेट 'इलेक्टोरल कॉलेज'ची मते/गुणांक मिळतात, तर काही राज्यांत बहुमत मिळालेल्या उमेदवाराला त्या राज्याची सगळी मते/गुणांक मिळतात. ज्या उमेदवाराला 270 अथवा अधिक इलेक्टोरल कॉलेजची मते/गुणांक मिळतील, तो/ती राष्ट्राध्यक्ष. यात पुढे आणखी एक गंमत आहे जर थर्ड पार्टी उमेदवाराने एखादे राज्य जिंकले आणि त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारा���ना 270पेक्षा कमी मते मिळाली, तर कोणीच राष्ट्राध्यक्ष होणार नाही आणि अमेरिकन काँग्रेस त्यांच्या मताने राष्ट्राध्यक्ष ठरवेल. आजपर्यंत असे कधीच घडलेले नाही. पण या वेळेस असे घडले तर आश्चर्य वाटायला नको\nसारांश : प्रत्येक वैयक्तिक मताला प्रत्यक्ष किंमत नाही, पण 'इलेक्टोरल कॉलेज' पध्दतीमुळे अप्रत्यक्ष किंमत असते. म्हणून राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणूक भ्रष्टाचार अवघड, किंबहुना अशक्य आहे.\nहार स्वीकारायचा कौतुकास्पद मार्ग\nइथले उमेदवार निवडणुकींचे निकाल लागल्यावर कसे वागतात याची दोन उदाहरणे. पहिले रॉमनींचे. 2012ची ओबामा विरुध्द रॉमनी निवडणूक. कॅलिफोर्नियाचे निकाल अजून आलेलेही नव्हते आणि इतर सगळीकडचेही सगळे, म्हणजे 100% जाहीर झालेले नव्हते. पण स्टॅटिस्टिकल ट्रेंड समजला होता आणि तो बदलण्याची शक्यता नव्हती. (ह्याचे खरे चित्रीकरण आहे.) रॉमनीने मुलाला सांगितले की प्रेसिडेंटचा (ओबामांचा) फोन दे (/लावून दे). मुलाचे म्हणणे होते की अजून थांबू या, चित्र बदलू शकेल. रॉमनीने सांगितले, ''नाही, इट्स ओव्हर'' फोन केला, कन्सेशन (हरला हे मान्य करत समर्थकांना दिलेले भाषण) स्पीच दिले आणि मुला-बायकोबरोबर स्वत: गाडी चालवत घरी निघून गेले. तीच गोष्ट 2008 साली ओबामांच्या विरोधात हरलेल्या जॉन मॅकेनची. ऐकीव गोष्टींप्रमाणे, मॅकेन महाशय दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या ऍरिझोनातील घराजवळच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये खरेदी करायला गेलेले दिसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokx.com/2008/06/marathi-jokes_13.html", "date_download": "2020-04-01T13:49:44Z", "digest": "sha1:4MQCAT5LPPIDSQE3YSZKHFRQUTXWMFCD", "length": 10696, "nlines": 163, "source_domain": "www.marathijokx.com", "title": "Marathijokx.com : Marathi Jokes - सरदार पाहूणा", "raw_content": "\nएक सरदार पाहूणा म्हणून अमेरिकेला आपल्या मित्राकडे गेला. मित्राने बाहेर कामावर जातांना सरदारजीला , '' समोरचं दार आतून बंद करुन घे, बाहेर जातांना दाराला कुलूप लावून जा, काही प्रॉब्लेम असल्यास 911 ला फोन कर '' वैगेरे वैगेरे सगळ्या सुचना दिल्या. कारण त्या भागात खुप चोऱ्या व्हायच्या.\nसरदारजीचा मित्र संध्याकाळी कामावरुन घरी आला, पाहतो तर जे व्हायला नको होतं तेच झालं होतं. घरात चोरी झाली होती. सरदारजीचा मित्र सरदारजीवर जाम भडकला -\n'' तुला सांगितलं होतं ना मी बाहेर जातांना कुलूप लावून जा म्हणून''\n'' मी बाहेर गेलोच नाही'' सरदारजी म्हणाल���.\n'' तुला सांगितलं होतं ना मी की दार आतून बंद करुन घे म्हणून\"\n'' हो मी दार आतून बंद केलं होतं.. पण चोर खिडकीतून आत आले''\n'' म्हणजे तुला चोर आल्याचं माहित होतं\n'' हो मी या खोलीत बसून त्यांची त्या खोलीत चाललेली सगळी खुडबुड ऎकत होतो''\n'' मग तु त्यांना का नाही रोखलं'' त्याच्या मित्राने विचारले.\n'' कारण ते चार होते आणि मी एकटा... आणि त्यांच्याजवळ बंदूका होत्या''\n'' मी तुला सांगितलं होतं ना की काही गडबड झाल्यास 911 ला फोन कर म्हणून... फोन तर तुझ्या खोलीतच होता''\n'' मी प्रयत्न केला ना ... तुझ्या फोनवर मला 9 नंबरचं बटण सापडलं पण 11 नंबरचं बटन किती शोधलं तरी सापडलंच नाही'' सरदारजी म्हणाला.\nपण एक गंमत आहे..खरतर....\nमित्राने सरदार पाहूण्याला 911असे सागंण्या ऎवजी असे सांगायला हवे होते 9+1+1 दाब.\nपाटीलसाहेब, मग त्याला प्रश्न पडला असता की + चं बटण कुठे आहे\nSponsored links Marathi Funny SMS - कोंबडी. एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅ...\nMarathi sardar santa banta jokes - मटन कबाब प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शे...\nMarathi funny quotes - चांगुलपणा तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड त...\nMarathi Comedy Hasya kavita : हिम्मत नाही हरायची मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दौडलो मित्रा कारण माझ्या ...\nMarathi Jokes - पगार वाढ आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार द...\nMarathi jokes - तिकिट एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले - \"\" आपण कुठे चालला आहात \nMarathi funny quotes - चाकाचा शोध ज्याने पहिल्या चाकाचा शोध लावला तो मुर्ख होता. ज्याने बाकिच्या तिन चाकांचा शोध लावला तो खरा बुद्धीवान...\nचिकटरावांची पत्नी चिकटरावांना :- \"सोडाना, कामाच्यावेळी मला त्रास नका हो देत जाऊ ....\" तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो........\nया साईट वर आपणही विनोद पाठवू शकता\nआपण या संकेतस्थळावर येणारे\nMarathi Jokes - गुन्हेगाराचा शोध\nMarathi joks - सरदारजीची डायरी\nMarathi Jokes कस्टमची चोरी\nMarathi Jokes वाचण्याची परिक्षा.\n1. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-04-01T13:31:53Z", "digest": "sha1:XAINUGY74GXJ6OBC3QSX3W5LLZHODPL5", "length": 4021, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मंजवडी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n‘तो’ पुन्हा भेटीला येणार\nमदत करा, पण दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणार : तुकाराम मुंढे\nराज्यातील तीन विद्यापीठांचा मोठा निर्णय, लॉकडाऊनचा काळ हा उन्हाळ्याच्या अधिकृत सुट्ट्यांचा काळ\nविमानतळासाठी जमिनीचे संपादन, प्रकल्पग्रस्तांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/discuss-marathi-books?page=3", "date_download": "2020-04-01T13:44:48Z", "digest": "sha1:ZJPGVBKFVOFLYK2RRQAP43YP7LCSFGV2", "length": 6515, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचू आनंदे | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचू आनंदे\nमायबोलीकरांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल हितगुज.\nहसवणूक फसवणूक लेखनाचा धागा\nअ‍ॅगाथा ख्रिस्ती - फॅन क्लब लेखनाचा धागा\nमी आज/इतक्यात काय वाचले लेखनाचा धागा\nअनुदिनी परिचय-५: सेव्ह अँटिबायोटिक्स लेखनाचा धागा\nसाहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट लेखनाचा धागा\nSep 23 2018 - 12:43pm हायझेनबर्ग - एक वाई�� निपजलेला कथाकार\nदेव चालले : स्थित्यंतराची गोष्ट लेखनाचा धागा\nप्युअर व्हाईट अँड डेडली -- जॉन युडकिन लेखनाचा धागा\nपुस्तकपरिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे) लेखनाचा धागा\nअंतर्मनातील कोलाहल - बेचकीत जन्मतो जीव (कवी किशोर पाठक) लेखनाचा धागा\nए सेंच्युरी इज नॉट इनफ- सौरव गांगुली लेखनाचा धागा\nपुस्तक परिचय- 'पारधः आईशमनचा चित्तथरारक पाठलाग..' लेखकः अशोक जैन लेखनाचा धागा\nआपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर लेखनाचा धागा\nकिशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची लेखनाचा धागा\nद बूक थीफ लेखनाचा धागा\nदिवाळी अंक २०१७ लेखनाचा धागा\nJan 10 2018 - 5:31pm अॅस्ट्रोनाट विनय\nगवत्या - लेखक मिलिंद बोकिल - मौज प्रकाशन लेखनाचा धागा\nकिशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं लेखनाचा धागा\nआरण्यक - मिलिंद वाटवे लेखनाचा धागा\nमायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/nawab-malik-118043000028_1.html", "date_download": "2020-04-01T15:52:34Z", "digest": "sha1:FLFAGVUUUMXKXAJQB6CASMBYWGLLO3WK", "length": 11533, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कार्यकर्त्यांची हत्या होणे हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे – नवाब मलिक | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकार्यकर्त्यांची हत्या होणे हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे – नवाब मलिक\n- राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह...\nअहमदनगरमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची हत्या होत आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची कायदा सुव्यवस्था हाताळता येत नाही. हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष\nयांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल\nयेथे कडकडीत बंद पाळण्यात आला त्यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवक कार्यकर्त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघाची ही अवस्था आहे तर संपूर्ण जिल्ह्याची काय अवस्था असेल असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष\nयांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांचा पोलिस यंत्रणेवर वचक राहिला नाही. त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही घुले यांनी केली.\nदरम्यान काल सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर पोलिस अधिक्षक कार्यालय येथे पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन जामखेड येथील हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे उपस्थित होते.\nगरम पाकाच्या पातेल्यात पडून भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nडी.के. जैन राज्याचे नवे मुख्य सचिव\nकाबुलमध्ये दुहेरी बॉम्बस्फोट, २३ ठार\nनाणार प्रकल्पाविरोधात मिस्ड कॉल अभियान\nअत्याचार घरापर्यंत येण्याची वाट पाहू नका – जाधव\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nनिजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल\nनिजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...\nलॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू ...\n NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर\nदेशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर ...\nतीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप\nभारतात लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण ...\nStrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत\n‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’ने StrokeSOS हे अ‍ॅप लॉंच केले असून पक्षाघाताच्या रुग्णांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/imran-khan-s-congratulations-on-modi-119052400004_1.html", "date_download": "2020-04-01T15:53:18Z", "digest": "sha1:NF27IZDHCW5R5SSTB57DZXNTUIOGUNRU", "length": 10987, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोदींचे इम्रान खान ने केले अभिनंदन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमोदींचे इम्रान खान ने केले अभिनंदन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग दुसरा कार्यकाळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही त्यांचे अभिनंदन केले. निवडणुकीतील विजयाबद्दल मी मोदींचे अभिनंदन करतो. दक्षिण आशिया विभागातील शांतता आणि प्रगतीसाठी त्यांच्या समवेत कार्य करण्यास मी उत्सुक आहे, असे ट्विट खान यांनी केले.\nजम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने फेब्रुवारीत भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाचा पाठिंबा थांबवावा, अशी ठाम आणि रास्त भूमिका भारताने घेतली आहे. तर भारतातील निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर द्विपक्षीय संबंध सुधारतील, अशी आशा पाकिस्तानकडून काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे.\nशिवसेनेच्या या जिंकलेल्या उमेदवारांना लॉटरी लागेल मोदी सरकार मध्ये\nमोदींनी आपल्या नावापुढून हटवले 'चौकीदार'\nसर्वांचा साथ + सर्वांगीण विकास + सर्वांचा विश्वास = विजयी भारत, पीएम मोदी यांनी केले ट्विट\nकाँग्रेसने म्हटलं- मोदी जिंकले, भाजप नाही\nचौकीदाराने निभावली ड्यूटी, या 8 कारणांमुळे आली मोदींची त्सुनामी\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्��ा रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nदिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी ...\nएलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा ...\nनिजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल\nनिजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/aurangabad-wins-tumbling-trampoline/articleshow/71823863.cms", "date_download": "2020-04-01T13:37:43Z", "digest": "sha1:2KBCSNHDPPDCKPD42LB4RY2U7GDKGTYS", "length": 11013, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "other sports News: टंबलिंग, ट्रॅम्पोलिन स्पर्धेत औरंगाबादला जेतेपद - aurangabad wins tumbling, trampoline | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nटंबलिंग, ट्रॅम्पोलिन स्पर्धेत औरंगाबादला जेतेपद\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nडोंबिवली येथे झालेल्या १५व्या राज्यस्तरीय टंबलिंग व ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या वरिष्ठ संघाने विजेतेपद पटाकावले. तसेच चौदा वर्षांखालील मुला-मुलींच्या संघाने सांघिक तृतीय स्थान मिळवले.\nया स्पर्धेत औरंगाबाद संघातील खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी नोंदवली. शौर्य शर्मा व अजय पहुरकरने सुवर्णपदक पटाकावले. तसेच या खेळाडूंनी वैयक्तिक दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई देखिल केली. चौदा वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात औरंगाबादचा संघ सांघिक तृतीय स्थानावर राहिला. वरिष्ठ गटात औरंगाबाद संघाने वर्चस्व राखत जेतेपद संपादन केले. या खेळाडूंना शि‌‌वछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. रणजित पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामगिरीबद्दल क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, राज्य जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष अॅड. संकर्षण जोशी, अध्यक्ष डॉ. आदित्य जोशी, सचिव हर्षल मोगरे, तनुजा गाढ‌वे, विशाल देशपांडे, सागर कुलकर्णी, राहुल तांदळे, अमेय जोशी, रोहित रोंघे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. संघा समवेत प्रशिक्षक म्हणून संतोष साबळे हे गेले होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nलॉकडाऊनमध्ये ज्वालाला येतेय बॉयफ्रेंडची आठवण\nकरोनाने घेतला क्रीडा क्षेत्रातील दुसरा बळी; महान स्क्वॅश खेळाडूचे निधन\nऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती करतेय करोनाग्रस्तांची सेवा\nटोकिओ ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर\nभारतीय महिला खेळाडूने जमा केले १ कोटी २५ लाख\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nइंग्लंड बोर्डाची तब्बल ५७० कोटींची मदत\nगरजूंसाठी गांगुलीने दान केले दोन हजार किलो तांदुळ\nगरजूंना रस्त्यावर मदत करतोय भारताचा खेळाडू\nरॉयल्सने सांगितला आयीएल खेळवण्याचा फॉर्म्युला\nपाकिस्तानातील हिंदूंना आफ्रिदी करतोय मदत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nटंबलिंग, ट्रॅम्पोलिन स्पर्धेत औरंगाबादला जेतेपद...\nसृष्टीने केला डब्लूआयएमचा पहिला नॉर्म पूर्ण...\nरहीमचा कसोटीतील यष्टीरक्षणाला रामराम...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/want-do-strange-thing-hardik-pandya-glamorous-celebrity-expressed-inside-desire/", "date_download": "2020-04-01T15:20:37Z", "digest": "sha1:ZYO2MNII7K3ORDYC3YG4KXU4OCQUS2AV", "length": 26096, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हार्दिक पंड्याबरोबर 'अजब' गोष्ट करायची आहे; 'या' ग्लॅमरस सेलिब्रेटीने व्यक्त केली अंदर की बात - Marathi News | Want to do a 'strange' thing with a hardik pandya; 'This' glamorous celebrity expressed the inside desire | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus भय इथले संपत नाही आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय\nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठीत विम्बल्डन स्पर्धा रद्द\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठीत विम्बल्डन स्पर्धा रद्द\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nAll post in लाइव न्यूज़\nहार्दिक पंड्याबरोबर 'अजब' गोष्ट करायची आहे; 'या' ग्लॅमरस सेलिब्रेटीने व्यक्त केली अंदर की बात\nहार्दिक पांड्याने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. ही गोष्ट त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरही केली. पण या गोष्टीनंतर हार्दिक आणि नताशा यांच्यावर काही जणं टीकाही करताना दिसत आहेत.\nसध्या बॉलीवूडमधील काही व्यक्ती भयंकर टीका करत या दोघांना ट्रोल केले आहे.\nहार्दिक पांड्या याचा प्रेमाच्या मैदानात त्रिफळा उडाला. नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिकने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला.\nहार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली आहे. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे.\nहार्दिक आणि नताशा यांचे साखरपुड्यानंतरचे काही फोटो चांगलेच वायरल झाले. वायरल झालेल्या एका फोटोबरोबर काही ट्रीक करून या दोघांना ट्रोल केले होते.\nबॉलीवूडमध्ये अभिनेता आणि निर्माता असलेल्या रशिद खानने आपल्या ट्विटरला या दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्याने म्हटले आहे की, \" या फोटोमधील ब्राइटनेस वाढवला तर नताशा दिसत नाही आणि जर कमी केला तर हार्दिक दिसत नाही.\"\nभारतामध्ये सर्वश्रेष्ठ रिअॅलिटी शोच्या यादीमध्ये एमटीव्हीस्पिल्ट्सविला या मालिकेची गणना होते.\nया मालिकेत दिल्लीला राहणारी भाव्या सिंहने एक अजब मागणी केली आहे.\nमाझा आणि हार्दिकच��� स्वभाव सारखाच आहे, त्यामुळे मला त्याच्याबरोबर काही काळ व्यतित करायचा आहे, अशी भयंकर मागणी तिने केल्याचे वृत्त सर्कल ऑफ क्रिकेट या संकेतस्थळाने दिले आहे.\nया संकेतस्थळाच्या वृत्तामध्ये भव्याचा कोट वापरण्यात आला आहे. यामध्ये भाव्या म्हणाली आहे की, \" सध्याच्या घडीला मला हार्दिक पंड्याबरोबर सेक्स करायचा आहे. कारण हार्दिक माझ्यासारखाच हॉट आहे. हार्दिक मैदानात जोरसक फटके मारतो, तेव्हा त्याच्याकडे एवढी ताकद येते कुठून, हा विचार सुरु होतो. ही गोष्ट हार्दिकबरोबर चांगला विचार करायला भाग पाडते. त्यामुळेच मला हार्दिकबरोबर बेड शेअर करायचा आहे.\"\nया वक्तव्यानंतर भाव्या चांगलीच चर्चेत आली आहे.\nकाही जणांनी आता भाव्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.\nभाव्याचे आता बरेच फोटो वायरल झाले आहेत.\nआता हार्दिक भाव्याच्या वक्तव्यावर काय बोलतो, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nCorona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान\nWow: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं 149 कोटींच कार कलेक्शन\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावणारे 'ते' खेळाडू सध्या काय करतात\nIndia Vs Corona: 10 श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी 'या' सहा जणांनी अजूनही दाखवलेली नाही मनाची श्रीमंती\nCorona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू\nभारताच्या 8 क्रिकेटपटूंनी केलंय अन्य देशाचे प्रतिनिधित्व; नावं जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nCoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nकोरोना अलर्ट... केवळ वृद्धच नाही; तर आता फिट अन् हेल्दी तरुणही ठरताहेत 'कोव्हीड-19' चे बळी\nतुम्ही घरून काम करता तासंतास बेडवर बसून क��म करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...\nलवंगा खा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवून सर्दी, खोकला, दातांच्या विकारांना ठेवा दूर\n शेतकऱ्याने वाटला दोन क्विंटल भाजीपाला\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील २०० बंदींची जामीनावर मुक्तता\nगोंदिया जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nCoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/discuss-marathi-books?page=4", "date_download": "2020-04-01T15:38:29Z", "digest": "sha1:HO473DQRY4KMDZLB7N6VLYS3RWCQCDG3", "length": 6378, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचू आनंदे | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचू आनंदे\nमायबोलीकरांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल हितगुज.\nओम्निव्होर्स डिलेमा -- मायकल पोलान लेखनाचा धागा\nपुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना) लेखनाचा धागा\nद बुक थीफ - द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग\nचिंता करितो वृष्टीची लेखनाचा धागा\nलालू बोक्याच्या गोष्टी आणि आमची शाळा लेखनाचा धागा\nभय इथले संपत नाही..एक अर्थान्वयन लेखनाचा धागा\nहॅरी पॉटर: नीलम खेळ वाहते पान\nशेक्सपिअरचं अस्वस्थ जग - नील मॅकग्रेगर लेखनाचा धागा\n\"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही\" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. लेखनाचा धागा\nब्रह्मपुत्रा : आसामी स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्तिगाथा लेखनाचा धागा\nफॉर हूम द बेल टोल्स -- अर्नेस्ट हेमिंग्वे लेखनाचा धागा\nनागझिरा - व्यंकटेश माडगुळकर लेखनाचा धागा\n' ...जेव्हा एक पुस्तक परत भेटतं\nवसंतलावण्य : एका जादुगाराची चित्तरकथा लेखनाचा धागा\nमुलांसाठी वाचन गट लेखनाचा धागा\nद्वंद्व-अनंत मनोहर लेखनाचा धागा\nकथा विवेकानंद शिलास्मारकाची लेखनाचा धागा\nदिवाळी अंक २०१६ लेखनाचा धागा\nवाचनीय पुस्तकांची यादी प्रश्न\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/5388/aaplach-manoos-nana-patekar-movie-review-marathi/", "date_download": "2020-04-01T14:47:33Z", "digest": "sha1:ISNL5SCOPAU2XSKA6NEULDNATACSBNKT", "length": 20201, "nlines": 145, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "आपला(च) माणूस | मनाचेTalks", "raw_content": "\nHome चित्रपट आपला(च) माणूस\nनुकताच ‘आपला माणूस’ हा सिनेमा बघितला. नानासाहेब पाटेकर यांचा सिनेमा असल्यामुळे आमच्या अपेक्षा जरा उंचावल्या होत्या.\nसिनेमा सुरू होतो अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल मधे प्रेक्षकांच्या समोर एक डेड बॉडी पडून\nते पाहताच आम्ही घाबरून, मोबाईल बंद करून, धडधडत्या छातीला अन् वाढत्या पोटाला न जुमानता, लाह्या खात खात सिनेमात रंगून गेलो. थोड्या वेळानी कळलं कि नानासाहेबांचा डब्बल रोल आहे, म्हणून आम्ही लाह्या खायचा आमचा वेगही डब्बल केला.\nपण लगेचच सिनेमा भरकटायला लागला आणि रस्ता चुकलेल्या येष्टी डायवरच्या मागे गप्प बसून, प्रवास संपायची वाट बघण्याची वेळ आली. गाडी येळकंब खुर्द आणि येळकंब बुद्रुक पैकी नक्की कुठे जाणार असा विचार आम्ही करत असताना ती तिसऱ्याच ठिकाणी पोचली.\nपैसा वसूल करायची आमची जन्मजात सवय असल्याने आम्ही टीव्हीवर फुकट (जाहिराती सहन करतोच ना आम्ही मग सिनेमा फुकट कसा मग सिनेमा फुकट कसा) असलेला सिनेमा नेटाने बघत बसलो, पण लवकरच मोबाईल चालू आणि डोळे बंद करायची वेळ आली – म्हणजे त्या सिनेमावाल्यांनी आणली.\nसुरुवातीला जी मर्डर मिस्ट्री वाटली ती मर मर आणि डर डर करत शेवटी फ्यामिली ड्रामा झाली. त्यामुळे, डान्सबारला पहिल्यांदाच गेलेल्या महाशयांना भक्तीगीते ऐकायला मिळाल्यावर त्यांची जशी हालत होईल, तशी आमची झाली. म्हणजे, डोक्यात झिणझीण्या आणणाऱ्या झणझणीत रम बरोबर, चमचमीत चकण्याऐवजी मिळमिळीत केळं खायची पाळी आली, अन् त्यानंतर आमच्या पोटात रम रडली आणि केळं कळवळलं.\nनानासाहेबांच्या डब्बल रोल मधल्या दोन व्यक्ती वेगळ्या वाटाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न जरूर केला आहे, पण ती दोन वेगवेगळी व्यक्तिचित्र होण्याऐवजी, एकसारखी व्यंगचित्र झालेली वाटली, एक ‘नटसम्राट’ मधले श्रीराम लागू आणि दुसरे ‘कायद्याचं बोला’ मधले मकरंद अनासपुरे ह्यांची.\n‘काटकोन त्रिकोण’ नावाच्या नाटकावर हा सिनेमा आधारित आहे आणि त्याबद्दल भूमिती मधलं एक अगम्य समिकरण देखील मांडलंय ह्या सिनेमात. पण त्या डब्बल रोल मुळे ‘काटकोन त्रिकोण’ ऐवजी ‘हे कोण आणि ते कोण’ असा प्रश्न निर्माण झाला. खून झालेला माणूस आणि खुनाचा तपास करणारा माणूस एकसारखे दिसत असल्याने असं झालं.\nवेगळे दिसण्यासाठी दाढी-मिश्या, मेक अप, किंवा किमान केसांचा रंग बदलून, कसंही करून दोघांना भिन्न भासवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. त्यामुळे रामलीलेमध्ये लक्ष्मण आणि रावण एकसारखे दिसायला लागल्यावर, बघणाऱ्या जनतेचं जे होईल ते आमचं झालं. त्यावर, आम्हाला फरक कळण्यासाठी सिनेमातल्या दोन पैकी एका नानांना दहा डोकी पण नव्हती.\nएकूण काय, प्रेक्षकांनाच डोकी नसतात असं ह्या सिनेमाचं म्हणणं दिसलं.\nकुठल्याही डबल रोल मधल्या दोन पात्रांमध्ये अगदी जवळचं नातं असतं, आणि म्हणून त्यांच्या चेहेऱ्यात साम्य दिसतं, ही गोष्ट अचानक आठवल्याने डायरेक्टर साहेबांनी प्रेक्षकांना पटवायला जीवशास्त्र, म्हणजे बायोलॉजी विषयाला धक्का देणारा सिद्धांत मांडला. तो असा कि, ‘एकसारखा विचार करणारी मंडळी एकसारखीच दिसायला लागतात.’\nआम्ही त्यांना नोबेल पुरस्कार द्यायचा विचार करत असतानाच आमच्या लक्षात आलं कि ह्या तत्वाप्रमाणे पगारवाढीसाठी संपावर निघालेले समविचारी सरकारी कर्मचारी, किंवा निवडणूक जिंकायचं एकमेव स्वप्नं बाळगणारे सगळे राजकारणी, एकसारखेच दिसायला हवेत. नाही का आणि पाडव्याला पतीदेव काही बोलणार नाहीत ह्या खात्रीने उत्साहात खरेदीला निघालेल्या बायका खरंच एकसारख्या दिसायला लागल्या, तर नवरे काय करणार आणि पाडव्याला पतीदेव काही बोलणार नाहीत ह्या खात्रीने उत्साहात खरेदीला निघालेल्या बायका खरंच एकसारख्या दिसायला लागल्या, तर नवरे काय करणार बिल कोणाचं देणार आणि घरी कोणाबरोबर जाणार\nगणितात सुवर्णपदक मिळवलेली प्रोफेसर नायिका, पत्रकार असल्याचं ढोंग करून मुलाखत घेणाऱ्या एका अनोळखी माणसाला आपल्या घरातल्या अत्यंत खाजगी गोष्टी सांगून टाकते ‘तुमच्या मिस्टरांनी सांगितलं तुम्हाला भेटायला’ असं तो म्हणाला म्हणून ‘तुमच्या मिस्टरांनी सांगितलं तुम्हाला भेटायला’ असं तो म्हणाला म्हणून हातात मोबाईल असूनही, नवऱ्याला फोन लावून खात्री न करता\nआम्हाला गहिवरून आलं. ह्या हिरोईनला बघून नाही, तर आमच्या आज्जीच्या आठवणीनी. ह्या बाईंसमोर ती अगदी अशिक्षित ठरली असती, पण तिला जास्त व्यवहारज्ञान होतं.\nतपास करणारे पोलिस निरीक्षक, चौकशीसाठी संशयितांना रात्री आपल्या घरी बोलावतात आणि आमचे हिरो बायकोला बरोबर घेऊन जातात सुद्धा. स्वतः वकील असूनही ह्यांच्या मुंबईतील ऑफिसचा आकार बघून तर प्रतिष्ठित वकील वाटले आधी, पण मग त्यांचं ज्ञान पाहिल्यावर प्रश्न पडला, कि चालतेच कशी ह्यांची वकिली\nआणि शेवटी अजयराव देवगण, ह्या सिनेमाच्या अनेक निर्मात्यांच्या महागठबंधनातील एक, पडद्यावर अवतरतात. त्याचं (खरं) जन्मवर्ष १९६९ आहे, त्यामुळे त्यांचे सिनेमातले तीर्थरूप नानासाहेब अगदी विसाव्या वर्षी जरी बाप झाले असले तरी त्यांचं वय सत्तरच्या आसपास असायला हवं. मग ते पोलिस खात्यातून सेवानिवृत्ती न घेता अध्यात्माचं सोडून मृतात्म्यांच्या मागे का लागले\nएक गोष्ट मात्र आवर्जून नमूद करायला पाहिजे, कि तिन्ही मुख्य कलाकारांनी काम छानच केलंय. पण पटकथेतल्या गोंधळांमुळे, ‘नाचता येऊनही अंगण वाकडे’ अशी त्यांची परिस्थिती झालीये.\nकुठल्याही चांगल्या रहस्यकथेप्रमाणे इथेही आधी उत्सुकता वाढते, कारण खुनाचा संशय आधी एकावर जातो अन् मग दुसऱ्यावर. पण त्यानंतर एकामागील एक अशा अतर्क्य घटनांच्या गटारात ती गोष्ट वाहत भलत्याच ठिकाणी पोचून बुडून जाते. नक्की कुठे, ते सांगत नाही मी, नाहीतर उरलीसुरली कहाणी मर्डर मिस्ट्री न राहता बिन-तंबाखूची बेचव मिस्री होऊन जाईल.\nसगळ्यात कहर म्हणजे बाहुबलीच्या जमान्यात, ह्या सिनेमावाल्यांनी व्ही. शांताराम नव्हे तर दादासाहेब फाळकेंच्या काळातील सेट वापरले असल्याची शंका जागोजागी येते. मराठी सिनेमा आर्थिक दृष्ट्या गरीब असेल, पण फाटका नक्कीच नाहीये हे त्यांना सांगायला हवं. ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमातला तो राजदरबार आठवा. राणीसाहेबांच्या चेहेऱ्यावरचे भाव सोडून बाकी सगळं किती विलोभनीय आणि भव्य होतं तिथे.\nनाना म्हणजे मोठा माणूस. आपला माणूस. त्यावर लेखकही आपला आणि दिग्दर्शकही आपला. त्यामुळे ‘चू भू दे घे’ म्हणत विसरून जावं असं म्हणत होतो मी, प��� अगदी राहवेना म्हणून हे लिहिण्याचा व्याप केला. कारण शेवटी, डोकं आपलं, वेळ आपला आणि पैसाही आपलाच आहे की.\nबकेट लिस्ट – आमचीही\nमनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nPrevious articleया दिवाळीत डिजिटल माध्यमातून सोनेखरेदी करण्याचे पर्याय\nNext articleमावळच्या दर्‍याखोर्‍यात भटकण्याचा अनुभव (किल्ले लोहगड आणि विसापूर भटकंती)\nलेखक www.avinashchikte.com या द्वारे मराठी आणि इंग्रजी मध्ये लिहितात.\nपूर्वी दुरदर्शनवर बघितल्यापैकी गिरीश कर्नाड यांची ‘चेलुवी’ हि फिल्म आठवते\n‘ह्युमन कम्प्युटर’ असलेल्या शकुंतलादेवींचा बायोपिक साकारणार आहे ‘विद्या बालन’\nउरी:- द सर्जिकल स्ट्राईक बघून आपल्याला सैनिक नक्कीच कळेल\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Manini-Jatra-in-satara/", "date_download": "2020-04-01T14:12:34Z", "digest": "sha1:JJQYGT3SIKQWUZ6G7TLDC3VJS53YMA24", "length": 7886, "nlines": 57, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मानिनी जत्रेस सातारकरांचा उदंड प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा धोका वाढला - मंत्री टोपे\n५ हजार पेक्षा जास्त लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये - मंत्री टोपे\nमुंबईत धोकादायक ठिकाणांवर ५२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर - मंत्री टोपे\nजनतेला सरकारी सूचनांच्या पालनाचे पुन्हा एकदा टोपे यांचे आवाहन\nगेल्या १२ तासात १९ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद\nमुंबईत कोरोनाचे नवीन १६ जण आढळले\nनागपूरमध्ये ५४ जणांना केले क्वारंटाईन - आयुक्त मुंढे\nपंतप्रधान मोदी उद्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधणार\nहोमपेज › Satara › मानिनी जत्रेस सातारकरांचा उदंड प्रतिसाद\nमानिनी जत्रेस सातारकरांचा उदंड प्रतिसाद\nसातारा जिल्हा परिषद व ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मैदानावर आयोजित मानिनी जत्रेला सातारकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्याच्या विविध भागातील खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळत असल्याने खवैय्यांची चांदी होत आहे. दरम्यान, मानिनी जत्रेतील महिलांच्या स्टॉल्सवर चमचमीत थालीपीठ, छोले भटुरे, खानदेशी मांडे, पुरणपोळी खाण्याचा आनंद खवैय्ये लुटत आहेत.\nमानिनी जत्रेत राज्याच्या विभागातील पदार्थांबरोबरच झकास गावरान कोंबडी, चिकन सिक्स्टी फाय, दम बिर्याणी, तांबडा-पांढरा रस्सा, बाजरीची भाकरी याचाही आनंद सातारकरांनी लुटला.\nस्टॉलवरील चप्पल, पर्सेस, गारमेंट, गृहोपयोगी वस्तू हे सर्व एकाच ठिकाणी मिळात असल्याने खरेदीसाठी झुंबड उडत होती. स्वयंरोजगारातून समृध्दीकडे वाटचाल करत असलेल्या स्वयंसहायता बचतगटांना मानिनी जत्रेमुळे बाजारपेठ उपलब्ध झाल्याने महिलांची सक्षमतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. सातारा, कराड, पाटण, वाई, माण, खटाव, फलटण, तालुक्यातील बचत गटांबरोबरच इंदोली, ता.बारामती, पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांनी मानिनी जत्रेत आपल्या उत्पदनांसह सहभाग घेतला आहे.\nमाणदेशच्या मातीत पिकलेले कडधान्य, कुरडया, पापड, लाकडी वस्तू, विविध प्रकारची लोणची, मातीची स्वयंपाकाची भांडी, शोभेच्या वस्तूही सातारकरांचे आकर्षण ठरत आहेत. महिला उद्योजिकांनी बनवलेल्या सिरॅमिक नेम प्‍लेट, गणेश मूर्ती, भिंतीवरील फ्रेम, अम्बॉस पेंटींग, इमिटेशन ज्वेलरी, रेडीमेड कपडे, विविध प्रकारच्या चटण्या, मसाले यांनाही ग्राहकांमधून पसंती दिली जात आहे. शनिवार, रविवार व नाताळची जोडून आलेल्या सुट्टीमुळे मानिनी जत्रेत नागरिकांची तुडुंब गर्दी होती.\nपालिकेत सभापती निवडीचे वारे\nशाळकरी मुलाचे वारुंजीतून अपहरण\nकिरणच्या पराभवामुळे माणवासीयांना हुरहूर\nकारचा टायर फुटल्याने कराडचे दाम्पत्य गंभीर जखमी\nनळाला मोटर लावल्यास फौजदारी\nमानिनी जत्रेस सातारकरांचा उदंड प्रतिसाद\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\n केरळमधील व���द्ध दाम्पत्याची कोरोनावर मात\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nसाताऱ्यात पोलिसांकडून ४० दुचाकीस्वारांवर कारवाई\n‘तबलिगी’मुळे झपाट्याने पसरला कोरोना, केंद्राची माहिती\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट\n'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://killicorner.in/tag/%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2020-04-01T13:49:07Z", "digest": "sha1:LHKFDPRU2HIE2KHPHJPIHV47NRPNKLD4", "length": 8964, "nlines": 57, "source_domain": "killicorner.in", "title": "खमंग Archives | किल्ली Corner", "raw_content": "\nपुडचटणी किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा जिन्नस: हरभरा डाळ १ पेलाउडीद डाळ १/२ पेलातीळ १/२ पेलातांदुळ १/२ वाटीगुळ १/४ किलोमोहोरी २ छोटे चमचेजिरे २ छोटे चमचेमेथी दाणे २ छोटे चमचेहिंग चवीनुसारमीठ चवीनुसारलाल तिखटाची पूड १ वाटीसुके खोबरे बारिक किसून अथवा पुड करूनहळद १/२ छोटा चमचातेल भाजण्यासाठी व फोडणीसाठी क्रमवार पाककृती: १ – तांदूळ, तीळ व डाळी तेलावर खमंग भाजुन घ्याव्यात.(भाजण्याची क्रिया करत असताना जितकी आच कमी ठेवाल तितके चान्गले भाजले जाईल)२ – डाळी, तांदूळ, तीळ…\nचीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे\nचीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे\nचीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा जिन्नस: गव्हाचं पीठ/ कणिक ३ मोठे चमचेबेसन १ मोठा चमचाजीरे चिमूटभरओवा चिमूटभरतीळ चुटकीभरचवीनुसार हळद, मीठ, लाल तिखटाची पूड/ हिरव्या मिरच्या बारिक चिरूनबटर अमूल ची अर्धी वडीचीझ क्युब २-३ किसूनमोठे कांदे किसून ४ / पातीचा कांदा घेतला तरी चालतो, अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनकोथिम्बीर अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनतेलपिण्यायोग्य पाणी पाककृती: औंध मध्ये एकदा हा पराठ्याचा प्रकार खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. हे पराठे कसे…\nकरायला घेतली व्हेज कोल्हापुरी अन………\nकरायला घेतली व्हेज कोल्हापुरी अन………\nकरायला घेतली व्हेज कोल्हापुरी अन……… **पाककृती** किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा लागणारे जिन्नस: – गाजरे २ – फ्लॉवरचे तुरे ३-४ – फ्रेंच बीन्स / फरसबीच्या शेंगा ५-६ , मी मिळाल्या नसल्यामुळे घेतल्या नाहीत – ढोबळी मिरची २-३ – बटाटा १ , आवडत असल्यास, मी घेत नाही – टमाटे २-३ – मटारचे दाणे छोटी अर्धी वाटी – कांदे ४-५ – कोथिंबीर बारीक चिरून – लाल तिखट चवीनुसार – मीठ चवीनुसार – धण्याची पूड चिमूटभर – हळद…\nशनिवार, मी आणि उपासाची थालीपीठे\nशनिवार, मी आणि उपासाची थालीपीठे\nशनिवार, मी आणि उपासाची थालीपीठे “शनिवार माझा आवडीचा….आवडीचा…. आवडीचा… ” हे गाणं मी नेहमीच आळवते. सुट्टीचा दिवस हे प्रमुख कारण असलं तरी बाकीची कारणं पण (तितकीच, किंबहुना जास्तच) महत्वाची आहेत.पहिलं कारण म्हणजे म्हणजे खूप झोपता येतं. सकाळी उठून रोजच्याप्रमाणे leave balance स्तोत्राची उजळणी करून आजही ऑफिसला जावं लागणार असा विचार करत कडवट तोंडाने उठण्याची गरज नसते. दुसरं कारण म्हणजे त्या दिवशी समस्त कुटुंबाला उपास असतो “शनिवार माझा आवडीचा….आवडीचा…. आवडीचा… ” हे गाणं मी नेहमीच आळवते. सुट्टीचा दिवस हे प्रमुख कारण असलं तरी बाकीची कारणं पण (तितकीच, किंबहुना जास्तच) महत्वाची आहेत.पहिलं कारण म्हणजे म्हणजे खूप झोपता येतं. सकाळी उठून रोजच्याप्रमाणे leave balance स्तोत्राची उजळणी करून आजही ऑफिसला जावं लागणार असा विचार करत कडवट तोंडाने उठण्याची गरज नसते. दुसरं कारण म्हणजे त्या दिवशी समस्त कुटुंबाला उपास असतो साबुदाणा खिचडी करायला १५ मिनिटे खूप झाली. २ वाजेपर्यंत मस्त time-pass करता येतो. २ वाजता…\nबिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत\nबिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत\nबिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा उपासाच्या थालीपीठाची कृती ह्या पोस्ट मध्ये आहे. जरूर वाचा. 🙂 जिन्नस: ज्वारीचं पीठ – ३ वाट्या बेसन /चणाडाळीचं पीठ – १ वाटी लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची – चवीनुसार मीठ – चवीनुसार जिरे – चिमूटभर ओवा – चिमूटभर तीळ – चिमूटभर हळद – चिमूटभर धणेपूड – थोडीशी कोथिंबीर – बारीक चिरून कांदे बारीक चिरून – २ आवडत असतील तर टोमॅटो – १ बारीक…\nसुट्टी – (शतशब्दकथा) January 1, 2020\nनशा – (द्विशतशब्दकथा) October 30, 2019\nदिवाळी अंक: स्पंदन २०१९ October 30, 2019\nउपासाचे पदार्थ कांदा खमंग गूढकथा गोड चटणी चीझ तंत्रज्ञान थालीपिठ दिवाळी अंक दीर्घकथा द्विशतशब्दकथा नाश्ता पक्वान्न पराठे पाककृती पौष्टिक प्रेमकथा प्रेरणादायक फराळ भयकथा भाजी मिष्टान्न लघुकथा लेख विज्ञान व्हेज कोल्हापुरी शतशब्दकथा शतशब्दलेख स्पंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2020/pisces-health-horoscope-2020-119121600023_1.html", "date_download": "2020-04-01T14:04:45Z", "digest": "sha1:5NKBJIYVTJS4CHNWOJXYCTRLZAIVOFK6", "length": 15128, "nlines": 164, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: मीन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nHealth Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: मीन\nहे वर्ष आपल्याला आरोग्यादृष्ट्या मिश्रित फळ देणारं ठरेल. आरोग्यात चढ- उतार होतील. या वर्षी जरी गंभीर आजाराचे लक्षण दिसत नसले तरी आरोग्याची काळजी घेणे कधीही चांगलंच ठरतं. मानसिकदृष्ट्या आपण सुदृढ राहाल. एखाद्या जुनाट आजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.\nहे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने सुखकारक व समाधानकारक जाणार आहे. हवामानाच्या बदलीमुळे किरकोळ सर्दी, पडसे, तापासार्‍या आजारांना सामोरा जावं लागणार आहे. वेळेत उपचार केल्यास त्यात आरामही होईल. शाकाहारी आहार आणि नियमित व्यायाम आपल्यासाठी योग्य ठरेल.\nमे ते सप्टेंबर या काळात कामाच्या तणावामुळे थकवा येऊ शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर प्रभाव दिसू शकतो. काम करताना विश्रांती घेणे विसरू नका. नियमित दिनचर्या ठेवा. मॉर्निग वॉक, व्यायाम नियमित करा.\nडिसेंबरपासून वर्ष अखेरपर्यंत आत्मविश्वासात कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे. यासाठी श्री विष्णु सहस्त्रनाम स्रोतांचा पाठ करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.\nLove Horoscopes 2020 प्रेम राशिभविष्य: मीन\nपी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर\nवार्षिक राशिफल 2020 : मीन\nमराठी अभिनेत्री सारा श्रवणला अटक, खंडणीचा आहे आरोप, अटकपूर्व जामीनही फेटाळला\nअभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nयावर अधिक वाचा :\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nश्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा जाणून घ्या\nअध्याय १ निराशा, मन:शांती, कर्जमुक्ती, नवीन उपक्रमाची सुरुवात\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-mayor-at-your-ward/", "date_download": "2020-04-01T13:18:33Z", "digest": "sha1:HMBZD3XKNJ3TVGTKL534XYSUPXHKCTIQ", "length": 20543, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महापौर आपल्या प्रभागात उपक्रम : नागरिकांनी वाचला महापौरांसमोर समस्यांचा पाढा; Ward issues told to Mayor by citizens", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nकाळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साध्या पद्धतीने होणार\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद\nजळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण ब���द\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nमहापौर आपल्या प्रभागात उपक्रम : नागरिकांनी वाचला महापौरांसमोर समस्यांचा पाढा\nप्रभाग क्र. २८. मध्ये महापौर सतीश कुलकर्णी यांनी पाहणी दौरा करून विविध समस्या सोडवण्यांबाबत अधिकार्‍यांना सूचना केल्या.\nयावेळी नवीन नाशिक प्रभाग सभापती दीपक दातीर, नगरसेवक दत्तात्रय सूर्यवंशी, नगरसेविका सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार आदी उपस्थित होते.\nया प्रसंगी नागरिकांनी विविध प्रश्न मांडले त्यात लाईट, पाणी, ड्रेनेज यासारख्या विषयांवर लक्ष देऊन सुविधा पुरवाव्यात, झाडांच्या फांद्या कमी करणे, शुभम पार्क येथे पोलीस चौकी करावी, रस्त्यावर गतिरोधक टाकावे, उद्यानाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, मंदिराचा हॉल गळत असून त्याची गळती बंद करावी,परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास असून त्यावर नियोजन करावे, गजानन नगर परिसरात स्वच्छता होत नाही स्वच्छता ठराविक भागातच केली जाते, रस्त्यावर कचरा पडत असतो त्यादृष्टीने उपाययोजना करावी, परिसरासाठी पोलिसांची गस्त वाढवावी, बर्‍याच वेळा पथदीप बंद असतात ते सुरू करावेत, उमा पार्क व धनलक्ष्मी परिसरात रस्ता करावा,येथील पथदिप बंद असतात ते सुरू करावेत,\nत्रिमूर्ती चौक पाथर्डी एमआयडीसी रस्त्यावर सिग्नल करावा, परिसरात अतिक्रमण वाढले आहे त्यामुळे अपघात वाढतात ते अतिक्रमण काढण्यात यावे. मोकळ्य ाभूखंडावर कचरा साचून असतो त्यामुळे दुर्गंधी पसरते उद्यानात खेळणी बसवून संरक्षण भिंत बांधावी, एमआयजी योजना येथे भुयारी गटारीचा प्रश्न असून तो सोडवावा, अतिक्रमण वाढले असून त्यामुळे गटार दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होतो त्यावर उपाय योजना करावी, जनार्दन स्वामी नगर येथे वीज वितरण कंपनीचे मिनी पिलर बसण्याची व्यवस्था करावी, माधव रोहाऊस परिसरात पक्के रस्ते करावे, त्या ठिकाणी असणार्‍या गंगा रो हाऊस येथील विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत त्या कमी कराव्यात अन्यथा मोठा अपघात घडू शकतो याबाबत दक्षता घ्यावी.\nसातपूर व अंबड एमआयडीसी रस्त्यावर गतिरोधक बसवावे तसेच उपेंद्र नगर भागात असणार्‍या विद्युत वाहिन्या भूमिगत कराव्यात, ग��रा पार्क येथे पाण्याची बिले वेळेवर मिळत नाहीत ती देण्याची व्यवस्था करावी , औषधांची फवारणी करावी कॉलनी परिसरात ठीक ठिकाणी फलक लावावेत आदी विविध प्रश्न सतीश नादुर्डे, सुरेश पाटील, जिभाऊ सरोदे, साळवे, पुनम चौधरी, महेंद्र राहाडे, मकरंद वाघ, सुभाष अहिरराव, उमेश धामणे यांनी मांडले.\nयावेळी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, उपअभियंता एस.एस.रौंदळ, संजय गांगुर्डे, नदीम पठाण, नितीन पाटील, गोकुळ पगारे, प्रवीण थोरात आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यात विशेष मिशन ‘इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम’\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nकाळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साध्या पद्धतीने होणार\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nश्रीक्षेत्र तरसोद : त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त उद्या श्री गणरायाची यात्रा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, फिचर्स\nकथा : आधुनिक राधा\nमासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा पोवाडा गातो शिवाजीचा…\nFeatured, आवर्जून वाचाच, जळगाव, विशेष लेख\nजळगाव : जिल्ह्यातील सर्व सिमा बंद ; आदेशाचे पालन करा -जिल्हाधिकारी\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nकाळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साध्या पद्धतीने होणार\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्���ा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/panchvati-crime-firing-makhamalabad-road/", "date_download": "2020-04-01T13:40:11Z", "digest": "sha1:MFA4V26AZZWL33ONOBD66ZNSXR5H365A", "length": 16111, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पंचवटीतील गुन्हेगारी काही कमी होईना; उदयनगरमध्ये गोळीबार, panchvati crime firing makhamalabad road", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद\nजळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nपंचवटीतील गुन्हेगारी काही कमी होईना; उदयनगरमध्ये गोळीबार\nमागील भांडणाची कुरापत काढून पंचवटीत एकावर भर सकाळी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून संशयिताचा शोध सुरु आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरात मागील भांडणाच्या कुरापतीवरून एका युवकावर सकाळी दहा वाजेच्या सुमारा�� गोळीबार करण्यात आला.\nगोळीबारात पंचवटीतील मखमलाबाद रोडवर उदय नगर येथील किरण भडांगे याच्या हातावर गोळी लागली आहे. या घटनेत भडांगे गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपासकार्य सुरु आहे.\nअशी असते आदिवासी बांधवांची अनोखी ‘होळी’\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nमोदीजी अभिनंदन… सुषमाजींचे शेवटचे ट्विट\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nतहसीलदारांवर हल्ला करणारा वाळूतस्कर नगरमध्ये जेरबंद\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nएसटी सवलतींचा दोन कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ\nजळगाव : पो.नि.बापू रोहोम यांची बदली \nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\n ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे यांचे सपत्नीक रक्तदान\n नाशिक शहरात साडेसातशे जमावबंदीचे गुन्हे दाखल\nबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/8419/national-pension-scheme-marathi-information-manachetalks/", "date_download": "2020-04-01T16:06:26Z", "digest": "sha1:DU4XKTPVVZEHL4C7UYK6VT6ZSDL4PBVV", "length": 18899, "nlines": 126, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) मधले नवे बदल | मनाचेTalks", "raw_content": "\nHome आर्थिक राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) मधले नवे बदल\nराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) मधले नवे बदल\nएन. पी. एस. ही सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षितता योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर हमखास आणि नियमितपणे निवृत्तीवेतन मिळावे हा या योजनेचा हेतू आहे. 1 एप्रिल 2004 नंतर सरकारी नोकरी स्वीकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना (संरक्षण विभागातील कर्मचारी वगळून) ही योजना सक्तीने लागू करण्यात आली आहे. या योजनेची माहिती आपण यापूर्वीकरून घेतली आहे. ती माहिती आपल्याला लेखाखालील लिंकवर जाऊन वाचता येईल. अन्य पेन्शन योजनांच्या तुलनेत या योजनेत काही त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करण्यात आल्या असून काही नवीन सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही योजना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षित झाली आहे. तेव्हा हे महत्वाचे बदल कोणते त्याचा आपण आढावा घेऊयात.\nयोजना वर्गणीत वाढ : सरकारी कर्मचारी किंवा आपल्या कामगारांसाठी ही योजना ऐच्छिकरित्या स्वीकारलेल्या खाजगी कंपन्या (कॉर्पोरेट मॉडेल) यांना त्यांच्या मूळ पगार + महागाई भत्ता यांच्या किमान 10% वर्गणी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्याकडून प्रत्येकी भरली जात असे 1 एप्रिल 2019 पासून यात सरकारने बदल केला असून आता व्यवस्थापनाचे योगदान मूळ पगार व महागाई भत्याच्या 14% एवढे राहील. मालकाला त्याच्या योगदानासाठी मिळणारी करसवलत आणि कर्मचाऱ्यांना मिळणारी करसवलत, निश्चित वयानंतर मिळणारे निवृत्तीवेतन व एकरकमी करमुक्त रक्कम हे या योजनेचे आकर्षक आहे.\nफंड मॅनेजरच्या संख्येत वाढ : योजना व्यवस्थापक म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना (कॉर्पोरेट मॉडेल) तीन फंड मॅनेजरपैकी एकाची तर सर्वसाधारण व असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना (ऑल सिटीझन मॉडेल) सहा फंड मॅनेजरपैकी एकाची निवड करता येत होती. आता या दोघांनाही 8 पैकी एका फंड मॅनेजरची निवड करता येईल. फंड व्यवस्थापनाने आपणास अपेक्षित कामगिरी न केल्यास त्यात बदल करता येऊ शकेल.\nयोजनेतील समभागांच्या टक्केवारीत वाढ : या योजनेचे कार्य म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स योजनेनुसार असेल अशी रचना करण्यात आली आहे. यापूर्वी योजनेतील समभाग ग��ंतवणूक मर्यादा सरकारी कर्मचाऱ्यांना 15% तर सर्वसाधारण व्यक्तींना 50% होती (Active choise). तसेच याच मर्यादेत समभाग गुंतवणुकीची मर्यादा ठरवण्याचे स्वातंत्र्य होते किंवा आपल्या जीवनचक्रानुसार (Life cycle) समभागात गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य होते (Auto choise). यात आता जीवनचक्रानुसार 25%, 50%, 75% समभागात गुंतवणूक करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना तो 50% तर इतरांना 75% पर्यंत वाढवता येऊ शकतो. यामुळे समभाग टक्केवारी वाढल्याने परतावा मिळण्याची शक्यता वाढते.\nयोजना पूर्तीतील 20% करप्राप्त रक्कम आता करमुक्त : योजनेच्या पूर्तीनंतर 40% जमाराशीची पेन्शन योजना आणि 60% रक्कम एकरकमी घेता येत असे. यातील एकूण रकमेच्या 20% रक्कम करप्राप्त होती आता ती करमुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता यातील गुंतवणूक, वाढ आणि मुदतपूर्ती तिन्ही करमुक्त झाल्याने ही योजना पी. एफ., पी. पी. एफ. आणि ई. एल. एस. इस. च्या समकक्ष झाली आहे.\nयोजनेतून करमुक्त उचल मिळण्याची सवलत : योजनेत तीन वर्षं पूर्ण करणाऱ्या सभासदास त्याच्या आणि मालकाच्या, जमा व लाभ रकमेच्या 25% रक्कम सुयोग्य कारणासाठी (लग्न, घरबांधणी, आजारपण, शिक्षण) काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाच वर्षांच्या अंतराने एकूण तीनवेळा अशी रक्कम गरजेनुसार काढता येऊ शकेल ती पूर्णपणे करमुक्त असेल. यामुळे मोठा आकस्मित खर्च भागवता येऊ शकेल.\nकिमान गुंतवणूक रकमेत घट : यातील टियर -1 खात्यात वार्षिक किमान ₹6000/- तर टियर -2 मध्ये वार्षिक किमान ₹2000/- भरण्याचे बंधन होते. ही मर्यादा टियर -1 मधील कॉर्पोरेट खात्यास ₹500/- तर सर्वसाधारण खात्यास ₹1000/- करण्यात आली असून टियर-2 मधील खात्यास ₹250/- इतकी कमी करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक लोकांना हे खाते चालू ठेवणे सोपे जाईल.\nया प्रमाणे काही बदल करून सवलती देण्यात आल्याने ही योजना आता अधिक आकर्षक झाली आहे. आशा अन्य योजनांचा मिळणारा सध्याचा परतावा हा पी. एफ. मधून 8.65%, पी. पी. एफ. मधून 8% निश्चित आहे. ई. एल. एस. एस. मधून बाजार जोखमीसह 10 ते 12% अपेक्षित आहे तर गेल्या 35 हुन अधिक वर्षात निर्देशांकापासून मिळालेला परतावा हा 14 % हून अधिक असल्याने दीर्घकाळात चांगला परतावा या योजनेतून मिळू शकेल अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी.\nयाशिवाय यातील टियर-1 मधील गुंतवणूकीस 80CCD-2 नुसार 50 हजार रुपयांची अतिरिक्त करसवलत मिळत असल्याने ज्यांचे उत्पन्न अधिक त्यांना मिळणाऱ्या करसवलतींचा विचार करता अधिक फायदेशीर आहे. या योजनेवर PFRDA या पेन्शन नियमकांचे लक्ष आहे. योजनेच्या व्यवहार नोंदी NSDL e-Governance infrastructure ltd व Karvy Computershare Pvt Ltd यांच्याकडे सुरक्षित आहेत.\nयोजनेचा व्यवस्थापन खर्च अन्य योजनांच्या तुलनेत अत्यल्प आहे. या खात्यात कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय गुंतवणूक करता येत असल्याने दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करण्यासाठी, मर्यादित जोखीम घेऊन गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेता येईल. योजनेसंबंधीत सर्व व्यवहार nps अँपवर ऑनलाइन करता येतात. या अँपची माहितीही आपण यापूर्वीच करून घेतली आहे.\nराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) कशी काम करते\nराष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) चे नवीन ऍप कसे आहे या लेखात माहित करून घ्या\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.\nPrevious articleराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) कशी काम करते\nNext articleअपंगत्वावर मात करून यशाच्या मार्गाने निघालेला रवी वर्मा – Youth For Jobs (Y4J)\n१९८२ पासून \"हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल\" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.\nतीस दिवस या गोष्टी करा आणि श्रीमंतीकडे/समृध्दीकडे वाटचाल करा\nखरंच, पैशाने आनंद खरेदी करता येतो का लेख वाचण्याची संधी चुकवू नका\nमुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/?filter_by=random_posts", "date_download": "2020-04-01T15:59:38Z", "digest": "sha1:4F5D7ZGN4JXTL2ZPOIWTZCYSGDYHLIBJ", "length": 6763, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "विशेष Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nओल्या नारळापासून खोबरेल तेल बनवण्याची घरगुती पद्धत\nघरी आणू इको फ्रेंडली बाप्पा “बीज गणेश” Generic Seed Ganesha\nजादू दोन शब्दांची… थँक यु आणि प्लिज\nमुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या या...\nआज मराठी भाषा दिन त्यानिमित्त मराठी भाषेचा इतिहास माहित करून घ्या...\nजगभरात ५% लोकांचे दोनही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असण्याचे कारण काय\nपेमेंटची रिकव्हरी, उधारी वसूल करण्यात अडचण येते का तुम्हाला\nया दिवाळीत डिजिटल माध्यमातून सोनेखरेदी करण्याचे पर्याय\nयुद्धाच्या उंबरठ्यावर घरात सुरक्षित बसून आपलं कर्तव्य काय\nत्राटक – मेडीटेशनचा एक प्रकार आणि त्राटक कसे करावे\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/", "date_download": "2020-04-01T13:34:06Z", "digest": "sha1:Q5YN6THBT4VJTBOSWCDNKP5MAYRA26V3", "length": 4891, "nlines": 86, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "Online marathi classifieds: मराठी छोट्या जाहिराती : Marathi Jahirati", "raw_content": "\n जाहिरात करण्यासाठी प्रवेश करा, किंवा विनामूल्य सभासद व्हा\nहॉटेल्स / रिसॉर्टस , यात्रा-सहल , प्रवास सोबत\nवधू पाहिजे , वर पाहिजे\nफ्लॅट/अपार्टमेंट, भाड्याने देणे-घेणे, जमीन, रूम-मेट\nसंगणक , लॅंडस्केप डिझाईन\nस्पर्धा/परिक्षा , नाटक/चित्रपट , प्रदर्शन , महाराष्ट्र मंडळ\nसल्ला/मार्गदर्शन, छंद-वर्ग, कोर्सेस, कोचिंग क्लासेस\nपुस्तकांची देव-घेव , मैत्री , हरवले-सापडले , बोलायचं राहिलंच\nसेवा सुविधा वेबसाईट डिझायनिंग , होस्टिंग , डोमेन\nभाड्याने देणे-घेणे जागा भाड्याने देणे पुणे India\nभाड्याने देणे-घेणे जागा भाड्याने देणे पुणे India\nफ्लॅट/अपार्टमेंट जागा भाड्याने देणे Pune India\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज नांदेड सिटी डेस्टिनशन सेंटर पुणे येथे 2100 स्क्वेअर फूट शॉप ऑर ऑफिस रेंट वर देने आहे Pune India\nखरेदी-विक्री कॅनन डी स एल आर विकणे पुणे India\nजमीन सोलापुर जिल्हा पंढरपुर तालुक्यातील कासेगाव येथे माझी जमीन असून 3हेक्टर आहे Pandharpur India\nखरेदी-विक्री #जमीन विकणे आहे #पुण्याजवळ पुणे India\nव्यवसाय विषयक मुळशी धरणा जवळील उत्तम लोकेशन ची जागा रिसॉर्ट साठी भाड्याने देणे आहे Pune India\nआरोग्य डेंटीस्ट Palghar India\nइतर NaturZest - नेचरझेस्ट - नैसर्गिक उत्पादनांचा नवीन ब्रॅण्ड India\nकमर्शियल स्पेसेस/प्राॅपर्टीज दुकान विकणे आहे ( क्लिनिक ) डोम्बिवलि India\nखरेदी-विक्री जागा विकने आहे पुणे India\nजमीन शेत विकणे आहे AKOLA India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/-/articleshow/17640486.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-04-01T15:54:23Z", "digest": "sha1:4JDSUIEBBH5WSC6RLOP5H5RBKAUWEDRS", "length": 13451, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "nagpur + vidarbha news News: मुख्यमंत्र्यांना दिसले पाच वाघ - | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nमुख्यमंत्र्यांना दिसले पाच वाघ\nहिवाळी अधिवेशनाची दगदग, विरोधकांचे आरोप, सत्ताधाऱ्यांच्या मागण्या, प्रसारमाध्यमांचा गराडा, फाइल्स यापासून मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण यांनी आज ‘ब्रेक’ घेतला. हा संडे त्यांनी सहकुटुंब ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात घालविला. या भेटीत त्यांना पाच वाघांचे दर्शन झाले.\nहिवाळी अधिवेशनाची दगदग, विरोधकांचे आरोप, सत्ताधाऱ्यांच्या मागण्या, प्रसारमाध्यमांचा गराडा, फाइल्स यापासून मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण यांनी आज ‘ब्रेक’ घेतला. हा संडे त्यांनी सहकुटुंब ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात घालविला. या भेटीत त्यांना पाच वाघांचे दर्शन झाले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा सर्वाधिक वाघांची संख्या असलेला प्रकल्प आहे. प्रकल्पात ६५ वाघ असल्याचे अलीकडेच झालेल्या पाहणीत आढळले होते. या संपूर्ण प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली. यादरम्यान कॉरिडॉर संरक्षणावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी सत्वशीला तसेच मुलीने सकाळ आणि दुपारच्या सत्रात ताडोबाची सफर केली. कनार्टक व महाराष्ट्र या दोन राज्यात विशेष व्याघ्र संरक्षण दल कार्यरत आहे. त्याच्या दोन बटालीयन येथे आहे. यात ४२ मुली व ८१ मुलांचा समावेश आहे. याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.\nपशुवैद्यकीय अधिकारी पद निर्मिती\nप्रत्येक व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक गरजेची आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली जाईल असे त्यांनी सांगितले. व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या कॉरिडॉरकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी उमेरड-कऱ्हाडला अभयारण्याच्या नोटिफिकेशनला मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यमंत्री फौजिया खान यांच्या कथित शिकारीचा मुद्दा सध्या गाजत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ताडोबाचा दौरा करताना काळजी घेतली. कोणताही वाद निर्माण होणार नाही, याची अधिकाऱ्यांनीही पूर्ण दक्षता घेतली. ताडोब्यात जाण्यासाठी वन विभागाच्या जिप्सींचा वापर करण्यात आला. वन विभागाने तीन जिप्सींची व्यवस्था केली होती. त्यातील संख्याही मर्यादित होती. केवळ आठ जणांना प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. सीएमच्या या दौऱ्याबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबई, नागपुरात आणखी ८ करोनाग्रस्त; राज्यात एकूण १६७ रुग्ण\nपॉझिटिव्ह न्यूज: यवतमाळ जिल्हा झाला करोनामुक्त\n यवतमाळमधील ११ जणांचा पुण्यातील 'करोना'ग्रस्तांसोबत प्रवास\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nनागपूर: करोनाग्रस्तांच्या संख्येबाबत फेक क्लिप व्हायरल; तिघांना अटक\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nकरोना: 'सिद्धीविनायक'चे 'मिशन रक्तसंकलन' सुरू\nनागपूर: दीड किलो सोने हडपल्याचा आरोप; झवेरी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुख्यमंत्र्यांना दिसले पाच वाघ...\nकुख्यात सोनसाखळी चोरांना अटक...\nहोय, सिंचनाचे गणित चुकलेच:CM...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/lifestyle/fashion/page/2/", "date_download": "2020-04-01T15:33:25Z", "digest": "sha1:XU2L3Y5GEAKQ3GUOBNJNYZNNMSTL233U", "length": 16534, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "फॅशन | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना\nज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना…\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- धारावीत आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nPHOTO- ट्रेंडी नेल आर्ट करा आणि ‘नख’रेल दिसा\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\n मुंबई कोणताही ऋतु आपल्या हटके पद्धतीने साजरा करण्यात अग्रेसर शहर कोणतं.. उत्तर आहे मुंबई. फॅशनचा प्रवाह सतत बदलता ठेवण्यासाठी मुंबईकरांना कोणतंही निमित्त...\nदादरमध्ये आज रंगणार मिस ऍण्ड मिसेस सौंदर्य स्पर्धा\n मुंबई सौंदर्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत असली तरी सौंदर्याच्या ठरावीक चौकटींमुळे खऱया सौंदर्याला जाणून घेण्यासाठी आपण मुकत असतो. सौंदर्याची हीच परिभाषा बदलत...\nहंसगामिनी : परवडणाऱ्या किमतीतल्या डिझायनर साड्यांचा ब्रँड\n मुंबई साडी हा तमाम महिलांचा विक पॉईंट. एरवी कामाच्या धबडग्यात रोज साडी नेसता न येणाऱ्या महिलांच्या मनातही साडीला स्वतःचं हक्काचं स्थान असतं....\n‘हेक्टर’ देशातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण, असे आहेत सुपरडुपर फिचर्स\n मुंबई एमजी मोटरने (MG Motor) आज हिंदुस्थानची पहिल्या इंटरनेट कार 'हेक्टर'चे (Hector) अनावरण केले. वायफाय सेवा, व्हॉईस रेक्गनायझेशन अँड रिप्लाय तंत्रज्ञान, नेव्हिगेशन...\n>> पूजा पोवार पुरुषांची फॅशन... खूपच कमी बोललं जातं यावर. आज पुरुषांची फॅशन केवळ मोजक्या रंगात किंवा शर्ट–पँटमध्ये अडकून राहिलेली नाही. पाहूया पुरुषी फॅशनचे रंग. बटण...\nडोळ्याखालील काळी वर्तुळे कोणाच्याही सौंदर्यात बाधा आणतात. पण डोळ्याखाली ही वर्तुळे अपुऱ्या झोपेमुळेच होतात असे नाही. तर प्रदूषण, धूम्रपान, सकस आहाराची कमी किंवा इतर कारणांमुळेदेखील...\nसामुद्रिक शास्त्र : केसांवरून कळते व्यक्तिमत्त्व\nफॅशनेबल दिसण्यासाठी आजची तरुणाई केसांचा छान वापर करू लागली आहे. केसांचे वेगवेगळे प्रकार करून ते आपले वेगळेपण दर्शवतात. पण सामुद्रिक शास्त्रीनुसार केसांवरून व्यक्तिमत्त्व कळू...\nतीन वर्षांपासून या तरुणीने नखंच कापली नाहीयेत\n>> दीपा मंत्री आजची सक्षम स्त्री ती प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करते आहे. मग उद्योग क्षेत्रात तरी ती कशी मागे राहील... आजची गृहिणीदेखील घरातील अखंड व्याप...\nदिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना\nज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना...\nशिरोळ तालुक्याला आरोग्य सेवेसाठी मंत्री यड्रावकर यांच्या निधीतून 50 लाखांचा निधी\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nकेंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा, पालकमंत्र्यांच्या सूचना\nमाजलगावात तरुणाचा नदीत बुडून मृत्यू\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक ���ार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-tips-118090500022_1.html", "date_download": "2020-04-01T15:53:46Z", "digest": "sha1:STPHNHFKBTWCPJLR5COFTZD37YZSRXTR", "length": 14554, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घराच्या सुख-शांतीसाठी वास्तुशास्त्राचे नियम ठेवा ध्यानात | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघराच्या सुख-शांतीसाठी वास्तुशास्त्राचे नियम ठेवा ध्यानात\nघराच्या प्रगती आणि सुख शांतीसाठी आपण बरेच काही करतो. घरातील सर्वजण सुखी-समाधानी असतात तेव्हा घरात शांती नांदते. घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी लोक वास्तूच्या नियमांचे पालन करतात. ज्यामुळे घरातील नकारात्कता जाऊन कुटुंबात सकारात्क ऊर्जा येते. आज आपण जाणून घेऊ काही महत्त्वाचे वास्तुनियम जे घर आणि घराच्या प्रगतीसाठी लाभदायक आहेत.\nघराच्या मध्यभागी जड फर्निचर ठेऊ नये, ब्रह्मस्थळ नेही मोकळे ठेवावे.\nघराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने स्वस्तिक काढा. ज्यामुळे नकारात्क ऊर्जा नाहीशी होईल.\nपाय ओले करून झोपू नका, सुकलेल्या पायाने झोपल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते.\nघरात काटेरी रोपे लावू नयेत. काटेरी रोपे लावल्याने नात्यात कटुता निर्माण होते.\nवास्तुशास्त्रानुसार पायर्‍या नेहमी घराच्या कोपर्‍यातून सुरू व्हायला हव्यात. पायर्‍या कोठून सुरू होतात यावरही घरातील बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात.\nवास्तु दोष दूर करण्यासाठी गणपतीचे 4 सोपे उपाय\nAstro tips : पगार येतात संपून जातो, मग रविवारी करा हे उपाय\nकेतुचे 3 अशुभ लक्षण आणि 5 सोपे उपाय जाणून घ्या ...\nसाप्ताहिक राशीफल 2 ते 8 सप्टेंबर 2018\nस्टडी रूममध्ये केवळ ही 1 वस्तू असली तर रिझल्टची भीती नाही\nयावर अधिक वाचा :\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nमध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/mizoram/article/farmers-income-to-double-with-atma-scheme-5dfc7cd84ca8ffa8a22e1e0c", "date_download": "2020-04-01T14:43:46Z", "digest": "sha1:DIW36PLS3REKRVKUBM4467536X5DQGKM", "length": 6478, "nlines": 69, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ‘आत्मा योजने’ssच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\n‘आत्मा योजने’ssच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट\nनवी दिल्ली – केंद्र शासनाने 'आत्मा' (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी) नावाने एक योजना तयार केली असून, या अंतर्गत कृषी संबंधित विविध योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्याचे आधुनिक प्रशिक्षण मिळू शकते. ही योजना ६८४ जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, अभ्यास, दौरे, शेतकरी मेळावे, शेतकरी गटांना एकत्रित आणणे व फार्म शाळांचे संचालनदेखील होणार आहे. कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात चांगले समन्वय स्थापित करणे हे देखील या योजनेचा हेतू आहे. याची योग्य अंमलबजावणी केल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढू शकते. वैज्ञानिक पद्धतीने लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. आतापर्यंत १९.१८ लाख शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञानासह शेती करण्याचे प्रशिक��षण देण्यात आले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, भारतीय कृषी संशोधन परिषद त्यांच्या कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) नेटवर्कच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे मूल्यांकन, प्रात्यक्षिक व शेतकर्‍यांची क्षमतेच्या विकासाचे कार्य करतात. यावर्षी त्यांनी १५.७५. लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तांदूळ, गहू, डाळी, धान्य व पौष्टिक धान्ये यांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी ३,४२,१८८ शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळ, भाजीपाला, मशरूम, मसाले, फुलझाडे, सुगंधी वनस्पती, नारळ, काजू आणि बांबू इत्यादी पिकांसाठी सुमारे १,९१,०८६ शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. संदर्भ – न्यूज १८, १५ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://chandrakantdadapatil.in/first-meeting-committee-member-appointed-farm-debt-waiver-scheme", "date_download": "2020-04-01T14:57:55Z", "digest": "sha1:ES7Q64UEAWVMCLRKIX5XFFNIT5BRGCI6", "length": 5218, "nlines": 33, "source_domain": "chandrakantdadapatil.in", "title": "कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न झाली - चंद्रकांत दादा पाटील", "raw_content": "\nकर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न झाली\nमंत्रालयात कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न झाली. यावेळी या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, समितीचे अध्यक्ष सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून दि. २२ ऑगस्ट २०१७ पर्यत २२ लाख ४० हजार ९४३ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. तर १८ लाख ८५ हजार ४५७ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. १५ सप्टेंबर पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी होऊन त्यानुसार दि. १ ऑक्टोबर २०१७ पासून कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल असा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला आहे.\nई-सुविधा केंद्रांवरील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही केंद्रांवर शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे आकारण्याच्या तक्रारी येत आहेत. अशा ई-सेवा केंद्रांवर कारवाई करावी आणि बंद असलेली केंद्र तात्काळ सुरु करावेत असे आदेश या बैठकीत देण्यात आले. दि १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या ई -सुविधा केंदांवर जाऊन कर्जमाफीचे अर्ज भरावेत असे आवाहन सहकार मंत्री श्री देशमुख यांनी यावेळी केले.\nदादा पाटील © कॉपीराइट 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/discuss-marathi-books?page=7", "date_download": "2020-04-01T14:57:30Z", "digest": "sha1:6TQTZJ2DAE42SRNMM5W2WRLFWUNNLNVC", "length": 6134, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचू आनंदे | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचू आनंदे\nमायबोलीकरांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल हितगुज.\nद क्रोनिकल्स ऑफ नार्निया लेखनाचा धागा\nरेहान- नंदिनी देसाई लेखनाचा धागा\nमेंदुतला माणुस लेखनाचा धागा\nThe Romanov Sisters - हरवलेल्या जीवनाची कहाणी लेखनाचा धागा\nरेहान - लेखिका नंदिनी देसाई लेखनाचा धागा\nभालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. लेखनाचा धागा\nहरवलेली लेखिका - मेघना पेठे लेखनाचा धागा\nG.I. Brides - परीकथेपासून वास्तवापर्यंतचा प्रवास लेखनाचा धागा\nमाबोवरील उपेक्षित पण वाचनिय लेखनाच्या लिन्क्स लेखनाचा धागा\nहाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच लेखनाचा धागा\nदिवाळी अंक २०१४ लेखनाचा धागा\nअजिंठा लेणी लेखनाचा धागा\nयंदाच्या (२०१४) 'मौज' व 'इत्यादी' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका लेखनाचा धागा\nयंदाच्या (२०१४) 'माहेर', 'मेनका', 'जत्रा' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका लेखनाचा धागा\n\"तत्पूर्वी\" -दासू वैद्य. लेखनाचा धागा\nपाचूच्या हिरव्या माहेरी लेखनाचा धागा\nशंभर मी - श्याम मनोहर लेखनाचा धागा\nश्रीमद्‍ भगवद्‍ गीता कळली तेवढी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/diwali-dhanteras/", "date_download": "2020-04-01T14:26:42Z", "digest": "sha1:4CS7L2QYTXGQRU7Z6TZQ3GX2EC62BTEU", "length": 17401, "nlines": 173, "source_domain": "www.saamana.com", "title": "धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा या वस्तू, होईल लाभ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोध�� पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nधनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा या वस्तू, होईल लाभ\nआज धनत्रयोदशी. आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. धनत्रयोदशीचे पर्व कार्तिक कृष्ण त्रयोदशीला साजरे केले जाते. याचदिवशी समुद्रमंथनादरम्यान अमृत कलश घेऊन देवतांचे वैद्य धन्वंतरी प्रकट झाले होते. निरोगी आरोग्यासाठी धन्वंतरीची उपासना केली जाते.\nया दिवशी धन संपत्तीची देवता असलेल्या कुबेराचीही पूजा केली जाते.धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. आजच्या दिवशी मूर्ती व वस्तूंची खरेदी केली जाते. याच मूर्ती आणि वस्तूंची दिवाळीत पूजा केली जाते.\nया दिवशी काय खरेदी करावे\nकुठलेही धातूचे भांडे या दिवशी खरेदी करावे. पाण्याचे भांडे घेतलेत तर उत्तम.\nगणपती आणि लक्ष्मीची मूर्ती घ्यावी. या दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या असाव्यात.\nबत्तासे, मातीची पणती, मोठा दिवा\nजमल्यास अंक असलेले कुठलेही यंत्र खरेदी करावे.\nआजच्या दिवशी वरीलपैकी खरेदी केलेल्या कुठल्याही वस्तूची वा मूर्तीची पूजा करावी.\nजाणून घ्या या वस्तूंची खरेदी करण्याचे कारण\nवर्षभर घरात लक्ष्मी नांदावी. आर्थिक लाभ व्हावा यासाठी पाण्याचे भांडे घेणे उत्तम\nव्यवसायात वाढ व्हावी, प्रगती व्हावी यासाठी कुठल्याही धातूचा दिवा घ्यावा.\nमुलांच्या प्रगती व निरोगी आरोग्यासाठी ताट किंवा वाटी घ्यावी.\nदिर्घायुष्यासाठी धातुपासून तयार केलेली घंटी घ्यावी\nघरात सुख मनशांती नांदावी यासाठी ज्यात अन्न शिजवता येईल असे भांडे घ्यावे.\nधनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरी��ी स्थापना करावी.\nपूजा करतेवेळी “ॐ ह्रीं कुबेराय नमः” या मंत्राचा जप करत राहावा.\nदोन्ही देवतांच्या समोर एका वातीचा तूपाचा दिवा लावावा.\nकुबेराला सफेद आणि धन्वंतरीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.\nत्यानंतर “धन्वन्तरि स्तोत्रा”चे पठण करावे.\nपूजा झाल्यानंतर पैसा साठवण्याच्या ठिकाणी कुबेराला स्थानापन्न करावे. तर पूजाघरात धन्वंतरी ठेवून त्याची पूजा करावी.\nखरेदी करण्यासाठी योग्य वेळ\nयावेळेला पूजाही करू शकता.\nदुपारी 12 ते 1.30 या दरम्यान खरेदी करा.\nरात्री 9 ते 10.30 या वेळेतही तुम्ही खरेदी करू शकता.\nसकाळी 10.30 से 12.00 या वेळेदरम्यान पूजा किंवा खरेदी करू नये.\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nया बातम्या अवश्य वाचा\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://killicorner.in/category/culture/", "date_download": "2020-04-01T13:51:18Z", "digest": "sha1:FWNR3VLQOK7J3B4XBCRL4QQO4P33E2XR", "length": 2984, "nlines": 37, "source_domain": "killicorner.in", "title": "Culture Archives | किल्ली Corner", "raw_content": "\nदिवाळी अंक: स्पंदन २०१९\nदिवाळी अंक: स्पंदन २०१९\nस्पंदन दिवाळी अंकाचे हे पहिले वर्ष आहे. साहित्यप्रेमी असणाऱ्या ४ मैत्रिणींनी एकत्र येऊन ह्या अंकाची निर्मिती केली आहे. ह्या साहित्यफराळाचा जरूर आस्वाद घ्या आणि अंक कसा वाटला हे आपल्या मौल्यवान प्रतिक्रियांद्वारे कळवा. आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे, हा अंक ई-साहित्य प्रतिष्ठान (http://www.esahity.com/) ने त्यांच्या site वर उपलब्ध करून दिला आहे. तसेच स्पंदन दिवाळी अंक ह्या लिंकवर जाऊन वाचता येईल. googleDrive लिंक संपादक मंडळ: १. पल्लवी कुलकर्णी (किल्ली) २. सिद्धी पलांडे चव्हाण ३. अर्चना गवस ४. मधुरा कुलकर्णी\nसुट्टी – (शतशब्दकथा) January 1, 2020\nनशा – (द्विशतशब्दकथा) October 30, 2019\nदिवाळी अंक: स्पंदन २०१९ October 30, 2019\nउपासाचे पदार्थ कांदा खमंग गूढकथा गोड चटणी चीझ तंत्रज्ञान थालीपिठ दिवाळी अंक दीर्घकथा द्विशतशब्दकथा नाश्ता पक्वान्न पराठे पाककृती पौष्टिक प्रेमकथा प्रेरणादायक फराळ भयकथा भाजी मिष्टान्न लघुकथा लेख विज्ञान व्हेज कोल्हापुरी शतशब्दकथा शतशब्दलेख स्पंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2020-04-01T14:03:58Z", "digest": "sha1:LAAKFUDYHFWIKKFI5ZTHKGRZ5ENSOS3D", "length": 22858, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विचारवेध संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\n(विचारवेध साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)\nविचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.\nआदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारवेध संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. विचारवेध संमेलन २००७मध्ये काही करणा मुळे बंद झाले होते. २०१५ मध्ये ते पुन्हा काही कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि इच्छेने सुरु झाले आहे. पुन्हा सुरु झालेल्या पुन्हा सुरु झालेल्या विचारवेध संमेलनाचा उद्देश जास्ती जास्ती तरुणांना पर्यंत पोहचणे आहे. त्यासाठी विचारवेधने युट्युब चानेल सुरु केले आहे. त्याच बरोबर विचारवेधची स्वतःची वेबसाईट देखील आहे. २० ते २२ जानेवारी २०१७ मध्ये पुण्यातील एस.एम,जोशी सभागृहात विचारवेध संमेलन पार पडले. नवीन विचारवेधने आणखी एक नवा पायंडा पाडला आहे. संमेलनाला अध्यक्ष न नेमण्याचा सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खाली प्रमाने आहे. त्याचा बरोबर पुरोगामी महाराष्ट्राला भारतातील इतर राज्यांशी जोडण्याचे काम विचारवेधच्या माध्यमातून व्हावे, म्हणून विचारवेध प्रयत्नशील आहे.\nनवीन सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खालीलप्रमाणे आहे.\nविचार-वेध : उद्देश, भूमिका आणि कार्यपद्धती[संपादन]\n१९९४ पासून २००७ पर्यंत, १४ वर्षे, विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात येत असे. सातारा येथील आंबेडकर अकॅडमीतर्फे किशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या गावांत हे संमेलन स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने भरवीत असत. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत धर्म आणि राजकारण यांच्या संबंधांची सखोल चिकित्सा करण्यासाठी पहिले विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात आले. ‘विसाव्या शतकाचे एकविसाव्या शतकाला योगदान’ हे या संमेलनाचे प्रमुख सूत्र होते. विसाव्या शतकाचा आढावा संपला आणि एकविसावे शतक नुकतेच सुरू झाले होते, त्याचा आढावा घेणे तेव्हा शक्य नव्हते, तेंव्हा ही संमेलने थांबवण्याचा निर्णय आंबेडकर अकादेमीने घेतला, आणि २००७ नंतर ही संमेलने आयोजित करण्यात खंड पडला.\nत्यानंतर असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी, बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका मंचाची गरज असल्याचे जाणवल्याने परत एकदा अशी संमेलने भरवण्याची तातडीची गरज भासली. कारण 'आज सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या संविधानातील मूल्यांची जाणीव स्वताला आणि समजला करुण देण्याची वेळ आली आहे.’ आम्ही भारतीय नागरिक आहोत, आम्हाला शांततामय आणि सहिष्णू मार्गांनी विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’. हे ठासून सांगण्याची, कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार हे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचार–वेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचार-वेध संमेलने पुन्हा सुरू झाली.\n'भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वासमावेशक विकास, समता, मैत्रीभाव, स्त्रीमुक्ती आणि जातीयता निर्मूलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हा विचार-वेध मंच हक्काने उपलब्ध आहे.\n'वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचार-वेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे हे माध्यम आहे. नागरिकांना विचार करायाला आणि ते व्यक्त करायला प्रोत्साहित करण्यासाठी 'विचारवेध'तर्फे अनेक उपक्रम राबविले जातील. वार्षिक संमेलने हा तर या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असेलच पण त्याच बरोबर (अ) अनेक विचारवंतांची ‘विचार वेचे’ ही छोटी भाषणे सातत्याने रेकॉर्ड करून सर्वांना सहज आणि मोफत यू-ट्यूब वर उपलब्ध करून देणे (ब) गावागावांतून व्याख्यानमाला भरवणे (क) वक्तृत्वस्पर्धा भरवणे (ड) लेख आणि पुस्तके प्रकाशित करणे (ए) परिसंवाद आयोजित करणे इत्यादी उपक्रमांचाही 'विचारवेध'मधे समावेश असेल.\n'विचार- वेध मधील विषयांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असावे, विषय जीवनाच्या, जगण्याच्या प्रश्नांशी निगडित असावेत असा प्रयत्न असेल. वक्ते त्या विषयातील अभ्यासू, जाणकार लेखक असावेत असाही प्रयत्न असेल. वक्ते सर्व विचारधारा, धर्म, जाती, लिंग, वयोगट आणि प्रदेश यांच्यामधून येतील यासाठी विचारवेध प्रयत्नशील राहील. सामेलानातील वक्ते आणि विषय ठरवण्याची पद्धती ही ‘लोकशाही’ आणि‘पारदर्शी’असेल. संमेलनातील वक्ते हे वैचारिक मासिकांच्या वाचकांनी, लेखकांनी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे ठरवावेतअशी निर्णय प्रक्रिया उभारण्यात येईल. 'विचार-वेध'मध्ये माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून; विकेंद्रित पद्धतीने सहभाग शक्य करावा असा प्रयत्न राहील. विचारवेधला राजकीय पक्षांची आवश्यकता आणि सक्रिय राजकारण करण्यची गरज पूर्णत: मान्य आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विचारवेध मध्ये सहाभागी व्हावे, विचार मांडावेत, ऐकावेत, चर्चा करावी. पण विचारवेध हा रा���कीय सत्तास्पर्धेचा आखाडा होऊ नये या साठी राजकीय पक्षांचे नेते आणि प्रवक्ते यांनी विचारवेधच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये अशी विचावेधची भूमिका आहे. विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणिक आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे. पण विचारवेध हे निव्वळ वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ राहील. विचारवेध स्वतः दुसरा कोठलाही रचनात्मक किंवा संघर्षाचा कार्यक्रम राबवणार नाही, विचार-वेध सर्व समविचारी संघटनांशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्यात पुढाकार घेईल आणि त्यांच्या कडून मिळणाऱ्या सहकाराचे स्वागत करेल. परदेशी संस्थांकडून विचार-वेध आर्थिक साहाय्य स्वीकारू शकणार नाही पण त्यांनी विचार-वेधचा प्रचार आणि व्याप वाढविण्यास (वक्ते, श्रोते, चर्चेतील सहभाग, स्थानिक संमेलने, इत्यादि) केलेल्या सहकाराचे विचारवेध स्वागतच करेल.'\nपूर्वी झालेल्या काही विचारवेध संमेलनांचे तपशील पुढे दिले आहेत. ’विचारवेध’ याच नावाने अनेक संमेलने भरत असल्याने ते तपशील वर दिलेल्या माहितीशी जुळतीलच असे नाही.\n१ले विचारवेध संमेलन १९९४. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा). संमेलनाध्यक्ष प्रा. मे.पुं. रेगे होते.\n१९९६; ३रे विचारवेध संमेलन : इचलकरंजी . आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा) आणि समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी.\nसोलापूर येथे १९९८ साली विचारवेध साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष डॉ.भा.ल. भोळे होते.\n४थे विचारवेध संमेलन नाशिक. संमेलनाध्यक्ष प्रा. रामचंद्र महादेव ऊर्फ राम बापट.\n४थे आदिवासी विचारवेध संमेलन; फेब्रुवारी २००७; शहादा (जिल्हा धुळे)\nवर्धा : २० ते २२ डिसेंबर २००२; १०वे विचारवेध संमेलन\nपिंपरी ऑगस्ट २०१०. १०वे विचारवेध संमेलन अध्यक्ष डॉ. विकास आबनावे. आयोजक : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद\nवाशी(नवी मुंबई) : २६ ते २८ डिसेंबर २००३ : ११वे विचारवेध संमेलन. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी (सातारा). संमेलनाध्यक्ष : प्रा. रमेश पानसे\nबार्शी :२६ ते २८ नोव्हेंबर २००४; १२वे विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष बगाराम तुळपुळे\nवडघर (तालुका माणगाव, जिल्हा रायगड) : १३वे विचारवेध संमेलन २८ ते३०-१२-२००५ या काळात; संमेलनाध्यक्ष : डॉ.यशवंत सुमंत\n१५वे : २००९ : १५वे विचारवेध संमेलन. आय���जक बाबासाहेब आंबेडकर अकादमी (सातारा)\n१६वे : पिंपरी(पुणे) येथे १६-९-२०१२ रोजी : १६वे दलित साहित्य विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष प्रा. रामनाथ चव्हाण. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन झाले.\n१७वे : वाघोली(पुणे) येथे ११ ऑक्टोबर २०१३ रोजी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोलीतील कला-वाणिज्य महाविद्यालय यांच्या तर्फे १७वे स्त्री-साहित्य विचारवेध संमेलन झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. आश्विनी रमेश धोंगडे होत्या.\nविचारवेध संस्थेतर्फे नव्यानेच (पुन्हा सुरू होणारे) विचारवेध संमेलन पुणे शहरात २० ते २२ जानेवारी २०१७ रोजी झाले. भारताचा राष्ट्रवाद, संकल्पना, स्वरूप आणि आव्हाने हे या संमेलनाचे मध्यवर्ती सूत्र होते.\nविचारवेध संमेलन २०१८ : १७ फेब्रुवारी २०१८, एसेम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे\nविचारवेध संमेलन-२०१९ : वक्ते- जयंती घोष, अच्युत गोडबोले, आशुतोष भूपटकर, रजनी बक्षी, धम्मसंगिनी, विजय नाईक, मुक्ता मनोहर, तारक काटे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ (पुणे) : १२ जानेवारी २०१९, स. ९ ते रात्री ८. [१]\nपहा : मराठी साहित्य संमेलने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ०३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-04-01T15:28:37Z", "digest": "sha1:QTWCR5SANNCJEHTR2NFFKTAKXCHYF3AG", "length": 6852, "nlines": 147, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "आरोग्य Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nकोरोना आणि डोळ्यांचे आरोग्य\nकोरोनाच काय कुठल्याही विषाणूपासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा\nहे नऊ आहार विहारातील बदल तुम्हाला कोरोनाव्हायरस पासून दूर ठेवतील\n मग पहा ह्या सातच टिप्स, आणि मेंदूला द्या खुराक\n“पौष्टिक आणि लज्जतदार मशरूम्स” आणि त्याचे ९ प्रकार\nनोकरी व्यवसायात बैठे काम करता का तुम्ही मग सुदृढ आयुष्यासाठी हे...\nचांगल्या आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व आणि पाणी पिण्याचे प्रमाण, पद्धत\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/ranbveer-playing-rapper-in-gully-boy-119011000014_1.html", "date_download": "2020-04-01T15:53:53Z", "digest": "sha1:B3JYPGSW4IDHCPO6I7DIRMLYFOWNH5S4", "length": 10749, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सिंबानंतर रॅपर बनला रणवीर सिंह | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसिंबानंतर रॅपर बनला रणवीर सिंह\nमोठ्या स्क्रीनवर सिंबा चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह त्याचा सुप्रसिद्ध चित्रपट गली बॉय घेऊन आले आहे. गेल्या दिवसात चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर, आता त्याचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे. ट्रेलर दर्शकांच्या हृदयावर एक अतिशय खास प्रभाव सोडत आहे.\nया चित्रपटात रणवीर सिंह रॅपरची भूमिका बजावत आहे. विशेष गोष्ट म्हणजे सिम्बा चित्रपटात भ्रष्टाचारी पोलिसाची भूमिका बजावल्यानंतर रणवीर सिंहचा गली बॉय चित्रपटात गंभीर शैली देखील फार विशेष जाणवत आहे. ट्रेलरकडे पाहून सांगितले जाऊ शकते की गली बॉयची कथा मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या एका\nसाध्या मुस्लिम कुटुंबातील मुलाची कथा आहे, कुटुंब आर्थिक दृष्टीने कमकुवत आहे आणि ज्याचे रॅपर बनण्याचे स्वप्न आहे.\nचित्रपटात रणवीर सिंह व्यतिरिक्त आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिकेत आहे. तिची भूमिका देखील एक मुस्लिम मुलीची आहे. यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेत्री कल्की कोचलिन देखील दिसेल. हा चित्रपट झोया अख्तर दिग्दर्शित आहे.\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nकपिल शर्माच्या नवीन कार्यक्रमात रणवीर आणि साराची धूम\nदीपिका पादुकोणने जुन्या प्रियकराची निशाणी मिटवली\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार पोस्ट\nआहेर आणू नका, दान करा दीपिका- रणवीरचे आवाहन\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/42097", "date_download": "2020-04-01T14:45:54Z", "digest": "sha1:PJ3C5FDT5IQHYHRZEUQYWU2NR4LUXP54", "length": 12881, "nlines": 108, "source_domain": "sataratoday.com", "title": "महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा", "raw_content": "\nमहाराष्ट्रात आजपासून संचारबंदी ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.\nमुंबई: राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.\nआजपासून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातली सगळी प्रार्थनास्थळंही बंद करण्यात आली आहेत. फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आत्ता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली नाही तर जगभरात जसं करोनाचं थैमान माजलं आहे तसंच ते महाराष्ट्रातही माजेल. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. रविवारी ज्याप्रमाणे सगळ्यांनी जनता कर्फ्यू पाळला त्याबद्दल मी राज्याच्या जनतेला धन्यवाद देतो असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\nकरोनाचा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. शिर्डी, औरंगाबाद येथील विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. तसंच राज्याच्या सीमा आपण रविवारी बंद केल्या होत्या आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्रात करोनाचे एकूण ८९ रुग्ण आढळले आहेत. हा आकडा वाढूही शकतो. अशात अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.\nकाय काय सुरु राहणार : जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, शेती निगडीत औषधांची दुकानं सुरु राहणार, किराणामालाची दुकानं, मेडिकल्स, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दवाखाने, रुग्णालयं.\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nभारतात दारु उत्पादकांनी सॅनिटायझर बनवावे\nराज्यात करोनाचा चौथा बळी, ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू\nसातारा शहरासह जिल्ह्यातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा : मुख्यमंत्री\nछळाचे आरोप खोटे, माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध : विद्या चव्हाण\nलोअरपरळ येथे डंपरने तिघांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; एप्रिल अखेरपर्यंत प्रक्रिया होणार पूर्ण\nरवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक; आज भारतात आणणार\nखेड-शिवापूर टोलनाका हटवण्यासाठी आंदोलन\n...तर सरकार पाडून दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान\nहिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/39421", "date_download": "2020-04-01T13:27:36Z", "digest": "sha1:43EO2QBEFZAHM4ODH43756IN7RM4AWJ5", "length": 19764, "nlines": 256, "source_domain": "misalpav.com", "title": "एक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nएक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा.\nसंदीप डांगे in जनातलं, मनातलं\nनाशिकच्या मिसळीचे दिवाने हजारो है,\nनाशिकच्या मिसळ दिवानग्यांची ही दिवानगी नक्की केव्हापासून सुरु झाली आणि काय काय रुप घेऊन कशी कशी नव्याने अवतरत आली ह्याची सुरसरम्य कथा मांडली आहे खालच्या माहितीपटातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंद चुकवू नये अशी नितांतसुंदर फिल्म मिसळपावडॉटकॉम वर असलीच पाहिजे म्हणून इथे शेअर करत आहे. एन्जॉय\nदिग्दर्शक, कॅमेरामन, संकलकः तेजस जोशी\nध्वनी आणि आवाज : रुचिर पंचाक्षरी\nसंशोधनः लिनाली खैरनार, सी. एल. कुलकर्णी, फणिन्द्र मण्डलिक, संजीव जोशी\n१)तुमची पुण्यामुंबईची मिसळ हं सारखी नाही =)) =))\n२) नाशिकला लोक्स सोलापूरसारखंच बोलतात.\n३) दूधं घालायला. =)) =)) दूध चे अनेकवचन दूधं. सेम सोलापूर\n४) प्रोप्रा.भगवंतरावांचे मुलाखत देता देता गल्ल्यावरचे बारीक लक्ष.\n५) विजूशेठचा अन सीताबाईचा सच्चेपणा.\nबाकी शेवटच्या लाईनीला असहमत बरका. ;) तुमची नाशिकची ��ारी पण आमचीही सोलापूरची मिसळ भारीच.\nज्या त्या गावची ज्या त्या चवीची मिसळ असते\nआमच्या सारख्या मिसळ खवय्यांना मिसळ कुठलीही आवडते चालते, फक्त ती गोड नको. उगा आमची तीच भारी आणि इतर ठीकाणची ती फालतू असा पोकळ अभिनिवेष आम्ही बाळगत नाही. आणि एक, चांगली मिसळ कधी कुठे मिळेल कधीच सांगता येत नाही. एखाद्या अगदी कळकट चहाच्या दुकानात देखील भारी मिसळ मिळू शकते. पुण्यातल्या नळस्टॉप जवळचा, आयकर गल्लीतला मिसळवाला अशीच भारी मिसळ देतो. मंगला थेटर बाहेरची मिसळ असंच एक उदाहरण.\n१००० वेळा सहमत पेशवे ....\n१००० वेळा सहमत पेशवे ....\n२) बराच फरक आहे\n२) बराच फरक आहे\nफिल्म आवडली. मस्त वाटलं पाहून\nफिल्म आवडली. मस्त वाटलं पाहून.\nहे लई जंक्शन काम झालेलंय बरं अण्णा\nबाकी नाशिक ही सासुरवाडी असल्यामुळे इथल्या मिसळीला वेगळाच झणझणीतपणा आहे;)\nव्हिडीयो पूर्ण पाहिला नाही पण\nव्हिडीयो पूर्ण पाहिला नाही पण नाशिकच्या बर्‍याच मिसळी खाणं झालंय. भगवंतराव, शामसुंदर, अंबिका, मखमलाबाद नाका, पाथर्डी फाट्यावरचं एक हाटेल, राजसारथीजवळची हातगाडीवरची मिसळ आणि बर्‍याच इतर. पैकी आमचा जीव अंबिका मातेवर. नासिकला गेलो की अंबिकाची काळ्या मसाल्याची मिसळ हाणायचीच.\nबाकी ह्या मिसळीमुळे इतरही खाद्यपदार्थांची आठवण झाली, सायंताराचे साबुदाणेवडे, सुरतीची कढी भेळ, शौकीनची झटका पाणीपुरी, आरकेवरचं अननस सरबत, राउत आणि अकबरचा मसाला सोडा, विल्होळीच्या जैन मंदिरात सकाळी सकाळी मिळणारा पोटभरी नाष्टा, त्याच रस्त्यावरचा पुढचा हरीओम ढाबा आणि बरंच इतर.\nविहार ची मिसळ पण चांगली आहे\nसाधना मिसळ पण भारी आहे.\nसाधना मिसळ पण भारी आहे.\nव्हिडिओ झकास आहे. नेमका, देखणी निमिर्तीमूल्यं असणारा. वाखु साठवली आहे, आता या मिसळजनस्थानवारीचा योग कधी येतो ते पाहू.\nपुर्ण व्हिडिओ पाह्यला पण\nपुर्ण व्हिडिओ पाह्यला पण ठाण्याच्या मामलेदार कचेरीपासच्या मिसळीची सर कशालाच नाही.\nमस्त डॉक्युमेंटरी आहे. जीन्स\nमस्त डॉक्युमेंटरी आहे. जीन्स आणि मिसळपावची तुलना आवडली. अगदी परफेक्ट अ‍ॅनॉलॉजी.\n मिसळीसोबत पापड हे तिथलं एक खास प्रकरण दिसतय.\nमिसळीचा इतिहास बघून तोंपासु...स्लर्प...धन्यवाद हो डांगेण्णा\nनाशीकला जाऊन कित्ती वर्षं झाली बहुदा शेवटला गेलोय तो १९८८-८९...असाच कधीतरी.\nनाशीककर नगरवाल्यांसारखेच बोलतात \"दुधं घातली\", \"ग्लासं ठेवली\"\n(\"अंब��का\" या नावाचं आणि खास खाण्याचं काही नातं असावं का कारण नगरलाही कचोरी घातलेली अंबिका भेळ मिळते..यंव रे यंव काय ती चव कारण नगरलाही कचोरी घातलेली अंबिका भेळ मिळते..यंव रे यंव काय ती चव\nआज व्हिडिओ डाउनलोड करवून आणला\nआज व्हिडिओ डाउनलोड करवून आणला (६४एमबी,१५मिनिटेचा), छान आहे. नाशिकच्या कोणत्या भागात आहे ही दुकाने घाट दिसतोय. काळाराम मंदिर /गोराराम मंदिर बाजुला\nतिकडे जळगाव/खानदेशकडचे लोक असल्यामुळे मुग वापरतात.\nहापिसात असल्यामुळे व्हिडिओ पाहिला नाही. पण नुकतीच 'मामाचा मळा'ला भेट दिली आणि तिथली मिसळ खाल्ली होती. मिसळपावमुळे मोठे खुश आणि उंट, घोडा, बैलगाडी यांमुळे बच्चेकंपनी खुश\nपायटि पायटि मंदिरात मारुतीरायाचा जन्मसोहला साजरा केला आन सोताचाबि ;) आन बातच गेलो मधु च्या हाटेलात एक मिस्सल तर्रि मारुन, एक आलुबोंडा रश्शात आन एक मुंगवडा. जिवाच अकोला करन म्हंतात याले.\nमोबल्या वरुन मराठी टाईप नाहि\nमोबल्या वरुन मराठी टाईप नाहि होत आहे द्राविडिप्राणायाम करावा लागतोय.\nकोल्हापूरी मिसळ खूप वेळा\nकोल्हापूरी मिसळ खूप वेळा चापली आहे.\nपुन्हा कुठे ती चव भेटली नाही. पुण्यात तर अजिबात नाही.\n नाशिकला जायची इच्छा होतेय\nठाण्यातल्या मामलेदार मिसळीसारखी चव आजतागयत कुठेच मिळाली नाही. रच्याकने व्हिडिओ आवडला. व्हिडिओतला आवाज रानवाटाच्या स्वप्निल पवार सारखा आहे.\nबोगस आहे हो मामलेदार मिसळ\nबोगस आहे हो मामलेदार मिसळ\nखूप मजा येतेय हे सगळे कंमेन्ट्स वाचून तुमच्या प्रत्येकाच्या प्रतिसादाबद्दल खूप आभारी तुमच्या प्रत्येकाच्या प्रतिसादाबद्दल खूप आभारी या सगळे एकदा नाशिकला मिसळ खायला, अजून मजा येईन\nसाठवली आहे. विकांताला सवडीने बघणार\nझकास. नाशिकला जावेसे वाटायला\nझकास. नाशिकला जावेसे वाटायला लागले व्हिडीओ बघून \nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसा���ी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/at-the-international-level-china-pakistan-can-unite-and-ambedkar-owaisi-of-a-different-opinion-can-unite", "date_download": "2020-04-01T14:37:06Z", "digest": "sha1:JYHW6EPBHIBFMWDOVIMIIADJ5RTWAURY", "length": 12482, "nlines": 129, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन-पाकिस्तान एक होऊ शकतात, तसेच भिन्न मतप्रवाहाचे आंबेडकर-ओवैसी एक होतात", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nआंतरराष्ट्रीय पातळीवर चीन-पाकिस्तान एक होऊ शकतात, तसेच भिन्न मतप्रवाहाचे आंबेडकर-ओवैसी एक होतात\nसीएए व एनआरसी कायदया समर्थनार्थ म्हसळ्यामध्ये नागरिकांची \"तोबा\" गर्दी\n केंद्राने काश्मीर बाबत आणलेले ३७० व ३५ अ, सुप्रीम कोर्टने ४८५ वर्ष प्रलंबीत असणारा राम मंदीर, तीन तलाक या बाबतीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय हे विरोधकांच्या अस्तीत्वावर प्रश्न चिन्ह मिर्माण करणारे ठरले. यामुळे अंतरराष्ट्रीय पातळीवर चीन-पाकिस्तान एक होऊ शकतात, तसेच भिन्न मतप्रवाहाचे आंबेडकर-ओवैसी एक होतात. त्यांना काही अन्य मंडळी खतपाणी घालत असल्याचे म्हणत, या विरोधात हिंदूनी एकवटणे गरजेचे आसल्याचे मत सीएए व एनआरसी चे तज्ञ मार्गदर्शक उमेश गायकवाड यांनी मांडले.\nसुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी म्हसळा शहरात हिंदू संघटनेतर्फ आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू संघटनेच्या वतीने विशाल जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षाचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी सीएए व एनआरसी कायदया समर्थनाथ म्हसळ्यामध्ये नागरिकांची \"तोबा\" गर्दी होती.\nकेंद्र शासनाने पारित केलेल्या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ मोर्चे कऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही हे दोन कायदे भारतीय संसदेने लोकसभा व राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले. या दोन्ही कायद्यांना समर्थनासाठी गुरुवारी सकाळी ११वा.एस.टी. स्टँड म्हसळा ते बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर समर्थन रॅली, तहसीलदार यांना सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ ��ंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. नंतर म्हसळा ग्रामदेवता श्री धावीर देव पटांगणात आयोजकांमार्फत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे CAA व NRC चे तज्ञ मार्गदर्शक उमेश गायकवाड, भाजपाचे जिल्हा अध्यक्षअॅड. महेश मोहीते,गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सचीन करडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, हिंदू संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख महादेवराव पाटील, हिंदू समाज शहर अध्यक्ष सुभाष उर्फ बाळ करडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांचा सहीत विविध मान्यवरांनी केंद्राचे दोनही कायद्याचे समर्थन केले.\n एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीचं विदारक चित्र, विशेष महानिरीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली\n'राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीसांना आवरा'\nCoronaVirus: राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत\nधारुर | अपंग, विधवा, वयोवृद्ध नागरीकांवर उपासमारिची वेळ, निराधारांना कोण देणार आधार\n'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देणार\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनालाही हरवता येत, पाहा काय म्हणतोय हा कोरोनातून बरा झालेला नागपुरातील रुग्ण\nकोरोनाच्या धास्तीनं वृद्धाचा मृतदेह ठेवला घरातच, जालना शहरातील घटना\nसंचारबंदीचे उल्लंघन करणे पडले महागात, कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335 वर, तर देशात 1725 रुग्ण बाधित\nपुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवीन बाधित रुग्ण\nबुलडाण्यात आतापर्यंत 4 रुग्ण कोरोना बाधित, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nमहिला कामगारांच्या पिकअपला अपघात, एका महिलेचा मृत्यू, तर 7 गंभीर जखमी\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म'\nविनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी जप्त, पुणे पोलिसांची कारवाई\nकोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार\nघरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा\nजीवापेक्षा पेट्रोल जास्त, कोरोनाचे संकट असतांना बीडकरांचा हलगर्जीपणा\nधुळे शहरात पाच रुपात शिवभोजन उपलब्��\nपालघर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेच उद्घाटन\nमुझे तो तेरी लत गय गई; सोलापूरात तळीरामांनी फोडले दारूचे दुकानं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/thousands-of-women-removed-uterus-as-employment-plunges/articleshow/72971232.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-04-01T15:45:24Z", "digest": "sha1:2V4JRETL476U4HPJR2GARAA7DSQOH6GS", "length": 15623, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nitin Raut : रोजगार बुडतो म्हणून ३० हजार महिलांनी काढले गर्भाशय! - thousands of women removed uterus as employment plunges! | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nरोजगार बुडतो म्हणून ३० हजार महिलांनी काढले गर्भाशय\nरोजगार बुडतो म्हणून सुमारे ३० हजारांवर महिलांनी गर्भाशय काढून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऊस तोडणीच्या कामावर जाणाऱ्या या महिला असून, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे महिला व बालविकास मंत्री नितीन राऊत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.\nरोजगार बुडतो म्हणून ३० हजार महिलांनी काढले गर्भाशय\nऔरंगाबाद : रोजगार बुडतो म्हणून सुमारे ३० हजारांवर महिलांनी गर्भाशय काढून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऊस तोडणीच्या कामावर जाणाऱ्या या महिला असून, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे महिला व बालविकास मंत्री नितीन राऊत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.\nमराठवाड्यातील बीड जिल्हा ऊस तोडणीसाठी कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊस तोडणीच्या कामावर या जिल्ह्यातील चार ते पाच लाख मजूर जातात. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात त्यांना मागणी असते. दसरा झाल्यावर ते या कामासाठी रवाना होतात. ऑक्टोबर ते मार्च अशी सहा महिने ते ऊस तोडणीचे काम करतात. नवरा, बायको मिळून ऊस तोडणीचे काम करतात. एका दांम्पत्याला कोयता असे म्हटले जाते. २२८ रुपये टन याप्रमाणे त्यांना ऊस तोडणीचे पैसे दिले जातात. दिवसाकाठी जास्तीत जास्त पैसे मिळावेत म्हणून चार ते पाच टन ऊस तोडला जातो.\nऊस तोडणीसाठी आपल्या नवऱ्याला मदत करणाऱ्या महिलेची समस्या समोर आली आहे. मासिकपाळीच्या काळात महिला चार दिवस ऊस तोडणीच्या कामावर जाऊ शकत नाही. त्यामुळे तोडणीच्या कामात चार दिवसांचा खाडा ��डतो आणि तेवढा रोजगार कमी मिळतो. एकटा नवरा ऊस तोडणीचे काम करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या हाताला देखील विश्रांतीच मिळते. पर्यायाने चार दिवसांच्या रोजगाराला त्यांना मुकावे लागते. त्यामुळे चक्क गर्भाशयच काढून टाकण्याचे प्रकार घडले आहेत.\nया प्रश्नावर राज्याचे महिला व बाल विकास मंत्री नितीन राऊत यांनी २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात राऊत यांनी म्हटले आहे की, मराठवाड्यात सर्वाधिक ऊस तोडणी कामगार आहेत. त्यात महिला कामगारांची संख्या जास्त आहे. ऊस तोडणी कामगार सहा महिने साखर कारखान्याच्या क्षेत्रात मुक्काम करतात. कामाच्या काळात मासिकपाळीमुळे महिला मजूर चार दिवस ऊसतोडीसाठी जात नाहीत. रोजगार बुडू नये, नुकसान होऊ नये आणि कर्ज वाढू नये म्हणून अनेक महिलांनी मासिकपाळीचा प्रश्न मिटवण्यासाठी स्वत:चे गर्भाशय काढून टाकले आहे. त्याचा आकडा सुमारे ३० हजारांपर्यंत आहे. मासिकपाळीच्या चार दिवसांच्या कालावधीचा रोजगार साखर कारखान्यांची सहा महिन्यांच्या काळासाठी उपलब्ध करून दिला तर, रोजगार बुडतो आणि गर्भाशय काढण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना त्यांनी महिलांदर्भात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले होते. प्रबोधनकार ठाकरे यांची महिला विषयक पुरोगामी विचार लक्षात घेता मानवीय दृष्टीकोनातून मराठवाड्यातील ऊस तोडणी महिला कामगारांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत, असे या पत्रात म्हटले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाचा संशय; औरंगाबादेत हाणामारी, पाच जखमी\n'करोना'सारखाच 'सारी' आला; औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू\n‘लॉकडाऊन’मध्ये बाहेर येणाऱ्यांना ५०० रुपये दंड\nसावंगीत विवाह; दोघांचे निलंबन\nऔरंगाबाद: परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज व्हायरल झाला अन्...\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nकरोना: 'सिद्धीविनायक'चे 'मिशन रक्तसंकलन' सुरू\nनागपूर: दीड किलो सोने हडपल्याचा आरोप; झवेरी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल\n'मरकज'च्या आयोजकांना अटक करा: संजय राऊत\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरोजगार बुडतो म्हणून ३० हजार महिलांनी काढले गर्भाशय\nऔरंगाबाद: भीषण अपघातात ४ जागीच ठार...\nऔरंगाबादच्या ‘एअरस्पेस’मध्ये इंडिगोचीही ‘एन्ट्री’...\nबेकायदा मोबाइल टॉवरचे साहित्य जप्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/union-budget-2020-21/budget2020-for-women-120020100014_1.html", "date_download": "2020-04-01T14:30:55Z", "digest": "sha1:DHJH4IMMY6AC6MZNHTXG35AZAZQFL2G6", "length": 9298, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "#Budget2020 - महिलांसाठी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहिलांशी निगडित विशेष उपक्रमांसाठी 28600 कोटींची तरतूद\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला प्रोत्साहन देणार\n10 कोटी कुटुंबाला पोषण मूल्यांची माहिती देणार\n6 लाखपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना स्मार्टफोन देणार\nमहिलांच्या लग्नाचं वय वाढवलं होतं, आता आमचं सरकार मुलींना माता बनण्याचं किमान वयोमर्यादेवर विचार करेल. एक टास्क फोर्स तयार करुन 6 महिन्यात त्याबाबतचा अहवाल सोपवेल.\nबेटी बचाओ, बेटी पढाओचं राजकारण नको\nशाळांमध्ये मुलींची संख्या वाढली\nबजेट 2020 Live: लाइव्ह अपडेट्स\n#Budget2020 - रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक\nBudget 2020-21 : 'GST'ची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून लागू\n#Budget2020 - आरोग्य क्षेत्रासाठी काय\n#Budget2020 - शिक्षणक्षेत्रासाठी काय\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई ��ेथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\n15 एप्रिलपासून रेल्वे बुकिंगला सुरुवात\nकोरोना पार्श्वभूीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला 15 एप्रिलपासून सुरुवात होणार ...\nकोरोना उपाययोजनांसाठी निलंगेकरांकडून एक कोटी\nदेशासह राज्यातही थैमान घालणार्यां कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माजीमंत्री संभाजी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/spitting-urine-deciduous-people-explore/", "date_download": "2020-04-01T13:28:44Z", "digest": "sha1:AMAAI4R7WK5ZWJUVYSQNNZWDRCYF4BXW", "length": 8795, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपूर - थुंकणारे, थुंकणाऱ्यासह उघड्यावर लघवी करणारेही अलगद अडकले", "raw_content": "\nHome Maharashtra थुंकणारे, उघड्यावर लघवी करणारे पडकले\nथुंकणारे, उघड्यावर लघवी करणारे पडकले\nनागपूर: शहराला विद्रुप करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून, रविवारी रस्त्यांवर थुंकणाऱ्यासह उघड्यावर लघवी करणारेही अलगद अडकले. घरानजीकच्या परिसरात कचरा फेकणारेही मोठ्या प्रमाणात पथकाच्या हातात लागले. एकूण ३७ उपद्रवींवर पथकाने कारवाई करीत त्यांच्याकडून ५८०० रुपयांचा दंड ‘ऑन द स्पॉट’ वसूल केला. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या या कारवाईमुळे शहर अस्वच्छ करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.\nसंविधान चौक, सीताबर्डी नागपूर ये��े कारवाईनंतर शनिवारला मोठी कारवाई उपद्रव शोध पथकाने हाती घेतली होती. यात मोरभवन, गांधीपुतळा आणि धरमपेठ, मंगळवारी झोन कार्यालयात उपद्रव शोध पथकाने पाळत ठेवली. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.\nधरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाकडून मोरभवन परिसरातील उपद्रवींवर कारवाई करण्यात आली. मोरभवन परिसरात थुंकणाऱ्या ४ व परिसरात कचरा टाकणाऱ्या १३ अशा एकूण १७ जणांवर कारवाई करून २१०० रुपये दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोनच्या पथकाकडून गांधीपुतळा चौकात थुंकणाऱ्या ७, उघड्यावर लघवी करणारा १, परिसर अस्वच्छ करणारा १ आणि परिसरात कचरा टाकणाऱ्या ४ अशा एकूण १३ उपद्रवींवर कारवाई करीत २७०० रुपये दंड वसूल करण्यात आले. याशिवाय उपद्रव शोध पथकाकडून सिव्हिल लाइन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही कारवाई करण्यात आली.\nमनपा मुख्यालय परिसरातील थुंकणाऱ्या ३ व परिसरात कचरा टाकणाऱ्या ४ अशा एकूण ७ जणांकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तिन्ही कारवायांमध्ये थुंकणाऱ्या एकूण १४, उघड्यावर लघवी करणारा १, परिसर अस्वच्छ करणारा १, परिसरात कचरा टाकणाऱ्या एकूण २१ अशा तिन्ही ठिकाणच्या एकूण ३७ उपद्रवींवर एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ व मंगळवारी झोन पथकाकडून तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.\nPrevious articleनागपूर जिल्ह्यात आढळला दगडाने ठेचलेल्या अवस्थेत सहावर्षीय मुलीचा मृतदेह\nNext articleSBI ची कर्जे होणार स्वस्त, बँकेने घेतला मोठा निर्णय\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\nतब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव\nकोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिलमनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई\nकनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…\nसमाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा\nबुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-fraud-by-pretending-of-kyc-updation/", "date_download": "2020-04-01T15:40:26Z", "digest": "sha1:TMBVGJOTEQHK7WZ6UHQHZKWKDB6AUCKK", "length": 16752, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पेटीएम केवायसी अपडेट करण्याचे सांगून फसवणूक; Fraud by pretending of kyc updation", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nपेटीएम केवायसी अपडेट करण्याचे सांगून फसवणूक\nपेटीएम केवायसी अपडेट करुन देण्याच्या बहाण्याने पाठविलेल्या लिंकद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून अज्ञाताने शहरातील मनजित कौर दलजितसिंग सोहल (रा. इंदिरानगर) यांच्या पतीच्या बँक खात्यातून सुमारे ५० हजार रुपये परस्पर काढून गंडा घातल्याचा प्रकार घडला.\nपेटीएम केवायसी अपडेट करण्यासाठी संशयितानेे मनजित यांना लिंक पाठवून एनी डेस्क हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर संशयिताने पेटीएमला संंलग्न असलेल्या बँकेच्या खात्यातून परस्पर ४९ हजार ९८० रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बोरसे तपास करीत आहेत.\nसोनगीरात एकाला जिवंत जाळले, तिघांना अटक\nतिहेरी तलाक प्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २५ गृह स्थानबध्द, ७ जणांचा शोध सुरु\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकलाकारांचा गणेशोत्सव : बाप्पासोबत माझं नातं शब्दांत व्यक्त करता येणार नाही – राहुल पेठे\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला दगावली : नातेवाईकांचा आरोप\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nभाजपच्या बंडखोर उमेदवाराची शिवसेना प्रमुखांकडे तक्रार : ना.गुलाबराव पाटील\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २५ गृह स्थानबध्द, ७ जणांचा शोध सुरु\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://aspcdevrukh.ac.in/cultural.php", "date_download": "2020-04-01T13:52:39Z", "digest": "sha1:ACMNDURKIMDAGOTFU4YTS5JHABPLKST7", "length": 7046, "nlines": 142, "source_domain": "aspcdevrukh.ac.in", "title": " ::Cultural Department::", "raw_content": "\nयुवा महोत्सव अहवाल 2017-2018\nमुंबई विद्यापीठ आयोजित ५०व्या युवा महोत्सवात आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एकूण ५१ विद्यार्थी व सहकलाकार ३२ कलाप्रकारांमध्ये सहभागी झाले. दिनांक ११ ऑगस्ट २०१७ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे ही स्पर्धा संपन्न झाली येथे झालेल्या स्पर्धेत एकूण २६ कलाप्रकारांपैकी १८ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nमराठी एकांकिका -\tप्रथम क्रमांक\nहिंदी एकांकिका -\tप्रथम क्रमांक\nसमूह गीत -\tप्रथम क्रमांक\nएकपात्री हिंदी -\tप्रथम क्रमांक\nकोलाज -\tप्रथम क्रमांक\nकार्टूनिंग -\tप्रथम क्रमांक\nमेहंदी -\tप्रथम क्रमांक\nरांगोळी -\tप्रथम क्रमांक\nक्ले मॉडेलिंग -\tप्रथम क्रमांक\nलोकनृत्य\t-\tद्वितीय क्रमांक\nएकपात्री मराठी -\tद्वितीय क्रमांक\nपोस्टर मेकिंग -\tद्वितीय क्रमांक\nऑन द स्पॉट पेंटिग -\tद्वितीय क्रमांक\nतालवाद्य -\tद्वितीय क्रमांक\nस्कीट -\tतृतीय क्रमांक\nसुगम गायन -\tतृतीय क्रमांक\nशास्त्रीय गायन\t-- तृतीय क्रमांक\nवादविवाद -\tतृतीय क्रमांक\nरत्नागिरी.सिंधुदुर्ग,व रायगड विभागाअंतर्गत रत्नागिरी येथील सावरकर नाट्यमंदिर येथे झालेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘डू ऑर ड्राय’ या एकांकिकेस तृतीय क्रमांकाचा सांघिक चषक प्राप्त झाला. या एकांकिकेत कु. ओंकार चेंदूलकर, प्रशांत धामणस्कर, जगदीश गोरुले, मनीष साळवी, मनीष कदम, प्रथमेश गुडेकर, सुमेध कांबळे, हर्षदा शेळके,पूजा बोथरे, प्रीती शिंदे, रविना लिंगायत, निकिता जाधव असे एकूण १२ विद्यार्थी सहभागी झाले होते. या एकांकिकेचे लेखक मनीष साळवी यांस उत्कृष्ट लेखनाचे वैयक्तिक पारितोषिक प्राप्त झाले. या एकांकिकेचे नेपथ्य व प्रकाशयोजना साईप्रसाद शिर्सेकर यांनी क��ले. सदर एकांकिकेची अंतिम फेरी डिसेंबर महिन्यात पुणे येथे होणार आहे.\nमुंबई विद्यापीठ आयोजित ५०व्या युवा महोत्सवातील अंतिम फेरीत खालील कलाप्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. १.\tसमूह गीत ब्रांझ पदक २.\tरांगोळी सुवर्ण पदक ३.\tइंस्टोलेशन ब्रांझ पदक ४.\tऑन द स्पॉट पेंटिंग रौप्य पदक ५.\tमेहंदी उत्तेजनार्थ राष्ट्रीय पातळीवर कु. विलास विजय रहाटे या प्रथम वर्ष कलाच्या विद्यार्थ्याची मुबई विद्यापीठ संघामध्ये निवड झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11195", "date_download": "2020-04-01T14:34:32Z", "digest": "sha1:6BOHSBZ37KMVVAT7XPCJTNOHJ6AT6KUH", "length": 11341, "nlines": 117, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "नांदेडात असलेल्या दवाखान्यात चालणाऱ्या बोगस स्टाॅफचा काळा बाजार बंद करा.. जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे युनायटेड नर्सेस असोशियशन चे अध्यक्ष आदी बनसोडे यांनी केली ब्रदर आदी बनसोडे यांनी मागणी – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nनांदेडात असलेल्या दवाखान्यात चालणाऱ्या बोगस स्टाॅफचा काळा बाजार बंद करा.. जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे युनायटेड नर्सेस असोशियशन चे अध्यक्ष आदी बनसोडे यांनी केली ब्रदर आदी बनसोडे यांनी मागणी\nठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा महाराष्ट्र\nजिल्हाधिकारी स्वतः एम डी शिक्षण घेतलेले असल्यामुळे नांदेड मध्ये असा कारभार चालतो, त्यामुळे अशा दवाखान्यात बोगस स्टाॅफ चा काळा बाजार बंद करा अशी तक्रार ब्रदर आदी बनसोडे यांनी केली असून,यावर आम्ही नक्की अॅक्शन घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.\nनांदेड शहरातील काही मोठमोठ्या हॉस्पिटल आहेत जिथे गोरगरीब रुग्णांची आर्थिक लुट पिळवणूक केली जाते, त्या दवाखान्याची नावे जिल्हाधिकारी नांदेड यांनी लिहुन घेतले आहे, महत्वाचा मुद्दा असा की, ज्यांनी नर्सिंग केले नाही ते दवाखान्यात काम कसे करतात..\nनांदेड जिल्ह्यातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये बोगस स्टाॅफ रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत. त्या दवाखान्याची कार्यवाही करावी..\nजिल्हाधिकारी स्वतः डॉक्टर असल्यामुळे नर्सिंग वर अन्याय होऊ देणार नाहीत.. लवकरात लवकर कार्यवाही करतो व आयुक्तांकडे फोनवर चर्चा केली.\nनांदेड जिल्ह्यातील खाजगी नर्सेसच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणारा UNA युनायटेड नर्सेस असोशियशन, रुग्ण ह��्क परिषद नांदेडचे अध्यक्ष मा.आदी बनसोडे यांच्या कार्यास खाजगी नर्सेसनी जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा द्यावा व खाजगी नर्सेसला काही अडचण असल्यास संपर्क साधावा असे आव्हानही त्यांनी केली..\nमहाशिवरात्रीनिमित्त महादेव माळ येथे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण\nहमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ\nमुखेड – कंधार मतदार संघात जातीय समिकरणाचा बोलबाला जातीय समिकरण जुळल्यास भाजपाला अवघड तर कॉग्रेसला सुखकर\nस्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन\nयमुनानगर मधील धर्मंचक्र लिम्का बुक मध्ये\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्ह��� परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,701)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/shevgaon-police-Inspectors-shabby/", "date_download": "2020-04-01T15:01:31Z", "digest": "sha1:X5AUPENMQJQB6VQFWO4LXU54KCWRYTN2", "length": 9697, "nlines": 57, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निरीक्षकांकडून नगरसेवकास शिवीगाळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा धोका वाढला - मंत्री टोपे\n५ हजार पेक्षा जास्त लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये - मंत्री टोपे\nमुंबईत धोकादायक ठिकाणांवर ५२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर - मंत्री टोपे\nजनतेला सरकारी सूचनांच्या पालनाचे पुन्हा एकदा टोपे यांचे आवाहन\nगेल्या १२ तासात १९ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद\nमुंबईत कोरोनाचे नवीन १६ जण आढळले\nनागपूरमध्ये ५४ जणांना केले क्वारंटाईन - आयुक्त मुंढे\nपंतप्रधान मोदी उद्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधणार\nहोमपेज › Ahamadnagar › निरीक्षकांकडून नगरसेवकास शिवीगाळ\nशेवगावचे नगरसेवक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक आहुजा यांना पोलिस निरीक्षकांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असून या बाबत सदर अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करुन तात्काळ त्यांना निलंबित करण्याची मागणी भाजपा व विविध नागरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी शेवगाव शहर बंद ठेवण्यात येणार आहे. दि. 16 रोजी सायंकाळी आहुजा हे शहरात चोर्‍या वाढलेल्या आहेत, या कारणास्तव नागरिकांच्या सुरक्षतेसाठी गस्त घालणार्‍या कार्यकर्त्यांची यादी पोलिस अधिकार्‍यांना देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी ठाण्याच्या आवारातच दोन व्यक्तींचे कडाक्याचे वाद चालू होते.\nस्थानिक कार्यकर्ता या जबाबदारीने नगरसेवक आहुजा मध्यस्ती करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र या वेळी महिन्यापूर्वी रुजू झालेले पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना या प्रकाराचा राग येऊन त्यांनी आहुजा यांची गचांडी धरली आणि त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांना बोलावून याच्यावर गुन्हा दाखल करा, तुरुंगात डांबा, अशी उद्धट भाषा वापरली. अशोक आहुजा गेल्या 30 वर्षांपासून भाजपात व राजकारणात सक्रिय आहेत. सध्या ते शेवगाव नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक असून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. अशा लोकप्रतिनिधीस पोलिस निरीक्षकांनी उर्मट वागणूक देऊन अर्वाच्च भाषा वापरली व कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ निलंबीत करावे, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा.\nराम शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जिल्हा पोलिस प्रमुख यांना भाजपा तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, नगरसेवक कमलेश गांधी, विनोद मोहिते, गणेश कोरडे, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, दिनेश लव्हाट, नवनाथ इसारवाडे, अमोल घोलप, संजय शिंदे, भिमराज सागडे, सुनिल रासणे, श्याम जाजू आदींनी दिले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ आज, सोमवारी शहर बंद ठेवण्यात येणार आहे.\nदरम्यान, दि. 17 रोजी भाजपाचे 40 ते 50 कार्यकर्त्यांनी नगर येथे खा. दिलीप गांधी, आ. मोनिका राजळे यांची भेट घेतली. झालेला प्रकार कथन केला. त्यावर खा. गांधी यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांना या प्रकाराची दूरध्वनीवरून माहिती दिली. संबधित अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करुन निलंबन करण्याची मागणी केली. याबाबत त्वरीत कारवाई करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खा. गांधी यांनी सांगितले.\nबाबुर्डी घुमटच्या गुन्ह्यात गंभीरची टोळी केली वर्ग\nविहिरीत ढकलून युवकाचा केला खून\nनऊ वर्षांच्या बालिकेवर मेव्हुण्याकडून अत्याचार\nभाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनींचा घेणार ताबा\nआरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मज्जाव\nसांगली : फुलं टाकली बांधावर, टाकण्याची मजुरीही अंगावर\nबारामती : लॉकडाऊनचे उल्लंघन; झाली तीन दिवस कैदेची शिक्षा\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\n केरळमधील वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट\n'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/arun-gawli-granted-parole-granted-by-nagpur-bench", "date_download": "2020-04-01T13:35:12Z", "digest": "sha1:PWXOHTY6TCAISDZFAD6XZHH3JVISSF5I", "length": 8815, "nlines": 124, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने केला पॅरोल मंजूर", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार व���श्व | महिला विश्व\nअरुण गवळीला नागपूर खंडपीठाने केला पॅरोल मंजूर\nसध्या तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे\n अंडर वर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पॅरोल मंजूर केला आहे. पत्नीच्या आजारी असल्याच्या कारणास्तव अरुण गवळी याने यापूर्वी नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर विभागीय आयुक्तांनी हा अर्ज फेटाळून लावला होता. ज्यानंतर अरुण गवळीने पॅरोल करता नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. अरुण गवळी यापूर्वी संचित रजेवर बाहेर आल्यावर कुठलेही अनुचित कार्य केले नसल्याचे गवळीच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिल्यावर कोर्टाने अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला. शिवसेना आमदार कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्ये प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून सध्या तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे.\nदहशतवाद विरोधी पथकाकडून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधीत गुंडाच्या मुसक्या आवळल्या\nजे न्यायाधीश सत्ताधारी विचारांच्या विरोधी विचारांचे त्याची बदली केली जातेय - जितेंद्र आव्हाड\nCoronaVirus: राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत\nधारुर | अपंग, विधवा, वयोवृद्ध नागरीकांवर उपासमारिची वेळ, निराधारांना कोण देणार आधार\n'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देणार\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनालाही हरवता येत, पाहा काय म्हणतोय हा कोरोनातून बरा झालेला नागपुरातील रुग्ण\nकोरोनाच्या धास्तीनं वृद्धाचा मृतदेह ठेवला घरातच, जालना शहरातील घटना\nपुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवीन बाधित रुग्ण\nबुलडाण्यात आतापर्यंत 4 रुग्ण कोरोना बाधित, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nमहिला कामगारांच्या पिकअपला अपघात, एका महिलेचा मृत्यू, तर 7 गंभीर जखमी\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म'\nविनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी जप्त, पुणे पोलिसांची कारवाई\nकोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार\nघरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा\nजीवापेक्षा पेट्रोल जास्त, कोरोन���चे संकट असतांना बीडकरांचा हलगर्जीपणा\nधुळे शहरात पाच रुपात शिवभोजन उपलब्ध\nपालघर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेच उद्घाटन\nमुझे तो तेरी लत गय गई; सोलापूरात तळीरामांनी फोडले दारूचे दुकानं\nजालन्यात परराज्यातील कामगारांसाठी 42 कॅम्प, 2 हजार 754 कामगारांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था\nबाहेरच्या राज्यातून येणारे दूध सीमेवरती आडवा, राजू शेट्टी यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2019/9/6/save-aarey-in.html", "date_download": "2020-04-01T13:53:02Z", "digest": "sha1:NQ7QPYETWHJALT62XK7LGUDPVWTZG2QN", "length": 13629, "nlines": 10, "source_domain": "www.evivek.com", "title": " आंदोलन नेमकं कोणाच्या भल्यासाठी? - विवेक मराठी विवेक मराठी - आंदोलन नेमकं कोणाच्या भल्यासाठी?", "raw_content": "आंदोलन नेमकं कोणाच्या भल्यासाठी\nस्रोत: विवेक मराठी दिनांक06-Sep-2019\nकेंद्रात आणि राज्यात भाजपाप्रणीत सरकार आल्यापासून त्यांच्या कामकाजात विघ्नं आणणं हा काही मंडळींचा, स्वयंसेवी संस्थांचा एककलमी कार्यक्रम ठरून गेला आहे. ज्या लोकांच्या भल्यासाठी हे आंदोलनाचं शस्त्र ते सतत परजत असल्याचं सांगतात, त्या लोकांचं तरी यातून काय भलं होतं हा संशोधनाचा विषय ठरावा. सरकारच्या विरोधासाठी सतत विषय हुडकत राहणं आणि आंदोलनाचा अग्नी प्रज्वलित ठेवणं याभोवतीच या आंदोलनकर्त्यांची सगळी शक्ती एकवटली गेली आहे. मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रस्तावित असलेली आरे कॉलनी येथील कारशेड हा मुद्दा सध्या त्यांच्या अजेंडयावर आहे.\nदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची गतिमानता टिकवून ठेवायची असेल, तर या महानगरीचे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंदर्भातले प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले जायला पाहिजेत, यात दुमत होण्याजोगं काही नाही. या शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून जगण्यासाठी माणसं दररोज येत आहेत, त्यांना सामावून घेत हे महानगर दहा दिशांनी अकराळविकराळ वाढत आहे. येणाऱ्या लोकांना मज्जाव करणं हे घटनेने त्यांना दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याच्या विरोधात आहे, या वस्तुस्थितीचा एकदा स्वीकार केला की इथल्या जीवनावश्यक अशा पायाभूत सुविधा वाढवणं ही सरकारची जबाबदारी ठरते. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी. वाढती लोकसंख्या सर्वच पायाभूत सुविधांवर ताण निर्माण करते. वाहतूक व्यवस्था ही त्यापैकीच एक. त्यावर ��तापर्यंत अनेक उपाय करून झाले आहेत. उपनगरीय रेल्वेचं सर्वदूर पसरलेलं जाळं, बेस्टच्या माध्यमातून होणारी प्रवासी वाहतूक, मोनो रेल, मेट्रो रेल, ओला/उबेर यांच्यासह खाजगी टॅक्सींची उपलब्धता... इतके पर्याय उपलब्ध असतानाही मुंबईतील वाहतूक समस्या सुटलेली नाही. यावर उपाय म्हणून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या दरम्यान धावणारी मेट्रो-3 ही भारतातली पहिलीच संपूर्ण भुयारी मार्गिका असणार आहे. या मार्गिकेदरम्यान धावणाऱ्या मेट्रो गाडयांच्या देखभालीकरता जी कारशेड उभारली जाणार आहे, ती गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहतीतील युनिट 19मधील 33 हेक्टर क्षेत्रावर उभारणं प्रस्तावित आहे. या कारशेडच्या उभारणीसाठी 2700 वृक्ष कापण्याची आणि 469 झाडांचं पुनर्रोपण करण्याची आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडं तोडण्यास मान्यता दिली असली, तरी पर्यावरणवादींनी आणि वृक्षप्रेमींनी या निर्णयाला जोरदार हरकत घेत आंदोलन उभारलं आहे.\nकारशेडचा संपूर्ण परिसर हे संरक्षित जंगल असल्याचा दावा करत पर्यावरणवाद्यांनी या मेट्रो प्रकल्पात खोडा घातला, तो दावाच पूर्णपणे निराधार आहे. आरे दुग्ध वसाहतीत दाट जंगल असलं तरी हे संरक्षित जंगल नाही. ही जमीन वनखात्याची नसून तिचा ताबा पशुसंवर्धन खात्याकडे अाहे आणि मेट्रोच्या कारशेडसाठी संपादित करावी लागणारी जागा ही आरे वसाहतीच्या एकूण जागेपैकी फक्त अडीच टक्के इतकी आहे. या संपूर्ण परिसरात 4,97,000 इतकी वृक्षसंपदा आहे, त्यापैकी 2700 वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यातही वड, पिंपळ अशा वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार नाही, त्याचबरोबर तोडलेल्या एका वृक्षासमोर 5 ते 6 नवीन वृक्ष लावण्यात येणार आहेत. हा सगळा तपशील संबंधितांनी सर्वसामान्य नागरिकांसमोर ठेवलेला आहे. आता यातील अटींचं काटेकोर पालन केलं जात आहे वा नाही, हे पाहण्याची जबाबदारी घेत, सर्वांसाठी फायद्याच्या असलेल्या या प्रकल्पपूर्तीला साथ द्यायची की त्याच्या मुळावरच घाव घालायचा, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. अशा प्रकारे प्रकल्पात खोडा घालून आपण नेमकं काय साधत आहोत याचा विचार सर्वसामान्यांना भडकवणाऱ्या आंदोलनकर्त्यांनीही करायला हवा आहे.\nया प्रस्तावित कारशेडला विरोध करताना जागेचा जो पर्याय आंदोलकांनी सुचवलेला आहे, तो आर्थिकदृष्टया व्यवहार्य नाहीच. क��रण ती खाजगी मालकीची जागा आहे. त्यासाठी जो दामदुप्पट पैसा मोजावा लागेल, तो जनतेने दिलेल्या करांतूनच सरकारला द्यावा लागेल. त्याचबरोबर कारशेड आणि मेट्रो मार्ग यात जास्त अंतर असेल तर अतिरिक्त खर्चाचं प्रमाणही वाढेल, ही बाबही लक्षात घ्यायला हवी. सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवर येत असलेला ताण कमी करण्यासाठी अत्याधुनिक व वेगवान मेट्रो हाच पर्याय आहे. दळणवळणाची साधनं ही विकासाचं एक माध्यम असतात. हा प्रस्तावित मेट्रो रेल्वेमार्गही त्याला अपवाद नाही. याकडे कानाडोळा करून आंदोलनाचं गाडं दामटत ठेवायचं असा जर काही विशिष्ट संस्थांचा वा व्यक्तींचा डाव असेल, तर सर्वसामान्यांनी तो यशस्वी होऊ देता कामा नये. सरकारने वा संबंधित संस्थांनी जशी जनहितासाठी होणाऱ्या प्रकल्पांची सर्व माहिती उघड करायला हवी, तशी आंदोलनकर्त्यांनीदेखील त्यांच्याबरोबर असणाऱ्या नागरिकांची स्वार्थासाठी दिशाभूल करू नये.\nझाडं कापणं हे केव्हाही वाईटच. पण या शहराला वाहतुकीचे चांगले व जलद पर्याय उपलब्ध करून द्यायचे असतील, तर त्यामागची अपरिहार्यता समजून घ्यायला हवी. संवेदनशीलता फक्त आपल्या ठायीच आहे, या भ्रमातून बाहेर यायला हवं. त्याऐवजी कापलेल्या झाडांची भरपाई म्हणून कबूल केल्याप्रमाणे वृक्षारोपण होतं आहे का हे पाहण्याची, तसंच पहिली 3 वर्षं या झाडांच्या संगोपनाची, त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिनिधी गटाने घ्यायला हवी. आंदोलनापेक्षा असा अर्थपूर्ण सहभाग देण्याची किती जणांची तयारी आहे हे पाहण्याची, तसंच पहिली 3 वर्षं या झाडांच्या संगोपनाची, त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिनिधी गटाने घ्यायला हवी. आंदोलनापेक्षा असा अर्थपूर्ण सहभाग देण्याची किती जणांची तयारी आहे लोकांची अशी मानसिकता तयार करण्याची जबाबदारी किती स्वयंसेवी संस्था घेतील लोकांची अशी मानसिकता तयार करण्याची जबाबदारी किती स्वयंसेवी संस्था घेतील असं झालं तर, हा मेट्रो प्रकल्प एक वेगळा प्रकारचा 'पब्लिक-प्रायव्हेट' पार्टनरशिपचं उदाहरण ठरू शकेल.\nसगळया विकसनशील देशांमध्ये पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान करून देशाच्या प्रगतीसाठी जे जे काही करता येईल ते केलं जातं. मात्र त्यासाठी केवळ सरकारी इच्छाशक्ती पुरेशी नसते, तर नागरिकांचं सहकार्य ���णि विश्वासही आवश्यक असतो. या प्रकरणातही ते अपेक्षित आहे.\nतेव्हा हे आंदोलन नेमकं कोणाच्या भल्यासाठी हा प्रश्न सर्वसामान्यांनी आंदोलनकर्त्यांना विचारायला हवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/story/page/2/", "date_download": "2020-04-01T15:48:20Z", "digest": "sha1:VHYRSYLEH2E4N5M5BALD6UE2UUDW3C5Y", "length": 4425, "nlines": 112, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कथा Archives | Page 2 of 10 | मनाचेTalks", "raw_content": "\nव्यंकट सोळंके - May 10, 2019\nगरिबीवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रज्वलची सत्यकथा\nव्यंकट सोळंके - May 4, 2019\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/49877", "date_download": "2020-04-01T13:55:56Z", "digest": "sha1:3KO2PD5EZDDZ7V7DRK2TIWTTBRGOQPBP", "length": 11695, "nlines": 107, "source_domain": "sataratoday.com", "title": "एअर इंडिया बाजारात ; लवकरच होणार लिलाव", "raw_content": "\nएअर इंडिया बाजारात ; लवकरच होणार लिलाव\nकर्जाच्या ओझ्याखाली दबलेल सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं विक्रीस काढली आहे. एअर इंडियातील संपूर्ण भागीदारी सरकार विकणार आहे.\nनवी दिल्ली : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं विक्रीस काढली आहे. एअर इंडियातील संपूर्ण भागीदारी सरकार विकणार असून, लवकरच याचा लिलाव होण्याची शक्यता आहे. सरकारनं कंपनीसाठी खरेदीदारांकडून प्रस्ताव मागवले असून, खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी १७ मार्च २०२० अखेरीची तारीख आहे. याचबरोबर सरकारनं एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन सरकारी अनुदानित कंपन्यासाठीही बोली मागवल्या आहेत.\nगेल्या काही वर्षापासून कर्जामुळे डबघाईला आलेल्या सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाला विकण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. ए���र इंडियाचे शंभर टक्के भाग सरकार विकणार असून, त्याचबरोबर एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन कंपन्यांमधील ५० टक्के भागही सरकारनं विक्रीस काढले आहेत. निर्गुणवणुकीच्या धोरणाचा भाग म्हणून सरकारनं एअर इंडियाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. एअरपोर्ट सर्व्हिस कंपनीत एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्सचे समान समभाग आहेत. एअर इंडियाच्या विक्रीसंदर्भात मंत्रिमंडळानं अलिकडेच प्रस्तावाला मंजुरी दिली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.\nसरकारने एअर इंडियातील शंभर टक्के समभाग विक्रीस काढले आहेत. गेल्या वर्षी सरकारने ७६ टक्के समभाग विक्रीसाठी प्रस्ताव मागवले होते. मात्र, सरकारला एकही खरेदीदार मिळाला नाही. लिलाव प्रक्रिया अपयशी ठरल्यानंतर त्यावर एक अहवाल मागवण्यात आला होता. त्या अहवालानुसार अटींमध्ये बदल करण्यात आले.\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ ���ेल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nदुचाकी अपघातात महिला डॉक्टर जखमी\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा चिकन सेंटरवर कारवाई\nसुचनांचे पालन न करणार्‍या दुकानदारावर गुन्हा\nविनाकारण फिरणार्‍यावर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल\nकोरोना अनुमानित म्हणून एक महिला व एका पुरुषाला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल\nअॅट्रॉसिटीत 'तत्काळ अटक' कायम, अंतरिम जामीनही नाही : सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nफुलराणी सायना नेहवालने केला भाजपात प्रवेश\nनिर्भया प्रकरणः दोषी मुकेशची याचिका फेटाळली\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nजे. पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष\nनिर्भया बलात्कार: फाशीचा मार्ग मोकळा\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक\nइराण आक्रमक; ट्रम्प यांच्यावर ५.७६ अब्जाचे इनाम\nमेजर जनरल कासिम सुलेमानीने रचला होता दिल्ली हल्ल्याचा कट : डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87", "date_download": "2020-04-01T13:24:10Z", "digest": "sha1:CLEJ42ICBF5466XTJBMP6C3D2GSPHP5O", "length": 9306, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे - विकिपीडिया", "raw_content": "\nरघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रॅंग्लर परांजपे (फेब्रुवारी १६, इ.स. १८७६: मुर्डी, महाराष्ट्र - मे ६, इ.स. १९६६; पुणे, महाराष्ट्र) हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. हे पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचे कुलगुरूपद, तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीतील उच्चायुक्तपदही भूषवले.\nरघुनाथ परांजप्यांचा जन्म फेब्रुवारी १६, इ.स. १८७६ ���ोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. ते पुरुषोत्तम आणि गोपिका याचे पुत्र होय. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. इ.स. १८९४ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून परांजपे यांनी बी.एससी. पदवी प्राप्त केली. तत्कालीन हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण 'ट्रायपॉस' परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रॅंग्लर असे म्हणतात.\nइ.स. १९०२ ते इ.स. १९२७ या काळात रॅंग्लर परांजपे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. इ.स. १९२१ साली तत्कालीन मुंबई सरकारने रॅंग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. इ.स. १९२७ साली लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज रॅंग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू पद रॅंग्लर परांजपे यांनी ६ वर्षे भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून इ.स. १९४४ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १९५६ साली रॅंग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.\nरॅंग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जातात. देवावर त्यांची श्रद्धा नव्हती, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत.\nइ.स. १९६५ साली एटीफोर नॉट आऊट नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी मे ६, इ.स. १९६६ रोजी वृद्धापकाळाने रॅंग्लर परांजपे यांचे पुण्यात निधन झाले.\nगणितातील प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आदर्श म्हणून रॅंग्लर परांजपे यांचे तैलचित्र, फर्ग्युसन कॉलेजच्या गणित विभागात अजूनही ठेवलेले आढळते.\nवर्ल्डकॅट.ऑर्ग कॅटलॉगातील नोंदी - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी लिहिलेली व जगभरातील ग्रंथालयांमध्ये आढळणार्‍या ग्रंथांची सूची (इंग्लिश मजकूर)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील रघुनाथ पुरुषोत्तम परांजपेचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १८७६ मधील जन्म\nइ.स. १९६६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ००:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokbharatnews.com/?p=11890", "date_download": "2020-04-01T14:53:38Z", "digest": "sha1:F6JKZQSR463CRHR5GS7FVD6EAHCEC4Q6", "length": 13842, "nlines": 118, "source_domain": "lokbharatnews.com", "title": "नायगाव मध्ये चव्हाण परिवाराच्या वतीने २ हजार मजुरांना घरपोच धान्य – लोकभारत न्यूज", "raw_content": "\nनायगाव मध्ये चव्हाण परिवाराच्या वतीने २ हजार मजुरांना घरपोच धान्य\nनायगाव बाजार : प्रतिनिधी\nकोरोनामुळे रोजगार बुडालेल्या नायगाव शहरातील २ हजार मजुरदार व कामगारांच्या मदतीला चव्हाण परिवार धावून आले असून प्रत्येक कुटुंबाला ५ किलो गहू,५ किलो तांदूळ व एक किलोचे तेल पाकीट घरपोच देण्याची व्यवस्था करुन गुरुवारी तातडीने वाटपही केले. चव्हाण परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम उद्योग धंद्यावर पडल्याने यातून कामगार व मजुरदारही सुटले नाहीत. सर्वच व्यवहार ठप्प असल्याने मजुरदारावर मोठे संकट ओढवले आहे. या संचारबंदीच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न कामगारासमोर उभा टाकला आहे.\nकामगारांना नायगाव शहरातील बाजारपेठेत बांधकाम, सुतारकाम, रंगकाम, हाँटेल, आठवडी बाजारात,ज्युस सेंटर, प्लंबिंग, हमाली, रिक्षाचालकांना हमखास कामे मिळतात. दिवसाच्या शेवटी ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रोजगार बुडाला आहे कुणीही कामावर बोलवत नाही. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत.\nसध्या उदभवलेली परिस्थिती पाहून वसंतराव चव्हाण मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा नगरपंचायतचे उपनराध्यक्ष विजय चव्हाण यांनी माणुसकीचा गहिवर दाखवत नायगाव शहरातील महात्मा फुले काँलनी, जावई नगर, दत्त नगर, अमृत नगर येथील व शहरात इतरत्र राहणाऱ्या जवळपास २ हजार गोरगरीब मजुरदार व कामगारांना ५ किलो गहू,५ किलो तांदूळ व एक किलो चे तेल पाँकीट घरपोच देण्याची व्यवस्था करुन. कुणा��ाही बाहेर न येवू देता किंवा लाईनमध्ये उभ न करता आपल्या कार्यकर्त्यामार्फत गुरुवारी घरोघरी पोहचविले.\nराजकीय नेतेमंडळी कुठल्याही उपक्रम राबवताना बडेजावपणा व गाजावाजा करतात मात्र चव्हाण परिवाराने कुठलाही गाजावाजा न करता सामाजिक जाणिवेतून गुरुवारी हातावर पोट असलेल्यांना मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे शहरात कौतुक होत आहे. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत हातावर पोट असलेल्यांची अवस्था गंभीर झाली असून वंचितांना मदतीचा हात देणे आपले कर्तव्य आहे. या जाणिवेतूनच ही मदत करण्यात आली असल्याचे विजय चव्हाण यांनी सांगितले.\nही मदत देण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्यासह नगराध्यक्ष शरद भालेराव, विजय भालेराव पंढरी भालेराव संजय चव्हाण, माणिक चव्हाण, बालाजी शिंदे विठ्ठल बेळगे, नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक संतराम जाधव, मिथुन भालेराव श्रीकांत भालेराव शंकर चव्हाण यांची उपस्थिती होती. तर घरपोच देण्यात येत असलेले धान्य व्यवस्थित पोहचले पाहिजे यासाठी पोलीस निरीक्षक पडवळ व त्यांची टिम लक्ष ठेवून होती.\n….तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो; सरकारकडून तीन महिन्यांची तयारी\nकोरोनाच्या आड मुखेडात किराणा व मेडीकल वस्तु आव्वाच्या सव्वा विक्रीने , प्रशासनाचे दुर्लक्ष ; लक्ष देण्याची गरज\nलेंडी नदी पात्रातील रामसेतु पुलाचे काम जोरात\nमहिलांना स्वरक्षणासाठी कायद्याचे सखोल ज्ञान असावे-शांताबाई येवतीकर\nमनाली ते लेह सायकलिंग ने 10 दिवस प्रवास पूर्ण करणारे – गिरीष येवते चे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द\nबँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (5,004)\n���ा कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (3,775)\nकोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश\nमाहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये\nआपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा\nआमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू (Lok Bharat News) (11,514)\nकाँग्रेसचे माजी नगरसेवक, नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार (Lok Bharat News) (6,331)\nनांदेडचे नवे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर (Lok Bharat News) (5,004)\nया कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…\nनांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर (Lok Bharat News) (3,775)\nऔरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी (Lok Bharat News) (3,760)\nनांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड (Lok Bharat News) (3,701)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/11301", "date_download": "2020-04-01T14:49:00Z", "digest": "sha1:7GTBAL3U5WQQT6NQO2CD4YVVPKGDRQT7", "length": 17478, "nlines": 109, "source_domain": "sataratoday.com", "title": "सैनिक स्कूलमधील पोहण्याच्या तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू", "raw_content": "\nसैनिक स्कूलमधील पोहण्याच्या तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nयेथील सातारा सैनिक स्कूलमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा रविवारी सैनिक स्कूलमध्ये असणाऱ्या पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला. कुणाल वाणी असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा नाशिक येथील असून\nसातारा : येथील सातारा सैनिक स्कूलमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा रविवारी सैनिक स्कूलमध्ये असणाऱ्या पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला. कुणाल वाणी असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा नाशिक येथील असून सहावीपासून तो सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. रविवारी सांयकाळच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.\nयाबाबत जिल्हा रुग्णालय आणि रुग्णालयात उपस्थित असलेल्या कुणालचे नातेवाईक, मित्रपरिवाराकडून मिळालेली अधिक म���हिती अशी की, कुणाल कृष्णा वाणी (वय १७) हा नाशिक येथील होता. सातारा सैनिक स्कूलमध्ये सहावीपासून तो शिकत असून आता तो बारावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील नाशिक येथे जलसंपदा विभागात आहेत तर थोरला भाऊ पुणे येथे शिक्षण घेत आहे. शनिवारी त्याचे वडील कृष्णा त्याला सैनिक स्कूलमध्ये येवून भेटून गेले होते. थोरल्या भावानेही रविवारी दुपारी दीडच्या सुमारास फोन करुन त्याच्याशी संवाद साधला होता. यावेळी त्यांने पेपर चांगले गेले असून सर्व काही ठिक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही तासांतच ही घटना घडल्यामुळे सारेच अचंबित झाले आहेत.\nसातारा सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी तलाव असून रविवारी तो बंद असतो. पोहण्याच्या तलावाचा दरवाजा बंद असल्यामुळे काही मुले भिंतीवरून आता तलावात पोहण्यासाठी उतरली होती. नेमके याचवेळी पोहताना कुणाल बुडाला. याची माहिती मिळाल्यांनतर सातारा सैनिक स्कूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा मृतदेह रुग्णालयात ठेवल्यानंतर सैनिक स्कूलमधील अधिकारी निघून गेले असल्याचे जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीतून सांगण्यात आले.\nदरम्यान, कुणालला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती वडील कृष्णा यांना देण्यात आली होती. वडिलांनी ही माहिती पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्याच्या थोरल्या भावाला दिली. कुणालचा भाऊ येथे येण्यापूर्वी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या काही मुलांचे पालक आणि नातेवाईक कुणालची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. यांनतर थोड्या वेळातच कुणालचा थोरला भाऊ आपल्या मित्रांसमवेत जिल्हा रुग्णालयात आला होता. यावेळी सैनिक स्कूलमधील कोणीही जिल्हा रुग्णालयात उपस्थित नव्हते. जिल्हा रुग्णालयातील पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडूनही माहिती सांगण्यास नकार देण्यात आला. कुणालच्या अनुषंगाने अधिकृतपणे माहिती देण्यासाठी सैनिक स्कूलमधील कोणीही उपस्थित नसल्यामुळे येथे पहिल्यांदा माहिती दिली जात नव्हती. मात्र, कुणालचा थोरला भाऊ आणि त्याचे मित्र येथे आल्यानंतर त्यांनी कुणालला जिल्हा रुग्णालयात कुठे ठेवले आहे, याची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नेमके काय घडले आहे, याची माहिती घेतली. यानंतर काही पालक आणि कुणालच्या भावाच्या मित्रांनी सैनिक स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारीही पीसीआर सह जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.\nदरम्यान, रात्री उशिरा कुणालचे कुटुंबीयही नाशिकहून सातारकडे येण्यासाठी निघाले होते. कुणालबाबत नेमकी काय घटना घडली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत सैनिक स्कूलमधील सुत्रांकडून देण्यात आली नव्हती. त्याचा पोहताना बुडून मृत्यू झाला असल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले होते. याबाबत नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात सुरू होती.\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://forttrekkers.com/kailasgad-fort-pune.html", "date_download": "2020-04-01T13:37:29Z", "digest": "sha1:4OKZ4WEN3WAQHDL7YIOARQL3O2S7IB4F", "length": 14105, "nlines": 90, "source_domain": "forttrekkers.com", "title": " Kailasgad Fort, Kailasgad Fort Trek, Kailasgad Fort Trekking, Pune", "raw_content": "\nलोणावळ्याच्या डोंगररांगेत उगम पावणार्‍या मुळा नदीवर मुळशी धरण बांधलेले आहे. या मुळा नदिच्या खोर्‍यावर तसेच पुण्याहून ताम्हणी मार्गे कोकणात उतरणार्‍या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कैलासगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. किल्ल्याच स्थान आणि आकार पाहाता हा टेहळणीचा किल्ला होता. लोणावळ्याहून भुशी डॅम, INS शिवाजीला जाणार्‍या रस्त्याने पेठ शहापूर - भांब���र्डे - मार्गे पुढे जात असतांना भांबुर्डेच्या पुढे उजव्या बाजूला डोंगररांग तर डाव्या बाजूला मुळशी धरणाच्या पाण्याचा फ़ुगवटा आपली साथ संगत करत असतो. या डोंगररांगेत सवाष्णी घाटावर लक्ष ठेवणारे तैलबैला, घनगड हे किल्ले आहेत. याच रस्त्यावर असलेल्या वडुस्ते गावाच्या पुढे कैलासगड किल्ला आहे. मुंबई आणि पुण्याहून हा किल्ला एका दिवसात पाहाता येतो.\nकिल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला सातवहान काळात बांधला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख इसवीसन १७०६ मध्ये शंकरजी नारायण सचिवांनी हणमंतराव फ़ाटकांना लिहिलेल्या पत्रात मिळतो.\nलोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर, तोच रस्ता पुढे ताम्हणी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो. या रस्त्याने एक किलोमीटरवर एक खिंड आहे. या खिंडीत डाव्या बाजूला म्हणजेच धरणाच्या बाजूला एक ट्रान्सफ़ॉर्मर आहे. तर उजव्या बाजूला कैलासगड असलेल्या डोंगराची धार खाली उतरलेली आहे. या ठिकाणी किल्ले कैलासगड उर्फ़ घोडमांजरीचा डोंगर अशी पाटी लावलेली आहे. या टेकडीवर जाणार्‍या मळलेल्या पायवटेने आपण १५ मिनिटात टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो. येथून मुळशी धरणाच्या पाण्याचा फ़ुगवटा व्यवस्थित दिसतो. पुढे असलेली दुसरी टेकडी थेट किल्ल्याच्या डोंगराला भिडलेली आहे. हि टेकडी उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत १५ मिनिटात आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो.\nटेकडी जिथे संपते तिथे किल्ल्याच्या डोंगराचा सरळसोट कडा खाली उतरलेला आहे. त्यामुळे किल्ल्याचा डोंगराला वळसा घालून डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. येथे उजव्या बाजूला पठार आहे. त्यावर एक भगवा झेंडा लावलेला आहे. या पठारावरून दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. पठाराच्या विरुध्द बाजूला एक छोट टेकाड आहे. त्यावर चढण्यापूर्वी डाव्या बाजूला एक खाली उतरणारी पायवाट दिसते. या अवधड वाटेने ५ मिनिटे उतरल्यावर आपण कातळात खोदलेल्या गुहा टाक्यापाशी पोहोचतो. या टाक्यात खांब खोदण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. पण दगड ठिसूळ लागल्याने काम अर्धवट सोडले असावे.\nटाक पाहून परत पठारावर येऊन डावीकडच्या टेकाडावर चढून गेल्यावर उध्वस्त घरांचे काही चौथरे पाहायला मिळतात. पुढे किल्ल्याच्या टोकाकडे जातांना डाव्या बाजूला एक दगडांची भ���ंत घातलेली दिसते. त्याच्या आत कातळावर कोरलेल षिवलोंग आहे. इथे आपली गड प्रदक्षिणा संपते. येथे आपल्याकडे दोन पर्याय असतात. आल्य मार्गाने खिंडीत उतरायच किंवा शिवलींगाच्या पुढे असलेल्या टोकावरून उतरणार्‍या पायवाटेने खालच्या रस्त्यावर भादसकोंडा गावाच्या दिशेला उतरायच. भादसकोंडा गावाच्या पायवाटेने खाली उतरल्यावर वडुस्ते - ताम्हणी रस्त्याच्या कडेला वाघदेवाचे मंदीर आहे. तेथुन वर चढुन गेल्यावर एक नैसर्गिक गुहा आहे. ती पाहून डांबरी रस्त्याने आपण १० मिनिटात खिंडीपाशी पोहोचतो.\nमुंबईहुन लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भुशी डॅम, INS शिवाजीला जाणार्‍या रस्त्याने पेठ शहापूर - बा - मार्गे वडुस्ते हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे. लोणावळ्यापासून वडुस्ते गाव ५१ किमी अंतरावर आहे. लोणावळे - वडुस्ते अशी एसटी बस आहे. पण या मार्गावर इतर रहदारी फ़ारशी नसल्याने. खाजगी वहानाने गेलेले चांगले. लोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर, तोच रस्ता पुढे ताम्हणी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो. या रस्त्याने दोन किलोमीटरवर एक खिंड आहे. या खिंडीत डाव्या बाजूला म्हणजेच धरणाच्या बाजूला एक ट्रान्सफ़ॉर्मर आहे. तर उजव्या बाजूला कैलासगड असलेल्या डोंगराची धार खाली उतरलेली आहे. या ठिकाणी किल्ले कैलासगड उर्फ़ घोडमांजरीचा डोंगर अशी पाटी लावलेली आहे. येथुन एक तासात गडावर पोहोचता येते.\nपुणे-मुळाशी-ताम्हणी मार्गे कैलासगड ७८ किलोमीटरवर आहे. पुणे मार्गे येतांना भादसकोंडा गावाच्या पुढे कैलास गडाची खिंड आहे.\nकिल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.\nकिल्ल्यावरील पाणी पिण्यायोग्य नाही.\nकिल्ल्याच्या परिसरात जेवणाची सोय नाही.\nपायथ्यापासून एक तास लागतो.\nसर्व ऋतूत किल्ला पाहाता येईल.\nविश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.\nराजगड किल्ला (RAJGAD FORT)\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\n\"प्रौढ प्रताप पुरंदर\" \"महापराक्रमी रणधुरंदर\" \"क्षत्रिय कुलावतंस्\" \"सिंहासनाधीश्वर\"...\n\"राजाधिराज योगिराज\"...\"पुरंधराधिष्पती\"... \"महाराजाधिराज\" \"महाराज\" \"श्रीमंत\"...\n\"छत्रपती शिवाजी महाराज की जय\"\n जय भवानी जय शिवाजी \nराजमाची किल्ला (RAJMACHI FORT)\nमोबाईल : +९१ ९७६९५४९२५९\nमोबाईल : +९१ ९८३३४७४३३५\nहोम | आमच्या बद्दल | आमचे स���कारी | ट्रेकर्स | शिवाजी महाराज | किल्ले | आमची भटकंती | छत्रपती शिवाजी महाराज | अष्टप्रधानमंडळ | सेनापती आणि मावळे | व्हिडीओ | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://forttrekkers.com/kalanidhigad-fort-kolhapur.html", "date_download": "2020-04-01T14:51:06Z", "digest": "sha1:K3GB22ODEKAH2SCFEIP63JQOS3NZK7J7", "length": 12485, "nlines": 87, "source_domain": "forttrekkers.com", "title": " Kalanidhigad Fort, Kalanidhigad Fort Trek, Kolhapur", "raw_content": "\nसभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.\nविशेष उल्लेखनिय गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्‌टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्‌टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.\nकलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे व उर्वरित भागात गडाचे अवशेष आहेत. दरवाज्यासमोर डाव्या हातास आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात. यातच दोन मंदिरे आहेत. पहिल्या मंदिरात शिवलिंग असून, त्यामागे भैरवाची मुर्ती आहे. दुसर्‍या मंदिरात गडाची अधिष्ठाता भवानी देवीची लहान परंतु सुबक व शस्त्रसज्ज मुर्ती आहे. या मंदिराच्या दारात वेगळया शैलीतील गणेशाची कलात्मक मुर्ती आहे. या मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.\nमंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायर्‍यांचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली आहे, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिर संकुलात अनेक पायर्‍या, देवळया व चौथरे इत्यादी दिसतात. विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे चालायचे, येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली दिसते. हा अपवाद सोडता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरुन गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरुजांचे फारच मनोहारी दृष्य दिसते. दूरसंचार टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात. दूरसंचार खात्याच्या कचेरी शेजारी आपणास जुना वाडा दिसतो. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.\n१) स्वत:चे वाहान असल्यास बेळगावला जायचे. तिथून शिनोळी - पाटणे फाटा मार्गे कालिवडे गावात जायचे. कालिवडे गावातून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.\n२) जर स्वत:चे वाहन नसल्यास कोल्हापूरहून चंदगड गाठायचे. चंदगड वरून शिनोळी - पाटणे फाटा मार्गे कालिवडे गावात पोहोचता येते.\nकलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. कलिवडे गावातून गडावर वीजवाहिनी गेली आहे. तिची साथसोबत गडापर्यंत लाभते. कलिवडे गावापासून शेतातून जाणार्‍या वाटेने आपण गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या वस्तीवर पोहचतो. ही वस्ती पार करुन पुढे गेल्यावर गडावर जाणारा जांभ्या दगडातील पक्का रस्ता लागतो. हा रस्ता फिरुन गडावर जात असल्याने, आपण विद्युत ट्रान्सफॉर्मरजवळून उजव्या हाताने जाणार्‍या पायवाटेने चालू लागायच. डोंगराचा एक टप्पा चढून गेल्यानंतर एक खिंड लागते, ती ओलांडून आपण गडाचा डोंगर डाव्या हातास ठेवून, आणखी १५ मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या दरवाज्यात पोहचतो.\nगडावर रहाण्याची सोय नाही.\nजेवणाची सोय आपण स्वत:…च करावी.\nगडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.\nकलानिधीगडावर पोहोचण्यास कालिवडे गावातून १ तास लागतो.\nविश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.\nराजगड किल्ला (RAJGAD FORT)\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\n\"प्रौढ प्रताप पुरंदर\" \"महापराक्रमी रणधुरंदर\" \"क्षत्रिय कुलावतंस्\" \"सिंहासनाधीश्वर\"...\n\"राजाधिराज योगिराज\"...\"पुरंधराधिष्पती\"... \"महाराजाधिराज\" \"महाराज\" \"श्रीमंत\"...\n\"छत्रपती शिवाजी महाराज की जय\"\n जय भवानी जय शिवाजी \nराजमा��ी किल्ला (RAJMACHI FORT)\nमोबाईल : +९१ ९७६९५४९२५९\nमोबाईल : +९१ ९८३३४७४३३५\nहोम | आमच्या बद्दल | आमचे सहकारी | ट्रेकर्स | शिवाजी महाराज | किल्ले | आमची भटकंती | छत्रपती शिवाजी महाराज | अष्टप्रधानमंडळ | सेनापती आणि मावळे | व्हिडीओ | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/28303601.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-04-01T14:44:06Z", "digest": "sha1:52H4WG6F7JTMJOP27ZURAEBOO7356XYU", "length": 11098, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: घर गेले... मुलगाही दुरावला... - | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nघर गेले... मुलगाही दुरावला...\nसतीशच्या मृत्यूमुळे त्याचे नातेवाईक संतापले असून, लोक तुलाही मारून टाकतील, असे सांगत सभोवतालच्या लोकांनी संतोषच्या वडिलांना हुसकावून लावले. संतोषची आई घरात एकटी असताना शेजाऱ्यांनी दरवाजाला कुलूप लावले.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nसतीशच्या मृत्यूमुळे त्याचे नातेवाईक संतापले असून, लोक तुलाही मारून टाकतील, असे सांगत सभोवतालच्या लोकांनी संतोषच्या वडिलांना हुसकावून लावले. संतोषची आई घरात एकटी असताना शेजाऱ्यांनी दरवाजाला कुलूप लावले.\nअन्न-पाण्यावाचून तीन दिवस ती घरात तडफडत होती. दरवाजा उघडल्यानंतर आई घरातून पळून मुलीकडे गेली. पुढच्या आठवड्यात संतोषचे नावही शाळेच्या पटावरून कमी केले. त्यानंतर १४ लाखांचे माने यांचे घर काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी पाच लाखांत विकण्यास भाग पाडले. त्यातचे अडीच लाख संतोषच्या काकाला, तर उरलेले अडीच लाख मृत मुलाच्या कुटुंबाला.\nसंतोषच्या वडिलांच्या हाती एकही पैसा पडला नाही. त्यामुळे भाड्याने घर घेण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. नातेवाईकांच्या आश्रयला फार काळ राहू शकत नाही. मुलाच्या सुटकेसाठी पैसे कुठून आणायचे, समाजाने, राजकारण्यांनी एवढा अन्याय केला त्याची दाद कुणाकडे मागायची, अशा अनेक प्रश्न माने कुटुंबापुढे असले, तरी त्याची उत्तरं मात्र कुणाकडेही नाहीत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nCorona Effect: सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात अर्धाच पगार\nवायफळ खर्च टाळा; काटकसरीची सवय लावून घ्या: शरद पवार\nCoronavirus Update in Maharashtra Live: मुंबईत करोनाग्रस्ताचा मृत्यू, राज्यातील बळींची संख्या १० वर\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nमुंबई: बिंबीसारच्या 'त्या' तरुणीचा चौथा अहवाल करोना पॉझिटिव्ह\nकरोना: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह अहवाल आले निगेटिव्ह: टोपे\nमरकज: नागपूर, नगरमध्ये ८९ जणांना हुडकले; बाकींचा शोध सुरूच\nCoronavirus Cases in Maharashtra Live: >> अहमदनगर: तीन ट्रस्टींविरोधात गुन्हा\nकोल्हापुरातील 'त्या' दोघांचा मृत्यू करोनानं नाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nघर गेले... मुलगाही दुरावला......\nडॉक्टरांचा संप आणखी तीव्र होणार\n‘आदर्श’बाबत सरकारची दुटप्पी भूमिका…...\nमराठा विद्यार्थ्यांचा शोध लागेना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/name-national-security-delhi-anyone-can-be-arrested/", "date_download": "2020-04-01T13:21:39Z", "digest": "sha1:UTDDMQDKZY3ESYLCU4C5MGI53KBIGKDJ", "length": 29387, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणालाही होऊ शकते अटक - Marathi News | In the name of national security in Delhi, anyone can be arrested | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronaVirus : \"सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीचे आदेश द्या\"\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात स��रू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nLockdown : 13 दिवसांपासून घरात कैद असलेल्या आनंदला कोसळले रडू... सोनम कपूरने असा दिला धीर\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nAll post in लाइव न्यूज़\nदिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणालाही होऊ शकते अटक\nपुढील चार महिने दिल्ली एनसीआरमधील कुणालाही स्थानबद्ध करण्याचे अधिकार नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये दिल्ली पोलिसांना दिले आहेत.\nदिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणालाही होऊ शकते अटक\nनवी दिल्ली : पुढील चार महिने दिल्ली एनसीआरमधील कुणालाही स्थानबद्ध करण्याचे अधिकार नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्���ीय सुरक्षा कायद्यान्वये दिल्ली पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना जेरबंद केले जाण्याची शक्यता आहे.\nनायब राज्यपालांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये हा आदेश काढला. राष्ट्रीय सुरक्षेस धोका आहे, असे वाटताच पूर्वसूचना न देता पोलीस कोणालाही अटक करू शकतील अटकेतील व्यक्तीस उच्च न्यायालयात त्याविरोधात दाद मागता येईल. मात्र वर्षभरासाठी वकील नेमता येणार नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे अटक झालेल्या व्यक्तीस दहा दिवस अटकेचे कारण न सांगण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पोलीस प्रवक्ते मनदीप सिंह रंधवा यांनी मात्र ही नियमित प्रक्रिया असून त्याचा विधानसभा निवडणूक, सीएएविरुद्ध आंदोलन यांच्याशी संबंध नसल्याचे सांगितले. दिल्ली पोलीस आयुक्तांना १९ जानेवारी ते १८ एप्रिल २०२० दरम्यान हा विशेषाधिकार असेल.\nकाश्मीरमध्ये ३७० रद्द केल्यापासून हा कायदा लागू आहे. येत्या ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. त्यावरही सीएएविरोधी आंदोलनाचे सावट असेल. ते लोण अधिवेशन काळात वाढण्याच्या भीतीमुळे नायब राज्यपालांनी हे अधिकार पोलिसांना दिल्याचे बोलले जाते.\nCoronavirus: भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण...\nवैद्यकीय तपासणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना सवलत\nCoronavirus : सरकारी कार्यालयांत एका दिवशी ५० टक्केच कर्मचारी, एक दिवसाआड कामाची मुभा\nमटका, जुगार अड्ड्यावरील गर्दीला नाही का कोरोनाचा धोका \nपारवा ठाणेदारासह तिघांचे बयान नोंदविले\nन्यायदान यंत्रणेवरील विश्वास गमावून बसलो, तर उरते काय माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nसॅनिटायझरच्या बाटलीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा फोटो; काँग्रेसने म्हटले, गलिच्छ राजकारण\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\nसुमार दर्जाच्या तक्रारीनंतरही भारत चीनकडून आयात करणार व्हेंटीलेटर, मास्क\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\nCoronaVirus कोरोनाचे संकट पळविण्यासाठी सामूहिक पूजाअर्चनेचा प्रयत्न\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nभिवंडीतील उड्डाणपुलांसह पेट्रोलपंप सामान्य नागरिकांसाठी 14 एप्रिल पर्यंत राहणार बंद\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जाम��त्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/the-disruption-of-sports-equipment/articleshow/67664885.cms", "date_download": "2020-04-01T16:07:04Z", "digest": "sha1:NTEBPBNGOJHPT5UKJ4IJGEG2N26Q24WR", "length": 7788, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai local news News: खेळांच्या साधनांची दुरवस्था - the disruption of sports equipment | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nसीवूड्स- पश्चिमेकडील सेक्टर ४६ मधील क्रांतीसिंह नाना पाटील उद्यानातील खेळाची साधने तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे. - प्रवीण सागवेकर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोविड -१ cur कर्फ्यू सुरू आहे\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nशक्य ते घरीच खरेदी करा\nघरपोच सेवा चालू करावी\nसाईनगर भागात आठवडे बाजार काळजीपूर्वक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka.php?country=%E0%A4%85%3E&from=in", "date_download": "2020-04-01T14:48:13Z", "digest": "sha1:BLIYMI4ZGVSF2AJ4WSN5FTWCWOOINPU5", "length": 10321, "nlines": 28, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्र���ांक आद्याक्षरानुसार यादी,\nसंबंधित देशाच्या नावानुसार वर्गीकरण केलेली:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनच�� प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n9. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका) +1 001 us 7:48 - 12:48\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी असेन्शन द्वीप या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00247.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/karwar-district-violent-turn/", "date_download": "2020-04-01T15:17:25Z", "digest": "sha1:QNDQQAZLLGITVSCNHONXJ5CSUIPTSLP6", "length": 5562, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारवार जिल्हा धुमसताच | पुढारी\tTop", "raw_content": "\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा धोका वाढला - मंत्री टोपे\n५ हजार पेक्षा जास्त लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये - मंत्री टोपे\nमुंबईत धोकादायक ठिकाणांवर ५२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर - मंत्री टोपे\nजनतेला सरकारी सूचनांच्या पालनाचे पुन्हा एकदा टोपे यांचे आवाहन\nगेल्या १२ तासात १९ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद\nमुंबईत कोरोनाचे नवीन १६ जण आढळले\nनागपूरमध्ये ५४ जणांना केले क्वारंटाईन - आयुक्त मुंढे\nपंतप्रधान मोदी उद्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधणार\nहोमपेज › Belgaon › कारवार जिल्हा धुमसताच\nपरेश मेस्ता या हिंदुत्ववादी तरुणाच्या हत्येमुळे कारवार किनारपट्टी धुमसत कुमठा, होन्नावर, कारवारमधील दंगलीनंतर आज दुसर्‍या दिवशी ‘शिर्शी बंद’ला हिंसक वळण लागले. होन्नावरमधील परेशच्या मारेकर्‍यांना त्वरित ताब्यात घ्या, अशी मागणी घेऊन मंगळवारी शिर्शी बंदची हाक देण्यात आली होती. मोर्चात सहभागी झालेले आ. विश्‍वेश्‍वर हेगडे-कागेरी, विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या नेत्यांना झालेल्या अटकेमुळे मोर्चाला हिंसक वळण लागले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोर्चेकर्‍यांवर लाठीमार तसेच हवेत गोळीबार करण्यात आला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. दगडफेकीत काही पोलिस जखमी झाले आहेत.\nअनधिकृत बांधकामे अंधारात पथदीपांवर ‘प्रकाश’\nबेळगावात भामट्याकडून लाखोंचा गंडा\nसाठेंच्या साहित्यात कष्टकर्‍यांचे चित्रण\nसहकारामुळेच स्थिर जीवन : सकलकीर्ती महाराज\nराज्यात ३३ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ३३५\nसांगली : फुलं टाकली बांधावर, टाकण्याची मजुरीही अंगावर\nबारामती : लॉकडाऊनचे उल्लंघन; झाली तीन दिवस कैदेची शिक्षा\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\n केरळमधील वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात\nराज्यात ३३ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ३३५\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhavmarathi.com/childhood-nostalgia-mangalvedha/", "date_download": "2020-04-01T15:30:24Z", "digest": "sha1:2ULK2WNASAQHPV5FEKEFBPSSSQ7JSLV7", "length": 8994, "nlines": 69, "source_domain": "bhavmarathi.com", "title": "बालपणीचा काळ सुखाचा - भाव मराठी", "raw_content": "\nRegister – नवीन सभासद\nRegister – नवीन सभासद\nby Namita एप्रिल 24, 2019 एप्रिल 25, 2019 Leave a Commentबालपणीचा काळ सुखाचाकाही आठवणीतले\nकाय सांगू तुम्हाला मंगळवेढ्याची पोर मी. सिरसीशी नातं जोडलं आणि पार बदलून गेले.\nसिरसीत येऊन २७ वर्ष उलटली भाषा बदलली, राहणीमान बदलले पण अजूनही मंगळवेढ्याची ओढ कमी झाली नाही.\nकाय आहे त्या खेडेगावात असं बाहेरच्या लोकांना नेहमी वाटतं पण माझ्या गावाची शानच न्यारी. इथला मऊ शार हुरडा, दर्जेदार ज्वारी आणि जोरदार उन्हाळा, थंडग��र हिवाळा तसेच इथली संतांची परंपरा. ह्या गोष्टी जगामध्ये कुठेही मिळणार नाहीत. मंगळवेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सामाजिक ऐक्यता. कधीही दंगा, मारामारी, इथे पहायला मिळत नाही. राजकीय मैदानात एक बाजूला टाकलेले गाव. पण तरीही कुणाबद्दल कशाचीही तक्रार न करता गुण्या गोविंदाने एकत्र नांदणारी माझ्या गावची साधीसुधी माणसं.\nह्या टुमदार गावामध्ये मी लहानाची मोठी झाले.\nकिल्ला भागात नेने वाडा हे माझ आजोळ. तिथे आजी, आजोबा, मामा, मामी ह्यांच्या सोबत आई आणि आम्ही तिघे भावंडं रहायचो. बाबा माझ्या लहानपणीच गेल्यामुळे आजी आजोबांच्या मायेच्या पंखाखाली आम्ही वाढलो.\nआता मागे वळुन पाहताना ते बालपण पुन्हा जगावेसे वाटते. ते स्वच्छंदी दिवस पुन्हा अवतरावेसे वाटतात. ना तेव्हा TV होता, ना AC, ना fridge होता, ना खूप सुविधा होत्या पण कशाची कमतरता वाटायची नाही खूप तृप्त आणि सुखी आयुष्य होत ते. तेव्हा शाळा, मग संध्याकाळी पाढे, परवचा, मग आईने नाहीतर आजोबांनी सांगितलेली गोष्ट. त्यात मन रंगून जायचे आणि मस्त झोप यायची.\nलहानपणी खेळलेले खेळ अजून आठवतात. दोरीच्या उड्या, फुगडी, लंगडी, लपाछपी ,गजगे, विष अमृताचा खेळ, झाडावर चढून गोळा केलेली कच्ची बोर, विलायती चिंचा ,गाभुळलेल्या चिंचा, जांभळं आणि उंबर. विटी दांडू, पळापळी, सायकल शिकणे ,झोका खेळणे आणि संध्याकाळी बुचाची फुलं वेचून घरी आणायची. आजी त्याची छान माळ करायची.\nआजी श्रीकृष्ण भक्त. ताक करताना ती कृष्णाची गाणी गायची. तिचा आवाज खूप गोड होता. खूप मायाळू, हसरी, आनंदी अशी होती ती. आजोबा फार शिस्तीचे. प्रत्येक कामात त्यांना नीट नेटकेपणा लागायचा. मामा मिश्किल. नेहमी विनोद करून सगळ्यांना हसवणारा. मामी कामसू , पण तब्येत कशी नाजूक.\nआई नेहमी कामात व्यस्त असायची. ती शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे गृहपाठ, पेपर तपासणे ही कामं ती घरी फावल्या वेळात करायची.\nतेव्हा शाळेमध्ये एव्हढी जीवघेणी स्पर्धा नव्हती. सतत शिकवणी, जादाचे क्लास ह्यामध्ये आम्ही भरडले गेलो नाही. शाळेचा घरी दिलेला अभ्यास केला की आम्ही मोकळे खेळायला.\nउन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा पोरांची मोठी गँग असायची. आजीच्या घरातून काकांच्या घरी तिथून मावशीच्या घरी असे हिंडून संध्याकाळी घरी यायचे. लवकर झोपून लवकर उठायचे. दादा मामा मुलांना पोहायला शिकवायला महादेव विहिरीवर घेवून जाय���ा. उन्हाळ्यात आई वाळवण म्हणून बटाट्याचा, रताळ्याचा खीस, सांडगे, पापड करायची. तेव्हा आम्ही मुली मदतीला.\nअशा कितीतरी गोड आठवणींनी भरलेलं बालपण खूप आनंददायी होतं. परत मंगळवेढ्याला जातो तेव्हा त्या आठवणी ताज्या होतात. आता त्यावेळची बरीच जुनी माणसं नाहीत. जी आहेत त्यांना भेटून खूप बरे वाटते.\nगावाची आठवण येते तेव्हा तेथील प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे गाणे गुणगुणते, मंगळवेढे भूमी संतांची.\nपुनर्जीवन जुन्या कपड्यांना आणि इको रिगेन, एक स्वप्नवत प्रवास\nभाव मराठी तुमच्या ई-मेल वर\nभाव मराठी आता तुमच्या ई-मेल वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://farmgrow.in/Blog.aspx?id=60", "date_download": "2020-04-01T13:49:02Z", "digest": "sha1:DERQA4R6ORKIXTZWOOEYSXJFTJNXO7AI", "length": 4930, "nlines": 31, "source_domain": "farmgrow.in", "title": "FarmGrow :: Home :: Blog", "raw_content": "\nP P Pardeshi - भाजीपाला पिकावरील कॉलर रॉट -\nकॉलर रॉट ची समस्या जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला लागवडीच्या वेळेस, पहिले एक ते दोन खुडे झाल्यानंतर येत आहे, त्यावर भरमसाट बुरशीनाशके, औषधें ड्रेंचिंग करणे, खोड धुणे, मग कधी व्हरायटी ला दोष देणे तर कधी एखाद्या व्यक्तीच्या वापरलेल्या शेड्युलला दोष देणे असे चालू असते, पण सर्वात महत्वाचे जर आपल्याला कॉलर रॉट येण्याची कारणे समजली आणि मग आपण तो येऊ नये म्हणून काम केले तर बरे होईल.\nकॉलर रॉट ची लागण हि आपण पाहिलेल्या अर्ली ब्लाइट च्या फंगल पॅथोजन अल्टरनेरिया मुळेच होते. अर्ली ब्लाइट म्हणजे सुरवातीच्या करप्याचे डाग हे आपल्याला पानावर दिसून येतात, तर कॉलर रॉट ची सुरवात आपल्याला खोडाच्या सुरवातीला गडद तपकिरी आकार नसलेल्या डंगने दिसून येते, काही काळानंतर त्या डागांचा आकार वाढतो आणि जवळपास २ इंच ते ५ इंच आकार वाढल्यावर त्या खोडाचा अन्नपुरवठा थांबतो आणि झाड किंवा रोप मरण पावते. ह्याला आपण सडवा, खोड कूज इतर काही नावाने संभोदत असतो.\nअल्टरनेरिया पॅथोजनला कॉलर रॉट लागण करण्यासाठी आवश्यक परिस्तिथी -\nएकसारखा ओलावा, खूप जास्त हुमिडिटी ( आद्रता ) , वातावरणात एकसारखी ऊब असल्यास, तापमान २३ ते २८ असल्यास, दिवस छोटे व रात्र मोठी असल्यास, पिकाच्या अंगावर रात्रीसुद्धा ओलावा असल्यास\nनर्सरींमध्ये कॉलर रॉटची लागण होण्याची कारणे -\nबी टाकल्यापासून ते रोप नर्सरीबाहेर पडण्यापर्यंत कोकोपीट ओलेच राहिल्यास..\nनर्सरी मध्ये कोकोपीटमधील रोपांना सुर���ातीपासून खूप जास्त पाण्याचा वापर केल्यास..\nलागवडीनंतर कॉलर रॉट येण्याची कारणे -\nनर्सरींमधूनच कॉलर रॉटची लागण असलेले रोप लागवड केल्यास ते खोडाजवळ काळे पडते आणि मरते..\nखोलवर लागवड असल्यास नाजूक खोडाची साल भिजते व अल्टरनेरियाला मध्ये शिरण्यास जागा मिळते..\nलागवडीनंतर बेडमध्ये किंवा आपल्या पिकाच्या वाफ्यामध्ये एकसारखा ओलावा राहिल्यास..\nखुपवेळेस एकसारखे धुके पडत असल्यास..\nसलग एकामाघे एक टोमॅटो पिकाची लागवड असल्यास..\nजुन्या पिकाचे अवशेष आपल्या जमिनीमध्ये तसेच असल्यास..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-01T13:45:03Z", "digest": "sha1:EKYRXXBRNGVWDAHMPELDMA5WF7V7Q3VI", "length": 4476, "nlines": 60, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तूच दुख:हर्ता Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त\n‘तो’ पुन्हा भेटीला येणार\nमदत करा, पण दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणार : तुकाराम मुंढे\nTag - तूच दुख:हर्ता\nअंगभूत कलागुणांच्या जोरावर ‘विशेष’ मुले समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी – उपसंचालक मोहन राठोड\nपुणे दि. 20 : जन्मजात व्यंगावर मात करत आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर ‘विशेष’ मुले समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील असे प्रतिपादन विभागीय माहिती...\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2014-114090100009_1.html", "date_download": "2020-04-01T15:50:54Z", "digest": "sha1:JEAJQNWDGBVVD6N6RPOHGIF3NB7DC4AV", "length": 21996, "nlines": 180, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मासिक भविष्यफल सप्टेंबर 2014 | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमासिक भविष्यफल सप्टेंबर 2014\nमहिन्याच्या सुवातीलाच दुखणी डोके वर काढतील. दूर्लक्ष करू नका. गंभीर आजार होण्याची शक्यता संभावते. वाहन, मशीनरी यांच्यापासून अपघात संभवतो. किमती वस्तूची काळजी घ्या. लहान- लहान चुका मोठे नुकसान करू शकतात. आर्थिक चणचण भासू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल.\nविनाकारण भीती, चिंता राहिल. स्वाभावानुसार चुका होतील. जुनी वाद, मतभेद वाढून डोके दुखी वाढेल. सहयोग, मार्गदर्शन कमी आल्याने अडचणी निर्माण होतील. व्यापारात अचानक फायदा होईल. विरोधक शांत बसतील. कुटुंबातील वाद संयमाने सोडवता येतील. सामाजात प्रतिष्ठा मिळेल. एखाद्या चांगल्या कामावर खर्च होईल.\nआत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. ध्येर्याने काम घ्यावे लागेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनुभवामुळे काम झटपट हातावेगळं कराल. व्यापार व व्यवसायासाठी अनुकुल काळ आहे. एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल.\nउत्साह देणारा काळ राहिल. लहान सहान गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा.\nसमस्याच्या मालिकांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक प्रकरणात मोठे नुकसान होण्याची शक्यता दर्शविते. आरोग्यविषयी चिंता सतावेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता संभवते. पत्नी व संततीपासून दु:ख होण्याची शक्यता संभवते. व्यापार-व्यवसाय सामान्य राहिल. विरोधकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. महत्त्वरची कामे रखडतील. मानसिक क्रोध, चिडचिडपणावर नियंत्रण ठेवणे भाग प���ेल.\nप्रगतीचा आलेख उंचावून समाधान लाभेल. आशाच्या मदतीने निराशा हळूहळू कमी‍ होईल. पुढे जाण्‍याच्या संधी मिळतील. संबंध सुधारतील. विरोधीक, शत्रुपक्ष थंड पडतील. अचूक निर्णय घेऊ शकाल. चुकीची जाणीव होईल. नव विचार, उत्साह प्रगती साधण्यास फायदेशीर ठरेल. व्यापार, व्यवसायात प्रगती साधाल.\nप्रगती मिळवून देणारा काळ आहे. अथक परिश्रम घ्यावे लागतील. महत्त्वाच्या कामात कोणावर विश्वास ठेवू नका. आळस टाळा. कुटूंबात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कार्यात, यश, प्रतिष्ठा मिळेल. किमती वस्तू खरेदी करू शकाल. नोकरी, रोजगार बदलता येईल.\nवेळेच भान ठेवावे लागेल. शांती, सहयोग, समाधानाने कार्य करावे लागेल. व्यापार-व्यवसाय नुकसान संभवते. गणपती बनवायला जात तर तेथे हनुमान बनेल, अर्थात कामे बिगडण्याची शक्यता आहे. जुनी वाद वाढण्याची शक्यता आहे. खरेदी, विक्रीचे व्यवहार सांभाळून करा. विरोधक वाढतील. स्वभावावर नियंत्रण राखावे लागले. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावे लागतील.\nअधिक उताविळपणा करू नका. तुमच्या विषयी असंतोष पसरेल. चिंता वाढेल. विचार कराल काही व होणार दुसरेच. व्यापारातील स्पर्धा टाळा. कर्ज काढू नका. खरेदी विक्रीच्या व्यवहारापासून सावध रहा. कटु अनुभव येणाचा संभव आहे. नुकसान झाले तर स्वत:चा तोल जाण्‍याची शक्यता नाकारारता येत नाही.\nप्रगतीचा आलेख कासवगतीने वर चढेल. आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे\nअनुभव उपयोगी पडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रगतीचा आलेख उंचावेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. इच्छा पूर्ण होतील. व्यापार व्यवसायात यश मिळेल. आवक चांगली राहिल्याने गुंतवणूक करू शकाल. नोकरीत प्रमोशन मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होईल. किमती वस्तू खरेदी करू शकाल.\nपूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी काम ठेवा. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.\nसामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मान-सम्मान मिळेल.\nवेबदुनिया मराठीचा एंड��रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठीयेथे\nक्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक\nटॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान\nआज आकाशात दोन चंद्र चमकणार\nपौर्णिमा आणि अमावास्येला का होतात अपघात \nसाप्ताहिक राशीफल (24 ते 30 ऑगस्ट 2014)\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १७ ते २३ ऑगस्ट २0१४\nयावर अधिक वाचा :\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nमध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/union-budget-2020-21/budget-2020-live-120020100003_1.html", "date_download": "2020-04-01T15:58:30Z", "digest": "sha1:Z7BOSRP2KVUXGLN42ZH2BOEH73OR5AOB", "length": 21117, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "budget 2020 Live | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबजेट 2020 Live: लाइव्ह अपडेट्स\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, शनिवारी पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. पाहुयात, या अर्थसंकल्पाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...\nलडाख विकासासाठी ५ हजार ९०० कोटी\nकायद्यानुसार टॅक्स चार्टर लागू करणार\nकरदात्यांची सरकार काळजी घेणार\nपाऱ्यांच्या टॅक्सबाबत न्यायिक भूमिका\nटॅक्स चोरी करणाऱ्यांसाठी कडक काय���ा\nकररचनेसंदर्भात क्लिष्ट कायदे सोपे करणार\nबँकेतील ग्राहकांच्या ठेवींच्या नुकसानभरपाईसाठी विम्याची मर्यादा एक लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढवणार\nसांस्कृतिक मंत्रालयासाठी ३ हजार १०० कोटी\nअनुसूचित जाती आणि मागासवर्गीय जातींच्या विकासासाठी ८५ हजार कोटीच्या निधीची तरतूद\nअनुसूचित जमातींच्या विकासासाठी ५३,७०० कोटीची तरतूद\nज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी ९५०० कोटींची तरतूद\nअर्थ बजेटचा : कर कायद्यांनध्ये सुधारणा करण्यावर सरकारचा भर, “बॅंकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करु” - अर्थमंत्री\nकर कायद्यामधील सुधारणांवर सरकारचा भर : अर्थमंत्री\n- बेटी बचाओ, बेटी पढाओचा चांगला परिणाम\n- शाळांमध्ये मुलींची संख्या वाढली\n- बेटी बचाओ, बेटी पढाओचं राजकारण नको\n- अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय जातींच्या विकासासाठी ८५ हजार कोटीच्या निधीची तरतूद\n- अनुसूचित जमातींच्या विकासासाठी ५३,७०० कोटीची तरतूद\n- ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी ९५०० कोटींची तरतूद\nराष्ट्रीय पोलीस विद्यापीठाची स्थापना करणार - अर्थमंत्री\nस्वच्छ भारत योजनेसाठी 12,300 कोटींची तरतूद, ग्रामीण भागाच्या विकासासाठी 1.2 लाखांची तरतूद, जलजीवन योजनेसाठी 11,500 कोटींची तरतूद - अर्थमंत्री\nदेशाची नवी एज्युकेशन पॉलिसी लवकरच, शिक्षण क्षेत्रातही एफडीआय आणणार, मार्च 2021 पर्यंत डिप्लोमा कोर्सेससाठी दीडशे नव्या संस्था निर्माण करणार\nरोजगार देणाऱ्या शिक्षणावर भर देणार, डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नवीन संस्था उभारणार\nशिक्षण क्षेत्रासाठी एडीआय आणणार, शिक्षण क्षेत्रासाठी 99,300 कोटींची तरतूद, कौशल्य विकाससाठी 3 हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री\nशेती आणि संबंधित क्षेत्रावर पुढच्या आर्थिक वर्षात 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करणार. शेती, सिंचन, ग्राम सुधारणा आणि पंचायती राज यासाठी ही तरतूद.\nमिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार करणार, आयुष्यमान भारत योजनेत नवीन 20 हजार नवीन रुग्णालयांचं लक्ष्य- अर्थमंत्री\n2025 पर्यंत भारत टीबी मुक्त करणार, टीबी हारेगा, भारत जितेगा अभियान राबवणार- अर्थमंत्री\nकृषी पंपांना सौर ऊर्जेशी जोडणार,20 लाख शेतकऱ्यांना लाभ\nशेतकऱ्यांसाठी 6.11 कोटी विमा योजना\nशेतकऱ्यांसाठी 16 कलमी योजना, उत्पन्न दुप्पट करण्याचं ध्येय\nशेती आणि संबंधित क्षेत्रावर पुढच्या आर्थिक वर्षात 2.83 लाख कोट��� रुपयांची तरतूद करणार. शेती, सिंचन, ग्राम सुधारणा आणि पंचायती राज यासाठी ही तरतूद.\nपाण्याची कमतरतेसंबंधित मुद्दे आता देशातील चिंतेचा विषय आहे, पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव : अर्थमंत्री\nदूध उत्पादन 2025 पर्यंत दुप्पट करण्याचं लक्ष्य, दूध उत्पादकांसाठी सरकारकडून खास योजना- अर्थमंत्री\nशेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक तातडीने व्हावी यासाठी किसान रेल चालवणार. दूध मांस मासे यांच्या वाहतुकीसाठी किसान रेल. हॉर्टिकल्चरमध्ये एक जिल्हा एक उत्पादन अशा समूह योजनांवर भर देणार\nमासेमारीला उत्तेजन देण्यासाठी सागर मित्र योजना.. देशातले उत्पादन 200 लाख टन करण्याचे लक्ष्य.\nशेतकऱ्यांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद- अर्थमंत्री\nकृषी उडाण योजनेची सुरुवात करणार, दूध, मांस, भाजीपाला वाहतुकीसाठी रेल्वे सेवा सुरु कारणार - अर्थमंत्री\nकृषी क्षेत्रासाठी 16 सूत्रीय अॅक्शन प्लान, 20 लाख शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजना, पाणीटंचाई असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी खास योजना - अर्थमंत्री\nअर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्समध्ये 113 अंकांची वाढ\n20 लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप देणार, देशातले पाणी संकटातले 100 जिल्हे या चिंतेतून मुक्त करणार : अर्थमंत्री\n2014-19 मध्ये एफडीआय वाढून 284 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे, 2019 मध्ये भारत सरकारचं कर्ज कमी होऊन जीडीपीच्या 48.7 टक्के राहिलं आहे : अर्थमंत्री\n2006 ते 2016 या दहा वर्षात देशातील 27 कोटी 10 लाख जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश : अर्थमंत्री\nहमारा वतन खिलते शालीमार जैसा, हमारा वतन डल झील में खिलते कमल जैसा, नौजवानो के गरम खून जैसा, मेरा वतन...तेरा वतन... दुनिया का सबसे प्यारा हमारा वतन : अर्थमंत्री\nअर्थसंकल्प देशाच्या इच्छा पूर्ण करणारा - सीतारमन\nमाजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली\nसंसदेत अर्थसंकल्प वाचनास सुरुवात\nकॅबिनेटच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी\nजानेवारी महिन्यात 1,10,828 कोटी सरकारी तिजो‍रीत जमा झाले आहेत.\nइन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल लोकसभेत आर्थिक सर्व्हे 2020 (Economic survey 2020 loksabha) मांडला. या बजेटमध्ये इन्कम टॅक्समधून कर्मचारी वर्गाला दिलासा मिळू (Economic survey 2020 loksabha) शकतो.\nसध्या इन्कम टॅक्समध्ये तीन स्लॅब आहे. यामध्ये 2.5 ते 5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर लागतो. तर 5-10 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर 10 लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लावला जातो. येणाऱ्या बजेटमध्ये 10 लाखांच्या उत्पन्नावर मोठी सूट मिळू शकते. दहा लाख उत्पन्न गटातील नोकरदारांसाठी 10 टक्क्यांचा नवा स्लॅब येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nअर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण\nप्री-ओपनिंगला शेअर बाजारा 100 अंकांनी कोसळला\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयात दाखल\nकेद्रीय अर्थसंकल्प असल्याने मुंबई शेअर बाजार शनिवार सुरूच राहणार आहे\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प\nBudget 2020: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण\nसंसदेचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अर्थसंकल्प सादर होणार\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोर���नालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-women-bag-thife-ahmednagar/", "date_download": "2020-04-01T15:19:53Z", "digest": "sha1:JVNAWG5YPJGJB3F7WEL3XB2U4AJMNNAE", "length": 15542, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महिलेची पर्स लांबविली; महात्मा फुले चौकातील घटना, Latest News Women Bag Thife Ahmednagar", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nमहिलेची पर्स लांबवि���ी; महात्मा फुले चौकातील घटना\nअहमदनगर (प्रतिनिधी) – दुचाकीवरून घराकडे चाललेल्या महिलेच्या गळ्यातील पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबविली. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री आठच्या सुमारास भवानी नगर ते महात्मा फुले चौक जाणार्‍या रोडवर भवानी वेअर हाऊस समोर घडली.\nपर्समध्ये साडेचार हजार रूपयाची रक्कम होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.\nवांबोरी येथून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद\nऑस्ट्रेलियातील वणवा विझता विझेना; लाखो प्राणी, पक्षांचा होरपळून मृत्यू\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nvideo : मानाच्या विशाल गणपती मिरवणूकीस प्रारंभ\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nचाळीसगाव : डेंग्यूने महिलेचा मृत्यू : प्रचारामुळे नगरसेवकांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nतळई येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nFeatured, मुख्य बातम्या, सार्वमत\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nनगरच्या धार्मिक स्थळातही सापडले दहा परप्रांतीय\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2697737", "date_download": "2020-04-01T14:59:26Z", "digest": "sha1:XNL4ZJGGCW4274BZX43FD33KYXV3UX3W", "length": 24911, "nlines": 91, "source_domain": "cuiler.com", "title": "खराब गुणवत्ता दुवे ओळखून एसइओ दंड", "raw_content": "\nखराब गुणवत्ता दुवे ओळखून एसइओ दंड\nव्यवस्थापित करण्यासाठी चरण-दर-चरण ट्यूटोरियल\nआपल्या साइटवर सक्रिय आणि दंड-मुक्त ठेवण्यासह, अनेक कारणांसाठी दुवा डीक्सॉझिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. एक वाईट दुवा एक समस्या आहे, परंतु बरेच खराब दुवे खूप मोठा अडथळा आहे आणि त्यावर थोडेसे नसावे.\nजेव्हा आपण लिंक डीऑक्स करता तेव्हा आपण एकतर प्रोग्राम वापरू शकता किंवा कोणत्याही खराब दुव्यांची तपासणी करण्यासाठी स्वहस्ते आपल्या सर्व दुवे वापरून करु शकता. पुढील दुव्यांसंबंधात वाईट दुवे शोधायचे म्हणजे त्यातून सुटका मिळवणे आणि आपल्या प्रोफाइलमधून तो हटवणे.\nया प्रक्रियेबद्दल अनेकदा विचारले गेलेले प्रश्न म्हणजे मी खराब दुवे कसे शोधू शकतो, मी एखादा प्रोग्राम वापरु शकतो किंवा स्वतःच तसे करतो, मी एखादा प्रोग्राम वापरत असल्यास आणि वाईट झाल्यानंतर आपल्याला कशी शिक्षा मिळते दुवे गेले आहेत आपण खाली या प्रश्नांची उत्तरे आणि अधिक खाली शोधू शकता, तसेच लिंक डेटॉक्स आणि दंडात्मक काढण्याची काही मूलभूत माहिती मिळवू शकता.\nकाय एक दुवा वाईट करते\nएखाद्या दुव्यासह वाईट असल्यास हे ठरवण्यासाठी अनेक घटकांची गणना करा:\nलिंक आपल्या साइट संबंधित आहे का\nहे स्पॅम-नसलेल्या पृष्ठावर उमटते का\nहे आपल्या अनुयायांसाठी मूल्य प्रदान करते का\nजर एखाद्या लिंकने आपल्या पृष्ठावर कोणतेही मूल्य दिले नाही तर ते थोडक्यात, एक वाईट दुवा आहे - parkgenehmigung umzugscheckliste. Semalt अनेक कारणे आहेत की एक दुवा वाईट आहे किंवा नाही हे कळतील, शेवटी हे सर्व एक प्रश्न खाली येतो; लिंक आपल्या साइटला मदत करते, ते दुखावते किंवा त्यासाठी काहीही करू शकत नाही उत���तर हे जर मदतीशिवाय काही असेल तर, या दुव्यावर जाण्याची आवश्यकता आहे.\nलिंकची गुणवत्ता तपासताना आम्ही सहसा खालील तीन घटकांवर लक्ष देतो:\n2. गुणवत्ता संकेतस्थळ (पीआर, प्राधिकरण, वाहतूक)\n3. वास्तविक मूल्य द्या\nआपण कसे खराब दुवा शोधू नका\nशीर्षक आणि वेब पत्त्यांमुळे काही खराब लिंक शोधणे सोपे आहे, परंतु इतर साध्या दृश्यामधून त्यांच्या विषाक्तता लपवितात जेणेकरून संपूर्ण तपासणीची आवश्यकता आहे. आपण स्वत: तपासणी करतो किंवा प्रोग्राम वापरुन, प्रत्येक दुव्याचे सखोल निरीक्षण करा आणि ते चांगले किंवा वाईट आहे हे निर्धारित करण्यासाठी जाते\nकाही दुवे आपण स्वतः तेथे ठेवलेले असतात जेणेकरून आपण आधीच काय आहात आणि ते कुठे जातात हे आपल्याला आधीच माहित आहे परंतु आपल्या साइटवर भरपूर बॅकलिंक्स ठेवल्या आहेत ज्या आपल्याजवळ काहीही नसतात.\nआपल्या सर्व दुवे डाउनलोड करून प्रारंभ करा आपण Ahrefs, MajesticSEO, ओपन साइट एक्सप्लोरर, Google वेबमास्टर साधने, किंवा एसइओ Spy Semalt वापरू शकता. शक्य तितक्या जास्त दुवे कव्हर करण्यासाठी, मी वर दुवे किमान दोन वापर आणि नंतर कोणत्याही डुप्लिकेट परिणाम मिटवणे शिफारस करतो.\nमहत्वाचे: आपण या संपूर्ण प्रक्रियेसाठी Google दस्तऐवज वापरायला हवे. जेव्हा आम्ही पुनर्विचार विनंती दाखल करतो तेव्हा आम्ही या फायलींचे दुवे सामायिक करीत असल्याने हे आवश्यक आहे.\nआता, तुम्हाला हे दुवे काढून टाकायचे आहे का याचे कारण देण्याची गरज आहे. वापरण्यासाठी आवश्यक असलेले पर्याय म्हणजे साम्मेद:\nहोय - SEO लेख\nहोय - एसइओ निर्देशिका\nहोय - फोरम स्पॅम\nहोय - प्रोफाइल स्पॅम\nहोय - टिप्पणी स्पॅम\nहोय - एसइओ हेतूने केलेले लिंक\nनाही - पृष्ठ आढळले नाही\nनाही - दुवा सापडले नाही\nनाही - मालवेअर चेतावणीमुळे भेट दिलेल्या साइट नाही\nनाही - वैध निर्देशिका\nनो - नॅचरल लिंक\nआपल्या एक्सेल शीटमध्ये तिसर्या स्तम्भ उघडा, ज्याला Semalt म्हणतात. मागच्या दोन श्रेणी वगळता सर्व दुवे त्या नाकारण्यासाठी होय म्हणून चिन्हांकित होतील. तसेच, चांगल्या नेव्हिगेशनसाठी, आपण त्यांना रंग कोड करू शकता: लाल रंगात सर्व होय, रंग न हरकत नाही\nप्रोग्राम वापरून मॅन्युअल डेटॉक्स विरुद्ध एक शब्द\nस्वत: डिटोएक्सचा दुवा साधण्यासाठी किंवा डिटॉक्सचा प्रोग्राम वापरण्यासाठी वाजवी मार्जिन वेबसाइट धारक आणि क्लीनर यांच्यातील महान वादविवादांचा विषय आहे. या वस्तुस्थितीची सत्यता ही आहे की सामान्य नियम म्हणून आपण दोन्ही पदवी वापरुन चांगले आहात.\nए डिटॉक्स प्रोग्राम आपोआप प्रत्येक बॅकलिंक तपासेल आणि नंतर तुम्हाला तीन विभागांत तोडणे असा अहवाल देईल; खराब / विषारी, संशयास्पद आणि सुरक्षित\nज्यांना वाईट किंवा विषारी म्हणून चिन्हांकित केले गेले आहे ते लगेच हटविले जावेत, परंतु 'संशयास्पद' आपणास थोडीफार कार्य करतील. काही लोक पुढे जाण्याचे पसंत करतात आणि फक्त सर्व संशयास्पद दुवे काढून टाकतात, परंतु त्यांना संशयास्पद म्हणून चिन्हांकित केल्याचाच अर्थ असा नाही की ते खरोखरच वाईट आहेत (जर ते होते तर ते खराब / विषारी फाईलमध्ये असता तर). येथेच मॅन्युअल भाग येतो. दुवा चांगले किंवा वाईट (वरील श्रेणी पहा) किंवा नाही हे निर्धारित करण्यासाठी संशयास्पद फाइलमध्ये प्रत्येक दुव्यावर जा. आपण बर्याच चांगल्या लोकांचा किंवा फक्त थोड्याच लोकांबरोबर राहू शकता परंतु आपण स्वत: ला त्यांचे पुनरावलोकन केल्यास आपण संभाव्य उपयुक्त दुवे गमावणार नाही.\nलक्ष द्या- 'संशयास्पद' दुवे नेहमी खराब होतात का\nआम्ही वर सांगितल्याप्रमाणे, ते नेहमी वाईट नसतात. संशयास्पद फाइलमध्ये मिमल घातल्या जातात कारण सॉफ्टवेअर हे चांगले किंवा वाईट आहे की नाही याची खात्री नसल्यास, म्हणून आपण पन्नास-पन्नास संधी गमावतो. प्रत्येक गोष्ट स्वत: ला त्याचे मूल्य निश्चित करण्यासाठी तपासणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे.\nमिमलॅट महान आहे परंतु ते आपल्यासाठी 'संशयास्पद' दुवे तपासणार नाही, म्हणून हे आपोआपच करायचे आहे. काही 'संदिग्ध' दुवे फक्त सुरक्षित बाजूला ठेवून वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी हे काही पसंत करतात.\nही प्रक्रिया ठीक आहे, परंतु आपण खरोखर आपल्या साइटसाठी सर्वोत्तम गोष्ट करू इच्छित असल्यास आपण संशयास्पद फाइलमधील सर्व दुवे पार करणे आवश्यक आहे. आपण कदाचित काही छान दुवे जतन करणार आहात.\nकोणते प्रोग्राम कार्य करतात\nउपलब्ध शीर्ष प्रोग्रामांपैकी एक म्हणजे लिंक डेटॉक्स आहे, जो त्याच कंपनीद्वारे बनविले आहे जो लिंक रिसर्च टूल्स तयार केले आहे. आणखी एक उत्तम दुवा मीठ आहे ते दोन्ही दुवे प्रदान करतात जे आपणास कोणत्याही आणि सर्व खराब दुवे शोधून काढून टाकण्याची परवानगी देईल.\nते आपल्याला 'अनैसर्गिक दुवे' शोधदेखील देतात तसेच आपल्याला माहित असेल की आपल्या साइटवर संभाव्य वाईट दुवा असल्यास लिंक Semaltट आपल्याला आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी दुवा शोध ऑप्टिमाइझ करण्याची परवानगी देतो.\nसर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपल्याला सर्वोत्कृष्ट आवडत नाही तोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या साधनांचा शोध लावा व प्रयोग करा. आपण कार्यक्रम आणि आपण वापरत असलेल्या साधनांनी पूर्णपणे समाधानी रहावे लागेल, अन्यथा आपण नेहमीच परिणामांवर शंका घेऊ.\nसंपूर्ण मॅन्युअल डेटॉक्स भेटीसाठी, वेबसाईटच्या साइटवर पहा.\nलिंक पेनल्टी प्राप्त करण्याकरिता पहिली पायरी म्हणजे आक्षेपार्ह लिंकची सुटका करणे. एकदा तरी व्हा किंवा प्रोग्रॅम घेऊन जा, आणि कोणत्याही उघडपणे नकारात्मक लिंक्स मुक्त करा. आपण प्रत्येक वेबसाइट प्रशासकाला ईमेल लिहून हे करायला हवे. त्यांचे ईमेल पत्ता शोधण्यासाठी वेबसाइट तपासा, आणि जर तेथे आपणास सापडत नसेल तर वेबसाइटला Semalt वर पहा. आता आपल्या एक्सेल फाइल अशा दिसायला हवी:\nलिंक पेन काढून टाकण्याची ही प्रक्रिया आहे:\n1. प्रथम ईमेल लिहा (खालील टेम्पलेट नमुना पहा)\n2. त्यांनी जर दुवा काढला नाही तर दुसरा ईमेल लिहा\n3. जर त्यांनी अद्याप दुवा काढला नाही तर तिसरा ईमेल लिहा\n4. त्यांनी लिंक काढल्यास, आपल्या एक्सेल शीटमध्ये 'काढले' चिन्हांकित करा\n5. जर दुवा काढला गेला नाही तर आपल्या एक्सेल शीटवर 'प्रशासकांकडून प्रतिसाद नाही' म्हणून चिन्हांकित करा.\nटीप: आपण काढू शकत नाही अशा दुव्यातील ईमेल पत्त्यांपैकी सर्व एकत्र करणे आवश्यक आहे फक्त एक लांब Google डॉकमध्ये कॉपी आणि पेस्ट करा आणि एक्सेल शीटवरील ईमेल नंबरचा संदर्भ द्या. आपला ईमेल संदर्भ Google दस्तऐवज फाइल त्याप्रमाणे दिसावा:\nसंदर्भ ईमेल # 1: येथे सांकेतिक संप्रेषण\nसंदर्भ ईमेल # 2: येथे सांकेतिक संप्रेषण\nसंदर्भ ईमेल # 3: मिमल संप्रेषण येथे. आपण आपल्या वेबसाइटवरील [LINK साइटनेमवर सूचित करणार्या कोणत्याही दुवे काढून टाकणे किंवा रद्द करणे हे तर मला आश्चर्य वाटले होते. कॉम ]. माझ्या वेबसाइटचे दुवे खालील पृष्ठांवर आहेत:\nमी आपल्या वेबसाइटवर किंवा व्यावसायिक पद्धतींवर प्रश्न करीत नाही. मी माझ्या दंड निकाली काढण्यासाठी जे काही करू शकतो ते सर्व मी करत आहे.\nपुढील पायरी म्हणजे हानिकारक असल्याचे सिद्ध झालेले कोणतेही समतुल्य किंवा संपूर्ण डोमेन अवरोधित करण्यासाठ��� Google च्या अस्वीकार साधनाचा वापर करणे. आपण योग्य दिसाल तसतसे बर्याच सेमॅट आणि डोमेन नाकारण्याची भीती बाळगू नका.\nआपल्याला आपल्या Google खात्यासह लॉग इन करणे आवश्यक आहे जे आपल्याला अस्वीकृत करण्याची आवश्यकता असलेल्या वेबसाइटशी संबद्ध आहे. सर्व विषारी डोमेन असलेली एक साधी मजकूर फाईल तयार करा (आम्ही विशिष्ट पृष्ठे डिसिव्हव्ह करण्याची शिफारस करत नाही). प्रत्येक URL पूर्वी आपणास 'domain:' लिहिण्याची गरज आहे.\nशेवटी, एक पुनर्विचार विनंती सबमिट करा. लांब किंवा फुलाविना विनंती करू नका, हे सोपे आणि बिंदू ठेवा. परिस्थितीचे सारांश देण्याचे सुनिश्चित करा आणि आपण असे सूचित केले की आपण आपल्या साइटवर वाईट दुव्यांच्या साइटपासून मुक्त करण्यासाठी आणि भविष्यात आपल्या साइटवर बांधले जाण्यापासून ते आपल्या सामर्थ्याने पूर्ण केले आहे. आपण Google कडून पुनर्विचार करण्याची विनंती करू शकता\nआपल्याला वेबसाइटशी संबंधित आपल्या Semalt खातेसह लॉग इन करणे आवश्यक आहे.\nआता आपण जे करू शकता ते सर्व प्रतिसादांची प्रतीक्षा आहे. एकदा दंड निरस्त केली गेली की आपल्या संरक्षणाची कबुली देत ​​नाही; आपल्या साइटवर बांधले जात असलेल्या दुव्यांसह सावध रहा.\nखराब दुवे काढून टाकणे आणि दंड मिळविणे हे एक अती कठीण किंवा कष्टप्रद काम नाही, परंतु ते काही वेळ घेणारे असू शकते. फक्त हे टिपा आणि सल्ला लक्षात ठेवा आणि आपण दंड करू.\nखराब लिंक्स शोधणे आणि काढून टाकणे आणि दंड उठवणे यावर लक्ष ठेवते:\nलक्षात ठेवा, खराब खराब दुवे स्पॉट करा आणि शक्य तितक्या लवकर काढा, नंतर स्पॅम URL आणि डोमेन अवरोधित करण्यासाठी disavow साधन वापरा.\nआपल्या साइटवर बांधले जात असलेल्या लिंक्सवर लक्ष ठेवा आणि पॉप अप केल्याप्रमाणे खराब दुवे काढून टाकण्यासाठी नियमितपणे चेक चालवा. लिंक डीऑक्सिंग प्रोग्राम तसेच मॅन्युअल चेकचा वापर करणे शक्य तितके उत्कृष्ट ओळख मिळविण्यासाठी\nजेव्हा दुवे 'संशयास्पद' फाईलकडे पाठवले जातात, तेव्हा ते आपोआप वाईट असल्याचे मानू नका, याचा अर्थ असा होतो की हा कार्यक्रम हे निर्धारित करणे अशक्य आहे की दुवा चांगला किंवा वाईट आहे.\n'संशयास्पद' फाईलमध्ये संपत असलेल्या दुव्यांची कसून तपासणी करा आपण त्यांना सर्व हटविल्यास आपण काही उत्कृष्ट दुवे सुटू शकता.\nजर आपल्याला दंड प्राप्त झाला, तर दुवे दोनदा किंवा कार्यक्रम न करता किंवा स्पष्टपणे खराब दुव्यांसह तसेच कोणतेही आणि सर्व संशयास्पद विषयांना हटवा. मग स्वतः बाजूला ठेवण्यासाठी फक्त आणखी एक वेळ घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://farmgrow.in/Blog.aspx?id=62", "date_download": "2020-04-01T13:27:35Z", "digest": "sha1:ITB7RDAMG5IVEOOPJUIEGYT3G2YJEKD7", "length": 5954, "nlines": 30, "source_domain": "farmgrow.in", "title": "FarmGrow :: Home :: Blog", "raw_content": "\nढोबळी, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकातील फुलगळ किंवा फळगळीची कारणे / Flower drop or Fruit fall problems in Vegetable.\nसध्या सगळीकडे फुलगळ किंवा लागलेले फळ गळून जाण्याची समस्या सगळीकडे दिसत आहे, जाणून घेऊ त्याची कारणे..\nभाजीपाला पिके जसे ढोबळी, टोमॅटो व इतर पिकांची दिवसाच्या व रात्रीच्या तापमानाची आवश्यक लागणारी रेंज जवळपास ठरलेली असते, जसे दिवसाचे तापमान २१ ते २८ डिग्री व रात्रीचे तापमान १५ ते २३ डिग्री या पिकांना पोषक असते आणि जर दिवसाचे तापमान ३४ ते ४० च्या आसपास गेले किंवा ४० डिग्री च्या हि वर गेले आणि कधी रात्रीचे तापमान १० ते १५ डिग्री च्या खाली जरी गेले असता असता झाड स्ट्रेस मध्ये येऊन फुल किंवा फळगळ करते व स्वतःचा या तापमानात बचाव करते.\n२. आद्रता आणि परागीभवन यांचा संबंध (Humidity) -\nढोबळी व इतर पिकांमध्ये आद्रता ३५ ते ७०% जर असेल तर या पिकामध्ये परागीभवन पूर्णपणे योग्य रीतीने पार पाडते पण जर या पेक्षा कमी किंवा जास्त आद्रता झाली असता परागकण तग धरू शकत नाही, परिणामी फुलगळ होण्यास सुरवात होते.\nजरी सर्व परिस्तिथी चांगल्या असतील आणि तरी फुलगळ होत असेल तर त्याला कारणीभूत कमकुवत परागीभवन असते, ते असे कि जरी एखादी वेलवर्गीय पिकाची जात स्वतःचे फळ सेट स्वतः करत असेल किंवा सेल्फ पॉलिनेशन करत असेल पण जर आपल्या पॉलिहाऊस मध्ये हवा खेळती नसेल किंवा उमलेल्या फुलांना कुठल्याही प्रकारचा धक्का जर लागत नसेल म्हणजे थोडक्यात फुल हवा पाणी किडीच्या उडण्याच्या धक्क्यामुळे व्हायब्रेशन जर झाले नाही तरी नर परागकण पूर्णपणे मादा स्टिग्मा पर्यंत पाहोचत नाही परिणामी फुलगळ होते.\n४. कमी किंवा अतिरिक्त नायट्रोजन (Nitrogen) -\nगरजेपेक्षा कमी नायट्रोजन असल्यास खुरटे झाड तयार होते व फळधारणा होत नाही किंवा गरजेपेक्षा जास्त नायट्रोजन असल्यास शाखीय वाढ किंवा स्वतःचे पाने, शेंडेवाढीकडे झाडाचा जास्त कल जातो परिणामी झाड फळधारणेकडे विशेष लक्ष देत नाही.\n५. फॉस्फरस, कॅल्शिअम, बोरॉन ची पहिल्या ३५ दि���सातील उपलब्धता (P, Ca, B availability) -\nफॉस्फरस, कॅल्शिअम, बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास सुद्धा फळधारणा होत नाही व फुलगळ होते.\n६. कमी किंवा अतिरिक्त पाणी (Moisture in Soil) -\nकमी किंवा जास्त पाणी परिस्थितीमध्ये झाड स्ट्रेस मध्ये जाते व फुलगळ करते, म्हणून आपल्या बेडमधील वरील २ ते ३ इंच मातीचा भाग कोरडा झाल्याशिवाय पाणी देऊच नये. किंवा दररोज कोणाला फोन करून विचारून पाणी देण्यापेक्षा गरजेनुसारच स्वतः परिस्तिथी बघून पाणी देणे गरजेचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/benifits-of-naturopathy-nisargopchaar-health-tips-for-naturopathy-120021900025_1.html", "date_download": "2020-04-01T16:05:05Z", "digest": "sha1:EAKM3OBQVRL77OR3IEGSR2W44IKAKLLT", "length": 13881, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निसर्गोपचार आणि त्याचे फायदे.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिसर्गोपचार आणि त्याचे फायदे....\nनिसर्गोपचार म्हणजे शरीराला कोणत्या प्रकाराची हानी न होऊ देता औषधोपचार करणे. आजच्या काळात तीव्र आणि मोठ्या आजारांच्या उपचारासाठी फारच प्रचलित आहे. निसर्गोपचाराचे वर्णन आपल्या वेदशास्त्रांमध्ये केले गेले आहे. यामध्ये शरीरातील जुने लपलेले आजारही बाहेर येतात. ही उपचार पद्धती शारीरिकच नव्हे तर मानसिक आजारांसाठी पण उपयोगी आहे. या मध्ये कुठलेही औषध न वापरता पाच घटक वापरले जातात.\nनिसर्गोपचार म्हणजे निसर्गाच्या मदतीने केला जाणारा उपचार. या उपचार पद्धतीमध्ये औषधांचा वापर न करून नैसर्गिक 5 घटक-पृथ्वी (माती), अग्नी, आकाश, जल, वायू यांचा वापर करून रुग्णाला रोगाविरुद्ध लढा करण्यासाठी सक्षम करते. या घटकातील मातीचा वापर शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी वापरले जाते, पाण्याचा वापर हायड्रोथेरपी म्हणून केले जाते. यामुळे पोटाच्या त्रास आणि लघवीची समस्या दूर होते. या मध्ये होमिओपॅथी, एक्यूपंचर, हर्बल औषध तसेच बायो-रेझोनांस, ओझोन थेरेपी आणि कोलन हायड्रोथेरेपी सारख्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो.\nचला मग आपण जाणून घेऊ या कुठल्या आजारांसाठी याचा वापर होऊ शकतो..\nडॉक्टरच्या सल्ल्यानुसार घरीच या उपचाराच्या साहाय्याने सांधेदुखी, ऑर्थरायटीस, स्पॉन्डिलाइटिस, सिस्टिका, मायग्रेन, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन रोग, दमा, ब्राँकायटिस, मूळव्याध (पाईल्स), बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी, पेप्टिक अल्सर, फॅटी यकृत, कोलायटिस, सीओपीडी (क्रॉनिक, ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि त्वचा संबंधित रोगांचा यशस्वीरीत्या उपचार केला जाऊ शकतो. पण त्यापूर्वी ह्याची संपूर्ण माहिती असणे देखील आवश्यक आहे.\nआज भारतसरकार देखील निसर्गोपचाराची पद्धत वापरण्याचा सल्ला आणि आग्रह धरत आहे यासाठी आयुष्य मंत्रालयाने देशव्यापी निसर्गोपचार केंद्रे सुरू केले आहे.\nनिसर्गोपचारांची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत\nनिसर्गोपचारात रूग्णांच्या गंभीर आजारांवर उपचार त्वरित केला जातो.\nह्या उपचारात दडलेले रोग बाहेर काढून त्यावर उपचार करून कायमचे बरे केले जातात.\nनिसर्गोपचार एकाच वेळी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्व गोष्टींचा उपचार करतो.\nरोगांशी लढण्याची क्षमता प्रदान करतो.\nअनिद्रा मध्ये त्वरित आराम देते.\nअनेक गुणांचा खजिना आहे हे इवलेसे बोर.......\nमुलांना चांदीच्या भांड्यात जेवू घाला, फायदे जाणून व्हाल हैराण....\nस्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी हे खाणे टाळावे...\nवजन कमी करून सौंदर्य वाढवण्यासाठी अळशी सर्वात फायदेशीर\nशिंकताना किंवा खोकताना लघवी होत असेल तर असू शकतो हा आजार...\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोक���्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beauty/how-remove-tanning-skin-around-nails/", "date_download": "2020-04-01T15:29:58Z", "digest": "sha1:MRVE2DDPEXM6TF3EYSYFKWWO4XH55ZV3", "length": 31828, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा - Marathi News | How to remove tanning of skin around the nails | Latest beauty News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus भय इथले संपत नाही आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय\nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी ह��डांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nराज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठीत विम्बल्डन स्पर्धा रद्द\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nराज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठीत विम्बल्डन स्पर्धा रद्द\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आल���\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nAll post in लाइव न्यूज़\nनखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा\nआपण नेहमी नोटीस करत असतो की हातांच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत जाते.\nनखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा\nनखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा\nनखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा\nनखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा\nनखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा\nनखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा\nनखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा\nआपण नेहमी नोटीस करत असतो की हातांच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत जाते आणि गडद दिसायला सुरूवात होते. नखांच्या भागात काळी वर्तुळ आलेली असतात. तेव्हा हात खराब दिसायला लागतो. आपण घरात असो किंवा बाहेर कोणतंही काम करत असताना हात दिसून येत असतो. अशाच जर हात काळा पडलेला दिसत असेल तर ते आपल्याला थोडं विचित्र वाटतं असतं. असं तुमच्या हातांना सुद्धा होत असेल तर टेंन्शन घ्यायचं काही कारण नाही. घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही आपल्या नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला सुंदर बनवू शकता.\nमुली आपली नखं वाढवण्याकरिता खूप प्रयत्न करत असतात. पण त्याचसोबत नखांच्या आजूबाजूच्या त्वचेची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं असतं. काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही मेन्यिक्यूअर केल्यासारखी उजळदार त्वचा मिळवू शकता.\nटॉमॅटोमध���ये व्हिटामीन सी आणि व्हिाटामीन ई असतं त्यामुळे त्वचा उजळवण्यासाठी ते खूप फायदेशीर ठरतं असतं. त्वचेवर आलेला काळपटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं. टॉमॅटोमध्ये विटामीन सी असल्यामुळे ते टॅनिंग घालवण्याठी लाभदायक ठरतं असतं. यासाठी तुम्ही टॉमॅटो दोन भागात कापून घ्या त्यांतर हातांना चोळा त्यानंतर अर्ध्या तासानी हात धूवून टाका. जास्त चांगाला रिजल्ट हवा असल्यास रात्रीच्यावेळी हा प्रयोग करा.\nनखांच्या जवळ जर जास्त काळपटपणा आला असेल तर एलोवेरा जेलचा वापर करा. त्वचेला पोषण देत असलेले गुण एलोवेरात असतात. जस चेहरा आणि त्वचेच्य इतर भागांवर त्वचेचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे हातांवर सुद्धा अलोवेरा जेलचा वापर केल्यास फरक दिसून येईल.\nचमकदार आणि ग्लोईंग त्वचेसाठी हळदीचा वापर केला जातो. नखांच्या आजूबाजूची त्वचा सुंदर बनवण्यासाठी हळदीमध्ये लिंबू आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट हातांना लावून मसाज करा. असे केल्यास नखांसोबतच नखांची त्वचा चमकदार होईल. शिवाय हळदीतील एन्टीऑक्सीडन्टस गुण त्वचेसाठी लाभदायक ठरतात.( हे पण वाचा-तुमच्या 'या' चुकांमुळे शेविंग केल्यांवर होते जळजळ आणि स्कीन डॅमेज)\nत्वचेवर पोषण देण्यासाठी किंवा त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं असतं. दही हाताला लावून तुम्ही तुमच्या नखांच्या आ़जुबाजूची त्वचा उजळून काढू शकता. दह्यामध्ये असणारं लॅक्टिक एसिड त्वचेवरील डेड सेल काढून टाकण्यासाठी उपयोगी ठरतं. त्यामुळे तुम्ही 'फेस पॅक' म्हणून दह्याचा वापर चेेहरा आणि शरीराच्या विविध भागांवर सुद्धा करू शकता. ( हे पण वाचा-घरच्या घरी केस स्ट्रेट करण्याच्या सोप्या टिप्स, पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज\nफक्त १० रूपयांचं वॅसलिन आणि लिंबू वापरून भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका\nCorona virus : कोरोनाच्या भीतीने पार्लरला जात नसाल, तर 'ही' सोपी ट्रिक देईल ग्लोईंग त्वचा\n चेहऱ्याला सतत हात लावण्याच्या सवयीमुळे कोरोनाला पडाल बळी...\nउन्हाळ्यात तेलकट त्वचा जपण्याच्या खास टिप्स, भर उन्हातही होणार नाहीत काही समस्या\nपांढरे केस काळे करण्यासाठी डाय लावणं सोडा, फक्त चहा पावडरमध्ये मिश्रित करा 'या' गोष्टी\nसुंदर आणि ग्लोईंग स्किनच्या लालसेपोटी 'या' चुका कराल, तर बोंबलत बसाल\n घरच्याघरी बटाटा वापरून मिळ���ा सुरकुत्या, टॅनिंगपासून सुटका\nवाढत्या वयातसुद्धा नेहमी तरूण दिसण्यासाठी वापरा 'हा' सोपा फंडा\nCorona virus : सतत साबणाच्या वापराने कोरड्या झालेल्या हातांना 'असं' बनवा घरच्याघरी सॉफ्ट\nपैसे होतील वसूल, जर आकर्षक सनग्लासेस 'या' टिप्स वापरून खरेदी कराल\nत्वचेवरील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी सुट्टीचा फायदा 'असा' करून घ्या....\nफक्त १० रूपयांचं वॅसलिन आणि लिंबू वापरून भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\n शेतकऱ्याने वाटला दोन क्विंटल भाजीपाला\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील २०० बंदींची जा���ीनावर मुक्तता\nगोंदिया जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nCoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathisanmaan.com/news-articles/%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2020-04-01T15:40:14Z", "digest": "sha1:E27LBQJPLPK3UEWY2DNRT4LOFP7I2IB6", "length": 9338, "nlines": 234, "source_domain": "www.marathisanmaan.com", "title": "‘लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित - Marathisanmaan", "raw_content": "\nHome News & Articles Featured Articles ‘लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित\n‘लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित\nबायोपिक म्हटलं की आपल्या समोर ऐतिहासिक किंवा अलीकडच्या काळातील मोठ्या व्यक्ती, नावाजलेले खेळाडू यांच्याच जीवनावर चित्रपट बनवले जातात. मात्र मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात खडतर संघर्ष करतात असे नाही. तर सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जातात. अशाच लता करे यांच्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून ‘लता भगवान करे – एक संघर्ष गाथा’ असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. परमज्योती फिल्म्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नवीन देशबोईना यांनी केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर एक उतारवयातील स्त्री शेतामध्ये शून्यात नजर लावून बसलेली आहे. त्या शेताला प्रकाशझोत असलेल्या अत्याधुनिक धावण्याच्या मैदानाचे स्वरूप देण्यात आले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे त्या लता करे खुद्द मुख्य भूमिकेत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजेच भगवान करे, सुनील करे यांनीही अभि���य केला आहे. याशिवाय रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत.\nआराबोथु कृष्णा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांचे संगीत असून पार्श्वसंगीत कन्नू समीर यांनी दिले आहे. मेकअप शीतल कांडरे व छायांकन आदित्य सणगरे, कमलेश सणगरे यांनी केले आहे तर संकलक बोद्दू शिवकुमार, स्थिर छायांकन प्रतिक कचरे यांनी केले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अतुल साबळे तर निर्मिती व्यवस्थापक प्रवीण बर्गे आहेत. ध्वनी मुद्रण वेंपती श्रीनिवास यांनी व डीआय गोविंद कट्टा यांनी केले आहे. सत्य घटनेवरील प्रेरणादायी कथा असलेला ‘लता भगवान करे’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nPrevious articleसिनियर सिटीझन’मधला हळवा तितकाच कणखर पी.आय कोल्हे\nNext articleआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर\n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\n‘मिस यु मिस’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित\n‘मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पडुकोणची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://forttrekkers.com/kankrala-fort-nashik.html", "date_download": "2020-04-01T15:25:02Z", "digest": "sha1:Y5COT5EGDHNCUBCM2JRQ5F3UJJL4GQYJ", "length": 8045, "nlines": 83, "source_domain": "forttrekkers.com", "title": " Kankrala Fort, Kankrala Fort Trek, Kankrala Fort Trekking, Nashik", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात सीमेवर मालेगाव तालुक्यात एक किल्ला आहे, याचे नाव कंक्राळा किल्ला. गाळणा किल्ल्याचा सखा सोबती हा कंक्राळा किल्ला.\nखिंडीच्या अलिकडे उजव्या बाजूच्या कातळ भिंती मध्ये एक सुमधुर असे पाण्याचे टाके आहे. याच्याच जवळ झाडावर एक भगवा ध्वज देखील फडकत असतो. खिंड ही कंक्राळ्याच्या डोंगरामुळेच तयार झालेली असल्यामुळे या खिंडीत तटबंदीचे अवशेष दिसतात. ही तटबंदी आता मात्र बर्‍याच मोठ्या प्रमाणावर ढासळलेली आहे. तटबंदीच्याच वरच्या भागात पाण्याची एक ते दोन टाकी आढळतात. संपूर्ण गडमाथ्यावर पाण्याची टाकी बरीच आहेत. काही ठिकाणी वाड्यांचे चौथरे दिसतात. एका ठिकाणी उघड्यावर हनुमानाची मूर्ती पडलेली दिसते. सर्व किल्ल्याचा फेरफटका मारण्यास अर्धा तास पुरतो. कंक्राळ्याहून गाळण्याचा किल्ला समोरच दिसतो.\nनाशिक मार्गे मालेगावला यावे. मालेगावहून डोंगराळे कडे जातांना मालेगाव पासून ३० कि.मी अंतरावर करंजगव्हाण नावाचे गाव आहे. या गावा पासून ८ ते १० किमी अंतरावर कंक्राळा गाव आहे. मालेगावहून करंजगव्हाण पर्यंत जाण्यास जीपगाड्या मिळतात. कधी कधी काही गाड्या थेट कंक्राळ्या पर्यंत सुध्दा जातात. कंक्राळा गावातून किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. कंक्राळा गाव ते किल्ला यामध्ये बरेच अंतर आहे. किल्ल्याचा पायथा गाठण्यासाठी किमान दोन कि.मी पायी तंगडतोड करावी लागते.पायथ्याला फक्त एक दोन घरांची वस्ती आहे. कंक्राळ्याच्या डोंगरांमुळेच किल्ल्याच्या मध्ये एक खिंड झाली आहे. वस्ती पासून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो. वाट मळलेली असल्याने चुकणे अशक्य आहे.\nकिल्ल्यावर राहण्याची सोय नाही.\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही.\nकिल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.\nकंक्राळा गावातून अर्धा तास लागतो.\nविश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.\nराजगड किल्ला (RAJGAD FORT)\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\n\"प्रौढ प्रताप पुरंदर\" \"महापराक्रमी रणधुरंदर\" \"क्षत्रिय कुलावतंस्\" \"सिंहासनाधीश्वर\"...\n\"राजाधिराज योगिराज\"...\"पुरंधराधिष्पती\"... \"महाराजाधिराज\" \"महाराज\" \"श्रीमंत\"...\n\"छत्रपती शिवाजी महाराज की जय\"\n जय भवानी जय शिवाजी \nराजमाची किल्ला (RAJMACHI FORT)\nमोबाईल : +९१ ९७६९५४९२५९\nमोबाईल : +९१ ९८३३४७४३३५\nहोम | आमच्या बद्दल | आमचे सहकारी | ट्रेकर्स | शिवाजी महाराज | किल्ले | आमची भटकंती | छत्रपती शिवाजी महाराज | अष्टप्रधानमंडळ | सेनापती आणि मावळे | व्हिडीओ | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/gavcha-ganesh/ganapati-109082200035_1.html", "date_download": "2020-04-01T15:32:39Z", "digest": "sha1:QSGQJ3RGZ32LHEFI3X2DOQPTC3QWD3PC", "length": 12977, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बिहारमधील चांदिया गणपती | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबिहार राज्यातील शरीफ येथे सुप्रसिध्द असे 'चांदिया' गणेश मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती अनेक वेळा चोरट्यांनी लांबविली. परंतु येथील भाविकांनी तितक्याच गणेश मूर्ती स्थापन केल्या आहे.\nश्रीगणेशाच प्रतिमेचे आफ्रिकेत नाणे\nयावर अधिक वाचा :\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विष��ांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nमध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/7728/marathi-information-national-common-mobility-card-manachetalks/", "date_download": "2020-04-01T14:42:19Z", "digest": "sha1:7FNXULVGHAHT5OPU2WTACTCPMJHQXLPX", "length": 15897, "nlines": 120, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' आपल्या कोणत्या गरज पूर्ण करू शकेल? | मनाचेTalks", "raw_content": "\nHome सरकारी योजना ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ आपल्या कोणत्या गरज पूर्ण करू शकेल\n‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ आपल्या कोणत्या गरज पूर्ण करू शकेल\n‘एक देश एक कार्ड’ या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून बरेच वर्ष संकल्पित असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) हे बहुउद्देशीय प्रवासी कार्ड ४ मार्च २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना त्याचा मोबदला सामान्यतः रोख रकमेने करण्यात येतो. याचे व्यवस्थापन करणे त्रासदायक व खर्चिक आहे. रोकडविरहित व्यवहार आपणास वेगवेगळ्या कार्डस् च्या माध्यमातून करावे लागत आहेत. यावर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने स्वतःची वेगळी कार्ड पेमेंट व्यवस्था चालू केली. याचे तंत्रज्ञान हे आयात केलेले असून हे कार्ड फक्त त्याच व्यवस्थेसाठी वापरता येत असे.\nसन २००६ मध्ये राष्ट्रीय शहरी वाहतूक मंत्रालयाने सर्व शहरात आणि भविष्यातील स्मार्ट सिटीत कोणकोणत्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील त्याचा उपभोग घेण्याचा मोबदला कसा देता येऊ शकेल याचे एक राष्ट्रीय धोरण जाहीर केले होते. त्यात देशभर सर्वत्र एकच कार्ड प्रवासासाठी आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा वापर करण्यासाठी करता येईल का असे सुचवून त्यातील संबंधित व्यवस्थेत महसूल वाटप प्रमाण कसे असावे असे सुचवून त्यातील संबंधित व्यवस्थेत महसूल वाटप प्रमाण कसे असावे यासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात केली.\nत्यात सर्व सार्वजनिक वाहतूक संस्थाना प्रतिनिधित्व देण्यात आले होते. यातील विविध सार्वजनिक वाहतूक संस्थाना त्यांच्या हिश्श्यातील न्याय्य रक्कम त्वरित मिळणे आवश्यक होते. या कमिटीने केलेल्या महसूल विभागणीच्या शिफारसी विचारात घेऊन अशा प्रकारचे कार्ड निर्माण करण्याची प्राथमिक जबाबदारी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) यांच्याकडे देण्यात आली त्याची व्यवस्थित अंमलबजावणी आणि महसुलाची विभागणी करण्याचे काम नॅशनल पमेंट कॉर्पोरेशनकडे (NPCL) देण्यात आले. त्यांनी निर्माण केलेल्या रूपे (Rupay) या पूर्ण भारतीय पेमेंट गेटवेच्या माध्यमातून त्वरित पेमेंट केले जाईल. या कार्डचे व्यवस्थापन सरकारच्या निवारा आणि शहर वाहतूक व्यवस्था मंत्रालय (MoHUA) करेल.\nअन्य कोणत्याही प्रीपेड, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड प्रमाणेच हे कार्ड असून त्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या बँकेच्यामार्फत हे कार्ड तिन्ही प्रकारात मिळू शकेल. सध्या स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक यासह २५ बँका, पेटीएम पेमेंट बँकेस हे कार्ड देण्याची परवानगी दिली आहे. हे कार्ड देशभरातील सर्व मेट्रो, बीआरटी, सिटी बस, रेल्वेची उपनगरी सेवा व इतर अनेक ठिकाणी वापरता येईल. देशभरातील रस्त्यावर देय असलेला पथकर (toll) यातून भरता येईल. पार्किंगचे शुल्कही यातून देता येऊ शकेल. याशिवाय दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी आणि ए. टी. एम. मधून पैसे काढण्यासाठीही ते वापरता येईल. विविध प्रकारचे मासिक पास सिझन तिकीट याद्वारे काढता येऊ शकतील. थोडक्यात हे कार्ड आपल्या द���शभरातील प्रवासातील सर्व गरजा पूर्ण करू शकेल याशिवाय दुसऱ्या कार्डाची गरज पडणार नाही. या कार्डात स्वागत आणि स्वीकार या स्वयंचलित क्रिया असून ज्याद्वारे हे कार्ड मान्य होऊन त्यातील पेमेंट संबधीत संबंधितांना केले जाते.\nही संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे भारतीय बनावटीची असून कार्डात काही रक्कम वेगळी साठवलेली असते तीचा वापर ऑफलाईन पेमेंट करण्यासाठी होऊ शकतो. हे कार्ड जास्तीतजास्त ठिकाणी मान्य करण्यात आले तर बरेचसे रोख व्यवहार कमी होण्यास मदत होइल. अन्य कोणत्याही प्रीपेड, क्रेडिट आणि डेबिट कार्डाप्रमाणे हे कार्ड सुरक्षित असून यातील एखादा व्यवहार ग्राहकास मान्य नसेल तर संबंधित बँकेने तो त्यांनीच केला आहे किंवा ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे आणि यासंबधीची तक्रार निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. या कार्डाचा वापर अधिकाधिक लोकांनी करावा म्हणून यासोबत कॅशबॅक ऑफर्स आहेत.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nNext articleIQ लेव्हल म्हणजे बुध्यांक वाढवण्यासाठी करण्याचे सोपे ५ उपाय\n१९८२ पासून \"हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल\" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.\nराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) मधले नवे बदल\nआपल्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना हे कसे शोधाल\nराष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) चे नवीन ऍप कसे आहे या लेखात माहित करून घ्या\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या ���पचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/girl-abuse-in-bheta-by-boyfriend/", "date_download": "2020-04-01T13:56:50Z", "digest": "sha1:NZMROEEWC42CPWKBAB27G532DGLV5XAY", "length": 15272, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "लग्नाचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार: भेटा येथील प्रकार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटब��लपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nलग्नाचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार: भेटा येथील प्रकार\nऔसा तालुक्यातील भेटा येथील एका मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी भेटा येथील एका तरुणावर भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भेटा येथील कपिल दंडे याने पिडीत मुलीला मोबाईलवर जवळीक साधून गोड बोलून लग्नाचे अमिष दाखवत पिडित मुलीला पळवून नेले. तिच्यावर लातूर येथे अत्याचार केला. तेथून तिला घेवून तो पुण्यात गेला. तेथे राहण्याची सोय झाली नाही म्हणून परत लातूरला आला. लातूर बसस्थानकात सदर मुलीला सोडून तिला गावाकडे जाण्यास सांगितले व नंतर आपण लग्न करू, असे आश्वासन दिले. कोणाला काही सांगू नकोस, माझ्या मनाविरुद्ध वागल्यास भावाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीत औसा बसस्थानकात आली असता दिपक दंडे व हामुलाल कचरु फकीर यांनी तिला दुचाकीवरून गावाकडे नेतो, असे सांगत बोरगाव शिवारात तिचा विनयभंग केला. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.डी. मुळीक करत आहेत.\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनां���ेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nसंगमेश्वर बाजारपेठेत लॉक डाऊनची ऐशीतैशी; खरेदीसाठी गर्दी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनाचाही...\nया बातम्या अवश्य वाचा\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/32945", "date_download": "2020-04-01T14:36:37Z", "digest": "sha1:ZFMDXWPLY7QKIKESCPYPB6FMQDZYQQG3", "length": 17646, "nlines": 113, "source_domain": "sataratoday.com", "title": "वृत्तपत्रांमुळे ‘कोरोना’चा प्रसार होत नाही : जिल्हाधिकारी", "raw_content": "\nवृत्तपत्रांमुळे ‘कोरोना’चा प्रसार होत नाही : जिल्हाधिकारी\nवृत्तपत्रांमुळे कोरोना होतो असा संदेश सरकारी यंत्रणांनी फिरवलेला नाही, त्यामुळे तो मेसेज खोटा व फेक आहे. त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले.\nसातारा : वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा प्रसार होतो असे सरकारी यंत्रणेचे नाव वापरुन सोशल मिडियावर खोटे मेसेज फिरवले जात आहेत. त्यामध्ये सत्यता नाही. वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रसार अजिबात होत नाही, असे स्पष्टीकरण सातार्‍याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर पत्रकार परिषदेत दिले.\nवृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रसार होतो, त्यामुळे वृत्तपत्रे घेवू नका, अशा आशयाचा मेसेज सरकारी यंत्रणांचे व जिल्हा माहिती कार्यालयांचे नाव वापरुन सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. त्यावरुन वाचकांमध्ये व सामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रिंट मिडियाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. असे मेसेज फिरवणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी सातार्‍यात सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी व सातारा जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे जाहीर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, सोशल मिडियावरुन एक बातमी प्रसारित केली जात आहे. त्यात जिल्हाधिकार्‍यांचे व जिल्हा माहिती कार्यालयांचे नाव वापरुन वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा प्रसार होतो, असा चुकीचा मेसेज फिरवला जात आहे. वास्तविक कोणत्याही सरकारी यंत्रणेने अशा पध्दतीचे मेसेज केलेले नाहीत किंवा वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो असा संदेश सरकारी यंत्रणांनी फिरवलेला नाही, त्यामुळे तो मेसेज खोटा व फेक आहे. त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले.\nसोशल मिडियावर अशा पध्दतीने खोटे अथवा फेक मेसेज देणार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. वृत्तपत्रे या संकट काळात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. जनजागृतीचे मोठे काम वृत्तपत्र माध्यमांतून होत आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनीही 7 अत्यावश्यक गरजांमध्ये वृत्तपत्रांचा (मिडियाचा) समावेश असल्याचे म्हटले आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.\nजिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या,वृत्तपत्र माध्यमांबाबत अशा पध्दतीने कोण खोटे मेसेज फिरवत असेल तर माध्यमांच्या प्रतिनिधींनी तक्रार द्यावी आम्ही गुन्हे दाखल करु. 7 अत्यावश्यक गरजांमध्ये वृत्तपत्र व मिडियाचा समावेश असल्याने कोरोना निर्मूलनाच्या मोहिमेमध्ये वृत्तपत्रांनी घेतलेल्या ���ूमिकेचा आम्हाला आदर आहे, असेही सातपुते म्हणाल्या.\nदरम्यान, एस.टी. बसस्थानकात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी एस.टी. महामंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. वृत्तपत्र विक्रेत्यांनीही कोरोनापासून संसर्ग होवू नये यासाठी सॅनिटायझर व मास्क यांचा वापर करत असल्याचे सांगितले.\nसंचारबंदीचे कलम लागू झाले असले तरी वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. त्यामुळे वृत्तपत्रांच्या गाड्यांना एन्ट्री द्यावी, अशा सुचना जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिल्या आहेत. सातारा शहरात तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये वाहतूक पूर्ण बंद असली तरी पत्रकारिता ही अत्यावश्यक गरजांमध्ये मोडली जात असल्याने अधिकृत पत्रकारांना व त्यांच्या दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. बसमध्येही ओळखपत्र असणार्‍या पत्रकारांना एन्ट्री दिली जाईल, असे सातपुते यांनी सांगितले. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या सर्व खबरदारींचे पालन माध्यम प्रतिनिधींनी करावे, अशा सुचनाही सातपुते यांनी केल्या आहेत.\nमाहिती महासंचलनालयाकडूनही ‘फेक वृत्त’ची मोहोर\nराज्यातील जिल्हाधिकार्‍यांच्या व जिल्हा माहिती कार्यालयांचे नाव वापरुन तयार केलेल्या खोट्या व्हॉट्सअप मेसेजचे सातार्‍यातील पत्रकारांनी पोस्टमार्टेम केले. माहिती महासंचलनालयाच्या व्हॉट्अ‍ॅप ग्रुपवरही हा खोटा मेसेज पडल्यानंतर माहिती महासंचलनालयानेही ते ‘फेक वृत्त’ असल्याची मोहोर उमटवली.\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्ह��ून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/dr-babasaheb-ambedkar-corridor-be-constructed-across-state/", "date_download": "2020-04-01T13:55:11Z", "digest": "sha1:CH4CYN2WFN33VB3GQ2QH3NNXNQ6DHMNO", "length": 33437, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारणार - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Corridor to be constructed across the state | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार ३० मार्च २०२०\nCorona Virus in Nagpur; उपराजधानीतील पॉझिटिव्ह रुग्ण अनेकांच्या संपर्कात\n लॉकडाउन असूनही वाढले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, टक्केवारी वाचून व्हाल अवाक्...\nलॉकडाऊन; दारू, सिगरेट, खर्रा सोडण्याची उत्तम संधी\nजेव्हा बॉलिवू़डची बेबो ठरली होती Oopps Momentची बळी, पाहा तिचे हे बोल्ड फोटो\nपशुवैद्यकीय दवाखाने सुरू ठेवा; नागपूर मनपाचे आवाहन\ncoronavirus : ...तर पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवाच, सामनामधून भाजपाला टोला\nCoronavirus: मुंबईत १५ कोरोना रुग्णांचे निदान; १४ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण\nCoronavirus: टीआयएफआरकडून सोशल डिस्टन्सिंगचे धडे; सात प्रादेशिक भाषांत व्हिडीओज प्रसारित\nड्युटीवरील पोलिसांच्या वॉकीटॉकीवर डल्ला; लॉकडाउनचा परिणाम\nमुंबईत मास्क, सॅनिटायझरचा काळा बाजार करणाऱ्यांची धरपकड सुरुच; तीन कारवाईत कोट्यवधींचा साठा जप्त\nBirth Anniversary: ‘या’ अभिनेत्रीने 87 वर्षांपूर्वी दिला होता तब्बल 4 मिनिटांचा किसींग सीन, उडाली होती खळबळ\nशिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबतचा टिक टॉक व्हिडीओ केला शेअर; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट\nया अभिनेत्रीच्या बोल्ड अँड हॉट अदांनी व्हाल घायाळ, पाहा तिचे हे बोल्ड फोटो\nCorona Virus: अमिताभ बच्चन यांची ‘मदत’ कुठाय ट्रोलर्सच्या प्रश्नाला महानायकाने कवितेतून दिले उत्तर\nहरभजन सिंगसोबत लग्न केल्यानंतर या अभिनेत्रीने केला बॉलिवूडला रामराम, जाणून घ्या तिच्याबद्दल\nकोरोना वादळ भारतीयांमध्ये शिस्त आणणार\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\n लॉकडाउन असूनही वाढले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, टक्केवारी वाचून व्हाल अवाक्...\nCoronaVirus : डोळ्यांनीसुद्धा पसरू शकतो कोरोना जाणून घ्या एक्सपर्ट्स मत...\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\nअमेरिकेत स्थायिक असूनही देशाच्या मदतीसाठी धावला; बांगलादेशच्या क्रिकेटपटूनं घेतली 2000 कुटुंबांची जबाबदारी\nयेवला : नाशिक-���रंगाबाद महामार्गावर कारचे टायर फुटून अपघात, दोघांचा मृत्यू.\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताकडे शस्त्रांचा तुटवडा; ‘पीपीई’ किटच्या कमतरतेने वाढणार धोका\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली २१५ वर\nCoronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\n...तर पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवाच, सामनामधून भाजपाला टोला\nलॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट वापरात होतेय मोठ्या प्रमाणात वाढ\n भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० रुग्ण\nCoronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत\nकोरोनामुळे आतापर्यंत जगभरात तब्बल 33, 976 लोकांचा मृत्यू झाला असून 7,22,088 लोकांना संसर्ग झाला आहे.\n7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी\nपुणे - पुण्यात आढळले कोरोनाचे अजून दोन रुग्ण, एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश\nआजचे राशीभविष्य - 30 मार्च 2020\nन्यूयॉर्क - अँमेरिकेत कोरोनामुळे हाहाःकार, एकाच दिवसात 18 हजार नव्या रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत 2475 जणांचा मृत्यू\n; भाजपचा शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर संशय\nअमेरिकेत स्थायिक असूनही देशाच्या मदतीसाठी धावला; बांगलादेशच्या क्रिकेटपटूनं घेतली 2000 कुटुंबांची जबाबदारी\nयेवला : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर कारचे टायर फुटून अपघात, दोघांचा मृत्यू.\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताकडे शस्त्रांचा तुटवडा; ‘पीपीई’ किटच्या कमतरतेने वाढणार धोका\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली २१५ वर\nCoronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\n...तर पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवाच, सामनामधून भाजपाला टोला\nलॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट वापरात होतेय मोठ्या प्रमाणात वाढ\n भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० रुग्ण\nCoronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत\nकोरोनामुळे आतापर्यंत जगभरात तब्बल 33, 976 लोकांचा मृत्यू झाला असून 7,22,088 लोकांना संसर्ग झाला आहे.\n7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी\nपुणे - पुण्यात आढळले कोरोनाचे अजून दोन रुग्ण, एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश\nआजचे राशीभविष्य - 30 मार्च 2020\nन्यूयॉर्क - अँमेरिक���त कोरोनामुळे हाहाःकार, एकाच दिवसात 18 हजार नव्या रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत 2475 जणांचा मृत्यू\n; भाजपचा शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर संशय\nAll post in लाइव न्यूज़\nराज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारणार\nआज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याची नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.\nराज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारणार\nठळक मुद्देफुटाळा तलाव परिसरात होणार बुद्धिस्ट थीम पार्क\nनागपूर : बुद्धिस्ट सर्किटच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारण्यात येईल. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची ही संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या कॉरिडोरमुळे संशोधक व अभ्यासकांसह पर्यटकांनाही याचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nपालकमंत्री म्हणून नितीन राऊ त गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलत होते. पालकमंत्री राऊत म्हणाले, आज भारतीय संविधानाबद्दल देशभरात चर्चा आहे. पर्यायाने भारतीय संविधानाचे शिल्पकार यांच्याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अनेक स्थळे महाराष्ट्रात आहे. तेव्हा या महामानवाशी संबंधित स्थळांचा विकास करून त्याचा कॉरिडोर तयार केल्यास संशोधक व अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरेल. तसेच यातून पर्यटनाचाही विकास होईल.\nआज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याचीही आपली योजना आहे. ही योजना अतिशय जुनी असली तरी आता ती पूर्ण केली जाईल. यात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती, पॅगोडा, विपश्यना केंद्र अशा सुविधा यात असतील. यामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. रोजगार वाढेल. यासाठी फुटाळा तलावाजवळील बायोडायव्हर्सिटीची जागा निश्चित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. झिरो माईलचे सौंदर्यीकरण व यशवंत स्टेडियमच्या जागेवर भव्य वास्तु तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगित��े. तत्पूर्वी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राहुल पांडे यांनी संचालन केले. यावेळी संजय दुबे, राजा करवाडे, अनिल नगरारे, प्रभाकर दुपारे आदी उपस्थित होते.\n२४ बाय ७ केवळ देखावा\nपालकमंत्री राऊत यांनी यावेळी शहरातील २४ बाय ७ पाणीपुरवठा हा केवळ देखावा असल्याचे सांगितले. शहरात २४ तास पाणी कुठेही मिळत नाही. पाण्यासाठी टँकर बोलवावे लागतात. भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन कोच्चीवरून टनेलद्वारा पाणी आणण्यासाठी सरकार मध्य प्रदेश सरकारशी चर्चा करेल, असेही सांगितले.\nनागपुरातील आयएएस कोचिंग सेंटर अपग्रेड होणार\nनागपुरात आयएएस कोचिंग सेंटर आहे. हे सेंटर अतिशय चांगले आहे. परंतु यात एक वर्षाचाच कोर्स आहे. हे सेंटर अपग्रेड करण्यात येईल. येथील कोर्स दोन वर्षाचा करण्याचा विचार आहे. यासोबतच येथील वाचनालय व क्लासरुमसुद्धा अपग्रेड केले जातील. उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर राऊत यांनी सांगितले की, भूमिपुत्राना नोकरी मिळालीच पाहिजे परंतु आमचे युवक काही गोष्टींमध्ये मागे राहतात. अशा वेळी त्यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र स्थापित करण्याची योजना असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले.\nपालकमंत्री राऊत यांनी यावेळी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांचे श्रेय घेतले. त्यांनी सांगितले की, लॉ युनिव्हर्सिटी, आयआयएमसाठी मी प्रयत्न केले. शासकीय इंजिनियरिंग कॉलेज हे उत्तर नागपुरात होणार होते. परंतु फडणवीस ते आपल्या मतदार संघात घेऊन गेले. शहरातील उड्डाण पुलांच्या उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. आयआरडीपीचे मॉडेल रोड त्यांच्याच आमदार निधीतून साकारण्यात आले. मेट्रो रेल्वेचा संकल्पनाही काँग्रेसचीच आहे. मेट्रो जर भूमिगत असती तर शहरातील सौंदर्य कायम असते.\nऊर्जामंत्र्यांनी केलेली 'ती' घोषणा केवळ लोकप्रियतेसाठी; माहिती अधिकारातून उघड\nCoronavirus: वर्क फ्रॉम होमसाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवा; नितीन राऊतांनी दिले निर्देश\nमहावितरणच्या ऑनलाईन सेवांचा वापर करा; नितीन राऊत यांचे आवाहन\nब्राह्मणविरोधी वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊतांना भोवणार, पोलिसांत तक्रार\nब्राह्मणांविरुद्धच्या वक्तव्याने नितीन राऊत अडचणीत\nपरदेशातून आलेले बामन आम्हाला अक्कल शिकवणार का \nCorona Virus in Nagpur; उपराजधानीतील पॉझिटिव्ह रुग्ण अनेकांच्या संपर्कात\nलॉकडाऊन; दारू, सिगरेट, खर्रा सोडण्याची उत्तम संधी\nपशुवैद्यकीय दवाखाने सुरू ठेवा; नागपूर मनपाचे आवाहन\nनागपूर विद्यापीठात आता १४ एप्रिलपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’\nउपराजधानीत नगरसेवक निघाले फवारणीला\nआहे निवांत वेळ तरी ‘अमृताचा ठेवा’ नाही\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\nलोक मुंबई सोडून का जाताहेत\n‘रामायण’ने अरुण गोविल यांना अफाट लोकप्रियता दिली\nकोरोना वादळ भारतीयांमध्ये शिस्त आणणार\nमहाराष्ट्रातच सर्वाधिक रुग्ण का\nकोरोनाशी लढण्यासाठी अक्षय कूमर ने मोदींना केली 25 कोटींची मदत\nराधिका आपटेला कोरोनाची लागण\ncoronavirus: चीनमध्ये कोरोनापूर्व, कोरोनावेळी अन् कोरोनानंतरची सद्यस्थिती, फोटो...\nया अभिनेत्रीच्या बोल्ड अँड हॉट अदांनी व्हाल घायाळ, पाहा तिचे हे बोल्ड फोटो\n६२ वर्षांपूर्वी चीनच्या 'या' चुकीमुळे कोट्यावधी लोकांना गमवावा लागला जीव....\nCoronavirus: बूट घालाल तर व्हाल कोरोनाचे शिकार; ‘इतके’ दिवस जिवंत राहतो विषाणू – रिसर्च\ncoronavirus : देश का नमक... 'टाटां'च्या दर्यादिलीवर नेटीझन्स फिदा, कडक सॅल्यूट अन् आभार\nCoronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा\nRBIनंतर SBIचं ग्राहकांना गिफ्ट, जाणून घ्या आता किती द्यावा लागणार EMI\n सरकारनं आणलं 'कोरोना कवच'; संक्रमित व्यक्ती जवळ येताच मिळणार अलर्ट\nविनामेकअप देखील काजोल दिसते तितकीच सुंदर... पाहा तिचे हे फोटो\nCoronaVirus: ...तर लॉकडाऊनचा कालावधी वाढणार; आणखी सहा महिने चालणार\nCoronaVirus : डोळ्यांनीसुद्धा पसरू शकतो कोरोना जाणून घ्या एक्सपर्ट्स मत...\nCoronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nCoronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत\nCoronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताकडे शस्त्रांचा तुटवडा; ‘पीपीई’ किटच्या कमतरतेने वाढणार धोका\nCoronaVirus : बीडमध्ये वाहनबंदीचा फार्स; पोलिसांचे आदेश कागदावरच\nCoronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताकडे शस्त्रांचा तुटवडा; ‘पीपीई’ किटच्या कमतरतेने वाढणार धोका\n भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० नवे रुग्ण\ncoronavirus : ...तर पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवाच, सामनामधून भाजपाला टोला\nCoronavirus: 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी\nCoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारची 'टीम-११'\ncoronavirus: 'जेआरडी खरे देशभक्त होते, अध्यक्ष असूनही ते आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/mumbai-airport-records-1,007-flights-in-a-day-31078", "date_download": "2020-04-01T14:08:34Z", "digest": "sha1:6EEIUWMYRXMNAECMGCGWYCVD6U3MNDK7", "length": 8119, "nlines": 119, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबई एअरपोर्टने मोडला स्वत:चाच विक्रम! | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबई एअरपोर्टने मोडला स्वत:चाच विक्रम\nमुंबई एअरपोर्टने मोडला स्वत:चाच विक्रम\nमुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने सांगितलं की, स्वत:चाच मागील विक्रम मोडीत काढल्याचा आम्हाला आनंद आहे. याआधी मुंबई एअरपोर्टवर ३ फेब्रुवारी २०१८ मध्ये ९८० विमानांनी टेक आॅफ केलं होतं. तसंच २४ नोव्हेंबर २०१७ मध्ये ९३५ विमानांनी टेक आॅफ केलं होतं.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई एअरपोर्टने शनिवारी स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. यंदाच्या वर्षी जून महिन्यामध्ये मुंबई एअरपोर्टने २४ तासांत १००३ विमानांचं लॅंडिंग आणि टेक ऑफ करण्याचा विक्रम केला होता. शनिवारी मुंबई एअरपोर्टने २४ तासांत १००७ विमानांचं लॅंडिंग आणि टेक ऑफ करत हा विक्रम मोडला.\nया आधीचा विक्रम 'असा'\nमुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने सांगितलं की, स्वत:चाच मागील विक्रम मोडीत काढल्याचा आम्हाला आनंद आहे. याआधी मुंबई एअरपोर्टवर ३ फेब्रुवारी २०१८ मध्ये ९८० विमानांनी टेक आॅफ केलं होतं. तसंच २४ नोव्हेंबर २०१७ मध्ये ९३५ विमानांनी टेक आॅफ केलं होतं.\nमुंबई एअरपोर्टवर २ रन वे आहेत. हे दोन्ही रन वे एकमेकांना छेदत असल्यामुळे एकावेळी एकच विमान रन वे वर टेक आॅफ करू शकतं किंवा उतरू शकतं. तरीही मुंबई एअरपोर्टने हा विक्रम केल्यामुळे या विक्रमाचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.\nदरम्यान, नॉन शेड्यूल विमान सेवांची वाढलेली संख्या आणि उदयपूर इथं उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या प्री वेडिंग सेरिमनीसाठी मुंबईतून ८ प्रायव्हेट एअरक्राफ्टच्या केलेल्या सोयीमुळे नव्या विक्रमात भर पडल्याचं म्हटलं जात आहे.\nमाथेरानची मिनीट्रेन पुन्हा रूळांवरून घसरली\nघाटकोपर विमान दुर्घटना- कंपनीचं लायसन्स रद्द\nमुदत संपलेले वाहन परवाने, आरसी बुकला मुदतवाढ\n२१ लाख रेल्वे प्रवाशांना मिळाला परतावा\n८९२ रेल्वे डब्यांचे वॉर्डमध्ये रूपांतर\nCoronavirus Updates: महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत एसटी सेवा\nरेल्वे तिकीट परतावा बँकेत जमा होणार\nचुकूनही तिकीट रद्द करू नका, IRCTC चं रेल्वे प्रवाशांना आवाहन\nलॉकडाऊननंतर लोकल पासला मुदतवाढ\nअत्यावश्यक सेवा सुरळीत चालण्यासाठी बेस्टकडून दररोज सुमारे १६०० बस मार्गस्थ\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पास\nCoronavirus Updates: आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणं १४ एप्रिलपर्यंत बंद\nCoronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद\nCoronavirus Updates : अत्यावश्यक वाहतुकीसाठी राज्य सरकारचा 'हा' निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/salman-khan/", "date_download": "2020-04-01T13:34:36Z", "digest": "sha1:O5RRKX35QL6E4AKYKJTPE5LHBDHN2IF7", "length": 13305, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "salman khan | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्य�� ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nसलमान खानला मारण्यासाठी घेतली होती 30 लाखांची सुपारी\nसलमानला भेटण्यासाठी चाहत्याने सायकलवरून पार केले 600 किमीचे अंतर\nसलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी\nसलमानचा रुद्रावतार, सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर ‘दबंग’गिरी करताना कॅमेऱ्यात कैद\nएकाच शाळेत, वर्गात शिकायचे हे बॉलिवूड स्टार्स, एकीचा तर ‘हा’ अभिनेता...\nकोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या सलमानवर सव्वा रुपयाची उधारी, भर कार्यक्रमात दिली कबुली\nबिग बॉसच्या मंचावर कंगनाने घेतला दबंग सलमान खानशी ‘पंगा’\nसलमान म्हणतो… माझ्या पाच गर्लफ्रेंड झाल्या पण मी आजही वर्जिनच\n‘या’ आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट 11 जोड्या\nसलमान खानची न्यू ईयर पार्टी पुन्हा चर्चेत, खास सेलिब्रिटींची उपस्थिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक ��ार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nसंगमेश्वर बाजारपेठेत लॉक डाऊनची ऐशीतैशी; खरेदीसाठी गर्दी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनाचाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/public-meeting-of-raj-thackeray-in-pune", "date_download": "2020-04-01T15:09:56Z", "digest": "sha1:2335XS7W7RV2IXYKERFQ4LTXVKDCEQOC", "length": 6555, "nlines": 131, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "VIDEO: राज ठाकरेंची पुण्यात सभा, आजही पावसाचं सावट? | Public meeting of Raj Thackeray in Pune", "raw_content": "\nजगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव, धारावीत कोरोनाबाधित सापडला\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nVIDEO: राज ठाकरेंची पुण्यात सभा, आजही पावसाचं सावट\nजगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव, धारावीत कोरोनाबाधित सापडला\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nजगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव, धारावीत कोरोनाबाधित सापडला\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 106 जण पुण्याचे, 94 जण क्वारंटाईन, उर्वरितांचा तपास सुरु : पुणे विभागीय आयुक्त\nपुणेकरांचा जीव भांड्यात, अत्यवस्थ महिलाही ‘कोरोना’मुक्त, दोघींना डिस्चार्ज मिळणार\nCorona : कोरोना कसा पसरतो अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला\nकोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी\nमॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, पुणे पोलिसांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/soon-marathi-language-will-get-the-status-of-elite-language---praveen-darekar", "date_download": "2020-04-01T15:04:42Z", "digest": "sha1:KZDXSQZTUNNAFQEEBIYFSWKDOD2BM7PH", "length": 9102, "nlines": 132, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल - प्रविण दरेकर", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nलवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल - प्रविण दरेकर\nविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास\nमुंबई | मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. आज जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्‍त व्हावा यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहे. सत्ताधारी पक्षासोबतही विरोधक यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला अधिक महत्व हवं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच शिक्षणासोबत सर्व क���षेत्रात मराठी भाषेला आम्ही प्राधान्य मिळवून देऊ असंही प्रविण दरेकर यांनी म्हंटल आहे.\nमंगळवेढा | दीड वर्षाच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या\nउशीरा दार उघडल्याच्या कारणावरून मित्रानेच केली मित्राची हत्या\nCoronaVirus: राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत\nधारुर | अपंग, विधवा, वयोवृद्ध नागरीकांवर उपासमारिची वेळ, निराधारांना कोण देणार आधार\n'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देणार\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनालाही हरवता येत, पाहा काय म्हणतोय हा कोरोनातून बरा झालेला नागपुरातील रुग्ण\nकोरोनाच्या धास्तीनं वृद्धाचा मृतदेह ठेवला घरातच, जालना शहरातील घटना\nपुणेकरांच्या आरोग्यासाठी \"डॉक्टर आपल्यादारी\" चा अनोखा उपक्रम\nसंचारबंदीचे उल्लंघन करणे पडले महागात, कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335 वर, तर देशात 1725 रुग्ण बाधित\nपुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवीन बाधित रुग्ण\nबुलडाण्यात आतापर्यंत 4 रुग्ण कोरोना बाधित, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nमहिला कामगारांच्या पिकअपला अपघात, एका महिलेचा मृत्यू, तर 7 गंभीर जखमी\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म'\nविनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी जप्त, पुणे पोलिसांची कारवाई\nकोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार\nघरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा\nजीवापेक्षा पेट्रोल जास्त, कोरोनाचे संकट असतांना बीडकरांचा हलगर्जीपणा\nधुळे शहरात पाच रुपात शिवभोजन उपलब्ध\nपालघर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेच उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/interview-tips/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BE-116032900009_1.html", "date_download": "2020-04-01T15:34:01Z", "digest": "sha1:LHQDPLHONYICGWSPOVT6JXBGLQCMV2PZ", "length": 14150, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुलाखतीला या चुका टाळा अन् नोकरी पक्कीच समजा! | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलाखतीला या चुका टाळा अन् नो��री पक्कीच समजा\nशिक्षण सुरु असताना आपल्याला चांगली नोकरी मिळावी अशी प्रत्येक तरुणाची अपेक्षा असते. पण जेव्हा तरुणाई नोकरीच्या शोधात असते त्यावेळेस काही गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच अपयश पदरी पडते. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरीच्या मुलाखती वेळेस संपूर्ण तयारी करणे गरजेचे आहे.\nपहिली गोष्ट लक्षात ठेवा : ज्या कंपनी किंवा सेक्टरमध्ये आपण कामासाठी जाणार आहोत त्याविषयी संपूर्ण माहिती नसणे त्यामुळे आपण ज्या ठिकाणी नोकरीसाठी जाणार आहात त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.\nदुसरी गोष्ट लक्षात ठेवा : तुमची देहबोली फारच परिणामकारक असायला हवी. कारण की, तुम्ही काही बोला अथवा नका बोलू तुमची देहबोली बरंच काही सांगून जाते. मुलाखतीच्या रुममध्ये गेल्यावर तुमची पाठ सरळ, मान सरळ आत्मविश्वासाने ठासून भरलेल्या चेहर्‍यावर हलकसं हास्य गरजेचे आहे. जेव्हा तुम्हाला बसायला सांगितले जाईल त्यावेळेस खुर्चीच्या काठावर बसा. ज्यामुळे तुमची पाठ ताठ राहिल आणि थेट डोळे भिडवून तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलू शकता. खुर्चीला रेलून बसू नका, कारण की, तुम्ही निवांत असल्याचे त्यातून दिसून येते.\nतिसरी गोष्ट लक्षात ठेवा : तुम्हाला जेव्हा एखादा प्रश्न विचारला जाईल त्यावेळी त्याचे उत्तर एकदम तांत्रिक देऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळी थोडे प्रॅक्टिकल उत्तर द्या. तुमचे उत्तर हे खरे वाटायला हवे.\nचौथी गोष्ट लक्षात ठेवा : तुम्ही सध्याची नोकरी का सोडता आहात या प्रश्नावर मागील कांपनीबाबात कधीही वाईट मत मांडू नका. माझा बॉस चांगला नव्हता. पगार कमी आहे. अशी उत्तरे अजिबात देऊ नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही एक नवी सुरुवात करण्यासाठी आला आहात. कारण की, तुम्ही आज जिथे आहात ते तुमच्या जुन्या नोकरीमुळेत. मी माझ्या उज्जवल भविष्यासाठी या कंपनीसोबत करण्याचा विचार करती आहे. त्यामुळे मी करीत असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशा आशयाचे उत्तर देणे गरजेचे आहे.\nपाचवी गोष्ट लक्षात ठेवा : बर्‍याचदा असे होते की तुम्हाला तुमच्या मनात असणारा प्रश्न विचारला जातो. अशावेळी त्या प्रश्नाचे लांबलचक उत्तर देऊ नका, जेवढ तुम्हाला माहिती आहे त्याविषयी थोडक्यात पण तितकच समर्पक उत्तर द्या.\nसहावी गोष्ट लक्षात ठेवा :\nमुलाखती दर���्यान, अनेकांकडून शेवटची चूक होते. आपण मुलाखत घेणार्‍या व्यक्तीवर आपली छाप पाडण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. प्रत्येक गोष्टीत त्या व्यक्तीच्या होकाराला होकर देणे हे अगदीच योग्य नाही. काही जणांना ते आवडतं पण व्यावसायिकदृष्ट्‍या ही गोष्टी चुकीची आहे. ज्या व्यक्तीकडे वेगवेगळ्या कल्पना आहेत. असा व्यक्ती कायमच उजवा ठरतो. मुलाखत देताना नम्र राहा पण तुमचं मत ठामपणे मांडा.\nकिचनमधलं करीअर कसं कराल ...\nअसे असावे स्मार्ट रेझ्यूम\nकशी कराल जेईई -आयआयटीची तयारी\n'अरोमा थेरपी' एक आकर्षक करिअर\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्य���शी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52251", "date_download": "2020-04-01T15:54:39Z", "digest": "sha1:VGK2PMX5D3I7PM5OVAMWSZPVD7YSFBXS", "length": 22389, "nlines": 258, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिरव्या मिर्च्यांची भाजी! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिरव्या मिर्च्यांची भाजी\n१ वाटी तूर डाळ, १२-१३ हिरव्या मिरच्या, १ मध्यम आकाराचा कांदा, १ टोमॅटो, १ इंच आले, १०-१२ लसूण पाकळ्या, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, काळा मसाला + गरम मसाला दीड चमचा, वरून घालायला कोथिंबीर, लिंबू.\nहो हिरव्या मिरच्यांची भाजी (सिमला मिर्ची नव्हे) नाव ऐकूनच धास्तावायला झालं का (सिमला मिर्ची नव्हे) नाव ऐकूनच धास्तावायला झालं का ही भाजी कमकुवत हृदयाच्या - आय मीन जिभेच्या अन पोटाच्या लोकांसाठी नाहीच्चे ही भाजी कमकुवत हृदयाच्या - आय मीन जिभेच्या अन पोटाच्या लोकांसाठी नाहीच्चे पट्टीचे तिखट खाणर्यांनीही भाजी खाऊन पळता भुई थोडी झाली तर नंतर थंडावा द्यायला आइस्क्रीम किंवा तत्सम काहीतरी घरात असू द्यावे\nइतक्यातच नणंदेकडे नाशिक ला गेले होते. तिथे ही भाजी तिने मला खाऊ घातली. माझं सासर विदर्भातलं असलं तरी ही भाजी आमच्याकडे केली जात नाही. नणंदेला ही रेसिपी तिच्या लेवा पाटील मैत्रिणीने दिली . विदर्भातल्या लेवा पाटील समाजाची ही पारंपारिक खासियत आहे म्हणे.\nकुकर ला १ वाटी तुरीच्या डाळीमधे १२-१३ हिरव्या मिर्च्या वाटून घाला आणि डाळीबरोबर नीट शिजवून घ्या.\nकांदा, आले, लसूण, टोमॅटो, खोबरे हे सर्व मिक्सर वर बारीक करून हे वाटण बाजूला ठेवा.\nजाड बुडाच्या कढईत सढळ हाताने तेल तापवून फोडणी करा. त्यात तयार केलेले वाटण घालून परतून घ्या. जरा तेल सुटायला लागले की त्यात काळा + गरम मसाला घालून अजून थोडे परता. लेवा पाटील लोकांचा काळा मसाला काहीतरी वेगळा असतो असे नणंद म्हणाली, पण आपला नेहमीचा १ चमचा काळा मसाला+ अर्धा चमचा गरम मसाला असे मिश्रण त्याऐवजी चालेल. दगडू तेली मसाला वापरला तरी छान लागेल.\nकुकर झाला असेल तर ( वॉर्निंग- झाकण उघडताच कदाचित मिर्चीच्या वासाने फटाफट शिंका/ ठसका येऊ शकतात )शिजलेले वरण नीट हलवून कढईत ओता. लागेल तसे थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी जरा पातळच, आमटीसारखी करा. ( मैत्रिणीच्या टिपनुसार हे वरून ओतायचे पाणीपण गरम केलेले असावे. थंड पाणी घातल्यास चव बिघडते म्हणे) चवीप्रमाणे मीठ घाला. २ मिनिटे उकळी येऊ द्या.\nवरून कोथिंबीर घाला अन गरम गरम पोळी अथवा भाकरीबरोबर ओरपा सोबत कांदा, आणि तिखटपणा जरा सौम्य करायला खाताना या भाजीवर वरून लिंंबू पिळून घेतात.\nही भाताबरोबर पण चांगली लागेल पण मला भातामुळे चाव फारच डायल्यूट झाल्यासारखी वाटते.\n* ही भाजी कशी लागत असेल याचा कृती वाचून अंदाज येणे जरा अवघड आहे. डाळीत केली असली तरी वरण कॅटेगरी चव नसते. जरा शेव भाजी किंवा मिसळीच्या कटाच्या आस पासची चव म्हणायला हरकत नाही.\n* हा वरचा फोटो काढेपर्यंत भाजी जरा घट्टच झाली आहे, याहून किंचित पातळ असू द्या.\n* आधी एक चमचा चव पाहिली तर लक्षात येत नाही पण जस जसे खात जाऊ तसे चव अजून तिखट वाटू लागते \n* तिखटपणाला घाबरून मिरच्या फार कमी केल्या तर चव, स्वाद अगदीच बदलेल.. १-२ कमी करा हवे तर.त्याहून कमी वापरल्या तर वरण म्हणून खा मग, त्याला मिर्चीची भाजी नाव देऊन मूळ रेसिपीचा अपमान करू नये \nलेवा पाटिल लोकांची खास भाजी\nवाचूनच तिखट लागले मनाची\nवाचूनच तिखट लागले मनाची तयारी झाल्यावर करून पाहणेत येईल\nवाचुनच फटाफट शिंका/ ठसका\nवाचुनच फटाफट शिंका/ ठसका आला.आता आइस्क्रीम खायला लागेल.:)\nमिरच्या आपल्या नेहमीच्याच ना/का फोटो थोडा क्लोजप घ्यायचा होतास अंदाज यायला.\nहो हो हिरव्या मिरच्या म्हणजे\nहो हो हिरव्या मिरच्या म्हणजे पोह्यात वगैरे तिखटपणाला घालतो त्या हिरव्या मिरच्या.\nमैत्रियी , याला \"डाळ-गन्डोरी\"\nमैत्रियी , याला \"डाळ-गन्डोरी\" म्हणतात, दिवाळीचे गोडाधोडाचे खावुन सुस्तावलेल्या जिभेला चाळवायला केले जाते.\nडाळ गन्डोरी शब्द ऐकल्यासारखा वाटतोय.\nहे खाण्याचं धाडस नाही ..\nनाही करता येणार, मिरच्या\nनाही करता येणार, मिरच्या त्रास देतात. पण खायला आवडली असती.\nआणि ड्रॅगन जागा झाला....\nआणि ड्रॅगन जागा झाला....\nबाप्रे. नवर्‍याला आवडेल. मी\nबाप्रे. नवर्‍याला आवडेल. मी भाजी खाणार तर नाहीच पण स्वयपाक केल्यावरच आईसक्रीम खाऊन घेणार\nखतरनाक हा शब्द सौम्य वाटेल\nखतरनाक हा शब्द सौम्य वाटेल इतक झण़झणीत तिखट असतय हे पण, खाणारे पण पट्टिचेच असतात .\nक्रुती फार टेम्टिन्ग आहे पण, हे झेपणार्‍यातल नाही.\n तिखट जाळ असेल हे\n तिखट जाळ असेल हे फोटोंवरुनच वाटते आहे\nस्वतःकरता नका करू पण\nस्वतःकरता नका करू पण शत्रूपक्षाकरता कराल की नाही र��सिपी हँडी असू द्या\nडाळ गंडोरीच ही. पण कृती अशी\nडाळ गंडोरीच ही. पण कृती अशी नाहिये टिपीकल लेवांची.\nआशु, तुला माहित असेल तर टाक\nआशु, तुला माहित असेल तर टाक की मूळ रेसिपी\nबरे झाले ही पाककृती लिहिलीत.\nबरे झाले ही पाककृती लिहिलीत.\nमला फार वाटायचे की हिरव्या मिरच्यांची भाजी करता यायला हवी. मी खातो बरेच तिखट\n विदर्भातल्याच मित्रांकडून फार ऐकलेय या भाजी बद्द्ल पण त्यांनी \"डाळ-गन्डोरी\" वगैरे शब्द वापरल्याचे आठवत नाही. पण भर ऊन्हाळ्यात तेही शेगांव जवळच्या एका खेड्यात या भाजीची चव घेतलीय\n(त्या रात्री; भाजीमूळे नाही, पण पाणी कमी प्याल्याने, 'ऊन्हाळी' लागली होती. अन रात्र वैर्‍याची झाली\nआपला दुरूनच साष्टांग दंडवत.\nआपला दुरूनच साष्टांग दंडवत. करणे शक्यच नाही आणि केलं तरी घरातले कोकणे भाजीकडे पाहणारसुद्धा नाहीत. (दहा बारा मिरच्या महिन्याभरासाठी पुरतात आमच्याकडे\nमिरच्यांची भाजी वर्हाडात फेमसच मी खाल्लेल्या भाजीत, पालक+चुका+भरप्पूर हिरव्या मिरच्या+लवंगी मिरच्या+शेंगदाणे+खोबरं अशी होती. सॉर्ट ऑफ पातळभाजी टाईप पण मिरच्या म्हण्जे आग नुसती मी खाल्लेल्या भाजीत, पालक+चुका+भरप्पूर हिरव्या मिरच्या+लवंगी मिरच्या+शेंगदाणे+खोबरं अशी होती. सॉर्ट ऑफ पातळभाजी टाईप पण मिरच्या म्हण्जे आग नुसती त्यात त्या हिरव्या पाल्यामुळे अजिबात कळत नाही की भाजी जहाल तिखट असेल ते त्यात त्या हिरव्या पाल्यामुळे अजिबात कळत नाही की भाजी जहाल तिखट असेल ते\nयोकू +१ मैत्रेयी, हो टाकेन\nमैत्रेयी, हो टाकेन मूळ कृती.\nवरच्या पद्धतीने पण छान लागेल\nह्म्म.. मनाची तयारी करते आहे.\nह्म्म.. मनाची तयारी करते आहे.\nमस्त आहे रेसेपी. मी अमरावतीला\nमस्त आहे रेसेपी. मी अमरावतीला असताना आमच्या मेसवाल्या वहिनींनी केली होती. पण त्यात त्यांनी डाळी एवजी शेंगदाणे घातले होते. आणि हिरव्या मिरच्या ठेचून न घेता त्या थेट फोडणीत घातल्या होता.\nनक्की करुन बघेन येत्या विकांताला. तू मिरच्यांचा फोटो डकवायला हवा होता. लवंगी मिरच्या आहेत का ह्या इथे आमच्याकडे चिली पॅडी नावाचा एक प्रकार असतो तो भन्नाट तिखटजाळ लागतो.\nही भाजी खाणार्‍यांना सा.न.\nआपण मिरच्या वगळून मिरच्यांची भाजी करणार... दोन तीन मिरच्यांची फोडणी घालेन वरून..\nभारी आहे ही भाजी \nभारी आहे ही भाजी कधी कुठे बघायला मिळाली तर पोळीचा तुकडा किंचित भाजीत बुडवून चव घेता येईल\nएक दोन पोपटी मिरच्या आख्ख्याच डाळीबरोबर उकडून, नंतर त्या काढून टाकून वरील पद्धतीने करुन बघेन.हलका मिरचीचा स्वाद पण तिखट नाही अशी चव आणायला. तू फोटोत दाखवली आहेस त्याहून पातळ करणार नाही पोळीशी खायची असल्यामुळे.\nहे खाणे शक्यच नाही\nहे खाणे शक्यच नाही\nतोपासु करुन इथे कळ्वण्यात ये\nकरुन इथे कळ्वण्यात ये ईल\nतिखट पाकृ . दुरूनच ठसका\nतिखट पाकृ . दुरूनच ठसका जाणवला मिरचीचा\nइथे जास्त कुणी तिखट खातच नाही वाटत. माझ्या रोजच्या भाजीत ९-१० लवंगी मिरच्या असतातच. पाव किलो मिरच्या आमच्याकडे ५-६ दिवसातच संपतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=effects-of-article-370-and-35a-abrogationAN3980560", "date_download": "2020-04-01T14:15:50Z", "digest": "sha1:MEUSIEJDLJRQEXO6TYZTAQXQ3NB4FOCS", "length": 25031, "nlines": 138, "source_domain": "kolaj.in", "title": "विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?| Kolaj", "raw_content": "\nविशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमोदी सरकारने कायदा करून एका फटक्यात जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला. पण हा निर्णय घेताना, कायदा करताना सरकारने जम्मू काश्मीरमधे संचारबंदी लागू केली होती. तिथल्या राजकीय नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. या सगळ्यांचे जम्मू काश्मीरमधे होणारे बरेवाईट पडसाद आपल्याला येत्या काळात बघायला मिळू शकतात.\nपुण्यातली सरहद ही संस्था गेल्या चारेक दशकांपासून काश्मीरमधे काम करतेय. या संस्थेने काश्मिरी विद्यार्थांसाठी पुण्यात शाळा सुरू केलीय. इथे काश्मिरी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत जेवण्या राहण्याची सोय केली जाते. या संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नेतृत्वात हे काम सुरू आहे. काश्मीरसोबतच सीमावर्ती भागाला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं काम ही संस्था करतेय.\nकाश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर थिंकबँक या मराठीतल्या युट्यूब चॅनलने संजय नहार यांना बोलतं केलंय. या संवादाचा हा संपादित अंश.\nकोणालाच विश्वासात घेतलं नाही\nकाश्मीरमधल्या लोकांना भारतातल्या इतर लोकांसारखं स्व��ंत्रपणे जगता येत नाही. शाळेत नागरिकशास्त्राच्या पुस्तकात ‘याला फक्त काश्मीर अपवाद आहे’ असं वाक्य आपण खूपदा वाचलंय. आता सरकारने ही कलमं काढलीयत. काश्मीरमधल्या अनेक समस्यांवर कलमं काढणं हाच उपाय असेल का अशी शंका साहजिकच आपल्या मनात येते. ही कलमं काढली जाणार होतीच, पण ती ज्याप्रकारे काढली त्यावरुन नक्कीच आणखी काही नवीन प्रश्न निर्माण होतील असं वाटतंय.\nकाश्मीरमधले हुर्रियत म्हणजे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अशा २६ संघटनांचा गट आणि इतर मुख्य राजकीय पक्ष यांना कधीच भारताबरोबर रहायचं नव्हतं. हे कलम काढल्यामुळे त्या सगळ्यांना थेट एका बाजूला सारलं गेलं. त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही. पण सरकार सगळ्यांना म्हणजे अगदी जगाला ओरडून सांगतंय की, आपण हे सगळं काश्मिरींच्या भल्यासाठी करतोय.\nकाश्मीरमधून गेल्या १५ दिवसात आलेल्या बातम्यांचा क्रम आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या घटना काश्मिरींसहित तिथल्या पर्यटक आणि भाविकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या होत्या.\nअमरनाथ यात्रा स्थगित करण्यासाठी सुरवातीला हवामान खराब आहे, ढगफुटी होणार असं काहीबाही सरकारने सांगितलं. पण यावर लगेच हवामान खात्याने स्पष्टीकरण दिलं की असा कोणताही अंदाज वर्तवण्यात आला नाही. मग इथेच शंका येत होती की नेमकं काय घडणार आहे की सरकार यात्राच बंद पाडतंय.\nत्यानंतरच काश्मीरमधे काही विस्फोटकं सापडली, १२ अतिरेकी घुसल्याचं सांगितलं गेलं. घुसखोरांना रोखण्यासाठी ४० हजारांचं सैन्य तैनात करण्यात आलं. आणि यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं संकट असल्याचं सांगून यात्रा रद्द करण्यास भाग पाडलं. पण एकीकडे लेखक, पत्रकार राम माधव आणि इतर मंडळी सांगत होती, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. नेते भडकवतायत, खोटं सांगतायत.\nहेही वाचा: कलम ३७० रद्द होणं हा राजकीय इच्छाशक्‍तीचा विजय\nतर किंमत मोजावी लागेल\nया घटना वरकरणी संबंधहीन आणि लहान वाटत असल्या तरी त्यांचा कलम रद्द करण्याशी संबंध आहे. कारण सरकारने वेगवेगळी कारणं सांगून पर्यटक, शिक्षक, विद्यार्थी आणि मजूर यांनाही काश्मीर सोडायला लावलं. पण तिथल्या जनतेचं काय त्यांच्या सुरेक्षचं काय याबद्दल काहीच म्हटलं नाही.\nकाश्मिरी लोकांनी नेहमीच आपली ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलेत. पण त्यांच्यावर वेळोवेळी दबाव टाकून वेगवेगळ्या गोष्टी घडवून आ��ल्यात. तसाच दबाव यावेळीही टाकता आला असता. पण असं काही घडलं नाही.\nउलट सगळे गेल्यावर स्थानिक लोकांना अक्षरश: सैन्याच्या हवाली केलं. सगळे परत जात होते. तेव्हा अतिरेक्यांना पकडायला आलेलं सैन्य सीमेवर जात नव्हतं. ते काश्मीर खोऱ्यात उतरत होतं. म्हणजेच हा स्थानिकांना संदेश होता की जर तुम्ही काही गडबड केली तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल.\nहेही वाचा: विशेष राज्याचा दर्जा मिळतो, म्हणजे नेमकं काय होतं\nकाश्मीरला कशी अद्दल घडवली\nआता हा निर्णय घेतल्यावर सरकार काश्मिरींना कशाप्रकारे देशाशी जोडणार, पुढच्या योजना आणि इतर गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे. पण उलट अमित शहा यांचं वागणं असं होतं की आम्ही बघा तुम्हाला कशी अद्दल घडवली. आणि देशात सगळीकडे जल्लोषाचं वातावरण होतं. खरंतर हा जल्लोष थांबवता आला असता.\nएक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एखाद्याची गोष्ट काढून घेतल्यावर आपण पेढे वाटले, फटाके उडवले की त्याचा परिणाम समोरच्यावर कसा होईल. आणि त्यामुळे येत्या काळात काय होऊ शकतं याचा विचार करायला हवा होता. १९८४ ला पंजाबमधे ऑपरेशन ब्लू स्टार झालं. तेव्हासुद्धा संपूर्ण देशात आनंद व्यक्त होतहोता. पण त्याचे दूरगामी परिणाम देशाने बघितलेत.\nहेही वाचा: ३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी\nकाश्मिरींसाठी काम करण्याची संधी होती पण\nकाश्मीरमधले ८० टक्के लोक कधीच मिलिटंसीच्या फेवरमधे नव्हते. त्या सगळ्यात मारल्या गेलेल्यांचा सरकारी आकडा ४१ हजार. पण प्रत्यक्षात १ लाख लोक मारले गेले. जगाच्या इतिहासात कोणत्याही महायुद्धात एवढे लोक मारले गेले नाहीत. तेवढी जीवतहानी इथे झाली. पण हा सगळा हिंसाचार कलम ३७० मुळे झाला असं नाही.\nभारत आणि पाकिस्तानने नेहमीच काश्मीरचा राजकीय, स्व फायद्यासाठी वापर केलाय. तसा वापर न करता आपल्याला तिथल्या लोकांसाठी काही करता आलं असतं. आणि तशी संधीसुद्धा होती. कारण गेल्या दोन ते तीन वर्षांमधे कारगिल, लेह, जम्मूसाठी हजारो कोटींचे बजेट आलं होतं.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाला आणि भाजपला सहकार्य करणाऱ्या संघटनांनी तिथे काम करायला सुरवात केली. आणि हिना भटपासून सज्जाद लोन, तिथले महापौर हे सगळेच भाजपमधे येण्यासाठी प्रयत्न करताहेत. तिथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या सगळ्या वॉर्डात भाजपचं वर्चस्व आहे. खरं���र त्यांनी हळूहळू जम्मूतल्या लोकांना श्रीनगरमधे वसवायला हवं होतं. कारगील आणि लेहचा प्रभाव वाढवायला हवा होता. पण असं काही झालं नाही.\nहेही वाचा: काश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय\nम्हणजे देश एक नाही\nकदाचित सरकारसाठी काम म्हणजे, काश्मीरमधे कारखाने उभं करणं असावं. पण याआधीच सरकारला लीजवर जागा घेऊन कारखाने उभे करता आले असते. आता तिकडे असं करणं शक्य आहे का जगभरात कुठेही जा. तिथे एक गोष्ट सापडेल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्या ठिकाणी कारखाने उभे राहू शकत नाहीत.\nआता प्रश्न राहिला जमीन खरेदी करण्याचा. आपण तर हिमाचल प्रदेशमधेसुद्धा जमीन खरेदी करू शकत नाही. आणि ईशान्य भारतातल्या काही ठिकाणी नुसतं जाण्यासाठी परमीट लागतं. महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी ट्रायबल अॅक्टस आहेत. तिथेही जागा घेता येत नाही. त्यामुळे या भागातही जमीन खरेदी करता येत नाही म्हणजे देश एक नाही. ही भावना बरोबर नाही.\nहेही वाचा: पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं\nराजकीयदृष्ट्या केंद्रशासित प्रदेशात भाजपची सत्ता येईल. पण काश्मिरी लोकांचा कोणताही अभ्यास न करता हा निर्णय घेतलाय. पूर्ण खोऱ्याला देशापासून वेगळं करण्याचा प्रयत्न झालाय. या घटनेमुळे काश्मीरची अवस्था पॅलेस्टाईनसारखी होण्याची शक्यता आहे. काश्मीरमधे तालिबानसारखी २-४ आत्मघातकी पथकं आली. तरी सैन्यदलापुढची आव्हानं वाढू शकतात. आणि या सगळ्याला राजकीय नेते जबाबदार असतील.\nआपल्याला तिथले लोक रस्त्यावर येतील, उपोषण करतील, दगडफेक करतील असं चित्र काही दिसणार नाही. पण स्थानिकांच्या मनातली आग तरुणांना दहशतवादाकडे जाण्यास प्रवृत्त करेल. कदाचित दबावाच्या आणि फोर्समुळे ताप्तुरता प्रश्न सुटल्यासारखं वाटेल. पण दीर्घकालीन किंवा कायमस्वरुपी सुटणार नाही. आणि त्याचे दूरगामी परिणाम चांगले नसतील. ३७० ने तिथल्या सामान्य आणि गरीब लोकांच्या जीवनात काही फरक पडणार नाही.\nहेही वाचा: कलम ३७० रद्द केल्याने काश्मीर कसं बदलणार\nगेल्या काही महिन्यांत सरकारकडून भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरु आहे. ही कारवाई सुरू झाल्यावर तिथले लोक खूप आनंदी झाले. पण जम्मू काश्मीर बँकेवर रेड टाकण्यासाठी युद्ध करायला जातात तसे सैनिकही प्रशासनाच्या सोबत आले. यावरुन त्या लोकां��ा जाणवलं की सरकारचं उद्दीष्ट आपल्याला भ्रष्टाचार मुक्त करणं किंवा न्याय देणं नाही. तर काश्मिरींना अपमानित करणं आहे. कारण हा आपल्या सन्मानावर घाला आहे.\nआता घेतलेला निर्णयही सुरक्षा दलांच्या बळावर आणि हातात बंदुक धरून घेतलाय. त्यामुळे लोकांच्या मनातली चीड आणखी वाढलीय. यामुळे काश्मीरमधे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण होईल. याचा परिणाम म्हणजे वेगळी मुस्लिम मिलिटंसी उभी राहू शकते. जी तिथल्या जनतेला नकोय. यासाठी कोणतेही राजकीय प्रयत्न केले नाहीत. खरंतर राजकीय प्रयत्नांनी हा मुद्दा सोडवता आला असता.\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एका शस्त्रासारखा वापर केला\nबूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग\nआपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा\nसोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग\nसोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग\nअविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय\nअविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय\nकोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात\nकोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nपंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nएप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nआपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन फेक न्यूज\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं\nअशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://farmgrow.in/Blog.aspx?id=66", "date_download": "2020-04-01T14:52:08Z", "digest": "sha1:VL3WKS2FY6ILDJ6I6HKEPAFYQF3Z5EVM", "length": 3667, "nlines": 28, "source_domain": "farmgrow.in", "title": "FarmGrow :: Home :: Blog", "raw_content": "\nकाकडी वेडीवाकडी होण्याची काही कारणे -\n१. कमकुवत परागीभवन -\nसध्या काकडी लागवडीत सेल्फ पॉलिनेटेड जातींचा जास्त वापर होतो तरी दररोजच्या फवारण्यामध्ये कामकाज चालू असताना खूप जवळून केलेली फवारणी फुलांमधील परागकणांना इजा पाहोचवतात. त्यामुळे सुद्धा कमकुवत परागीभवन होते. त्यासाठी फवारणी करताना कमीतकमी ४ फूट अंतर ठेवणे गरजेचे आहे.\n२. तापमानातील फरक -\nकधीकधी तापमान अचानक वाढीस लागते त्यामुळे सुद्धा परागकण कमकुवत होतात किंवा मारले जातात मग अश्या वेळेस झालेले परागीभवन आपल्याला एक सारखे आकाराचे फळ देऊ शकत नाही.\nखूप जास्त कमी तापमान असल्याससुद्धा काकडी वेडीवाकडी होण्यास कारणीभूत होते.\n३. जमिनीतून दिलेले पाणी -\nइतर वेलवर्गीय पिकांपैकी काकडी पिकाला पाण्याची गरज जास्त असते कारण काकडीमध्ये व त्याच्या वेलीत ८०% पाणी जास्त आढळते. जेव्हा आपल्याकडून पाणी कमी दिले जाते तेव्हा सुद्धा अन्नद्रव्याचा साठा पाहिजेतसा फळापर्यंत पाहोचत नाही आणि त्यामुळे फळ एकसारखे आकार न घेता वेडेवाकडे होते.\n४. अन्नद्रव्य व्यवस्थापन -\nगरजेपेक्षा जास्त नायट्रोजन गेल्यास (नायट्रोजन दिले नसेल तरी पाण्यातही नायट्रोजन कधी कधी जास्त असते.)\nगरजेपेक्षा कमी पोटॅश, कॅल्शियम असल्यास काकडी वेडीवाकडी होण्यास कारणीभूत होते.\nबोरॉन व फॉस्फरसचा डायरेक्ट संबंध परागकणशी येतो, आणि ते सहजासहजी उपलब्ध होत नाही, त्यांची वेळोवेळी फावरणीसुद्धा आपण घेऊ शकतो.\n5. तसेच जर सेल्फ पॉलीनेटेड जात नसेल तर आपण मधमाशी पालन करून सुद्धा आपले काकडी पीक सुधरवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/cultural-kaata/cultural-katta/articleshow/59633778.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-04-01T16:08:01Z", "digest": "sha1:SWC5VL3WJTHZOEMCSUFWAYOFQ5WDRF6O", "length": 24214, "nlines": 179, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Sarod : मास्टर ऑन मास्टर्स - cultural katta | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nजगद्‍विख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान (जन्म : १९४५) यांनी अलीकडेच ‘मास्टर ऑन मास्टर्स’ असे पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी विसाव्या शतकातील बारा महत्त्वाच्या गायक/वादकांची शब्दचित्रं रेखाटली आहेत. यात बडे गुलाम अली खान, बेगम अख्तर, केसरबाई क���रकर, कुमार गंधर्व वगैरे महारथी आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने महालक्ष्मी येथे असलेल्या इसार हाऊसमध्ये मागच्या आठवड्यात उस्तादजींशी गप्पा व त्यांच्या सरोदवादनाचा कार्यक्रम ठेवला होता.\nजगद्‍विख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान (जन्म : १९४५) यांनी अलीकडेच ‘मास्टर ऑन मास्टर्स’ असे पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी विसाव्या शतकातील बारा महत्त्वाच्या गायक/वादकांची शब्दचित्रं रेखाटली आहेत. यात बडे गुलाम अली खान, बेगम अख्तर, केसरबाई केरकर, कुमार गंधर्व वगैरे महारथी आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने महालक्ष्मी येथे असलेल्या इसार हाऊसमध्ये मागच्या आठवड्यात उस्तादजींशी गप्पा व त्यांच्या सरोदवादनाचा कार्यक्रम ठेवला होता. हा कार्यक्रम ‘अव्हिड लर्निंग’ने आयोजित केला होता. उस्तादजींशी गप्पा केल्या श्रीमती सत्या सरन या लेखिकेने. ही तशी अनौपचारिक मुलाखत होती. यातून उस्तादजींचा रियाझ, त्यांच्यावर झालेले संस्कार वगैरे माहिती समोर येत होती. उस्तादजींनी स्वतःचे वडील उस्ताद हाफिज अली खान यांच्याकडून सरोदवादनाचे धडे घेतले. हाफिज अली खानसाहेब म्हणजे मूर्तिमंत साधेपणा. हाफिज अली खानसाहेबांना राष्ट्रपतीभवनात चहापानासाठी बोलावले होते. तेव्हा राष्ट्रपती होते डॉ. राजेंद्र प्रसाद व पंतप्रधानपदी पंडित नेहरू. राजेंद्रबाबूंनी उस्तादजींना विचारले की आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो उस्तादजींनी उत्तर दिले, ‘आजकाल भारतातील गायक मंडळी ‘दरबारी राग’ अतिशय वाईट गातात. ते बंद करणारा सरकारी हुकूम तुम्ही ताबडतोब काढा, बस्स. हाच नम्रपणा, साधेपणा अमजद अली खान यांच्यातही उतरला आहे. यानंतर उस्तादजींच्या सरोदवादनाचा कार्यक्रम झाला. बाहेर झुमझुम पाऊस पडत होता व आत हॉलमध्ये उस्तादजी सरोदच्या सुरांचा पाऊस पाडत होते. ही एक वेगळीच जुगलबंदी होती. संपूच नये असे वाटणारी ती संध्याकाळ उस्तादजींनी उत्तर दिले, ‘आजकाल भारतातील गायक मंडळी ‘दरबारी राग’ अतिशय वाईट गातात. ते बंद करणारा सरकारी हुकूम तुम्ही ताबडतोब काढा, बस्स. हाच नम्रपणा, साधेपणा अमजद अली खान यांच्यातही उतरला आहे. यानंतर उस्तादजींच्या सरोदवादनाचा कार्यक्रम झाला. बाहेर झुमझुम पाऊस पडत होता व आत हॉलमध्ये उस्तादजी सरोदच्या सुरांचा पाऊस पाडत होते. ही एक वेगळीच जुगलबंदी होती. संपूच नये असे वाटण��री ती संध्याकाळ १९८६ साली बासू भट्टाचार्यांचा ‘पंचवटी’ हा हिंदी चित्रपट आला होता. यात सुरेश ओबेरॉय, दिप्ती नवल यांच्या भूमिका होत्या. यात दिप्ती नवल चित्रकार असते व तिच्या चित्रकलेतल्या वयोवृद्ध गुरूंबद्दल सुरेश ओबेरॉयला सांगते की ते प्रत्येक चित्रानंतर देवाच्या अधिकाधिक जवळ जात आहेत. तशीच काहीशी भावना उस्तादजींचे ‌सरोदवादन ऐकताना मनात येत होती.\nमुंबईतील रंगभूमीच्या जगतात (मग ती मराठी, हिंदी व इंग्रजी असो) पंडित सत्यदेव दुबेंना (१९३६-२०११) कोणी ओळखत नाही हे शक्यच नाही. तब्बल पाच दशकं त्यांचा मुंबईतील रंगभूमीवर चैतन्यशील वावर होता. मराठीतील चेतन दातार असो की हिंदी इंग्रजीतील सुनिल शानबाग, मकरंद देशपांडे, हियादत सामी वगैरे मंडळी… ही सर्व मंडळी‌ ‘दुबे स्कूल’चे विद्यार्थी. असे अनेक आहेत ज्यांना दुबेजींबद्दल अतीव आदर वाटतो. यापैकी काही जणांनी गुरुवार १३ जुलैला एकत्र येऊन ‘रिमेंबरिंग दुबे’ हा कार्यक्रम सादर केला. १३ जुलै म्हणजे दुबेजींचा जन्मदिवस. यातही एक गंमत आहे. कागदोपत्री त्यांचा जन्मदिवस १९ मार्च १९३६ आहे. त्याकाळी मुलाला शाळेत घेतले जावे म्हणून मुलाची जन्मतारीख मागेपुढे केली जात असे. दुबेंजींचा जन्म १३ जु‌लैचा. हा मुहूर्त साधून त्यांच्या काही शिष्यांनी जन्मदिवस साजरा केला. हा कार्यक्रम जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये व त्याच्या समोरच असलेल्या पृथ्वी हाऊसमध्ये झाला. यात सकाळी बारा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत विविध नाटकं सादर करण्यात आली. यात मकरंद देशपांडेंचे ‘सर सर सरला’ वगैरे नाटकं होती. त्या संध्याकाळी अधूनमधून थोडासा पाऊस येत होता. पण वरुणराजासुद्धा रंगकर्मीच्या उत्साहावर पाणी पाडू शकला नाही. कार्यक्रम दुबेजींच्या आठवणींना शोभेल प्रचंड सळसळत्या ऊर्जेत सादर झाला. हे सर्व बघता १३ जुलै या दिवसाला नाट्यकर्मींनी कायमस्वरूपी आकार दिला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणूनच आता लक्ष लागलेय १३ जुलै २०१८ कडे\nहिंदी चित्रपटसृष्टीची मक्का म्हणजे मुंबई महानगरी. मात्र याच महानगरीत सत्यजित रे, अकिरा कुरोसावा, मृणाल सेन वगैरेंचे चित्रपट आवडीने बघणारे मूठभर लोक आहेत. अशाच मूठभर लोकांनी ५ जुलै १९६८ रोजी एकत्र येऊन ‘प्रभात चित्र मंडळ’ ही सिने सोसायटी सुरू केली. यात सुधीर नांदगावकर, दिनकर गांगल वगैरे मंडळी होती. ५ जुलै २०१७ रोजी संध्याकाळी प्रभात चित्र मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू झाल्याबद्दल रवींद्र नाट्यमंदिरात एक हृद्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अमोल पालेकर, श्याम बेनेगल, किरण शांताराम वगैरे दिग्गज आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दहा मिनिटांचा एक माहितीपट दाखवला ज्यामुळे ‘प्रभात’ची गेल्या ५० वर्षांतील वाटचाल प्रेक्षकांसमोर आली. नंतर ‘प्रभात’चे अनेक वर्षे सर्वेसर्वा राहिलेले सुधीर नांदगावकर बोलले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभातची सुरुवात सत्यजित रे यांचा ‘चिडिया घर’ हा चित्रपट दाखवून झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामानंद सागर होते. प्रभातच्या पहिल्या वर्धापनदिनी शांतारामबापूंचा ‘माणूस’ दाखवण्यात आला. त्या कार्यक्रमाला खुद्द शांतारामबापू उपस्थित होते. तेव्हा बापू म्हणाले होते की ‘माणूस’ हा चांगला चित्रपट आहे हे समजायला ३० वर्षे जाऊ देण्याची गरज नव्हती. ‘प्रभात’च्या आधी व त्यानंतरही मुंबईत अनेक चित्रपट सोसायट्या सुरू झाल्या व यथावकाश बंद पडल्या. ‘प्रभात’ चालू राहण्यात सुधीर नांदगावकरांचा सिंहाचा वाटा आहे. तसे पाहिले तर आजच्या काळात सिनेसोसायटी चालवणे अवघड नाही. सर्व प्रकारचे उत्तम चित्रपट यू-ट्यूबवर उपलब्ध असतात. ते डाऊनलोड करून दाखवता येतात. पण १९८० व १९९०च्या दशकात चित्रपट दाखवण्यासाठी ३५ एम.एम.ची रिळं आणावी लागायची. ही रिळं मिळवताना नांदगावकरांना काय यातायात करावी लागली हे ‘रसिक’ने प्रत्यक्ष बघितले आहे. त्याकाळी कधी कधी प्रभातचे सिनेमे वांद्र्याच्या न्यू टॉकीजमध्ये रविवारी सकाळी नऊ वाजता दाखवले जात. एकदा तर नांदगावकर स्वतःच्या खांद्यावरून त्या रिळांचा भलाथोरला डबा उचलून आणत होते आम्हाला जागतिक दर्जाचे चित्रपट बघायला मिळावेत, म्हणून हा माणूस अशी हमाली करत होता. धन्यवाद, नांदगावकरजी. तुम्ही असे कष्ट घेतले म्हणून आज प्रभात सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करत आहे. म्हणून ‘रसिक’ला व त्याच्या पिढीला म्हणूनच नांदगावकरांबद्दल खूप कृतज्ञता वाटते. ‘प्रभात’ने काळाची पावलं ओळखून चित्रपटसाक्षरता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. यासाठी अनेक ठिकाणी ‘रसास्वाद शिबिरं’ आयोजित केली. याला पूरक म्हणून प्रभातने १९९२ साली ‘वास्तव रूपवाणी’ हे मासिक सुरू केले. या कार्यक्��मात ‘वास्तव रूपवाणी’च्या ताज्या अंकाचे प्रकाशन झाले. नांदगावकरांनी आपल्याकडे एक समाज म्हणून जे सहसा होत नाही तेसुद्धा करून दाखवले. त्यांनी व गांगलांनी वेळीच प्रभात चित्र मंडळ तरुण पिढीच्या हाती सोपवले. आज ‘प्रभात’ची धुरा प्रा. संतोष पाठारे, प्रा. अभिजित देशपांडे वगैरे तरुण पिढीकडे आहे. त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा आम्हाला जागतिक दर्जाचे चित्रपट बघायला मिळावेत, म्हणून हा माणूस अशी हमाली करत होता. धन्यवाद, नांदगावकरजी. तुम्ही असे कष्ट घेतले म्हणून आज प्रभात सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करत आहे. म्हणून ‘रसिक’ला व त्याच्या पिढीला म्हणूनच नांदगावकरांबद्दल खूप कृतज्ञता वाटते. ‘प्रभात’ने काळाची पावलं ओळखून चित्रपटसाक्षरता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. यासाठी अनेक ठिकाणी ‘रसास्वाद शिबिरं’ आयोजित केली. याला पूरक म्हणून प्रभातने १९९२ साली ‘वास्तव रूपवाणी’ हे मासिक सुरू केले. या कार्यक्रमात ‘वास्तव रूपवाणी’च्या ताज्या अंकाचे प्रकाशन झाले. नांदगावकरांनी आपल्याकडे एक समाज म्हणून जे सहसा होत नाही तेसुद्धा करून दाखवले. त्यांनी व गांगलांनी वेळीच प्रभात चित्र मंडळ तरुण पिढीच्या हाती सोपवले. आज ‘प्रभात’ची धुरा प्रा. संतोष पाठारे, प्रा. अभिजित देशपांडे वगैरे तरुण पिढीकडे आहे. त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा कार्यक्रमाच्या शेवटी केन लोच दिग्दर्शित ‘आय, डॅनियल ब्लेक’ हा अप्रतिम चित्रपट दाखवण्यात आला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nफॅटी लिव्हर; लक्षणे, तपासण्या आणि उपचार\nहिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ आणि त्यावरील उपचार\nकावीळ आणि तिचे प्रकार\nनवजात अर्भकांना होणारे आजार\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nउतरत्या वयातली अत्तराची कुपी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाह��� ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअमृता प्रीतम यांचे जीवन व साहित्य...\nदोन चाकांवरचा फिल्म फेस्ट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/mumbai-news/corona-virus-three-filed-for-observation-in-the-state-120021200003_1.html", "date_download": "2020-04-01T15:43:36Z", "digest": "sha1:J7RYYCDI3YOPWWSROPOJWA6K6AQYZUBW", "length": 9832, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोरोना विषाणू : राज्यात तिघे निरीक्षणासाठी दाखल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोरोना विषाणू : राज्यात तिघे निरीक्षणासाठी दाखल\nकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे आणि मुंबई येथे तिघांना रुग्णालयात निरीक्षणासाठी दाखल केले आहे. आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ३९ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ३६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.\nसर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने सोमवारी सायंकाळी एका प्रवाशाला पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एकाला चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती केले. ३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असून उर्वरित दोघांचे प्रयोगशाळा अहवाल बुधवारपर्यंत मिळतील. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या तिघांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात, तर एक मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nदिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी ...\nएलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा ...\nनिजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल\nनिजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bhavmarathi.com/why-is-hanuman-applied-sindoor/", "date_download": "2020-04-01T14:21:34Z", "digest": "sha1:MO6KG4UMUHOC74QBXUIOX5KFZJXPKFFT", "length": 9328, "nlines": 69, "source_domain": "bhavmarathi.com", "title": "भव्यसिंदूर लेपना हनुमान - भाव मराठी", "raw_content": "\nRegister – नवीन सभासद\nRegister – नवीन सभासद\nदिनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरापातालदेवताहंता भव्यसिंदूर लेपना \n( समर्थ रामदास स्वामी विरचित श्री मारुती स्तोत्र, श्लोक तिसरा.)\nजो दीन भक्तांचा, गरिबांचा पालन करणारा आहे. हरिकृपा म्हणजेच जो श्रीरामाचा सेवक आहे. जो सुंदर देखणा आहे. जगदंतरा याचा अर्थ जो पारलौकिक (परलोक)आहे. पातळातल्या दुष्ट शक्तींचा नाश करणारा पातालदेवताहंता आहे. जो अंगावर सगळीकडे कुंकूवाचा (सिंदूर) लेप लावलेला आहे. असा आपला सगळ्यांचा लाडका हनुमान बाप्पा. पण हे असं का बरं म्हणत असतील भव्यसिंदूर लेपना. काय कारण असेल हनुमंताला असे म्हणण्या मागे त्याच्या पाठीमागे सुद्धा कथा आहे.\nरावणवधानंतर सर्व मंडळी आयोध्या पोहोचली. श्रीराम राज्याभिषेक झाला आणि रामराज्य सुरू झालं. त्यानंतर सुग्रीव, बिभीषण आपल्या राज्यात परतले पण हनुमान श्रीरामा बरोबर अयोध्येतच राहिला. श्रीरामच त्याचे माता, पिता, गुरु, मित्र सर्वकाही झाले. प्रभूची सेवा हाच त्याचा प्रथम धर्म होता. एके दिवशी तो माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना जाऊन भेटला आणि म्हणाला “तुम्ही माझ्या प्रभुंना तर लहानपणापासूनच बघता. तर आता तुम्हीच सांगा माझ्या प्रभुंना सगळ्यात जास्त काय आवडतं” तिन्ही माता हनुमानास म्हणाल्या “आम्ही त्याच्या माता आहोत पण या प्रश्नाचे उत्तर तुला तुझी सीता माता देईल.”\nमग हनुमान सीता मातेचे भेटावयास जातो. परत तोच प्रश्न हनुमंत विचारतो “सीता माते माझ्या प्रभुंना काय आवडते तेव्हा माता म्हणाली “तुझ्या प्रभुंना प्रिय-अप्रिय असे काहीच नाही. त्यांना स्वतःसाठी असे कधीच काही आवडले नाही. श्रीरामांनी नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आवडीचा विचार केला. हनुमान परत मनात विचार करू लागला “मग काय करायचं तेव्हा माता म्हणाली “तुझ्या प्रभुंना प्रिय-अप्रिय असे काहीच नाही. त्यांना स्वतःसाठी असे कधीच काही आवडले नाही. श्रीरामांनी नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या आवडीचा विचार केला. हनुमान परत मनात विचार करू लागला “मग काय करायचं” तेव्हाच सीता माता कपाळा वरती कुंकू लावत असते. ते पाहून हनुमंताला प्रश्न पडतो “माते हे तू कपाळा वरती कुंकू का लावते आहेस” तेव्हाच सीता माता कपाळा वरती कुंकू लावत असते. ते पाहून हनुमंताला प्रश्न पडतो “माते हे तू कपाळा वरती कुंकू का लावते आहेस मग सीता माता त्यास म्हणाली “हे मारुतीराया श्रीरामांशी माझे लग्न झाले आहे ना मग मी त्यांच्या नावाचे कुंकू कपाळावर लावते आणि माझ्या कपाळा वरचे कुंकू पाहून श्रीरामांना खूप आनंद होतो.”\n मारुतीरायाच्या सुपीक डोक्यात एक कल्पना चमकून जाते. काय बरं असेल ती कल्पना त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागतात की, मातेच्या कपाळा वरचे एवढेसे कुंकू पाहून प्रभू आनंदित होतात. अख्खा मीच कुंकूवात न्हाऊन निघालो तर प्रभू खूपच खुश होतील.\nत्यानंतर हनुमान बाप्पानी काय केलं असेल ते तुमच्या लक्षात आलंच असेल. मारुतीराया कुंकवा मध्ये नखशिखांत लेपून आला आणि राज दरबारात श्रीरामांना समोर उभा ठाकला. त्याचे हे रूप पाहून सगळे खो खो हसायला लागले.\nते पाहून हनुमान तिथून निघून गेला. त्याच्या पाठोपाठ प्रभू रामचंद्र सुद्धा गेले. प्रभूंनी त्यास विचारले “हनुमान सगळे तुला हसले तुला वाईट वाटले का” तेव्हा मारुती त्यांना म्हणाला “हो प्रभू मला वाईट वाटले पण ते सगळे मला हसले म्ह��ून नाही. माझ्यामुळे तुमचे हसू झाले याचे मला अतिव दुःख आहे.”\nहनुमानाची ही निस्सीम भक्ती प्रभुं पर्यंत पोहोचली. म्हणूनच श्रीरामा शिवाय हनुमान नाही आणि हनुमान शिवाय श्रीराम नाही. त्यासाठीच आपण म्हणतो ना –\nरामदासीं अग्रगण्य कपिकुळासि मंडणूरामरुपी अंतरात्मा दर्शने दोष नासतीरामरुपी अंतरात्मा दर्शने दोष नासती\n( समर्थ रामदास स्वामी विरचित श्री मारुती स्तोत्र, श्लोक सतरावा. )\nगोष्ट तशी छोटीशी पण …\nउन्हाळ्याची भटकंती आहारा बरोबर भाग 2\nभाव मराठी तुमच्या ई-मेल वर\nभाव मराठी आता तुमच्या ई-मेल वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/vishesh/", "date_download": "2020-04-01T13:58:42Z", "digest": "sha1:C5KUL72Z4NIX32SERTITTCFTGIWOTQYI", "length": 16261, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "विशेष | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा ��्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nकुत्र्याच्या बाजूला म्हणजेच ड्रायव्हर सीटच्या बाजूला त्यांना एक माणूस बसलेला दिसला.\nहोलीकेची अनोखी प्रेमकहाणी…वाचा सविस्तर…\nहोळीचा सण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. वाईटावर चांगल्याचा विजय असल्याचा संदेश या सणातून देण्यात येतो. होळी म्हणली की, होलीका, तिचा भाऊ दैत्यराज हिरण्यकश्यप...\nनवरदेवाचे वय 103 वर्षे, नववधूचे वय 37 वर्षे…वाचा सविस्तर…\nसोशल मिडीयावर या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या विवाहाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.\nन्यूटन यांनी केले होते पृथ्वीच्या विनाशाचे भाकीत\nन्यूटनसारख्या संशोधकाने गणीत आणि विज्ञान यांची सांगड घालून पृथ्वीच्या विनाशाचे भाकीत केले असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.\nस्वत:च्या आईशी लग्न करणाऱ्या महिलेची कहाणी\nया दोघींच्या प्रेमसंबंधांमुळे आणि लग्नामुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली होती.\nजिवलग मैत्रिणी निघाल्या ब��िणी, 17 वर्षानंतर झाला उलगडा\nडीएनए टेस्टमध्ये हे निष्पण्ण झाले आहे.\nकधीही दारू न प्यायलेल्या महिलेच्या शरीरातच तयार होते दारू, डॉक्टरही शॉक\nआयुष्यात कधीही दारू न प्यायलेल्या एका महिलेला तिचे रिपोर्ट्स पाहून दारूचे व्यसन आहे का असे डॉक्टरांनी विचारले तेव्हा तिला धक्काच बसला\nसेक्सला द्या ‘फुलस्टॉप’, 150 वर्षे जगा ‘नॉनस्टॉप’, अमेरिकन शास्त्रज्ञाचा अजब दावा\nधावते जीवन, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, बदलते वातावरण यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी झाले आहेत. साधारणत: मनुष्य 60 ते 80 वर्षांपर्यंत जगतो. मात्र मानवाच्या घटत्या आयुष्याबाबत...\nVideo – मेंदूचे ऑपरेशन सुरू असताना महिला व्हायोलिन वाजवत होती, डॉक्टरांचाही सलाम\nथोडे जरी दुखत असले तरी डॉक्टर बऱ्याचदा आरामाचा सल्ला देतात. आपणही गोळ्या घेऊन पडून राहतो. त्यात शस्त्रक्रिया झाली असेल तर आवर्जुन आराम करण्यास सांगितले...\nमोठे झुरळ पाहून भेदरला तरुण, मारण्यासाठी ठेवले बक्षीस\nत्याला मारण्यासाठी त्याने बक्षीसही ठेवले आहे.\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nसंगमेश्वर बाजारपेठेत लॉक डाऊनची ऐशीतैशी; खरेदीसाठी गर्दी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनाचाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/pune-news/due-to-non-funding-of-the-center-the-highways-stopped-work-120021700012_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-04-01T14:50:21Z", "digest": "sha1:QNQLIVM74CRA3T55D4EIO5HCPMTR2DQ5", "length": 12967, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकेंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली\nकेंद्र सरकारने रस्ते विकासाच्या योजनांचा निधी न दिल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे खडल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने राज्यातील अनेक रस्त्यांच्या\nभारंभार घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी लागणारा निधी न दिल्यामुळे सध्याच्या घडीला अनेक रस्त्यांची कामे खोळंबल्याचे त्यांनी म्हटले.\nगेल्या वर्ष-दीड वर्षात केंद्र सरकारकडून निधी येत नसल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनेक रस्त्यांची कामे थंडावली आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या कामांसाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. रसत्यांची कामे विशिष्ट कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यंनी म्हटले.\nयावेळी चव्हाण यांनी खेड शिवापूरच्या आंदोलनासंदर्भातही भाष्य केले. खेड शिवापूरचारस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्ता आहे. केंद्र सरकारचा हा रस्ता टोलवर आधारीत करारानुसार तयार झाला आहे. टोल नाक्यासंदर्भात भाजपचे केंद्रींत्री गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र\nफडणवीस यांच्या भूमिकांमध्ये विसंगती दिसून येते. या टोल नाक्याला विरोध होता तर भाजपने या रस्त्याचे बांधकाम सुरु असतानाच आपली भूमिका मांडायला हवी होती, असे चव्हाण यांनी सांगितले.\nदेशातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रीक बस सेवा सुरु\nमुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, पुलावरून 15 फूट उंचीवरून खाली कोसळली कार\nखासगी बसची पुणे-नाशिक हायवेवर ट्रॉलीला धडक; १० जखमी\nमुंबई मॅरेथॉन मध्ये जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने बौद्धिक अपंगत्वाबद्दल केली जनजागृती\nमार्च अखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरु होणार\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nदिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी ...\nएलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा ...\nनिजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल\nनिजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/tennis/star-tennis-player-sania-mirza-won-the-title-in-hobart-on-her-return/articleshow/73356261.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-04-01T13:48:50Z", "digest": "sha1:CN67UZI3UXXNP3XOKO6PGMQ6Y76WKWYW", "length": 12442, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "sania mirza won title in hobart : होबार्ट: सानियाचे दमदार पुनरागमन; पटकावला किताब - star tennis player sania mirza won the title in hobart on her return | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nहोबार्ट: सानियाचे दमदार पुनरागमन; पटकावला किताब\nसानिया मिर्झा हिने दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन करत होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस दुहेरी स्पर्धेच्या किताबावर आपले नाव कोरले. ३३ वर्षीय सानियाने स्पर्धेदरम्यान तिची युक्रेनची सहकारी खेळाडू नादिया किचेनोक हिच्यासोबत उत्तम कागिरीचे प्रदर्शन केले. सानियाचा हा विमेन्स टेनिस असोसिएशनच्या दुहेरीतील ४२ वा किताब आहे. तर, सानिया आई बनल्यानंतरचा हा पहिलाच किताब आहे.\nहोबार्ट: सानियाचे दमदार पुनरागमन; पटकावला किताब\nहोबार्ट: स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन करत होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस दुहेरी स्पर्धेच्या किताबावर आपले नाव कोरले. ३३ वर्षीय सानियाने स्पर्धेदरम्यान तिची युक्रेनची सहकारी खेळाडू नादिया किचेनोक हिच्यासोबत उत्तम कागिरीचे प्रदर्शन केले. सानियाचा हा विमेन्स टेनिस असोसिएशनच्या दुहेरीतील ४२ वा किताब आहे. तर, सानिया आई बनल्यानंतरचा हा पहिलाच किताब आहे.\nटेनिसमध्ये फिक्सिंग; टॉप-३० मधील खेळाडूवर संशय\nआज (शनिवार) झालेल्या अंतिम सामन्यात या इंडो-युक्रेनी (सानिया-नादिया) जोडीने झांग शुइ आणि पेंग शुइ चीनी जोडीवर ६-४,६-४ ने मात केली. हा मुकाबला १ तास २१ मिनिटे चालला. सानिया-नादिया या जोडीने स्लोवोनियाई-चेक जोडी तमारा जिदानसेक आणि मॅरी बुजकोवा यांच्या सुरुवातीच्या संघर्षानंतर ७-६ (३), ६-२ ने मात देत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.\nसंप्रित, रिषिता ठरले चॅम्पियन\nसानियाने दोन वर्षांनंतर टेनिस कोर्टवर यशस्वी पुनरागमन केले आहे. होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेपूर्वी सानियाने ऑक्टोबर २०१७ मध्ये शेवटचा चायन ओपनची लढत दिली होती. सानिया टेनिसपासून दोन वर्षे दूर होती. या काळात तिने बाळाला जन्म दिला. हा ब्रेक घेण्यापूर्वी ती जायबंदी देखील झाली होती.\nअव्वल मानांकित थानियाचा पराभव\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अ���पडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n‘करोना’च्या भीतीमुळेइंडियन वेल्स स्पर्धा रद्द\n‘करोना’च्या भीतीमुळेइंडियन वेल्स स्पर्धा रद्द\nकर्नाटकासमोर ३५२ धावांचे लक्ष्य\nइतर बातम्या:होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस|होबार्ट|सानिया मिर्झा|Tennis|sania mirza won title in hobart\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nइंग्लंड बोर्डाची तब्बल ५७० कोटींची मदत\nगरजूंसाठी गांगुलीने दान केले दोन हजार किलो तांदुळ\nगरजूंना रस्त्यावर मदत करतोय भारताचा खेळाडू\nरॉयल्सने सांगितला आयीएल खेळवण्याचा फॉर्म्युला\nपाकिस्तानातील हिंदूंना आफ्रिदी करतोय मदत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nहोबार्ट: सानियाचे दमदार पुनरागमन; पटकावला किताब...\nनदाल, सेरेनाला सोपा ‘ड्रॉ’...\nदोन सांघिक स्पर्धा म्हणजे अतीच झाले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/deepika-padukone-this-photo-caused-a-troll-120022100015_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-04-01T16:02:23Z", "digest": "sha1:WA63X3XNZ2RXIRYQIAEQA5D6OLA5UT7T", "length": 11145, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदीपिका 'या' फोटोमुळे झाली ट्रोल\nदीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो शेअर केले. या फोटोतील तिचा अवतार पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. या फोटोद्वारे दीपिका Balmain या नावाचा एक फ्रेंच ब्रँड प्रमोट करतेय. बलमा...बलमा... फॅशन का है ये बलमा... असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले.\nया फोटोत दीपिकाने ब्लॅक पँटसूट व ब्जेजर घातलेला दिसतोय. सोबत ब्लॅक कलरच्या हाय हिल्स आणि डोक्यावर पदर असा तिचा अवतार आहे. काही लोकांना तिचा हा अवतार आवडला. पण अनेकांना मात्र तो जराही आवडला नाही.\n‘बिल्कुल भी बात नहीं बन रही’, असे एका युजरने तिच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले. तर एकाने तिच्या या फॅशन सेन्सला ‘डिजास्टर’ असे नाव दिले. ‘तुझी ही डिजास्टर फॅशनची निवड पाहून मी केवळ इतकेच म्हणू शकतो की, फॅशन आणि काहीही उचलले अन् घातले यात फरक असतो,’ असे या युजरने लिहिले.\nएका युजरने हा सर्व रणवीर सिंगचा प्रभाव असल्याचे म्हटले. तर एकाने ‘बोरिंग’ असे लिहित दीपिकाला ट्रोल केले. हा ड्रेस ट्राय करताना तुझ्या डोक्यात नेमके काय सुरु होते, हे जरा सांगशील असा प्रश्न एका युजरने तिला केला.\nशाळांमधून सावरकरांचे फोटो काढाण्याचे राज्य सरकारचे आदेश\nकाय म्हणता, परिणीती चोप्राचा 'हा' प्रयत्न फसला\nChhapaak: दीपिका पादुकोणच्या रूपाने बॉलिवुडला आवाज मिळालाय का\nछपाक: खरा आरोपी नदीम, नाव बदलून राजेश ठेवल्यामुळे वाद, क्रेडिट न मिळाल्यामुळे वकीलही नाराज\nनेहा पेंडसेच्या नवर्‍याचं तिसरं लग्न, शार्दुल दोन मुलींचा बाप\nयावर अधिक वाचा :\nबलमा...बलमा... फॅशन का है ये बलमा.\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nसनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा\nबॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...\nचिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा\nबॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=40&Itemid=227&limitstart=1", "date_download": "2020-04-01T15:16:58Z", "digest": "sha1:56S6EFANJ644C76GMBR34TG5IAXDBKWP", "length": 5321, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "सीमोल्लंघन", "raw_content": "बुधवार, एप्रिल 01, 2020\nतेथे स्वातंत्र्याचा झेंडा फडकत आहे. ती शाळा. तो दवाखाना. ते क्रीडांगण. तो म्युझियम. ती सभेची जागा. ते पाहा एका बाजूला उद्योगधंदे, आणि ती पाहा सार्वजिक बाग. सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एका आकाशाखाली स्वेच्छेने प्रभूची प्रार्थना करीत आहेत, करा, -- विचार करा. तेथे आपण कोठवर टिकाव धरणार, करा, -- विचार करा. तेथे आपण कोठवर टिकाव धरणार मजजवळ द्यायला काय आहे मजजवळ द्यायला काय आहे प्रभूच्या कृपेने हे बक्षीस आले आहे. ते तुमच्या सेवेसाठी समर्पित आहे.”\nआणखी आठ दिवस गेले. घना कामगारांच्या घरी हिंडे, तो स्वत: दूध वाटी. परंतु अत:पर कामगारांचा अंत पाहणे बरे नाही असे त्याला वाटले. एके दिवशी संप मागे घेण्यात आला भुकेलेले कामगार पुन्हा कामावर जाऊ लागले. घना त्यांची सेवा करीत होता. त्याच्याविषयी त्यांना आदर होता. एका क्षणात बक्षीस मिळालेले पैसे त्यांच्यासाठी त्याने दिले. ना स्वार्थ, ना अहंकार\nघनाचा वसाहतीविषयक प्रचार सुरू होता. शेतकी-तज्ञ मधु व माधव हे दोन नवतरुण त्याला मिळाले. सखारामचे आशादायक पत्र आले होते. सुंदरपुरातील काही कामगार जायला तयार झाले. आसपासच्या गावांतीलही ज्यांना नीट घरदार नव्हते, शेतीभाती नव्हती, असे काही उत्साही लोक तयार झाले.\nकोणी आपल्या घरच्या आईबापांना म्हणाले, “तिकडे नीट व्यवस्था लागली म्हणजे तुम्हांला नेऊ. तोवर तुम्ही येथेच रहा.”\nनव-वसाहतवाल्यांची यादी होऊ लागली. स्त्रीपुरुष मिळून जवळ जवळ पाचशे माणसे निघाली. मुलेबाळे वेगळी. एक खास रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली.\nसखारामने सारी व्यवस्था केली होती. तेथे सर्वांचा रसोडा होता. नदीचे पाणी आणण्यात आले होते. काही छोट्या झोपड्या होत्या. काही तात्पुरत्या बराकी होत्या. अमरनाथने अवजारे पाठवली होती. गायीगुरे विकत घेण्यात आली. तिथे जणू गोशाळा सुरू झाली. डोंगराच्या पायथ्याशी ती जमीन होती. डोगरावर जंगल होते. आसपास मोठमोठी झाडे होती. एक वटवृक्षाचे झाड तर केवढे होते गायीगुरे त्याच्या छायेत बसत. दमलेभागलेले तेथे झोपत. सखाराम व त्याचे मित्र यांनी तेथे आरंभ केला होता. घना व येणारे इतर साहसी जीव यांचे स्वागत करायला ते तयार होते.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/3/16/india-vs-australia-women-match2020.html", "date_download": "2020-04-01T14:47:12Z", "digest": "sha1:JGJXNR6GIT6AVQPR33GTDYWVZBZV4APD", "length": 12224, "nlines": 29, "source_domain": "www.evivek.com", "title": " india vs australia - विवेक मराठी", "raw_content": "भारताच्या महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल\nस्रोत: विवेक मराठी दिनांक16-Mar-2020\nविश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑॅस्ट्रेलियाला पराभूत केले होते. जरी टी-20 महिला विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले असले, तरी स्पर्धेत प्रत्येक खेळाडूंने केलेली कामगिरी नक्कीच भारताच्या महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे दाखविणारी आहे.\nभारतीय संघ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑॅस्ट्रेलियाला पराभूत केले होते, हे विशेष पण अंतिम फेरीत मात्र ऑॅस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली.\nनियतीने केला हिंदुस्थानचा घात\nटी-20 अंतिम सामन्यामधील भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या पराभवाचे वर्णन कसे करता येईल मला वाटते, ‘हिंदुस्थान हरला, पण भारतीय महिला संघ जिंकला.’ नियतीने योग्य न्याय केला नाही. निदान संघसंचालक वुर्केरी रामन, गोलंदाज पूनम यादव आणि फलंदाज शेफाली वर्मा यांच्यासाठी तरी नियतीने हा सामना हिंदुस्थानच्या पदरात टाकायला हवा होता मला वाटते, ‘हिंदुस्थान हरला, पण भारतीय महिला संघ जिंकला.’ नियतीने योग्य न्याय केला नाही. निदान संघसंचालक वुर्केरी रामन, गोलंदाज पूनम यादव आणि फलंदाज शेफाली वर्मा यांच्यासाठी तरी नियतीने हा सामना हिंदुस्थानच्या पदरात टाकायला हवा होता\nऑॅस्ट्रेलियाची दमदार सलामी, भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि बोथट गोलंदाजी\nसलामीवीर हिली आणि बेथ यांनी मिळालेल्या जीवदानांचा फायदा उठवीत भारताच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि सामना ऑॅस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला, ज्यामुळे भारताची गोलंदाजी बोथट झाल्याचे दिसून आले\nभरवशाचे खेळाडू ऐन वेळी अपयशी\nनेमकी अंतिम सामन्यात सलामीवीर शेफाली अपयशी ठरली. तसेच लौकिकाला साजेशी कामगिरी न करू शकणार्‍या स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती यांनी हाराकिरी केली, ज्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला\nदीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी\nपहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर दीप्तीने स्वत:च्याच गोलंदाजीवर हिलीचा झेल सोडला होता. पण तिने 16व्या षटकात दोन विकेट्स घेऊन ह्याची भरपाई केली, तसेच मोलाच्या 33 धावासुद्धा केल्या तिने गोवर्धन आपल्या बॅटवर पेलायचा प्रयत्न केला. पण शेवटी ती माणूस आहे, देव नाही. कधी तरी तिची चूक होणार होती, ती झाली. दीप्ती आणि वेदा कृष्णमूर्ती असेपर्यंत नियतीचे हृदय हिंदुस्थानसाठी धडधडतेय असे वाटले. त्यानंतर एका क्षणी ती नियती कठोर झाली आणि आशेचा सूर्य अस्ताला गेला\nजागतिक महिला दिन आणि मेलबर्नचे कुरुक्षेत्र\nमहिला टी-20 विश्वचषकात जेव्हा ऑॅस्ट्रेलिया आणि भारत आमने-सामने आले, तेव्हा नकळत महाभारतातील कर्ण आणि घटोत्कच यांच्यातील युद्धाशी त्याची तुलना झाली. साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑॅस्ट्रेलियाला पराभूत केले. या पराभवामुळे ऑॅस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचेपर्यंत त्यांची चांगलीच दमछाक झाली होती.\nपण अंतिम सामन्यात सलामीवीर हिली आणि बेथ ह्या अमोघ अस्त्रांनी जणू भारतीय गोलंदाजी छिन्नविच्छिन्न केली आणि त्यांची भागीदारी खर्‍या अर्थाने ऑॅस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया ठरली\nसुनील गावस्कर यांचे बीसीसीआयला साकडे\n‘भारतामध्ये भरपूर गुणवत्ता आहे. पण जर महिला क्रिकेटमधील ही गुणवत्ता पुढे आणायची असेल, तर त्यांच्यासाठी आयपीएलचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. महिलांचे आयपीएल सुरू झाले की बरेच गुणवान खेळाडू पुढे येऊ शकतात. भारतामध्ये गुणवत्तेची कमतरता नाही, पण त्यासाठी त्यांना आयपीएलसारखे व्यासपीठ मिळायला हवे.\nतसेच जर महिलांच्या आयपीएलचे आयोजन करायचे झाले आणि आठ संघ निर्माण झाले नाहीत, तरीही ही लीग खेळवता येऊ शकते. यामुळे गुणवत्तेला चांगले व्यासपीठ मिळेल. बीसीसीआय महिला क्रिकेटकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे. त्यामुळे महिला क्रिकेटचा चांगला विकास आणि प्रसार होऊ शकतो.\nऑॅस्ट्रेलियामध्ये महिलांसाठी बिग बॅश लीग खेळवली जाते. या लीगमध्ये भारतातील हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या दोघी खेळल्या होत्या आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. जसा आयपीएलचा पुरुष खेळाडूंना फायदा मिळाला, तसाच फायदा महिलांनाही होऊ शकतो.’\nअसे वक्तव्य करीत मा. सुनील गावस्कर यांनी भारताच्या महिला क्रिकेटच्या वतीने बीसीसीआय आणि सौरव गांगुली यांना जणू साकडे घातले आहे\nसचिन तेंडुलकर आणि शरद पवार यांची स्तुतिसुमने\nसोळा वर्षांच्या शेफालीने रचलेल्या धडाकेबाज खेळींमुळे तिला ‘लेडी सेहवाग’ असे संबोधत सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच शरद पवार यांनी वेळोवेळी प्रतिक्रिया आणि शुभेच्छा देत भारतीय महिला संघाचे मनोबल उंचावले आहे.\nभारतीय महिला क्रिकेट संघाचे संघाचे भवितव्य उज्ज्वल\nया स्पर्धेत सोळा वर्षांची धडाकेबाज फलंदाज आणि ‘लेडी सेहवाग’ म्हणून उदयास आलेली शेफाली वर्मा, बिग बॅश लीग खेळणार्‍या हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना, तसेच अनुभवसंपन्न पूनम यादव, दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्या रूपाने भारताचा महिला क्रिकेट संघ बाळसे धरतेय. त्यात जोड आहे संघसंचालक वुर्केरी रामन यांची. राहुल द्रविडने लक्ष घातले तर ‘सोन्याहून पिवळे\nम्हणून मी इतकेच म्हणेन - जरी टी-20 विश्वचषक यशाचे कुंकू लागले नसले, तरीदेखील भारताच्या महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे निश्चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/nagpur-zilla-parishad-school-millions-bicycle-funds-not-expended/", "date_download": "2020-04-01T13:51:38Z", "digest": "sha1:TLWRUHQCUT2QGTD4TNNLQLS2QZPAH54D", "length": 32350, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागपूर जिल्हा परिषद शाळा : सायकलचा कोट्यवधीचा निधी अखर्चित - Marathi News | Nagpur Zilla Parishad School: Millions of bicycle funds not expended | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आज��े आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन ���ेंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nAll post in लाइव न्यूज़\nनागपूर जिल्हा परिषद शाळा : सायकलचा कोट्यवधीचा निधी अखर्चित\nशिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात येते. परंतु गेल्या तीन वर्षापासून डीबीटीमुळे सायकलसाठी तरतूद करण्यात आलेला कोट्यवधीचा निधी अखर्चित राहतो आहे.\nनागपूर जिल्हा परिषद शाळा : सायकलचा कोट्यवधीचा निधी अखर्चित\nठळक मुद्देडीबीटीचा फटका : नव्या आर्थिक वर्षात एकही सायकल वाटली नाही\nनागपूर : शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात येते. परंतु गेल्या तीन वर्षापासून डीबीटीमुळे सायकलसाठी तरतूद करण्यात आलेला कोट्यवधीचा निधी अखर्चित राहतो आहे. लाभार्थी म्हणून निवड झाल्यानंतरही हजारो विद्यार्थी सायकलच्या लाभापासून वंचित राहत आहेत.\nशासनाने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांवर डीबीटी लावली. त्यामुळे अखर्चित निधी वाढला गेला. जिल्हा परिषदेचा तीन वर्षापासून सायकलचा निधी अखर्चित राहतो आहे. २०१७-१८ मध्ये १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सायकलसाठी केली होती. यातून ६० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला. २०१८-१९ मध्ये ५४ लाखाची तरतूद केली. यातून ४४ लाख रुपये अखर्चित राहिले. २०१९-२० मध्ये सायकलसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. परंतु आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना एकाही सायकलचे वाटप झालेले नाही. त्यामुळे सलग तीन वर्षापासून सायकलसाठी तरतूद करण्यात येत असलेला मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहत आहे.\nवैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये डीबीटी लावल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या नावाने बँकेत खाते उघडावे लागते. सायकलची खरेदी करून खरेदीची पावती पं.स. मध्ये जमा करावी लागते. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात सायकलचा निधी जमा होतो. या भानगडीत विद्यार्थी व त्यांचे पालक पडत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी लाभापासून वंचित राहतात.\n२०१८-१९ मध्ये सायकलची अवस्था\nजिल्ह्यात २०१८-१९ मध्ये १६९० विद्यार्थ्यांनी निवड झाली होती. त्यासाठी ५३ लाख ५० ह��ार रुपयांची तरतूद केली होती. यातून २७० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यावर ११ लाख ०७ हजार रुपये खर्च झाले. उर्वरीत १४२० विद्यार्थ्यांचा ४२ लाख ४३ हजार रुपये निधी अखर्चित राहिला.\nया आर्थिक वर्षात सायकलसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. पण मे महिन्यामध्ये लागलेली लोकसभेची आचारसंहिता, त्यानंतर जिल्हा परिषद बरखास्त झाली. त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागली. त्यानंतर परत जिल्हा परिषदेची निवडणूक आचारसंहिता लागली. हे अख्खे वर्ष आचारसंहितेत गेले. आता शिल्लक २ महिने बाकी आहे. लाभार्थ्यांचे अर्ज आले आहेत, मात्र समिती अजूनही गठित झाली नाही. त्यामुळे यंदाही निधी अखर्चित राहणार आहे.\nभारतीय जनता पक्षाचे सरकार असताना जिल्हा परिषदेच्या योजनांवर डीबीटी लावली. डीबीटीची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने गरीब विद्यार्थी योजनेचा लाभ घेऊ शकले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहतो आहे. आम्ही शासनाला या निर्णयात सुधारणा करण्याची विनंती करणार आहोत.\nमनोहर कुंभारे, उपाध्यक्ष, जि.प.\nNagpur Z.P.Studentजिल्हा परिषद नागपूरविद्यार्थी\nCoronavirus: CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nआजारी विद्यार्थ्यांचा घेणार आढावा, आदिवासी विकास विभागाकडून मार्गदर्शक सूचना\nCoronavirus : कोरोनामुळे ५० विद्यार्थी अडकले सिंगापूर विमानतळावर, अंबरनाथमधील विद्यार्थिनीचा समावेश\nफिलिपिन्समधील विद्यार्थ्यांची हाक...ने मजसी मातृभूमीला\nपाझर तलावात बुडून तीन बालिकांचा मृत्यू\ncoronavirus कोरोनाची भीती; शहरातील वसतिगृहांतील विद्यार्थी निघाले गावाकडे\nनागपुरातील मातृसेवा संघ रुग्णालयाचा गर्भवती महिलांना घेण्यास नकार\nदिल्ली संमेलनातून विदर्भात आले अनेकजण; जिल्ह्याजिल्ह्यात त्यांचा शोध सुरू\nइंग्रजीतले ‘टशन’ तर आमचे ’ठसन’.. ; ऑनलाईन मराठी शब्दमैफिल\nअखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेची नाट्यस्पर्धा ‘ऑनलाईन’\nसरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीने भूमिका बदलावी\nप्रत्यक्ष कर कलेक्शनमध्ये नागपूर देशात अव्वल\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ��ी तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\n जरा जागचं हलवा की तुमचं ढू..\nमराठी बातम्या : राज्यात ३२० करोनाग्रस्त\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nCoronaVirus : अजूनही गांभीर्य नाही दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल\nEnglish Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का मग फटक्यात try this\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathisanmaan.com/news-articles/featured-articles/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A4", "date_download": "2020-04-01T15:01:16Z", "digest": "sha1:NNGLXOXFP2QA4CHQLQYAD6FHISMTXU67", "length": 10224, "nlines": 236, "source_domain": "www.marathisanmaan.com", "title": "सिनियर सिटीझन'मधला हळवा तितकाच कणखर पी.आय कोल्हे - Marathisanmaan", "raw_content": "\nHome News & Articles Featured Articles सिनियर सिटीझन’मधला हळवा तितकाच कणखर पी.आय कोल्हे\nसिनियर सिटीझन’मधला हळवा तितकाच कणखर पी.आय कोल्हे\n‘खाकी’ चित्रपटातल्या ‘कॉन्स्टेबल सावंत’ पासून ते ‘दगडी चाळ’ चित्रपटामधल्या ‘इन्स्पेक्टर काळे’ पर्यंत अनेक हिंदी, मराठी सिनेमात कमलेश सावंत यांनी ‘पोलिसांची’ व्यक्तिरेखा साकारली. त्यातही ‘दृश्यम’ मधला ‘इन्स्पेक्टर गायतोंडे’ जास्त भाव खाऊन गेला. आता ‘सिनियर सिटीझन’ या नवीन चित्रपटात कमलेश सावंत पुन्हा एकदा पोलिसांची भूमिका साकारत आहे. ‘सिनियर सिटीझन’ हा सिनेमा निवृत्ती लष्कर अधिकारी अभय देशपांडे यांनी त्यांच्या पत्नीसोबत समाजात असणाऱ्या वाईट विचारांविरुद्ध पुकारलेल्या लढ्यावर आधारित आहे. कमलेश सावंत त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगतात, ” मी साकारत असलेला पी.आय.कोल्हे गडचिरोलीच्या छोट्या आणि ग्रामीण भाग असलेल्या जिल्ह्यातून आला आहे. कॉन्स्टेबल म्हणून सुरुवातीला रुजू झालेला पी.आय.कोल्हे बढती घेत पी.आय पदापर्यंत पोहचतो. गरिबीतून वर आल्यामुळे त्याला लोकांच्या दुःखाची आणि कष्टाची जाणीव आहे. अतिशय साधा, हळवा आणि तितकाच कणखर असा हा पी. आय. कोल्हे बदली झाल्यामुळे मुंबईत येतो. मुंबईत आल्यानंतर एका वळणावर माझी आणि अभय देशपांडे सरांची भेट होते. त्यांच्या लढ्यात हा पी.आय. कोल्हे त्यांना कशी मदत करतो. हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. मोहन जोशी सर आणि स्मिता ताई यांच्या सोबत या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल अजय सरांचे खूप आभार. अशा दिगज्ज कलाकारांसोबत काम करणे म्हणजे विद्यापीठात शिक्षण घेण्यासारखे असते. ही संधी मला या सिनेमामुळे मिळाली. कोणतीही व्यक्तिरेखा त्यातही पोलीस व्यक्तिरेखा साकारताना मी माझ्या मागील व्यक्तिरेखेपेक्षा ही व्यक्तिरेखा कशी अधिक सरस ठरेल याची काळजी घेतो.”\n‘सिनियर सिटीझन या चित्रपटात मोहन जोशी यांच्या व्यतिरिक्त स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरक��, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या चित्रपटात दिसणार आहेत. माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी काम पाहिले आहे तर प्रमोद सुरेश मोहिते चित्रपटाचे एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर आहेत. हा चित्रपट येत्या १३ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nPrevious articleस्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र २’ मध्ये प्रतीक्षा मुणगेकरचा निराळा अंदाज\nNext article‘लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर\n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\n‘मिस यु मिस’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित\n‘मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पडुकोणची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/airtel-jio-vodafone-new-prepaid-tariff-plans/articleshow/72375846.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-04-01T15:19:19Z", "digest": "sha1:E26BMSQFTBVT5OJ5TBZXYAVUBKI6IQJO", "length": 15945, "nlines": 178, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Airtel, Jio, Vodafone New Prepaid Tariff Plans - 'असे' आहेत जिओ, एअरटेल, व्होडाफोनचे प्लान | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\n'असे' आहेत जिओ, एअरटेल, व्होडाफोनचे प्लान\nव्होडाफोन आयडियाचे दर ५० टक्क्यांपर्यंत तर एअरटेलचे दर ४२ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. जिओची दरवाढ साधारण ३९ टक्क्यांची आहे. या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनचा तुलनात्मक आढावा पुढीलप्रमाणे.\n'असे' आहेत जिओ, एअरटेल, व्होडाफोनचे प्लान\nमोबाइल कंपन्यांमधील दरयुद्ध आता नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. अंतर्गत स्पर्धेमुळे मोबाइल कंपन्या दरवाढ करण्यास कचरत होत्या. मात्र उत्पन्नात घट व तोट्यात वाढ होत असल्याने व्होडाफोन आयडिया तसेच, एअरटेलने आपल्या कॉलदरात व डेटादरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या दोन कंपन्यांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या रिलायन्स जिओनेही त्यांच्या पाठोपाठ दरवाढ जाहीर केली. व्होडाफोन व एअरटेलची दरवाढ ३ डिसेंबरपासून लागू झाली असून जिओचे नवे दर ६ डिसेंबरपासून अंमलात येतील. व्होडाफोन आयडियाचे दर ५० टक्क्यांपर्यंत तर एअरटेलचे दर ४२ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. जिओची दरवाढ साधारण ३९ टक्क्यांची आह���. या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनचा तुलनात्मक आढावा पुढीलप्रमाणे.\n- १९९ रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व बिगरजिओ क्रमांकांसाठी १००० मिनिटे कॉलिंग.\n- ३९९ रुपयांच्या दोन महिने कालावधीच्या प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व बिगरजिओ क्रमांकांसाठी २००० मिनिटे कॉलिंग.\n- ५५५ रुपयांच्या तीन महिने कालावधीच्या प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व बिगरजिओ क्रमांकांसाठी ३००० मिनिटे कॉलिंग.\n- २१९९ रुपयांच्या १२ महिने कालावधीच्या प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व बिगरजिओ क्रमांकांसाठी १२००० मिनिटे कॉलिंग.\n- जिओचे प्रतिदिन दोन जीबीचे डेटाप्लॅनही उपलब्ध असून ते २८ दिवस २४९ रुपये, ५६ दिवस ४४४ रुपये व ८४ दिवस ५९९ रुपये या प्रमाणे आहेत.\n- जिओने किफायतशीर प्लॅनही देऊ केले असून ते १२९ रुपये (२८ दिवस), ३२९ रुपये (८४ दिवस) आणि १२९९ रुपये (३६५ दिवस) यानुसार आहेत. या प्लॅनमध्ये पूर्ण कालावधीसाठी अनुक्रमे दोन जीबी, सहा जीबी व २४ जीबी एवढाच माफक डेटा मिळेल.\n- २८ दिवस मुदतीचा रीचार्ज प्लॅन ४९ रुपयांना.\n- याशिवाय ७९ व १४८ रुपयांचे रीचार्ज प्लॅन उपलब्ध.\n- १६९ व १९९ रुपयांच्या जुन्या प्लॅनची जागा २४८ रुपयांच्या रीचार्ज प्लॅनने घेतली आहे.\n- २८ दिवस मुदतीचा, रोज दोन जीबी डेटा देणारा प्लॅन २९८ रुपयांना.\n- ८४ दिवस मुदतीचा, रोज दीड जीबी डेटा व कॉलिंग सुविधा देणारा प्लॅन आता ५९८ रुपयांना.\n- ८४ दिवस मुदतीचा, रोज दोन जीबी डेटा व कॉलिंग सुविधा देणारा प्लॅन आता ६९८ रुपयांना.\n- ३६५ दिवस मुदतीचा, एकूण २४ जीबी डेटा व कॉलिंग सुविधा देणारा प्लॅन आता १,४९८ रुपयांना.\n- ३६५ दिवस मुदतीचा, रोज दीड जीबी डेटा व कॉलिंग सुविधा देणारा प्लॅन आता १,६९९ रुपयांना.\n- १४९ रुपयांच्या २८ दिवसांच्या प्लॅनमध्ये रोज दोन जीबी डेटा व १००० मिनिटांचे कॉलिंग.\n- २४९ रुपयांच्या २८ दिवसांच्या प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व १००० मिनिटांचे कॉलिंग.\n- २८ दिवस मुदतीच्याच २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज दोन जीबी डेटा व ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज तीन जीबी डेटा व १००० मिनिटांचे कॉलिंग.\n- ८४ दिवस मुदतीच्या ३७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण सहा जीबी डेटा, ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज दोन जीबी डेटा. या तिन्ही प्लॅनमध्ये ३००० मिनिटांचे कॉलिंग.\n- ३६५ दिवस वैधतेचा प्लॅन ���,४९९ रुपयांना व एकूण २४ जीबी डेटा.\n- ३६५ दिवस वैधतेचाच मात्र रोज दीड जीबी डेटा देणारा प्लॅन २,३९९ रुपयांना.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nचीनची आधी करोनावर मात; आता अर्थव्यवस्थेत जीव ओतला; बाजारात पैसाच पैसा\nकर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात\nकॉर्पोरेट कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना असाही सुखद धक्का \n१ एप्रिल: उद्यापासून बदलणार हे १० नियम\nइतर बातम्या:व्होडाफोन-आयडीया|जिओ|एअरटेल|Vodafone|prepaid tariff plans|Jio|Airtel\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nहॉटेल उद्योगासाठी पॅकेजची मागणी: Dineout ची मोहीम\nकेंद्र सरकारचा छोट्या गुंतवणूकदारांना मोठा झटका\nकर्जे स्वस्त: 'या' बँकांची व्याजदर कपात\nलाॅकडाऊन : व्यावसायिकांना करोनावर विमा सुरक्षा\nशेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांचे नुकसान\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'असे' आहेत जिओ, एअरटेल, व्होडाफोनचे प्लान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/5355/diwali-songs-in-bollywood-films-marathi-article/", "date_download": "2020-04-01T14:58:35Z", "digest": "sha1:6QKUY2EIA3KLXQX63VX3JREG2GIWLMWV", "length": 35302, "nlines": 131, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "हिंदी चित्रपटातील दिवाळी ची गीते | मनाचेTalks", "raw_content": "\nHome चित्रपट हिंदी चित्रपटातील दिवाळी ची गीते\nहिंदी चित्रपटातील दिवाळी ची गीते\nअसं म्हटलं जातं की जगात चित्रपटाचं वेड असणारी सर्वाधिक वेडी माणसं भारतात आहेत. अतीप्राचीन संस्कृतीचा देश म्हणूनही आमच्या देशाची ओळख जगभर आहे. खरे तर समाजातील वास्तव अनेकदा इतकं भयाण आणि अणूकुचीदार असतं की ते स्विकारणं खूप जड जातं. चित्रपटासाठी सर्वाघिक रॉ मटेरियल आपल्या प्राचीन ग्रंथांनी दिलेले आहे. भारतीय चित्रपट निव्वळ वास्तव सहसा दाखवत नाही जेव्हा तसे दाखविले जाते तेव्हा तो प्रयोगशील अथवा संमातर सिनेमा म्हणून मूख्य प्रवाहाच्या किनाऱ्यावर आणून ठेवला जातो. आमच्याकडील अपवाद वगळता बहुतांशी नाटक वा चित्रपट हे प्रेक्षक शरण असतात. कारण या दोन्ही कला व्यवसायाशी निगडीत आहेत.\n१९३० च्या दशकात पौराणिक, धर्मिक, ऐताहासिक, कॉस्ट्यूम ड्रामा, अक्शन अशा चित्रपटांची भरमार होती. त्याचे कारणही तसेच होते. चित्रपट मूक असायचे त्यामुळे ज्या कथा आगोदर प्रेक्षकानां माहित असत त्याच पडद्यावर सादर केल्या जात. मात्र या गर्दीतही सामाजिक चित्रपट अधून मधून येत असत. यात धीरेन गांगूलीचा “मिस्टर लायर’’, रमाकांत-घारेखान या जोडीचा “भोला शिकार’’, नवल गांधी यांचा “देवदासी’’, व्ही.एम. व्यास यांचा “दुखियारी’’, आर.सी चौधरी यांचा “फादर इंडिया’’, जयंत देसाई यांचा “लव्ह अंगल’’, के.पी.भावे यांचा “रात की बात’’, एस.के.भादूरी यांचा “श्रीकांता’’, प्रफ्फुल घोष यांचा “मर्द का बच्चा’’ इत्यादी सारखे मोजकेच चित्रपट सामाजिक या प्रकारात मोडणारे होते. म्हणजेच प्रेक्षक त्यांनी ऐकलेल्या वा वाचलेल्या कथा पडद्यावर बघत होते. एक गट व्यावसायिक मनोरजंनाची चटकदार भेळ पूढयात देई व दुसरा गट त्याचा आनंद घेई.\n४० च्या दशकात मात्र चित्रपटसृष्टीत चांगलीच उलथापालथ झाली. मूख्य म्हणजे सिनेमा बोलू लागला म्हणजेच त्यातील पात्रे प्रेक्षकांशी थेट संवाद साधू लागले. ऐकमकांशी संवाद करणे हे महत्वाचे नैतिक मूल्य चित्रपटातील “ध्वनी” नावाच्या शोधाने अधिक ठसठशीत केले. या काळात चित्रपटांच्या कथानकात अमुलाग्र बदल झाला. चित्रपट भरजरी वस्त्रे सैल करत हळूहळू सामान्य माणसांचे कपडे लेवू लागला. १९४० मध्ये ज्या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली ते चित्रपट म्हणजे- पी.सी.बरूवा यांचा “जिंदगी” (के.एल. सैगल व जमूना), एन.आर. आचार्य यांचा “बंधन”(अशोक कुमार व लिला चिटणीस), चंदूलाल शहा यांचा “अछूत”(मोतीलाल व गोहर मामजीवाला), ए.आर.कारदार यांचा “पागल”(पृथ्वीराज कपूर व सितारा देवी), देवकी बोस यांचा “नर्तकी” (लिला देसाई व नज्म) या पाचही चित्रपटात सामाजिक वास्तवाचे कथानक होते पण विषय वेगवेगळे होते. पाचही दिग्दर्शक प्रतिभावंत आणि सिने तंत्राची जाण असलेले. सामाजिक विषयाचे धागे परंपरा आणि संस्कारानी विणले जातात आणि यात सण, उत्सव, प्रथा यांचा मोठा अंर्तभाव असत��.\nभारतीय हिंदी चित्रपटातुन दाखविला जाणारा सर्वात लोकप्रिय सण म्हणजे दिवाळी, होळी, करवा चौथ् आणि रक्षा बंधन. १९४० मध्ये जयंत देसाई यानी दिग्दर्शीत केलेला “दिवाली” याच नावाचा चित्रपट बहूदा पहिला चित्रपट असावा ज्यात कथानक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडतं. चित्रपटात सण उत्सवांचा प्रवेश होणे साहजिक होते. चित्रपटात हे सण अत्यंत धूमधडाक्यात दाखवले जात याची दोन कारणं होती. एक प्रेक्षकांना हे प्रसंग बांधून ठेवत आणि दुसरे अशा आनंदाच्या प्रसंगी एखाद्या धक्कादायक प्रसंगाची रचना केली जाई ज्यामुळे प्रेक्षक अचंबित होत. अत्यांतिक आनंद दुसऱ्या क्षणी दु:खद प्रसंगात परिवर्तीत होई, हे पटकथाकाराचे कौशल्य असे.\n४०च्या दशकात दिवाळी सणानं बऱ्यापैकी चित्रपटसृष्टीचा ताबा घेतला. याच काळात संवेदनशील लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार यांची एक प्रतिभा संपन्न फळी तयार होऊ लागली आणि दिवाळी देखिल विविध रूपं घेत चित्रपटानां उजळू लागली. १९४४ मध्ये एम. सादीक या दिग्दर्शकाचा “रतन” हा चित्रपट तुफान गाजला. हा चित्रपट लोकप्रिय होण्यात संगीतकार नौशाद यांचा मोठा वाटा होता. यातील दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाली पैकी पहिले होते “आंखिया मिलाके जिया भरमाके” आणि दुसरे होते “आयी दिवाली आयी दिवाली” हिंदी चित्रपटसृष्टीतील हीट झालेले हे पहिले दिवाळी साँग. जोहराबाई अंबालेवाली ही गायिका या गाण्यांनी सूपरस्टार झाली. भैरवी रागात बांधलेली ही चाल आजही मनाला भूरळ घालते. जोहराबाईच्या आवाजात नक्कीच कसक आहे. एकदा जरूर ऐका. स्वर्णलता नावाच्या अभिनेत्रीवर हे गाणे चित्रीत केले आहे. सर्वत्र दिवाळीचे आनंददायी दिपक तेवत असताना नायिका मात्र अत्यंत दु:खी आहे कारण या आनंदाच्या प्रसंगी तिचा प्रियकर जवळ नाही अशा आशयाचे हे गाणे आहे. १९४३ मध्ये आलेल्या ग्यान मुखर्जीच्या सूपरहीट चित्रपट “किस्मत” मध्येही जोहराबाईचे असेच गाणे “घर घर मे दिवाली, मेरे घर मे अंधेरा….” आहे. अर्थात लता नावाचा गाण अविष्कार चित्रपटसृष्टीत दाखल झाला नव्हता तेव्हाचा हा सिनेमा आहे.\n१९५० मध्ये निर्माता-दिग्दर्शक सोहराब मोदी यांचा “शीश महल” हा चित्रपट प्रदर्शीत झाला. या माणसाच्या नावात, व्यक्तीत्वात, निर्मितीत, संवाद म्हणण्याच्या शैलीत एक जबरदस्त भारदस्तपणा होता. स्वत: सोहराब मोदी, सौंदर्यवती नसीम बानो (सायरा बानो व सुलतान अहमदची आई), गजानन जहागिरदार, पुष्पा हंस यांच्या दमदार भूमिका या चित्रपटात होत्या. यातील गीता दत्त आणि शमशाद बेगम यांनी गायलेले व वंसत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले “आयी है दिवाली” हे गाणे गाजले ते त्यातील भव्य चित्रीकरणामुळे. राजमहालाचा भला मोठा सेट हजारो दिव्यांच्या सजावटीने उजळून टाकलेला तर अनेक नर्तीका आपल्या हातात दिव्यांचे ताट घेऊन नृत्य करताना दिसतात. या चित्रपटातील दिवाळी एका राजघराण्यातील कुटूंबाची आहे त्यामुळे दिवाळीचा संदर्भ बदललेला दिसतो.\nहळूहळू मग दिवाळी गाण्यांनी चांगलाच जोर धरला. कौटुबिंक चित्रपटातील दिवाळी कथानकाला पूढे नेण्यास मदत करू लागली. १९५१ मधील “स्टेज” या चित्रपटात आशा दीदीचे “जगमगती दिवाली की रात आ गयी”, १९५५ मधील “सबसे बडा रूपैया” या चित्रपटातील काहीशा कव्वाली अंगाने जाणारे “इस रात दिवाली कैसी आयी है” रफी आशा शमशाद यांचे हे गाणे म्हणजे दिवाळीच्या दिवशी घरात आलेल्या गोड पाहूण्याचं स्वागत आहे. १९५७ मधील “पैसा” या चित्रपटात गीता दत्तने गायलेले “दीप जलेंगे दीप दिवाली आयी हो” हेही गीत सुंदर आहे. १९५८ मधील आशादीदीने गायलेले “खजांची” चित्रपटातील मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले “आयी दिवाली आयी कैसे उजाले लायी” हे श्यामा या अभिनेत्रीवर चित्रीत केले गीत मात्र नायिकेच्या आनंदी मनाचे प्रतिक दाखविले आहे. या गाण्यात रोषणाई बरोबरच फटाके, आकर्षक प्रकाश उधळण आणि सुंदर आरास याची पार्श्वभूमी वापरण्यात आली. या चित्रपटातील दिवाळीची गाणी पारंपारीक आहेत. म्हणजे दिवाळी ही सण म्हणूनच यात आली.\n१९५९ मध्ये एस.एस. वासन यांचा “पैगाम” आला. दिलिप कुमार राजकूमार, वैजयंती माला, जॉनी वॉकर यांच्या सुंदर अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात दिवाळी वरील वेगळ्या आशयाचे एक गाणे आहे. कवी प्रदीप यांनी लिहलेले हे गाणे अत्यंत मार्मिक आहे. चित्रपटाचे कथानक मिल मालक विरूद्ध मिल कामगार असे असल्यामुळे गरीबांनी दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्न कवीला पडतो आणि मग तो लिहतो- “कैसी दिवाली मनाए हम लाला, अपना तो बारा महिने दिवाला” जॉनी वॉकर वर चित्रीत झालेले हे गाणे रफी यांनी खास ढगांत गायले आहे. सी. रामचंद्र याचे संगीतकार आहेत. पाहिल्यांदाच या चित्रपटात दिवाळीचे गाणे विषमतेचे वस्त्र लेऊन आले. हे गाणे त्याकाळी चां��लेच लोकप्रिय झाले.\n२०१२ च्या जनगणणेनुसार देशातील २३.६ टक्के जनता दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. आजही २० ते ३० कोटी जनतेच्या घरात दिवाळीची अंधूकशी पणती पेटलेली नाही अशावेळी ५८ वर्षापूर्वीचे हे गाणे अतंर्मूख करायला भाग पाडते. या अर्धपोटी लोकांचे आनंदाचे क्षण चुकून वा जाणून बुजून आपण हिसकावून तर घेत नाहीत ना अशी एक बोच मनाला लागते. असो…तर चित्रपटातील हे गाणे संवेदना असणाऱ्या कलावंताची अभिव्यक्ती होती जी मनाला भावून गेली.\n१९६१ मध्येही दिवाळी वरील दोन गाणी गाजली. श्रीधर या दिग्दर्शकाचा नजराना या चित्रपटात राजेंद्र कृष्ण यांनी लिहलेले व संगीतकार रवीनी संगीत दिलेले लता दीदीच्या आवाजातील एक गाणे आहे “मेले है चिरागोंके रंगीन दिवाली है, महका हुवा गुलशन है हसंता हुआ माली है….” वैजयंतीमालाच्या सुंदर पदन्यासाने या गाण्याची गोडी वाढवली आहे. यातील दुसरे गाणे मुकेशनी गायले आहे जे राज कपूरवर चित्रीत केले आहे, बोल आहेत- “एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है” एकाच चित्रपटात दोन रंग घेऊन आलेली ही दोन्ही गाणी लोकप्रिय झाली. १९६२ मधील “हरीयाली और रास्ता” या चित्रपटातील मुकेश आणि लताजीचे “लाखो तारे आसमान मे एक मगर ढुँढे ना मिला, देखके दुनियाकी दिवाली दिल मेरा चूपचाप जला” शैलेंद्र यांच्या अजरामर लेखणीतुन उतरलेले व शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आजही अत्यंत कर्णमधूर अन् ऑल टाईम हिट आहे.\nसण, उत्सव वा आनंदाचे कोणतेही प्रसंग असोत मात्र अनेकानां आपल्या कर्तव्याच्या पालनासाठी या आनंदाला मुकावे लागते. सिमेवर आहोरात्र पहारा देणारे आमचे जवान असोत की आमच्या गाव शहराची रक्षण करणारी पोलिस यत्रंणा…. आमचे सण उत्सव आनंदात जावे म्हणून यांना आपल्या कौटुबिंक आनंदी क्षणाला पारखे व्हावे लागते. या क्षणाचं अत्यंत हृदयस्पर्शी शब्दचित्र शायर कैफी आझमी यांनी १९६४ मध्ये आलेल्या “हकिकत” या चित्रपटात केले आहे. गाणे आहे “आयी अब के साल दिवाली, मूंहपर अपने खून मले, चारो तरफ हे घोर अंधेरा, घर मे कैसे दीप जले” जवानांच्या मन:स्थितीचे इतके काव्यमय सुंदर चित्रण नंतर कोणत्याच चित्रपटात बघायला नाही मिळाले. खरे तर दिवाळीच्या दिवशीही अनेकजण आपले नित्याचे काम करतच असतात. रेल्वे इंजिन ड्रायव्हर व टीसी, बस ड्रायव्हर व कंडक्टर, ट्रक ड्रायव्हर, वैमानिक, दूध वाटप करणारे, पेपर वाटप करणारे, किरकोळ दुकानदार, भाजीपाला विक्रेते, रिक्षाऑटोवाले, चित्रपटगृहातील तिकीट फाडणारे, प्रोजेक्शन ऑपरेटर, टपाल पोहचविणारे, रेडिओ व दूरर्शनवरील कर्मचारी वगैरे……या सर्वानीच जर दिवाळीची सुट्टी एकाच दिवशी घेतली तर काय होईल \nदेवानंदच्या “गाईड” मधील सचिनदाचे अस्सल भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारीत बांधलेले “पिया तोसे नैना लागे रे” या तब्बल साडे आठ मिनीटाच्या गाण्यात तर अनेक सण एकत्र गुंफले आहेत. यातील एक कडव्यात वहिदा रेहमान मराठमोळ्या पेहरावात दिवाळी गीतातुन आपले अंत:करण उलगडते. ६० नंतर ही संगीतमय प्रवास सूरूच राहिला. चित्रपट आता सप्तरंगी झाले आणि दिवाळीच्या सणाची खूमारी आणखी वाढवू लागले. १९७३ मधील धमेंद्रच्या “जुगनू” मध्येही एक दिवाळी गाणे आहे. किशोरदाने गायलेल्या- “छोटे छोटे नन्हेमुन्हे प्यारे प्यारे रे….दिप दिवाली के झुठे” या गाण्यात दिवाळी आणखी हायफाय झाली. याच वर्षीच्या अंग्रीमॅन अमिताभच्या “जंजीर” मध्ये दिवाळी वेगळ्या रूपात दाखविली गेली. दिवाळीच्या फटाकेबाजीत खलनायक अजित अमिताभच्या घरात घुसतो आणि त्यांच्या पिस्तुलाचा आवाज खऱ्या फटाक्याच्या आवाजात दबून जातो.\nचित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले. चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली. होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं…. LED इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे.\nहिंदी चित्रपटसृष्टीतील दिवाळीची गाणी भरपूर आहेत. मी फक्त काही नमूने लेखासाठी घेतले. या लेखाचा समारोप करताना माझ्या ओठावर एक गाणे मात्र प्रकर्षाने रेंगाळतयं. खरे तर हे दिपावलीचे गाणी नाही आहे. मात्र यात एक सार आहे माणसाला जोडण्याचं… १९६४ मध्ये मणिभाई व्यास यांचा “संत ज्ञानेश्वर” हा चित्रपट प्रदर्शीत झाला. हा चित्रपट यातील एका गाण्यामुळे प्रचंड चर्चेत राहिला. रसाळ कवी भरत व्यास यांच्या या गाण्याला लक्ष्मी प्यारे या जोडीने अत्यंत सुंदर चाल बांधली. मुकेश आणि लता या दोघांनीही हे गाणे गायले आहे. मला स्वत:ला मुकेशने गायलेले अधिक भावते- “ज्योत से ज्योत जगाके चलो, प्रेम की गंगा बहाते चलो” यातील ही प्रेमाची ज्योत खूप महत्वाची. एक पणती लाखो पणत्या पेटवू शकते. तथागत भगवान गौतम बुद्ध तर स्पष्टच म्हणतात- “स्वत:च्या अंत:करणातील ज्ञानाचा दीप पेटवला की अज्ञानाचा अंधकार नाहीसा होईल”. वर्तमान झाकोळू द्यायचा नसेल आणि दिवाळी जर प्रकाशाचे पर्व आहे असे आपण मानत असू तर मनातला अंधकारही या प्रकाशाने नाहीसा व्हायला हवा.\nमाझ्या सर्व मित्रानां, वाचकांना दिपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.\nNext articleभारताच्या ताफ्यात नव्याने सामील झालेली शक्तिशाली पाणबुडी आय.एन.एस. अरिहंत\nलेखक दासू भगत यांनी सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् मधून कला शाखेतील पदवी घेतलेली आहे. १९७२ ते १९८० या काळात हंस, नवल, सारीका, अस्मितादर्श, पूर्वा, मराठवाडा, अबकडई, इत्यादी विविध मासिकांसाठी रेखाटने. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शक म्हणून काही काळ काम. १९९१ पासून औरंगाबाद येथे “दैनिक मराठवाडा” या दैनिकातील कला विभाग प्रमूख म्हणून ते काम बघत. सध्या दैनिक दिव्य भारती मध्ये सम्पादकीय विभागात काम करतात.\nपूर्वी दुरदर्शनवर बघितल्यापैकी गिरीश कर्नाड यांची ‘चेलुवी’ हि फिल्म आठवते\n‘ह्युमन कम्प्युटर’ असलेल्या शकुंतलादेवींचा बायोपिक साकारणार आहे ‘विद्या बालन’\nउरी:- द सर्जिकल स्ट्राईक बघून आपल्याला सैनिक नक्कीच कळेल\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणज�� नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/cricket-should-be-included-in-olympics-brian-lara/26600/", "date_download": "2020-04-01T14:48:13Z", "digest": "sha1:Q25357I4FSG673CGSZKRJQPY6AVG2CJ6", "length": 9605, "nlines": 101, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Cricket should be included in Olympics - Brian Lara", "raw_content": "\nघर क्रीडा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असावं – लारा\nऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असावं – लारा\nवेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याच्या मते ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची गरज आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा अशी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंची मागणी करत आहे.\nगेल्या काही काळापासून अनेक क्रिकेटपटू आणि काही क्रिकेट बोर्ड हे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी करत आहेत. आता या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराचा समावेश झाला आहे. त्याच्यामते जर क्रिकेटचा अधिक प्रसार करायचा असेल तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असणे आवश्यक आहे.\nटी-२० क्रिकेट सर्वोत्तम उपाय\nब्रायन लारा क्रिकेट आणि ऑलिम्पिकविषयी म्हणाला, “मला वाटते की आता क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची वेळ आली आहे. टी-२० चा सामना अवघ्या ३ तासांत संपतो. त्यामुळे क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये नसण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.\nक्रिकेटचा प्रसार होणे आवश्यक\n“आयसीसीचा क्रिकेटचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश असला पाहिजे आणि ते टी-२० क्रिकेटमुळे शक्य होऊ शकते. जे देश आता क्रिकेट खेळायला लागले ते आपोआपच टी-२० क्रिकेटकडे आकर्षित होतात. याचे कारण म्हणजे टी-२० क्रिकेट सर्वात मनोरंजक आहे. तर कसोटी क्रिकेटसाठी चांगले खेळाडू मोठया प्रमाणावर लागतात. ते नव्या संघाना शक्य नसते.”\nटी-२० मुळे क्रिकेटमुळे घडलाय बदल\nटी-२० क्रिकेटमुळे घडलेल्या बदलांविषयी लारा म्हणाला, “माझ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मी २५ एक एकदिवसीय सामने खेळलो, ज्यामुळे मला माझ्या खेळाच्या आक्रमक शैलीची मदत मिळाली. जर मी सध्या क्रिकेट खेळत असतो तर टी-२० मुळे माझा खेळ अजून आक्रमक झाला असता. पण त्यामुळे माझी कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता कमी नसती असे मला वाटते. टी-२० मुळे कसोटी क्रिकेटमध्ये अधिकाधिक निकाल मिळायला सुरुवात झाली आहे.”\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nएस श्रीसंत आता हिंदी बिग बॉसमध्ये खेळणार नवी इनिंग\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे HIV चे प्रमाण वाढेल – स्वामी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nयुवराजने महेंद्रसींग धोनी विषयी केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…\nटी-२० वर्ल्डकप पुढे गेल्यास आयपीएल\nहिटमॅन रोहित शर्माने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिले ८० लाख\n कोरोनाग्रस्तांसाठी १५ वर्षीय शूटरने केली ३० हजारांची मदत\nकरोनासाठी एमसीएकडून सरकारला ५० लाखांची मदत\n 50 लाखांचे तांदूळ गरजूंना दान\n३ महिने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत मिळणार\nभाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी\nपंजाबमध्ये स्वच्छतादूताचे नागरिकांनी मानले आभार\nपोलिसांनी गाणं गात केली जनजागृती\nएपीएमसी मार्केटमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’\nCoronaVirus: नवी मुंबई-वाशी टोल नाका येथे परप्रांतात निघालेल्या ट्रकवर धडक कारवाई\nCoronaVirus: करोनामुळे हळूहळू लोकांना शिस्त लागतेय\nCoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट बंद\nहाण की बडीव; थाळी फुटेपर्यंत ‘करोना’\nटाळ्या, थाळ्या वाजवून सेलिब्रिटीजनेही केले अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://magevalunpahtana.com/category/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-01T14:54:48Z", "digest": "sha1:KPTTKRQXUO6XJA5IZS574Y2OILXSJP43", "length": 16122, "nlines": 129, "source_domain": "magevalunpahtana.com", "title": "लघुकथा | \" ऐसी अक्षरे मेळवीन !\"", "raw_content": "\" ऐसी अक्षरे मेळवीन \n\" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी \"\n“मी क़ाय म्हणते, यावेळी आपण नाशिकच्या ऐवजी प्रयागला जावूयात का दरवेळी नाशिक, त्र्यंबक करून कंटाळा आलाय आता.” चेहऱ्यावर पफचा हलकासा हात फिरवत तिने लाडिक स्वरात विचारले, तसे त्याने तोंड वाकडे केले.\n“अगं पण मी ऑलरेडी बुकींग केलेय. आणि आता अवघ्या काही रात्री शिल्लक आहेत. आता इतक्या कमी वेळात प्रयागला बुकींग तरी मिळायला पाहीजे ना” त्रासिक स्वरात त्याने उत्तर दिले.\n“मिळेल रे, मी बोलते मास्टरशी. तो करेल काहीतरी मॅनेज. चल मी निघते, मध्यरात्री संपर्क साधेन तुझ्याशी. मिळाले बुकींग तर कळवेन, नाहीतर त्र्यंबक आहेच.” पर्स खांद्यावर टाकून ती बाहेर पडली.\nतो ही पटापट आवरु लागला. उशीर करून चालणार नव्हते. आजकाल कॉम्पिटिशन प्रचंड वाढली होती. रोज नवनवे, ताजे-तगड़े उमेदवार यायला लागल्यापासून स्पर्धा वाढलेली. मास्टर फर्स्ट कम फर्स्ट सर��व बेसिसवर असाइनमेंट्स द्यायचा. त्यात याचे वय होत आलेले. परत जायची वेळ होत आलेली. त्यांमुळे आजकाल त्याला असाइनमेंट्स सोपवताना मास्टर जरा कॉन्शसच असायचा. तिचे मास्टरशी चांगले जमत असल्याने मास्टर त्यालासुद्धा थोड़ीफार सुट देत असे.\nतशी ती हुशार होती. प्रचंड कार्यक्षम होती. त्याच्यासारख्या परतीची वेळ जवळ आलेल्यावर तिचा क़ाय जीव होता हे त्यालासुद्धा कळत नसे. बरोबर रात्री अडीचच्या दरम्यान तिचा फोन आला. खुशीत होती.\n“अरे आनंदाची बातमी. मास्टर प्रयागचे बुकींग मिळवून देतो म्हणालाय. या सर्वपित्रीला आपण प्रयागला.यस्स यस्स यस्स \nपहाटेच्या वेळी ती अक्षरशः तरंगतच परत आली.\n“अरे वा, स्वारी एकदम खुश. आजचा काउंट चांगला दिसतोय.”\n“हो रे ,टोटल सात. चार बायका, तीन पुरुष, त्यापैकी एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा होता. तीन बायका आणि एक पुरुष ऑन द स्पॉटच. एक बाई धीट निघाली बऱ्यापैकी. पुरुषापैकी एक जण पळून गेला, मुलगा हॉस्पिटलाइज आहे. उद्या येईल तो.” ती आपल्याच तन्द्रीत होती. त्याच्या चेहऱ्याकड़े लक्षच नव्हते तिचे. त्याचा चेहरा वेदनेने पिळवटलेला. “तेरा चौदा वर्षाचा मुलगा\n“तुझा क़ाय काउंट आजचा मास्टर ओरडत होता हा तुझ्या नावाने. तू आजकाल फारच मानवी होत चाललायस म्हणत होता. “\nकसल्याशा आठवणीने त्याचा चेहरा क्षणभर उजळला पण लगेच उतरलाही.\n“फार नाही गं. तीन फ़क्त. एक म्हातारा, ज्याचे तिकीट ऑलरेडी कटले होते. एक तरुण मुलगी जी आयूष्याला कंटाळली होती. आणि एक छोटीशी परीसारखी गोडु. मला एकदम माझ्या सुमीचीच आठवण आली.”\n“वॉव, आली ती इकडे कधी भेटवतोयस” ती एकदम चित्कारली. तसा त्याचा चेहरा परत उतरला.\n“नाही आणलं मी तिला. बागेत हरवली होती. घाबरून गेलं होतं लेकरु. आईला हाका मारत होतं. माझी सुमीपण अशीच हाका मारत होती नेहाला शेवटी.”\n” ती पुढे सरकली, तिच्या डोळ्यात कमालीची उत्सुकता होती.\n मी एक म्हातारा आजोबा झालो आणि सुमीला… आपलं .., त्या लेकराला तिच्या घरापर्यंत पोचवलं. आईला बघुन लेकरु प्रचंड खुश झालं होतं. माझ्या सुमीला नाहीच भेटली नेहा. कशी भेटेल ती तर मास्टरकड़े रुजू झाली होती ना ती तर मास्टरकड़े रुजू झाली होती ना” तो विषण्णपणे उद्गारला.\n“असं कड़ू नकोस रे राजा. आधीच तर मास्टर वैतागलाय तुझ्यावर. इतका हळवेपणा बरा नव्हे. तु असेच वागत राहिलास तर प्रयाग तर दुरच आपल्याला हा पिंपळसुद्धा सोडून जावे लागेल. बी प्रैक्टिकल माय डियर, असे करून कसे चालेल” आणि ती त्यांच्याकडे पाठ वळवून मागच्या दिशेने निघाली.\n“पण एक सांगू, तू असा आहेस म्हणूनच आवडतोस मला. कुठल्यातरी कोपऱ्यात तुझ्यातला माणूस जागा आहे अजुन. पण म्हणूनच आपल्या विरहाच्या शक्यता अजुन वाढतात रे. मास्टरच्या लक्षात आले तर तो पुन्हा कुणाच्या तरी पोटी पाठवून द्यायचा तुला. पण तरीही सांगते, हेही आवड़लं मला. व्हेरी वेल डन. गुड़ जॉब माय डियर, गुड़ जॉब.\nआणि पुढच्याच क्षणी ती सर्रकन पिंपळाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर जावुन लटकली. तो विषण्णपणे आपल्या फांदीकड़े वळला.\nClick to print(नवीन विंडो मध्ये उघडतं)\nयावर आपले मत नोंदवा\nPosted by अस्सल सोलापुरी on ऑक्टोबर 10, 2019 in लघुकथा\n\" वर आपले सहर्ष स्वागत आहे \n\"सदगुरू श्री स्वामी समर्थ\"\nब्लॉग माझा – ३\nअधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने (5)\nआवडलेल्या कविता- गाणी (4)\nकथा : गुढ / विस्मय/ रहस्य (40)\nप्रिंट मिडीयातील माझे लेखन… (19)\nरसग्रहण – कविता व गाणी (29)\nसहज सुचलं म्हणुन…. (78)\nरिकामटेकड्याची डायरी – दिवस १ आणि २ (Corona Lockdown)\n‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां\nये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…\nमराठी टायपींग : क्वालीपॅड एडिटर\nमराठी टायपींग : गमभन\nमाझ्या संस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या नवीन लेखनाबद्दल ईमेलद्वारे माहिती हवी असल्यास इथे तुमचा ईमेल पत्ता देवून सहभागी व्हा\n354,801 वाचकांनी आत्तापर्यंत भेट दिली.\n\" ऐसी अक्षरे मेळविन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-108032000018_1.htm", "date_download": "2020-04-01T15:06:43Z", "digest": "sha1:ZBS7N3OASIEZYOBESPAOPIOUJQCE3LCI", "length": 18965, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रंगात रंगलेले चित्रपट | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरंग हा उत्साह आणि आनंदाचा पर्याय म्हणून ओळखला जातो. म्हणूनच रंगाच्या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. अभिव्यक्तीचे माध्यम असलेल्या चित्रपटांनीही हे वातावरण टिपले नसते तरच नवल. पण आम्ही इथे चित्रपटातील होळीपेक्षा चित्रपटांच्या नावातला रंग टिपणार आहोत. रंगांचे आणि बॉलीवूडचे नाते किती घट्ट आहे, हे दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nहोळीला गुलाल आणि लाल रंगाचा सर्वांत जास्त वापर केला जातो. म्हणून सुरवात या रंगापासून�� करू या. काही चित्रपट लाल रंगांची वापरांनी 'लालेलाल' झाले आहेत. लाल बंगला (1966), लाल किला (1961), लाल पत्थर (1972) आणि लाल हवेली (1944) या चित्रपटांची नावे वाचली किंवा उच्चारली तरी त्यात काही रहस्यमय वाटू लागते. हा या रंगांचा प्रभाव. लाल दुपट्टा (1948) आणि लाल चुनरीया (1983) या चित्रपटात लाल शब्दाचा उपयोग प्रणयासाठी केला आहे.\nपण काही लाल या शब्दांचा वापर केलेली चित्रपटांची नावेही हटके आहेत. उदा. लाल बादशाह (1999), लाल चिठ्‍ठी (1935) आणि लाल चीता (1935). रानी और लाल परी (1975), लाल परी (1954) आणि लाल बुझक्कड (1938). याशिवाय लाल सलाम (2002), काली टोपी लाल रुमाल (1959) आणि लाल बत्ती (1957) या सारखे चित्रपट देखील प्रदर्शित झाले असून त्यांचे नाव लाल आहे.\nकाही लोकांनी लाल हा शब्द न वापरता त्याची आंग्ल आवृत्ती घेतली आहे. त्यामुळेच या चित्रपटांची नावे ‘रेड रोज’ (1980), ‘रेड सिग्नल’ (1941), रेड स्वस्तिक (2007) आणि ‘रेड’ (2007) आहेत.\nहोळीच्यावेळी निळ्या रंगाचा वापर तुलनेने कमी केला जातो. कदाचित म्हणूनच की काय चित्रपटातही ही नावे कमीच आहेत. ‘ब्लू’ नावाचा चित्रपट येणार येणार म्हणून अजून येतो आहे. पण ब्लू अम्ब्रेला (2004) आणि हैद्राबाद ब्लूज (1998) हे चित्रपट येऊन गेले आहेत. नीला आकाश (1965) आणि नीला (1935) या नावाचे चित्रपटही पहायला मिळाले आहेत.\nकाही लोक काळ्या रंगाला अशुभ मानतात, पण बॉलीवूडमध्ये हा रंग 'पॉप्युलर' आहे. या रंगाच्या नावावर अनेक चित्रपट आहेत. काळा किंवा ब्लॅक शब्द जोडल्यावर कोणत्याही शब्दाचा अर्थ बदलला जातो. एका निर्मात्याने तर समुद्रच काळा केला आणि चित्रपटाचे नाव काला समुंदर असे ठेवले (1962), तर कोणाला डोंगर काळा दिसला म्हणून त्यांनी काला पर्वत (1971) नावाचा चित्रपट तयार केला.\nकाला घोडा (1963), काला सोना (1975), काला आदमी (1978), काला पत्थर (1979), काला पानी (1958, 1980), काला धंदा गोरे लोग (1986), काला बाजार (1960, 1989), काला कोट (1993), काला सच (1995), सजा-ए-काला पानी (1996), काला चोर (1956), काला आदमी (1978), गोरा आणि काला (1972), दाल में काला (1964) आणि काला चष्मा (1962) या नावाचे चित्रपट येऊन गेले आहेत.\nकाळेपणा आंग्लभाषेतून व्यक्त करणारी ब्लॅक शब्दाचाही वापर बराच झाला आहे. ब्लॅक बॉक्स (1936), ब्लॅक आउट (1942), ब्लॅक कॅट (1959), ब्लॅकमेलर (1959), ब्लॅक रायडर, ब्लॅक टायगर (1960), ब्लॅक शेडो (1963), ब्लॅक ऐरो (1969), ब्लॅकमेल (1973, 2005) ब्लॅक (2005), ब्लॅक फ्रायडे (2007) अशा प्रकारे अनेक चित्रपटात ब्लॅक शब्दाचा प्रभाव वाढविण्यासाठी उपयोग केला गे���ा. एका निर्मात्याने बिपाशाच्या नावावरच चित्रपट तयार केला- बिपाशा द ब्लॅक ब्यूटी (2006).\nकाळा रंग अंधाराचे प्रतीक आहे. तर पांढरा रंग उजेडाचे. म्हणून काही निर्मात्यांनी या दोन्ही रंगाच्या नावांचा बरोबर उपयोग केला. नुकताच सुभाष घईचा ‘ब्लॅक एंड व्हाइट’ प्रदर्शित झाला आहे. मि. ब्लॅक मि. व्हाइट आणि द ब्लॅक एंड व्हाइट फॅक्ट सारखे चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत.\nपांढर्‍या रंगावर ‘श्वेत : द व्हाइट रेनबो’ (2005), व्हाइट नॉइज (2005) प्रदर्शित झाले आहेत. 1977 मध्ये सफेद शब्दाची दोन चित्रपट निर्माण झाली होती. ‘सफेद झूठ’ आणि ‘सफेद हाथी’. सफेद सवार 1941 मध्ये पहायला मिळाला.\nगुलाबी (1966) आणि गाल गुलाबी नैन शराबी (1974) नावाच्या दोन चित्रपटात गुलाबी रंग दाखविला आहे. रंगानेच सर्व रंगाचा आभास होतो. त्यामुळे चित्रपटाच्या नावात रंग शब्द खूप दिसून येतो. रंग शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत. उदाहरणार्थ, देशभक्तीचा रंग, रंग दे बसंती (2006) आणि तिरंगा (1993) मध्ये दाखविले आहे.\nकोणाला तरी जग मतलबी दिसले म्हणून त्याने चित्रपटाचे नाव 'दो रंगी दुनिया (1933)' ठेवले तर कुणाला जग चांगले वाटले म्हणून त्यांनी आपल्या चित्रपटाचे नाव रंगीन जमाना (1948) असे ठेवले.\nऐश करणार्‍या रंगीला व्यक्तींनाही चित्रपटांच्या नावातून हायलाईट करण्यात आले आहे. म्हणून रंगीला राजपूत (1933), रंगीला नवाब (1935), रंगीला मजदूर (1938), रंगीला जवान (1940), रंगीले दोस्त (1944), रंगीला मुसाफिर (1950), रंगीला (1952, 1995), रंगीला राजा (1960) रंगीला रतन (1976), रंगीन राते (1956) आणि रंगीन कहानी (1947) हे चित्रपट येऊन गेले.\nरंग शब्दाचे अनेक रंग चित्रपटांच्या नावातून दिसले. अपने रंग हजार (1975) आणि रंगबाज (1996) नावाचे चित्रपटही आले. एक्शन आणि सामाजिक चित्रपटाच्या नावातही रंग आला. जसे लहू के दो रंग (1997, 1979), कुरबानी रंग लाएगी (1991), मेहंदी रंग लाएगी (1982) आणि ये खून रंग लाएगा (1970). याशिवाय सात रंग के सपने (1998), रंग (1993), रंग बिरंगी (1983), रुत रंगीली आई (1972), रंगोली (1962), नवरंग (1959), रंगीला राजस्थान (1949) आणि रंग महल (1948) मध्येही रंग पसरला.\nहोळीचा सण असल्यामुळे होळीच्या नावाच्या चित्रपटाचा विचार केला जायला हवा. होली (1940, 1984), होली आई रे (1970), सिंदूर की होली (1996) नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कर्मा, कंफेशन एंड होली प्रदर्शित होणार आहेत.\nआपणाला रंगावर आधारीत चित्रपटांची आणखी काही नावे माहित असल्यास आम्हाला जरूर क��वा.\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/carefree-businessman-concerned-storage-20-carat-jewelry/", "date_download": "2020-04-01T13:35:41Z", "digest": "sha1:NRB2SLBJBATJ2IDJNDZJ3KPLY6GEE3GJ", "length": 30490, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "२० कॅरेट दागिन्यांच्या साठ्याने सराफ व्यावसायिक चिंतित - Marathi News | Carefree businessman concerned with storage of 20 carat jewelry | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nकोरोनाशी लढण्यासाठी सढळ हाताने मदत करा, वस्तूरूपात मदत करण्याच��� महापालिका आयुक्तांचे आवाहन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronaVirus : \"सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीचे आदेश द्या\"\nकोरोनाच्या संकटामुळे डॉक्टरकीचे शिक्षण घेतलल्या अभिनेत्याने रुग्णालयात सुरू केले काम\nLockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी... अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nLockdown : 13 दिवसांपासून घरात कैद असलेल्या आनंदला कोसळले रडू... सोनम कपूरने असा दिला धीर\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nCoronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...\nCoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास\nAll post in लाइव न्यूज़\n२० कॅरेट दागिन्यांच्या साठ्याने सराफ व्यावसायिक चिंतित\nबीआयएस हॉलमार्कची १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी मानके ठरवण्यात आली आहेत, मात्र सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर २० कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा शिल्लक असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.\n२० कॅरेट दागिन्यांच्या साठ्याने सराफ व्यावसायिक चिंतित\nसांगली : बीआयएस हॉलमार्कची १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी मानके ठरवण्यात आली आहेत, मात्र सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर २० कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा शिल्लक असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. २० कॅरेटला हॉलमार्क मान्यता नसल्यामुळे येत्या वर्षभरात या दागिन्यांची विक्री न झाल्यास ती मोडीत काढावी लागणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा सराफ असोसिएशनने आता २० कॅरेटच्या दागिन्यांनाही हॉलमार्क मान्यता मिळावी म्हणून मागणी केली आहे.\nसांगली जिल्ह्याात सुमारे दोन हजाराच्या घरात सराफ व्यावसायिक आहेत. याठिकाणची उलाढालही मोठी आहे. पारंपरिक दागिन्यांमध्ये २० कॅरेट दागिन्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे अशा दागिन्यांचा मोठा साठा शिल्लक आहे. हॉलमार्कचे बंधन १५ जानेवारी २०२० पासून लागू झाले असून २० कॅरेटच्या दागिण्यांचा शिल्लक साठा संपविण्यासाठी शासनाने एक वर्षाची मुदत दिली आहे, म्हणजेच १५ जानेवारी २०२१ पर्यंतच हे दागिने विकता येतील. परंतु सध्याचा दागिण्यांचा साठा पाहिल्यास त्याची वर्षभरात संपूर्ण विक्री होईल, असे सराफ व्यावसायिकांना वाटत नाही. दागिने घडविण्याची प्रक्रिया खर्चिक असल्यामुळे पुढीलवर्षी अशाप्रकारचे शिल्लक दागिने वितळविण्याची वेळ आली, तर कोट्यवधींचा तोटा सराफ व्यावसायिकांना सहन करावा लागेल.\n२० कॅरेटच्या दागिन्यांचा मोठा साठा जिल्ह्यात आहे. मंदीच्या काळात वर्षभरात या दागिन्यांची विक्री करणे कठीण असून, वर्षभराने ते वितळविण्याची वेळ आली तर, फार मोठे नुकसान सोसावे लागेल.\n- किशोर पंडित, उपाध्यक्ष,\nहॉलमार्क केंद्रे वाढविण्याची गरज\nहॉलमार्कची १२ केंद्रे जिल्ह्यात आहेत. विशेषत: ती शहरी भागातच आहेत. तालुक्याच्या ठिकाणी हॉलमार्कचे केंद्र उभारल्यास ग्रामीण सराफांना त्याचा लाभ होऊ शकतो. जिल्ह्यातील सोने-चांदी दागिन्यांची उलाढाल मोठी असल्याने आणखी हॉलमार्क केंद्रे वाढविण्याची आवश्यकता आहे.\nCoronavirus : 'बीएसएनएल, एमटीएनएल बंद करणार नाही'\nCoronavirus: ...तर २० हजारांहून जास्त उद्योगांना फटका, उद्योजकांना भीती\nचांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण\nस्वस्त कच्च्या तेलाचा लाभ भारत उठविणार\nCorona virus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या : मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला\nCoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा\nCoronavirus: ग्राहकांना खुशखबर, लॉकडाऊनमुळे जिओसह इतरही कंपन्यांनी वाढवली वैधता\ncoronavirus : कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत, पुढील सहा महिन्यात सरकार घेणार 4.88 लाख कोटींचे कर्ज\nछोट्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकारचा मोठा झटका; पीपीएफ, सुकन्या योजनेसह अन्य ठेवींवर व्याजदर घटवले\n 4 सरकारी बँकांचं कर्ज झालं स्वस्त, कमी होणार घराचा अन् कारचा EMI\nCoronavirus: कोरोनामुळे चीनसह आशियाई देशांना आर्थिक फटका; कोट्यवधी लोक गरीब होण्याची भीती\ncoronavirus : व्याज, ईएमआयबाबत बँकांकडून मौन, कर्जदारांमध्ये संभ्रम\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्य���याम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nलॉकडाऊनच्या काळात काय करतेय टायगरची हिरोईन, पाहा फोटो\nCoronaVirus कोरोनाचे संकट पळविण्यासाठी सामूहिक पूजाअर्चनेचा प्रयत्न\nदिल्ली पोलिसांना तब्लिकी ए जमात प्रकरणानंत आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nभिवंडीतील उड्डाणपुलांसह पेट्रोलपंप सामान्य नागरिकांसाठी 14 एप्रिल पर्यंत राहणार बंद\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\nCoronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक\nCoronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCoronavirus: Breaking:दिल्लीत ४ डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह, केजरीवाल म्हणाले आम्ही काळजी घेतोय\nCoronaVirus: कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार १ कोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61855?page=7", "date_download": "2020-04-01T15:52:46Z", "digest": "sha1:A4NN3QPMSOT55XO2K2WHINPZWWIZAWY4", "length": 20361, "nlines": 281, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्द-शृंखला - ३ मार्च | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्द-शृंखला - ३ मार्च\nशब्द-शृंखला - ३ मार्च\nआपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.\nआम्ही एक शब्द देऊ.\nपहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.\nदुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.\nया प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.\n१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.\n२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.\n३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)\n४. सगळे शब्द मराठीच हवेत.\n५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.\n६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.\n७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.\n८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.\n९. वाक्य अर्थपूर्ण व्हावे म्हणून एका वाक्यात जास्तीत जास्त १२ शब्द असावेत.\nउदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत.\nवाक्य - घनदाट टपरीवरील लाजवाब बटाटावड्याने नाश्त्याची चमचमीत तल्लफ फारच चविष्टपणे निभावली.\nवाक्य - पॄथ्वीवरील लबाड डोमकावळे लोकांच्या चापलुशीने नाहक कष्टप्रद दिवस सोसायला लागले .\nवाक्य - तथाकथीत ताम्रयुगात तांब्याच्या चमच्याने नवनीत तव्यावर रांधलेल्या लसणाच्या चटनीबरोबर रात्री रिचवत.\nक्रोधागरात तळमळत तुषारने निखिलला लाखोकरोडो डॉलर रमणिकला लगोलग गारंभीत तोलण्यास सांगितले.\nवाक्य - परंपरागत तालीम मल्लांकरिता ताकासह हिरव्या वाटाण्यातील लसुणयुक्त कोप्ताकरी रसरशीत तब्येतीसाठी ठिकठाक कढवतात.\nसासूबाईंनी नारळाचा चव वाटणात तासून नवलकोलाची चटकदार रस्साभाजी जिभेला लावली.\nवाक्य - उंची चिरेबन्दी द्णकट टकमकावर रुबाबदार रत्नजडित तलवारीसह हत्तींना नमवण्यासाठी ठराविक काळ लागतो\nवाक्य - झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मनात तेवतात.\nअजून एक वाक्य - झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मोहविते\nवाक्य - पावसाळ्यात तरारून नवलतिका कोवळ्या लटकणार्‍या रेशमासारख्या खरच चमकत तजेलदार रुळतात.\nवाक्य - चांद्रयानात तरंगणार्‍या रजनीप्रकाशात तेजस्वी वाटणार्‍या रहस्यमय युगाचा चांगदेवाने नकाशा शाकारला.\nवाक्य - शेतकऱ्याने नानूभाऊला लामणदिवा वापरण्याचे चातुर्य येण्याकरीता तासभर रस्सीने निरनिराळ्या युक्त्या कश्याबश्या योजल्या.\nवाक्य - पिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव विकायला लावले / विकण्यास सांगितले.\nवाक्य - समुद्रकिनारी रात्री रजनीकांत तडकाफडकी कपडे डागाळण्यास सुरुवात तसेच चालवणार.\nवाक्य- सुवासिक कंदमुळे लटकणार्‍या रानवेलीस सुशर्माने नकळत तरुवर रुजवले.\nवाक्य- नीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं लावावीत.\nमराठी भाषा दिन २०१७\nशेतकऱ्याने नानूभाऊला लामणदिवा वापरण्याचे चातुर्य येण्याकरीता तासभर रस्सीने निरनिराळ्या युक्त्या कश्याबश्या शिकवल्या.\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक करगोटा\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव वाजवायला\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव वाजवायला लावला.\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव वाजवायला लावला.\nवाजवायला च्या आधी पासून परत करूया का\nआता हर्पेन ड्यु आयडी\nआता हर्पेन ड्यु आयडी\n.. कशात काय.. कुणाचे काय\nकाहीच्या काही>>> अगदी मला\nकाहीच्या काही>>> अगदी मला लिहतानाच जाणवलेले\nअरे किती अर्थपुर्ण वाक्य आहे\nअरे किती अर्थपुर्ण वाक्य आहे\nकाचेचा तुळतुळीत लंबकृती तरणतलाव वाजवला. हे एक नविन वाद्य निर्माण झाले\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव वाहायला लावला.\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तोडा (दागिना तोडा नावाचा)\nहे एक नविन वाद्य निर्माण झाले\nहे एक नविन वाद्य निर्माण झाले\nमग तंबोरा करूया तरणतलावा ऐवजी\nलंबगोलाकृती तुळतुळीत तोडा>>> पण काचेचा तोडा होईल ना\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव विकायला लावले / विकण्यास सांगितले.\nपिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेल्या लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलावात तरण्यास सांगितले.\nमानव, हे जरा ठीक वाटतेय\nमानव, हे जरा ठीक व���टतेय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/page/19/", "date_download": "2020-04-01T13:55:50Z", "digest": "sha1:EDZZ4QXMVLJMPYHI53VZ35WO36RSS3WH", "length": 5587, "nlines": 132, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "विशेष Archives | Page 19 of 19 | मनाचेTalks", "raw_content": "\nनाशिक मॅरेथॉन - २०१८\nकृतज्ञता आणि थॅंक यु\nव्हॅलेंटाईन्स डे साजरा करा… आजच नाही तर आयुष्यभर\nगेले द्यायचे राहून….शोकांतिकेची गाथा..(भाग ३)\nतुमच्या आवडत्या शोलेचा क्लायमॅक्स वाचा आणि पहा या लेखात\nटायटॅनिक चित्रपटाचा क्लायमॅक्स वाचा या लेखात..\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/reading-trend/articleshow/64321040.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-04-01T15:34:20Z", "digest": "sha1:XVUDRVWI5GH42IKNX4FLJL2D2VEFPUKZ", "length": 23087, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Reading trend : कोण काय वाचतो....! - reading trend | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nपाहणी सांगते की, ज्यांचे उत्पन्न प्रचंड आहे अशी माणसे माहितीपर साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचतात...\nपाहणी सांगते की, ज्यांचे उत्पन्न प्रचंड आहे अशी माणसे माहितीपर साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचतात. तर ज्यांची संपत्ती कमी आहे, अशांच्या वाचनात मनोरंजनाचा अधिक अंतर्भाव असतो.\nमराठी साहित्य परिषदेनं अलीकडेच केलेल्या एका पाहणीनुसार आजकाल ललित लेखनाचं वाचन कमी झालं आहे; म्हणजे लोककथा, कादंबरी, काव्य इत्यादी फारसं ���ाचलं जात नाही असं लक्षात आलं आहे. उलट सेल्फहेल्प पुस्तकं, चरित्र आणि आत्मचरित्रं जास्त वाचली जातात असा मराठीत ट्रेंड आहे. खरंतर या बाबतीत दोन-तीन स्तरांवर पहाता येईल. एक म्हणजे, जागतिक अर्थात इंग्रजी म्हणजे इंग्लंड, अमेरिका अशा ज्या देशांमध्ये इंग्रजीचा वापर होतो तिथे इंग्रजीचा खप कसा आहे, दुसरं- मराठीतील आणि इंग्रजीतील कोणते ट्रेंड्स पूर्वापार होते आणि आता ते कसे बदलत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे सर्वकालिक लोकप्रिय अशी पुस्तकं कोणती उदा. श्यामची आई कायम वाचलं जातं किंवा पुलंची पुस्तकं आजही वाचली जातात.\nइंग्रजीत याबद्दल पाहायला गेल्यास गुगलवर व्यक्तिगत किंवा संस्थांनी केलेल्या अनेक पहाण्यांचे अहवाल आढळतात. पण विकिपीडियाची जर सर्वकालिक १०० ची यादी घेतली तर त्यात 'हॅरी पॉटर' किंवा 'डॉन केहोते 'सारखी अभिजात क्लासिक अशी दहा कोटीच्या वर खप असलेली पुस्तकं दिसतात. त्यानंतर ५ ते १० कोटींच्यादरम्यान खप असलेल्या कथा-कादंबऱ्यात 'कॅचर इन द आय' सारखी कादंबरी आढळते. त्या खालोखाल १ ते ५ कोटी खप असणाऱ्या यादीत भरपूर पुस्तकं आढळतात. 'दा विन्ची कोड' सारखं पुस्तक त्यातच आढळतं. यामध्ये नॉन-फिक्शन पुस्तकं कमी आहेत. उदाहरणार्थ नेपोलियन हिलचं 'थिंक अँड ग्रो रिच', डेल कार्नेजीचं 'हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ़्ल्युएन्स पीपल' सारखी पुस्तकं आहेत.\nदुसरा एक पाहणीचा प्रकार असा की सर्वात यशस्वी माणसं काय वाचतात यामध्ये ज्यांचं मासिक उत्पन्न बारा हजार डॉलर्स आहे आणि एकूण संपत्ती तीस लाख डॉलर्स आहे अशा दहा-बाराशे जणांची पाहणी करून काढलेला निष्कर्ष असा आहे की, ही अशी माणसं माहितीपर साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचतात. दुसरीकडे ज्यांना जागतिक नेते म्हणता येतील असे, मग ते आर्थिक विषयातील असतील किंवा ओबामा, बिल क्लिंटन, वॉरेन बफेट, बिल गेट्स अशी राजकारणी मंडळी असतील, ती काय वाचतात यामध्ये ज्यांचं मासिक उत्पन्न बारा हजार डॉलर्स आहे आणि एकूण संपत्ती तीस लाख डॉलर्स आहे अशा दहा-बाराशे जणांची पाहणी करून काढलेला निष्कर्ष असा आहे की, ही अशी माणसं माहितीपर साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचतात. दुसरीकडे ज्यांना जागतिक नेते म्हणता येतील असे, मग ते आर्थिक विषयातील असतील किंवा ओबामा, बिल क्लिंटन, वॉरेन बफेट, बिल गेट्स अशी राजकारणी मंडळी असतील, ती काय वाचतात ओबामांच्या फेसब��क पेजवर आवडलेल्या पुस्तकांची यादी आहे. त्यात टोनी मॉरिसनच्या कादंबऱ्यांपासून ते राजकारण, अर्थशास्त्र या विषयावरची पुस्तकं आहेत. बिल क्लिंटनच्या यादीत 'आय नो व्हाय केज बर्ड सिंग' हे आत्मचरित्र तर आढळतंच पण टी. एस. इलियटच्या 'फोर क्वाट्रेट'सारखा छोटा कविता संग्रहही आढळतो. बिल क्लिंटन यांचं शिक्षण ऑक्सफर्डला झालं आणि 'रोड्स कॉज' ही प्रतिष्ठित समजली जाणारी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती हे लक्षात घेता त्यांना साहित्याचं प्रेम असणं हे वावगं नाही. पण ओबामा किंवा अगदी बिल गेट्स यांच्याही वाचनात काही ठिकाणी ललित साहित्याचा समावेश आढळतो.\nवॉरेन बुफेसारखा जगातील सर्वाधिक श्रीमंत माणूस दिवसाला ५०० ते ७०० पानं वाचतो. बिल गेट्स आठवड्याला साधारणपणे एक पुस्तक वाचत असे. अर्थात या दोघांच्याही यादीत माहिती देणारी पुस्तकं भरपूर आहेत. बिल गेट्सच्या यादीत 'आशियात व्यापार कसा करावा' किंवा 'व्हॉट इफ' म्हणजे जवळपास कुठल्याही प्रकारच्या वैज्ञानिक प्रश्नाला उत्तर देणारं पुस्तकही आहे. ही सारी मंडळी जे वाचतात त्यात उपयुक्ततेचा भाग अधिक आहे. दुसरीकडे गरीब स्थितीतील वाचक, म्हणजे ज्यांचं उत्पन्न ५ हजार डॉलर्सच्या आसपास आहे आणि ज्यांची संपत्तीही कमी आहे अशांच्या वाचनात मनोरंजनाचा अधिक अंतर्भाव असल्याचे आढळते. जगभर आणि आपल्याकडेही रम्यकथा प्रकाशनची पुस्तकं किंवा 'मिल्स अँड बुन्स' अथवा रहस्यकथांची पुस्तकं ही कायम स्वस्तात आढळतात. एक तर मोठ्या प्रमाणात मनोरंजनासाठी कमी उत्पन गटातील माणसं ती वाचतात हे आहे आणि मोठ्या प्रमाणावर वाचली जात असल्याने ती स्वस्त ठेवणंही परवडतं. पल्प फिक्शन हा इंग्लिशमधील सर्वाधिक प्रकार आहे टॉम क्लान्सी, रॉबर्ट लुडलुम, स्टीफन किंग, जॉन ग्रीष्म सारखे लेखक कायमच खपत असतात.\nमराठीत चरित्र, आत्मचरित्रांचा खप पूर्वीही जास्त होता आताही जास्तच आहे. आता मात्र त्यात 'हू मूव्हड माय चीज' किंवा 'संन्याशाने आपली संपत्ती विकली' यासारख्या अनुवादित पुस्तकांची भर पडली आहे. मराठी माणसाची वाचनाची भूक दुकानांमधील खपाचा आकडा पहिला तर वाढतेच आहे. अच्युत गोडबोलेंच्या 'मुसाफिर' सारख्या आत्मचरित्राच्या वीस दिवसात वीस आवृत्त्या खपतात. याचाच अर्थ वाचकाला विविध क्षेत्रात काम केलेल्या माणसांबद्दल कुतूहल आहे हे नक्कीच इंग्रजीतही 'शुअ���ली यु आर जोकिंग मिस्टर फायनमेन' सारख्या अचाट आयुष्य जगलेल्या आणि भौतिकशास्त्रासारख्या किचकट विषयात काम केलेल्या रिचर्ड फायनमेनचं आत्मचरित्र तीन चार वर्ष बेस्ट सेलर यादीत होतं. इंग्लंड आणि अमेरिकेतील बेस्ट सेलर यादीतील प्राधान्यक्रम वेगळे आढळतात. पण गेली काही वर्षे 'हॅरी पॉटर'चा खप अबाधित आहे. तसंच इंटरनेटवर 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' सारख्या पुस्तकाला वाचकांची पसंती लाभल्यावर प्रकाशकाने ती पुस्तकरूपात काढली. सध्या असं दिसतं की, पुस्तकांचा खप ५५-६० टक्के आहे तर किंडल किंवा इतर मार्गाने वाचनाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. ऑडीओचं मार्केट वाढत असलं तरी प्रत्यक्ष खप २ टक्केच आहे.\nकथा-कादंबऱ्यांची हजाराची पहिली आवृत्ती खपायला मराठीत वीस-वीस वर्ष लागतात अशी तक्रार प्रकाशक करत. मात्र आताच्या गेल्या काही वर्षातील कथा-कादंबऱ्या 'ब्रसेल' किंवा नेमाडेंची 'हिंदू' सारखी कादंबरी असेल, किंवा हृषिकेश गुप्तेची 'दंशकाल'सारखी कादंबरी असेल, हे पाहता काही कादंबऱ्या तरी बेस्ट सेलर म्हणता येतील. कोसलाने पन्नासावी आवृत्ती गाठलीच आहे. जिथे जिथे इंग्रजी वाचलं जातं तिथे तिथे लेखक प्रकाशकाच्या पैशाने दौरे करतो, वाचनाचे कार्यक्रम होतात. याप्रकारच्या मार्केटिंगचं मराठीला तरी वावडेच आहे. गेल्या काही वर्षात विशेषतः भारतात प्रचंड प्रमाणवर फेस्टिव्हलचं पेव फुटलं आहे. या फेस्टिव्हल्समध्ये पुष्कळदा रामचंद्र गुहांपासून ते जे. एम कोईसपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक लेखक आपापल्या पुस्तकाच्या प्रतींवर सही करताना दिसतात. या सह्यांसाठी मोठी रांग लागलेली असते आणि शेकडो प्रतींचा खप त्या फेस्टिव्हलमध्ये होतो. पुस्तकाच्या विक्रीचं हे एक साधन मानलं जातं.\nसाहित्य संमेलन आणि इतर छोटी मोठी संमेलनं ही अनेक वर्षं पुस्तकांच्या खपासाठी हुकमी जागा होती. हल्ली इथला पुस्तकांचा खप कमी झाला आहे. पुस्तक दुकानदारांशी बोलताना लक्षात येतं की एकूणच मराठी वाचनाचा ट्रेंड थोडा बदलतो आहे. याला सोशल मिडिया, मोबाईल, टीव्ही अशी अनेक कारणं आहेत. यातील टीव्ही आणि सोशल मिडिया पुस्तकाच्या खपाला, वाचनाला काही प्रमाणात हातभार लावतात. उदाहरणार्थ, 'ग्रहण' ही मालिका आल्यावर त्या पुस्तकावर उड्या पडत आहेत. 'संभाजी' मालिकेमुळेही संभाजीवरील पुस्तकांना मागणी आहे. समाजमाध���यमे हे पुस्तकाची जाहिरात करण्याचे स्वस्त माध्यमही झाले आहे.\nत्यामुळेच बदलत्या परिस्थितीला दोष न देता नव्या माध्यमाचा प्रकाशक किती चतुराईने उपयोग करून घेतात यावर मराठी पुस्तकांचे आणि वाचनाचे भवितव्य ठरणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोना आणि काळाची गरज\nअनवधानाने ...की अजूनही काही\nकरोना आणि वंचितांचे जीवन\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nउतरत्या वयातली अत्तराची कुपी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/48613", "date_download": "2020-04-01T15:26:42Z", "digest": "sha1:Y72P334E5CACPARJ5YH7AFRHSTMVCCJK", "length": 11962, "nlines": 106, "source_domain": "sataratoday.com", "title": "सातारा : परदेशातून आलेला दुसरा रुग्णही कोरोना ‘बाधित’", "raw_content": "\nसातारा : परदेशातून आलेला दुसरा रुग्णही कोरोना ‘बाधित’\nएकूणच सातारा जिल्ह्यात प्रथमच कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर काल रात्री उशिरा कोरोनाचा 63 वर्षीय अनुमानित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे.\nसातारा : कॅलिफोर्निया (अमेरिका) तून आलेल्या 63 वर्षीय अनुमानित रुग्णही कोविड-19 (कोरोना) बाधित निष्पन्न झाला असून या याला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दुजोरा दिला आहे.\nपरवा दि. 22 रोजी कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून प्रवास करुन आलेल्या एका 63 वर्षीय पुरुष अनुमानित रुग्णाला ताप व घसा दुखत असल्यामुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या अनुमानित रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले होते. दरम्यान, या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संबंधित रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झ��ल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. तथापि संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काल संध्याकाळी एक 45 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे सातारा जिल्हा प्रशासन हादरुन गेले होते. एकूणच सातारा जिल्ह्यात प्रथमच कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर काल रात्री उशिरा कोरोनाचा 63 वर्षीय अनुमानित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने कोणीही घाबरुन जावू नये, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे, हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोट��ंची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nपुणे- मुंबई सह परराज्यातून खटाव तालुक्यात परतले 15000; परदेशातून आलेल्यांची संख्या 33\nविषारी कोब्रा चावलेल्या कटगुण येथील १२ वर्षाच्या मुलीला जीवदान\nशहराच्या स्वच्छता मोहिमेचा नगराध्यक्षांकडून आढावा\nतेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का\nविनाकारण रस्त्यावर आलेल्या सहा वाहनांवर कारवाई\nप्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत मिळणार ३ एलपीजी सिलेंडर मोफत\nखावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये\nजेष्ठ नागरीक व पेन्शनरानी आपल्या आरोग्याची काऴजी घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathisanmaan.com/news-articles/featured-articles/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-4", "date_download": "2020-04-01T13:55:02Z", "digest": "sha1:I5TF4ORBGN7JCGQYMVYJS3VKCLZ2T22A", "length": 11306, "nlines": 219, "source_domain": "www.marathisanmaan.com", "title": "मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत गश्मीरने दिली स्पृहाला मात नागपूर पँथर्स विरूध्द कोकण वॉरिअर्स रंगला होता सोहळा - Marathisanmaan", "raw_content": "\nHome News & Articles Featured Articles मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत गश्मीरने दिली स्पृहाला मात नागपूर पँथर्स विरूध्द...\nमला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत गश्मीरने दिली स्पृहाला मात नागपूर पँथर्स विरूध्द कोकण वॉरिअर्स रंगला होता सोहळा\nफिल्मी किडा प्रोडक्शन्स न��र्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या ११ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशन्सला आता सुरूवात झाली आहे. भविष्याच्या मागे धावता धावता आपण वर्तमानात जगायचंच विसरतो याची जाणीव करून देण्यासाठी वेळात वेळ काढून स्पृहा आणि गश्मीर समवेत ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाच्या संपूर्ण टीम ने त्यांच्या छोट्या तनय म्हणजेच आरश गोडबोले याच्या इच्छेखातर नागपूर पँथर्स विरुद्ध कोकण वॉरिअर्स अशी जोमदार क्रिकेटची मॅच खेळवली.\nनागपूर पँथर्स विरुद्ध कोकण वॉरिअर्स नावातूनच नागपूर विरुद्ध कोकण असा सामना रंगलेला होता हे कळतं. असं का बरं असावं तर त्याच कारण म्हणजे, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ म्हणतं असलेला अजय म्हणजेच गश्मीर नागपूर चा तर केतकी म्हणजेच स्पृहा कोकणची असल्यामुळे ते आपापल्या परिवारासह आपल्या गावांना प्रतिनिधित्व करत होते. एकीकडे विजय निकम, स्नेहलता वसईकर, साहील कोपर्डे, करण भोसले यांची गश्मीरला तगडी साथ होती तर दुसरीकडे सीमा देशमुख, सुरभी हेमंत, आरश गोडबोलेच नव्हे तर चित्रपटाचे निर्माते रवि सिंग आणि रिचा सिन्हा यांचा स्पृहावर गाढ विश्वास. स्पृहाच्या कोकण वॉरिअर्सला सपोर्ट करत मास्टर आरशने टॉस केला. गश्मीर ने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेऊन ६ ओव्हर्स मध्ये ८६ धावा काढल्या. तर पूर्णपणे आत्मविश्वासाच्या बळावर खेळत असलेल्या स्पृहाने ३ वेळा आऊट होऊन, गश्मीरच्या बॉलिंगने जखमी होऊन देखील ६ ओव्हर्स मध्ये तब्बल ३८ धावा घेत आपल्या टीमला पुढच्या मॅच मध्ये आपणच जिंकणार असल्याचं आश्वासन दिलं. ह्या सर्वांत घडलेली मजेशीर गोष्ट म्हणजे मॅचच्या सुरूवातीला आईला सपोर्ट करणारा त्यांचा छोटा तनय म्हणजेच आरश गोडबोलेने मॅच च्या अखेरीस स्वतःची टीम बदलून तो बाबांच्या टीम मध्ये गेला. खरंच आजची ही नवीन पिढी किती स्मार्ट आणि फास्ट आहे ना\nआजच्या धकाधकीच्या आयुष्यात पैसा, यश, सुखी संसार यासर्वांच्या मागे पळत असताना आपण कुठे ना कुठे आपल्याच माणसांना मागे सोडत चाललो आहोत. मग अशावेळी एखादं दिवस आपल्या माणसांसाठी एकत्र येऊन, आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य आणि ओसंडून वाहणारा आनंद अनुभवायचा असेल तर असे खेळ रंगवायला काय हरकत आहे ना रील लाईफ जगत असताना स्पृहा – गश्मीरला ह्याची जाणीव झालेय आणि आता तुम्हीही तुमच्या फॅमिलीसाठी थोडासा वेळ नक्की काढून आपल्या मुलांसमवेत पुन्हा एकदा आपल्या बालपणीच्या आठवणींत रमाल याची खात्री आहे.\nनातं कोणतंही असो ते टिकवायचं असेल तर ते फुलवत ठेवणं गरजेचं असतं. आपल्याला घडवणारी, एकत्र घट्ट बांधून ठेवणारी ही नाती अनुभवायची असतील तर पी.एस. छतवाल, रवि सिंग आणि रिचा सिन्हा यांच्या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ येत्या ११ ऑगस्टला पाहायला विसरू नकात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर\n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61855?page=9", "date_download": "2020-04-01T15:57:44Z", "digest": "sha1:RS7F2YVTF5AXO4HCDLD57JDOY5IP6TVK", "length": 17821, "nlines": 252, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्द-शृंखला - ३ मार्च | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्द-शृंखला - ३ मार्च\nशब्द-शृंखला - ३ मार्च\nआपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.\nआम्ही एक शब्द देऊ.\nपहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.\nदुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.\nया प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.\n१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.\n२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.\n३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)\n४. सगळे शब्द मराठीच हवेत.\n५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.\n६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.\n७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.\n८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.\n९. वाक्य अर्थपूर्ण व्हावे म्हणून एका वाक्यात जास्तीत जास्त १२ शब्द असावेत.\nउदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत.\nवाक्य - घनदाट टपरीवरील लाजवाब बटाटावड्याने नाश्त्याची चमचमीत तल्लफ फारच चविष्टपणे निभावली.\nवाक्य - पॄथ्वीवरील लबाड डोमकावळे लोकांच्या चापलुशीने नाहक कष्टप्रद दिवस सोसायला लागले .\nवाक्य - तथाकथीत ताम्रयुगात तांब्याच्या चमच्याने नवनीत तव्यावर रांधलेल्या लसणाच्या चटनीबरोबर रात्री रिचवत.\nक्रोधागरात तळमळत तुषारने निखिलला लाखोकरोडो डॉलर रमणिकला लगोलग गारंभीत तोलण्यास सांगितले.\nवाक्य - परंपरागत तालीम मल्लांकरिता ताकासह हिरव्या वाटाण्यातील लसुणयुक्त कोप्ताकरी रसरशीत तब्येतीसाठी ठिकठाक कढवतात.\nसासूबाईंनी नारळाचा चव वाटणात तासून नवलकोलाची चटकदार रस्साभाजी जिभेला लावली.\nवाक्य - उंची चिरेबन्दी द्णकट टकमकावर रुबाबदार रत्नजडित तलवारीसह हत्तींना नमवण्यासाठी ठराविक काळ लागतो\nवाक्य - झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मनात तेवतात.\nअजून एक वाक्य - झगमगत्या तारेतारकांना नाविन्यपूर्ण नक्षत्रांचे चमचमते तेज जरासुद्धा दिसल्यास सवयीप्रमाणे नेहमी मोहविते\nवाक्य - पावसाळ्यात तरारून नवलतिका कोवळ्या लटकणार्‍या रेशमासारख्या खरच चमकत तजेलदार रुळतात.\nवाक्य - चांद्रयानात तरंगणार्‍या रजनीप्रकाशात तेजस्वी वाटणार्‍या रहस्यमय युगाचा चांगदेवाने नकाशा शाकारला.\nवाक्य - शेतकऱ्याने नानूभाऊला लामणदिवा वापरण्याचे चातुर्य येण्याकरीता तासभर रस्सीने निरनिराळ्या युक्त्या कश्याबश्या योजल्या.\nवाक्य - पिटुकल्या लिलूने निनाला लांबलचक काचेचा चकचकीत तासलेला लंबगोलाकृती तुळतुळीत तरणतलाव विकायला लावले / विकण्यास सांगितले.\nवाक्य - समुद्रकिनारी रात्री रजनीकांत तडकाफडकी कपडे डागाळण्यास सुरुवात तसेच चालवणार.\nवाक्य- सुवासिक कंदमुळे लटकणार्‍या रानवेलीस सुशर्माने नकळत तरुवर रुजवले.\nवाक्य- नीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं लावावीत.\nमराठी भाषा दिन २०१७\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं (ताडगोळ्याची)\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं लांबवण्यास\nअग १२ च शब्द हवेत. तू थोडा\nअग १२ च शब्द हवेत. तू थोडा बदल करून पूर्ण कर वाक्य.\nएकच शब्द एक्स्ट्रा होईल आणी\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन नजरेआड डबक्यात तरंगणाऱ्या रातकिड्यास सालं लावावीत.\nहुश्श. बाकी आपण काहीही\nहुश्श. बाकी आपण काहीही अर्थहीन केलंय हे वाक्य\nशेवट छान सुचला मात्र. मला\nशेवट छान सुचला मात्र. मला काही सुचेना काय होईल ल वरून.\nहा हा. आहे ग अर्थ. आणि नसला\nहा हा. आहे ग अर्थ. आणि नसला तरी आपण असे म्हणु नये\nनसला तरी आपण असे म्हणु नये>>>\nनसला तरी आपण असे म्हणु नये>>> हे बेस्ट वाक्य, आवडलं मला.\nबरं , हा घ्या पुढचा शब्द - यज्ञ\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे निर्मळ\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे निर्मळ लेप\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे निर्मळ लेप प्रातःकाळी\nयज्ञ ज्ञानमय यशासाठी ठसठशीतपणे निर्मळ लेप प्रातःकाळी लिंपावा.\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे\nनीरव वाटेवर रमतगमत ताडगोळे लुसलुशीत तासुन न्याहाळत\nअरे लिहयचय आत दूसरा शबधी आला\nअरे लिहयचय आत दूसरा शबधी आला\nसंपला का मराठी दिन सप्ताह\nसंपला का मराठी दिन सप्ताह\nसंपला का मराठी दिन सप्ताह\nसंपला का मराठी दिन सप्ताह\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१७\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-home-remedies/gavti-chaha-117011000024_1.html", "date_download": "2020-04-01T15:52:27Z", "digest": "sha1:ZZXORGTPHAG46X456BUD5I53CNMAVFKL", "length": 10016, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बागेतले औषध : गवती चहा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबागेतले औषध : गवती चहा\nआलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. सर्दी, ���ोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल. गवती चहाला पातीचा चहा असे देखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात. तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते. गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्‍या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.\nकच्ची केळी खाण्याचे फायदे\n‘अगस्ता’चे विविध फायदे जाणून घ्या …\nसडपातळ कंबरेसाठी काही घरगुती टिप्स\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये ब��्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/solapur/four-assistant-agricultural-assistant-murdered-barshi-four-days/", "date_download": "2020-04-01T14:54:45Z", "digest": "sha1:GVP3RUO4PIOJKVZLF63WK3XRJT762LIJ", "length": 30186, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बार्शीतील कृषी सहाय्यकाचा खून - Marathi News | Four assistant agricultural assistant murdered in Barshi for four days | Latest solapur News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus भय इथले संपत नाही आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय\nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोन��ला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये प���हिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nAll post in लाइव न्यूज़\nचार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बार्शीतील कृषी सहाय्यकाचा खून\nलऊळ (ता. माढा) येथे झालेल्या खुनातील मृतदेहाची ओळख पटली\nचार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बार्शीतील कृषी सहाय्यकाचा खून\nठळक मुद्दे- मयत अंगद सुरेश घुगे चार दिवसांपासून बेपत्ता होते- अखेर खुन कोणत्या कारणासाठी झाला असावा याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत- कुर्डूवाडी ग्रामीण रूग्णालयात घुगे यांच्या कुटुंबियांनी केली गर्दी\nसोलापूर : गेल्या मंगळवारपासून बेपत्ता असलेले बार्शी कृषी विभागातील कृषी सहाय्यक अंगद सुरेश घुगे (वय ४३) यांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.\nलऊळ (ता. माढा) येथे झालेल्या खुनातील मृतदेहाची ओळख पटली असून अंगद सुरेश घुगे (वय ४२) असे त्याचे नाव असल्याचे पोलीसांनी सांगितले़ ते बार्शी तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी आहेत. मृत हे बार्शी येथील कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.\nयाबाबत पोलीसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, लऊळ ते शिराळ रस्त्यावरील चौशी वस्तीजवळील जोशी यांच्या मळ्याजवळ निर्मनुष्य माळरानावरील रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये काटेरी झुडपात जळालेली व्यक्ती असल्याची खबर लऊळचे पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात कळविली होती़ त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे, सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ त्यावेळी त्यांना घटनास्थळी अनोळखी व्यक्तीचा जळालेला मृतदेह दिसून आला. त्याच्या डोक्यावर, तोंडावर, गळ्यावर, पोटावर व पायावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा व डाव्या हाताची तीन बोटे नसल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी दिसून आले होते.\nमृतदेहावरील कपडे व वीस-पंचवीस हजार रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आल्या होत्या़ बेल्ट, भरलेली काडीपेटी आदी साहित्यही घटनास्थळावर दिसले होते़ त्यानंतर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह उचलून बालाजी कोळेकर यांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी कुर्डूवाडी ग्रामीण रूग्णालयात आणले आहे. दरम्यान संबंधित मयताबद्दल कोणास माहिती असल्यास कुर्डूवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.\nदरम्यान, पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मृतदेह कोणाचा आहे याचा तपास लावला़ या घटनेची माहिती मयत अंगद घुगे यांच्या कुटुंबियांना समजताच कुटुंबियांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती़ याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरू असून खुन कोणी केला कशासाठी केला असावा याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.\ncoronavirus; लग्नासाठी वºहाडी मंडळींनी फिरविली पाठ; कार्यालयाऐवजी मशिदीतच उरकले लग्न\ncoronavirus; विवाह होता कार्यालयात, पण झाला शेतमळ्यात\ncoronavirus; ११९ वर्षांचे सिव्हिल हॉस्पिटल करतंय कोरोनासाठी व्यवस्था\ncoronavirus; पुणेरी आयटीयन्स्चे वर्क फ्रॉम सोलापूर \ncoronavirus; कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या ७० टक्के घटली\nअबुधाबीहून आलेल्या बार्शीकराला मुंबईतून सोडले;सोलापूरच्या प्रशासनाने मात्र सिव्हिलमध्ये हलविले\nअखेर सोलापूरचं पालकमंत्रीपद जितेंद्र आव्हाडांकडे; वळसे-पाटलांची उचलबांगडी\nपांडुरंगाच्या पंढरी नगरीत वारकरी वेशात पोलिसांनी केले नागरिकांचे प्रबोधन\nमाझी आई घरी एकटीच आहे; तिला किराणा बाजार पोहोचवता येईल काय \ncoronavirus; जाऊद्याना घरी औषधाची वेळ झाली...\nचैत्री यात्रा रद्द; विठ्ठल धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला\nसोशल मीडियावरून पसरवली अफवा; सोलापुरात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\n१३ वर्षांचा मुलगा , तन्मय सायंटिस्ट ना शिकवतो कसं \nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nराज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळानिर्मितीचा प्रस्ताव गुंडाळला\nवीज दर कपातीच्या आयोगाच्या निर्णयाचे स्वागत : चंद्रशेखर बावनकुळे\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\nCORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nCoronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://chandrakantdadapatil.in/emergency-prisoners-pensions", "date_download": "2020-04-01T13:53:15Z", "digest": "sha1:CYTDBOYB6AGK2BNPZVG4WO5AEUFVS5NP", "length": 5537, "nlines": 35, "source_domain": "chandrakantdadapatil.in", "title": "आणीबाणीमध्ये कारावास भोगल���ल्या व्यक्तींना दहा हजार पेन्शन मिळणार", "raw_content": "\nआणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींना दहा हजार पेन्शन मिळणार\nआणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना प्रति महा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रति महा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nआणीबाणीच्या काळात लोकशाहीकरता लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.\nउपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार, व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अडीच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nया पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींनी शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे लागतील. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध होईल.\nसंबंधित व्यक्तींनी अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची कारावासातील उपलब्ध रेकॉर्डच्या आधारे पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्याची यादी सामान्य प्रशासन विभागाला कळवण्यात येईल. या यादीनुसार, संबंधित व्यक्तींना पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.\nदादा पाटील © कॉपीराइट 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E2%80%98%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E2%80%99-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-108032000004_1.htm", "date_download": "2020-04-01T14:53:50Z", "digest": "sha1:2PT75KQEGX5DVDKTWI77Y2EPXCVRXAAJ", "length": 11475, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "झाडांची ‘होळी’ करू नका! | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nझाडांची ‘होळी’ करू नका\nभारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनीच होळी साजरी होणार आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला जात असताना जागतिक वनदिनीच हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे.\n२१ मार्च जगभरात `वन दिवस` म्हणून साजरा केला जातो. गेल्या ३८ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. १९७१ साली युरोपीयन शेतीविषयक संघाच्या २३ व्या सर्वसाधारण सभेत जागतिक वन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे काय महत्त्व आहे याची माहिती मिळावी असा उद्देश समोर ठेवून हा दिवस साजरा केला जात आहे.\nपूर्वी वनदिवस साजरा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे होती. २००६-०७ साली हे कार्य सामाजिक वनीकरण विभागाकडे सोपविण्यात आले. त्यानुसार राज्यात ८,८८४ इको क्लब स्थापण्यात आले. शासकीय पातळीवर पर्यावरण बचावासाठी एवढे प्रयत्न होत असताना जागतिक वनदिनीच हजारों झाडांची कत्तल होण्याची नामुष्की यंदा आली आहे.\nहोळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित आहेत. होळीच्या निमित्ताने पर्यावरणाची माहिती देण्याचे काम स्वयंसेवकांनी करावे तसेच दुर्गुणांच्या पुतळाची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा, असेही सांगितले जात आहे. जागतिक वनदिनी वनाचीच होळी होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.\nयावर अधिक वाचा :\nझाडांची ‘होळी’ करू नका\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्��ा ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka.php?country=%2B2%3E&from=in", "date_download": "2020-04-01T13:59:42Z", "digest": "sha1:RP2XK4OHMLVZOBDEHPBGVYXDV2WBGLXM", "length": 13081, "nlines": 82, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आद्याक्षरानुसार यादी,\nसंबंधित देशाच्या नावानुसार वर्गीकरण केलेली:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तान��त्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आ��ि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n24. मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक +236 00236 cf 15:59\n30. काँगोचे प्रजासत्ताक +242 00242 cg 15:59\n31. काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक +243 00243 cd 15:59 - 16:59\n35. ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र +246 00246 io 20:59\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी ग्रीनलँड या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00299.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50722", "date_download": "2020-04-01T16:04:14Z", "digest": "sha1:FKCSBTCXTKEHRBLABNEYNAPGC4BUZED3", "length": 8326, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आता कशाला शिजायची बात-साक्षी-ओपन सँडविच | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /आता कशाला शिजायची बात-साक्षी-ओपन सँडविच\nआता कशाला शिजायची बात-साक्षी-ओपन सँडविच\nमोहोरी पूड - १ चमचा\nलोणी - १ चमचा\nगाजर - किसून २ मोठे चमचे\nमोड आलेले कडधान्य - १ मोठा चमचा\nब्रेड स्लाईस - १\nसॉस - तोंडीलावण्यासाठी. (हवा असल्यास)\n१) अगदी थोडे पाणी घालून मोहरीची पूड फेटून घ्या.\n२) ५ मिनिटांनी त्यात किसलेले गाजर आणि मोड आलेले कडधान्य, लोणी व चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करा.\n३) सँड्विच ब्रेडच्या स्लाईसवर लावून घ्या.\n४) हवा असल्यास टोमॅटो सॉस लावून वाढा.(सॉस न लावताही चांगले लागते.)\n१) पनीर/टोफू वगैरे बरंच काही घालता येईल.\n२) मिक्स हर्ब्जही घालता येतील.\n३) ब्रेड नको असल्यास ह्याच फीलींगने पोळीची गुंडाळी कर���ा येईल.\nइंटरनेट आणि माझी फेरफार\nवेगळाच प्रकार दिसतोय. चांगलं\nवेगळाच प्रकार दिसतोय. चांगलं वाटतंय.\nमोहरीचा नाकात जाणारा स्वाद हेच ह्याचं वेगळेपण आहे.\nसगळ्यांना आवडेलच असं सांगता येत नाही.\nओपन सँडविच (खरं तर त्याला\nओपन सँडविच (खरं तर त्याला सँडविच का म्हणतात माहिती नाही) हा आवडता प्रकार आहे. करून बघणार. ब्रेड तव्यावर ठेवून खालच्या बाजूने क्रिस्पी करून घेणार मात्र.\nछान प्रकार... आमच्याकडे तयारच\nछान प्रकार... आमच्याकडे तयारच मस्टर्ड सॉस मिळते.\nमस्टर्ड सॉस आवडत नाही\nमस्टर्ड सॉस आवडत नाही त्यामुळे त्यापेक्षा केल-पेस्तो करुन बाकी सर्व जिन्नस घालुन पहाणार. छान आहे.\nजिन्नसांतला पहिलाच पदार्थ वाचून हा पदार्थ आपल्याला आवडणार याची खात्री पटली\nफोटो छान आला आहे. करून खाऊन पाहणार नक्की.\nमस्त आहे आणि सोपं आहे\nमस्त आहे आणि सोपं आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/adlene-p37101575", "date_download": "2020-04-01T15:31:14Z", "digest": "sha1:H34GW55LVRC5YXMGZVKPHYZUZD3HHMMT", "length": 17841, "nlines": 284, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Adlene in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Adlene upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Adapalene\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Adapalene\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nAdlene के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n4 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपके अपलोड किए गए पर्चे\nदवा उपलब्ध नहीं है\nAdlene खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मुंहासे (पिंपल्स) सोरायसिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Adlene घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Adleneचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Adlene चा कोणता परिणाम असेल हे माहित नाही आहे, कारण आजपर्यंत याबद्दल कोणतेही संशोधन कार्य झालेले नाही.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Adleneचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांसाठी Adlene च्या दुष्परिणामांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या अनुपस्थितीत, Adleneच्या सुरक्षिततेबद्दल माहिती उपलब्ध नाही.\nAdleneचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Adlene घेऊ शकता.\nAdleneचा यकृतावरील परिणाम काय आहे\nAdlene यकृत साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nAdleneचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Adlene घेऊ शकता.\nAdlene खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Adlene घेऊ नये -\nधूप से जली त्वचा\nAdlene हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Adlene चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Adlene घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकता, कारण याच्यामुळे पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Adlene सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Adlene कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Adlene दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, आहाराबरोबर Adlene घेतल्याने होणाऱ्या परिणामांविषयी काही सांगता येत नाही.\nअल्कोहोल आणि Adlene दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Adlene घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Adlene घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Adlene याचा वापर डॉक्टरांच्या सा��गण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Adlene च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Adlene चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Adlene चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election-news-2019/newly-elected-hassan-mp-prajwal-revanna-to-resign-119052400027_1.html", "date_download": "2020-04-01T15:58:44Z", "digest": "sha1:SFYPACRXDSYAJYIWZ4CC23TQZTQC4NLU", "length": 10396, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'म्हणून' आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलोकसभा निवडणूक 2019 बातम्या\n'म्हणून' आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार\nलोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून निवडून आलेले जनता दल युनायटेडचे एकमेव विजयी उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा हे आपल्या आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार आहेत. प्रज्ज्वल हे जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटकच्या हसन मतदारसंघातून ते विजयी झाले होते.\nराजकारणात पदार्पण करणाऱ्या आपल्या नातवासाठी देवेगौडा यांनी हसन हा स्वत:चा पारंपरिक मतदारसंघ सोडला होता. त्याऐवजी ते शेजारच्या तुमकुरू या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. मात्र, भाजपच्या झंझावातापुढे त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देवेगौडा यांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंगले होते.\nशिवसेनेच्या या जिंकलेल्या उमेदवारांना लॉटरी लागेल मोदी सरकार मध्ये\nरा���ुल गांधींनी पराभवावी जबाबदारी स्वीकारली, राजीनामा देण्याचा प्रस्ताव\nऊर्मिला मातोंडकर पराभूत, गोपाळ शेट्टींनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय\nकाँग्रेसने म्हटलं- मोदी जिंकले, भाजप नाही\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/parle-biscuit-will-cut-10-000-employees-119082200003_1.html", "date_download": "2020-04-01T16:01:33Z", "digest": "sha1:XXKT743TXMZZT54XJUEHDRITM7YZ26X7", "length": 11927, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सर्वात मोठी कंपनी पार्ले बिस्कीट करणार दहा हजार कर्मचारी कपात | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्वात मोठी कंपनी पार्ले बिस्कीट करणार दहा हजार कर्मचारी कपात\nसर्वात मोठी बिस्कीट कंपनी पार्ले प्रोडक्ट्स 10,000 कर्मचारी कमी करणार आहे. देशातील बाजारातील आर्थिक मंदी यासाठी काआहे त्यामुळे बिस्कीट विक्री मोठ्या प्रमाणात घटली असे कंपनीने सांगितले आहे. बाजारात होणारी भिस्कीत\nविक्री मोठ्या प्रमाणत घटल्याने कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागतोय, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर जाणार आहेत.\n100 किलोपेक्षा कमी म्हणजे 5 रुपयांखालील बिस्कीट पॉकेटवरील जीएसटी कमी करावा, अशी मागणी सरकारकडे कंपनीने केली आहे. मात्र जर सरकारने हा निर्णय न घेतल्यास विविध ठिकाणचे आठ ते दहा हजार कर्मचारी कमी करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही\nपर्याय राहणार नाही, कारण, मंदीमुळे कंपनीवर आर्थिक बोजा पडत आहे, अशी माहिती पार्ले प्रोडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी दिली आहे.\nदेशात 10 हजार कोटी रुपयांची विक्री असलेल्या पार्लेकडून प्रसिद्ध पार्ले जी, मोनॅको, मारी ब्रँडचीही बिस्कीट उत्पादित करण्यात येतात. यामध्ये कंपनीकडून एक लाख कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो, तर देशात कंपनीचे स्वतःचे 10 प्लांट्स असून 125 थर्ड पार्टी निर्मिती सुविधा आहेत. पार्लेचे निम्म्यापेक्षा जास्त ग्राहक हे ग्रामीण भारतात आहेत. तर दुसरी मोठी कंपनी ब्रिटानिया देखील आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे येत्या काळात अनेकांच्या नोकऱ्या जातील असे चित्र आहे.\nराज ठाकरे यांची चौकशी नाही तर मनसे कार्यकर्ता चौगुले आत्महत्या करण्या मागचे हे आहे कारण\nकाश्मीर : शाळा सुरू तर झाल्या, पण आता पुढे काय\nसोन्याचा नवा भाव ३८, ७७० रुपये तोळा दर\nदरोडे खोरांच्या गोळीबारात जीव गमावलेल्या सॅम्युअलच्या कुटुंबाला आर्थिक मदत, पत्नीस नोकरी\nलातूर पाणी पुरवठयात कपात सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळ�� काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nदोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nनक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...\nमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...\nवोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sataratoday.com/post/23516", "date_download": "2020-04-01T13:23:55Z", "digest": "sha1:LYTX2KCPQF63Z7ETR5MYXCLVPCJEEATE", "length": 10630, "nlines": 107, "source_domain": "sataratoday.com", "title": "बेकायदा दारु विक्री प्रकरणी शहर पोलिसांच्या डीबी पथकाचा छापा", "raw_content": "\nबेकायदा दारु विक्री प्रकरणी शहर पोलिसांच्या डीबी पथकाचा छापा\nसंशयिताने काढला पळ; परिसरात काही काळ तणावाचे वातावरण\nयेथील लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी येथे बेकायदा दारु विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या डीबी पथकाला समजली. त्यानुसार घटनास्थळी छापा टाकून कारवाई करण्यात आली.\nसातारा : रविवारी दिवसभर जनता कर्फ्यू लागला असत��ना दुपारी सदरबझार येथील लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी येथे बेकायदा दारु विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या डीबी पथकाला समजली. त्यानुसार घटनास्थळी छापा टाकून कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकल्यानंतर संशयिताने तेथून पळ काढला.\nपांडूरंग सिताराम राठोड (रा.झोपडपट्टी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी येथे दारु विक्रीची माहिती डीबी पथकाला मिळाली. पोलिसांनी पथकाद्वारे घटनास्थळी छापा टाकला. या घटनेने परिसरात काही तणाव निर्माण झाला. पोलिसांना पाहताच संशयिताने तेथून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी 2100 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तदान शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nजमावबंदीत वाढदिवस साजरा करणार्‍यावर गुन्हा\nकोरोनाचा ‘एप्रिल फूल’ केल्यास थेट जेलमध्ये : एसपी सातपुतेंचा इशारा\n'साथी हाथ बढाना' : राज्यातील जि. प. अभियंता संघटनेची दोन कोटींची मदत\nगोडोलीत रक्तद��न शिबीर संपन्न\nग्रामसेवकांनी डोंगराळ भागातील ग्रामस्थांना स्वखर्चाने वाटला भाजीपाला\nकोरोना अनुमानित एक महिला व एका पुरुषाचे रिपोर्ट आले निगेटिव्ह\nआ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत\nसंशोधकांच्या दाव्यानंतर सातार्‍यातील मेडिकल्समधून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ गायब\nदुचाकी अपघातात महिला डॉक्टर जखमी\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा चिकन सेंटरवर कारवाई\nसुचनांचे पालन न करणार्‍या दुकानदारावर गुन्हा\nविनाकारण फिरणार्‍यावर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल\nकोरोना अनुमानित म्हणून एक महिला व एका पुरुषाला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल\nऔद्योगिक क्षेत्राची 150 कोटींची उलाढाल ठप्प\nपाटीलसाहेब, तुम्ही कराडचेच नाही, तर सातारचेही खासदार आहात \nपोलिसांशी हुज्जत घातल्यास सरळ गुन्हे दाखल करणार\nकोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात केले दाखल\nकोरोनाची भीती घालवायला मनोबल हेल्पलाईन : डॉ. हमीद दाभोलकर\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी साधला सरपंचांशी संवाद\nकोरोनाचा सामना करण्यासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था देणार एक कोटीचा निधी\nभरमसाठ साठ्यामुळे सातारा जिल्ह्यात दुध संकलन बंद\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खा. रणजितसिंहांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला अधिकार्‍यांशी संवाद\nकराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल 4 रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/from-the-capital/articleshow/72210310.cms", "date_download": "2020-04-01T16:08:29Z", "digest": "sha1:XHPRC2FXX2HTAXAE3A7253UYTVJFWFHA", "length": 25866, "nlines": 180, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Column News: राजधानीतून - from the capital | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nसुनील चावके महिन्याभरापासून बैठकींच्या गुऱ्हाळात निव्वळ चालढकल करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेवरची वासना का उडाली, याचा उलगडा ...\nमहिन्याभरापासून बैठकींच्या गुऱ्हाळात निव्वळ चालढकल करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेवरची वासना का उडाली, याचा उलगडा यथावकाश होईलच.\nमहिन्याभरापूर्वी लागलेल्या विधानसभा निवडणुक��त स्पष्ट बहुमताचा कौल मिळूनही मुख्यमंत्रीपदावरुन वाद निर्माण करणाऱ्या शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत नांदायचे नसल्याचे उघड झाले आणि सत्तेच्या समीकरणाची सूत्रे अलगद राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ५४ जागा जिंकून देणारे शरद पवार यांच्या हाती पोहोचली. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सरकार स्थापन करण्याची खिचडी तेव्हापासूनच शिजायला सुरुवात झाली. पण महिना लोटून गेल्यानंतर शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या बाबतीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीने घोळ घालत आहेत, त्यावर त्यांनाही एकत्र नांदायची इच्छा नसल्याचे दिसून येत आहे.\nस्पष्ट बहुमताची बेरीज होत असलेल्या तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचे अवघड लक्ष्य साधताना आपली गाठ केंद्रात सत्तेत असलेल्या अत्यंत धूर्त अशा मोदी सरकारशी आहे, याची जाणीव केवळ शरद पवार यांनाच नव्हे तर उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही आहे. आपण मांडलेला सत्तेचा सारीपाट केंद्रातील शक्तींचा वापर करुन मोदी सरकार कधीही उधळू शकते, याचीही त्यांना कल्पना आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांशी संपर्कात आहेत. पण वेगवान हालचाली करण्यात ते 'असमर्थ' का ठरत आहेत हे अनाकलनीय आहे. राजकारणात एक आठवडाही बरीच उलथापालथ घडवणारा ठरतो. अशा स्थितीत महाराष्ट्रासारख्या देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एक महिन्याच्या कालावधीत तीन मोठ्या संधी मिळूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दाखवलेली उदासीनता नजरेआड करता येणार नाही. यात कोंडी झाली आहे ती शिवसेनेची. कारण तीन पक्षांमध्ये सरकार स्थापनेसाठी गांभीर्याने प्रयत्न करणारा शिवसेना हा एकच पक्ष दिसत आहे. संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापन करता येत नसल्याचे भाजपने राज्यपालांना कळविल्यानंतर पुढचे निमंत्रण शिवसेनेला मिळाले होते. त्याच दिवशी शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र देऊन सरकार स्थापनेचा विषय संपवता आला असता. पण सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात पोहोचलेले शिवसेनेचे नेते दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याच्या पत्रांसाठी शेवटच्या मिनिटापर्यंत ताटकळत राहिले.\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या एकमेव उद्दिष्ट्याने आपण एकत्र आलो आहोत, याचे भान तिन्ही पक्षांना राहिले नाही. भाजपला रोखण्यासाठी आधी सत्तेत येणे महत्त्वाचे आहे, पदरी पाडून घेतलेल्या सत्तेचे वाटप कसे करायचे ते नंतर ठरवता येईल, या एककलमी किमान समान कार्यक्रमावर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांचे मतैक्य होऊ शकले नाही. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा काँग्रेसला पंधराही जागा जिंकता येईल की नाही, याची शाश्वती नव्हती. पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या हाती ४४ जागांचे घबाड लागले. १९६२ पासून अकरा वर्षांचा अपवाद वगळता ४६ वर्षे मुख्यमंत्रीपदासह मनसोक्त सत्ता भोगणाऱ्या महाराष्ट्राकडे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कोणत्याही बड्या नेत्याला पक्षाच्या प्रचारासाठी फिरकावेसेही वाटले नाही. पण घरबसल्या सत्ता मिळण्याची परिस्थिती उद् भवताच राज्यात अडगळीत पडलेल्या काँग्रेस नेत्यांपासून दिल्लीतल्या काँग्रेसश्रेष्ठींपर्यंत सर्वांनाच माज आला. कालबाह्य झालेल्या धर्मनिरपेक्षतेत गुरफटलेल्या काँग्रेसने हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला शिवल्यामुळे होणारा राजकीय 'विटाळ' सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. सत्तास्थापनेत कालापव्यय होत असताना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदासह सर्वाधिक लोणी व मलई लागलेली मंत्रालये कशी ओढून घेता येईल याचे गणित सोडविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काका-पुतणे अहोरात्र गुंतले होते. भाजपने अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे केंद्रातील तुटपुंजे मंत्रीपद ठोकरुन राष्ट्रीय लोकशाही आघाडीबाहेर पडलेल्या शिवसेनेला या दोन्ही कुच्चर पक्षांवर विसंबून राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही. सत्तेच्या जोरावर कोणत्याही राज्यात लिलया सरकार स्थापन करण्याच्या कलेत पारंगत भाजपलाही ईडी, सीबीआय, आयटी आणि अन्य तपास यंत्रणांच्या अदृश्य शक्तींचा वापर करुन संख्याबळातील तूट भरुन काढता येत नव्हती. कुरघोडीच्या राजकारणासाठी आवश्यक असलेल्या बुद्धिचार्तुयात कमकुवत ठरलेल्या आणि जनाधार गमावलेल्या नेत्यांना जमवून फाजील धर्मनिरपेक्षतेचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या काँग्रेसला झटपट निर्णय घेण्याची तत्परता दाखवता येत नव्हती. अशा स्थितीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत एकत्र आल्यानंतरही त्यांना राजभवनात जाऊन सत्तेवर दावा करता आला नाही. हे या तिन्ही पक्षांचे राजकीय दौर्बल्यच म्हणावे लागेल.\nविधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने असा काही कौल दिला आहे की त्याचा फायदा उठवून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची संधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळू शकते. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेला भाजपशी संबंध तोडायला आणि रालोआबाहेर पडायला बाध्य करुन रस्त्यावर आणल्यानंतर भाजपशी संधान बांधण्याची ही संधी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसलाच उरली आहे. राज्यात उद् भवलेल्या चौफेर राजकीय निर्नायकीचा पक्षात, राज्यात आणि केंद्रात, दृश्य आणि अदृश्य स्वरुपात, जास्तीत जास्त आणि झटपट कसा फायदा उठवता येईल, याचे त्रैराशिक मांडण्यात शरद पवार आणि त्यांचे सहकारी कोणतीही संधी दवडत नव्हते. भाजपसोबत गेल्यास मिळणाऱ्या सत्तेसोबतच राष्ट्रवादीचा सामूहिक 'कम्फर्ट'ही जपला जाईल ही जाणीव काका आणि पुतण्याला करुन देण्याची व्यापक मोहीम त्यांच्या विचारांना प्रभावित करणाऱ्या राष्ट्रवादीतील चाणक्य मंडळाने उघडली होती. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी स्थापन करण्याचे घोंगडे भिजत असताना त्याची परिणती शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाऊणतासाच्या बंद दारामागील चर्चेत झाली. काकांपासून प्रेरणा घेत अजित पवार यांनी आणखी पुढचे आणि धाडसी पाऊल टाकत मग महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपच घडविला. अजित पवार यांनी खेळलेला सत्तेचा जुगार त्यांच्या अंगलट येणार काय या प्रश्नाचे उत्तर विधानसभेतील शक्तीपरीक्षेच्या वेळीच मिळेल. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरात सत्तास्थापनेसाठी मिळालेल्या तीन सुवर्णसंधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेतुपुरस्सर हलगर्जीपणामुळे शिवसेनेच्या हातून निसटल्या. पहिली ११ नोव्हेंबरला, दुसरी १२ नोव्हेंबरला आणि तिसरा २२ नोव्हेंबरला. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयी सरकारला पाडाव करुन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या १७ पक्षांच्या यूपीएने निकाल लागल्यानंतर अनेक परस्परविरोधी मुद्दे आणि विचारधारांवर समेट घडवून अवघ्या चार दिवसात जन्माने इटालियन सोनिया गांधींची देशाच्या पंतप्रधा��पदासाठी सर्वसंमतीने निवड केली होती. सोनियांनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर पाच दिवसांनंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी हेच शरद पवार आणि त्याच सोनिया गांधी होत्या. आज पंधरा वर्षांनंतर मात्र या दोन्ही नेत्यांच्या पक्षांनी महाराष्ट्रात सर्व मुद्द्यांवर सहमती होऊनही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला महिन्याभरापासून चालढकल चालवली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची मनातून इच्छाच नाही, हे त्यातून स्पष्ट होते. महिन्याभरापासून बैठकींच्या गुऱ्हाळात निव्वळ चालढकल करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेवरची वासना का उडाली, याचा उलगडा यथावकाश होईलच.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nफॅटी लिव्हर; लक्षणे, तपासण्या आणि उपचार\nहिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ आणि त्यावरील उपचार\nकावीळ आणि तिचे प्रकार\nनवजात अर्भकांना होणारे आजार\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nउतरत्या वयातली अत्तराची कुपी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनोबेल मिळवून देणारी बॅटरी...\nदेव देवळात, चित्त खेटरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/akash.html", "date_download": "2020-04-01T15:36:49Z", "digest": "sha1:2UGWT7SEPPCTT346YXDF56BERXVJLRT4", "length": 8446, "nlines": 98, "source_domain": "zeenews.india.com", "title": "akash News in Marathi, Latest akash news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nआकाश-नताशाच्या विवाह सोहळ्यात नीता अंबानीचे नृत्य प्रदर्शन\nविवाहाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.\nआकाश- श्लोकाच्या विवाहसोहळ्याला नव्या लूकमध्ये पोहोचली सोनाली\nस्वागत समारंभात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे एका अनोख्या अ��दाजात समोर आली.\nआकाश - श्लोकाचा हायप्रोफाइल स्वागत सोहळा, दिग्गज मंडळींची उपस्थिती\nआकाश - श्लोकाच्या स्वागत सोहळ्यात अनेक सेलेब्रिटी, राजकारणी, क्रिडा-कला क्षेत्रतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थितीत होते.\nव्हिडिओ: 'बाहुबली' आणि 'कटप्पा'चा दमदार डान्स पाहून तुम्ही व्हाल खूश\nआपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असेल की, बाहुबली आणि कटप्पा जर एकत्र आले तर, कसा डान्स करतील. तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवले ते टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या एका रिअॅलिटी शोने.\nबिग बॉस ११ : आकाशमुळे हिना आणि शिल्पा हैराण\nबिग बॉस ११ चा यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे आता केवळ दोन आठवडे उरलेत परंतु,\nकपिल शर्मा शोमधला सैराटच्या टीमचा अनुभव\nसैराटच्या टीमचा काय अनुभव होता पाहा व्हिडिओ.\nपाहा रिंकू, आकाश आणि नागराजचं ऑफिशियल पेज कोणतं\nसैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावावर अनेक फेक पेज फेसबुकवर बनवण्यात आले आहेत.\n'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंगही तेथे झालेच नाही\nनागराज मंजुळे यांच्या 'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंग हे हैदराबादमध्येच झालेच नाही.\nसिब्बलनी दिलं मोदींच्या हाती `आकाश`\n`आकाश टॅबलेट` च्या वाटपात उशिर केल्यामुळे नरेंद्र मोदींनी कडाडून टीका केली होती. त्यानंतर मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना दोन आकाश टॅबलेट पाठवले आणि मोदींना असा सल्ला दिला की शिक्षणाला राजकारणापासून दूरच ठेवा.\nएप्रिल-मे मध्ये येणार 'आकाश' हाती\nजगातील सगळ्यात स्वस्त असणाऱ्या आकाश टॅब्लेटचं अपग्रेडेड व्हर्जन एप्रिल किंवा मे मध्ये लाँच करण्यात येईल. आणि याच्या किमतीत वाढ करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांनी आज दिली.\nCorona : जगाच्या या कोपऱ्यात अजूनही कोरोना पोहोचला नाही\nकोरोनाच्या संकाटात गरीबांच्या मदतीसाठी किर्तनकार इंदोरीकर महाराजांची मदत\nदिल्लीतील त्या क्रार्यक्रमात अमरावतीचे पाच जण सहभागी, एकाची प्रकृती चिंताजनक\nकोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल\nटाटांनंतर आणखी एक दानशूर सरकारच्या मदतीला; ११२५ कोटीचा खजिना केला रिता\nकोरोनाचं संकट असताना जिओचं ग्राहकांना मोठं गिफ्ट\nराशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींना कळणार शुभवार्ता\n कोरोना व्हायरसचा प्रवास २५ ते २७ फुटांपर्यंत\nप्रतिबंधात्मक उपाय म्हणून डोंबिवली पूर्व परिसर पूर्णत: बंद - आयुक्त\nचीनमधील वुहान येथून मोठी दिलासादायक बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/your-mother-and-i-come-to-suicide-119072000007_1.html", "date_download": "2020-04-01T15:54:31Z", "digest": "sha1:MTMQ35HZRCIVGCRJXFO2BXS4B6PGHHW6", "length": 13274, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तुझी मम्मी आणि मी आत्महत्या करत आहे पोलिसांना सांग, पत्नीचा खून नवऱ्याची आत्महत्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतुझी मम्मी आणि मी आत्महत्या करत आहे पोलिसांना सांग, पत्नीचा खून नवऱ्याची आत्महत्या\nपुणे येथे पत्नी, मुलीला सणसवाडी डोंगरावर घेऊन जाऊन मुलीला तुझी मम्मी आणि मी खोटी खोटी आत्महत्या करतो. तू पोलिसांना जाऊन सांग, असे सांगून पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पत्नीच्या साडीनेच गळफास घेऊन पतीनेही आत्महत्या केली. उर्मिला संतोष बच्चेवार (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ. चांडोळा, ता. नांदेड, जि. नांदेड) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. संतोष बच्चेवार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेची माहिती दांपत्यांची मुलगी कोमल संतोष बच्चेवार (वय- ९) हिने पोलिसांना दिली. संतोष याने एका महिलेला तीन लाख रुपये आणि पत्नीचे दागिने दिले होते. मात्र, त्या महिलेने पैसे आणि दागिने परत देण्यास नकार दिला. संतोषने महिलेविरुद्ध पाबळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. उर्मिला आणि संतोष महिलेकडे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्या महिलेने पैसे दिले नाहीत. यावरून संतोष आणि उर्मिला यांच्यामध्ये जोरदार वाद झाले. संतापलेला संतोष पत्नी आणि मुलीला घेऊन सणसवाडी डोंगरावर घेऊन गेला. डोंगरावर गेल्यानंतर त्याने मुलीला तुझी मम्मी आणि मी खोटी खोटी आत्महत्या करतो. तू पोलिसांना जाऊन सांग. मग पोलीस त्या बाईकडून आपले पैसे काढून देतील असे संतोषने कोमलला सांगितले. कोमल डोंगर उतरत असताना आईचा ओरडण्याचा आवाज आला. तिने परत आई-वडीलांकडे जात असाताना वडील आईची साडी घेऊन जाताना दिसले. कोमलने इतरांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत माझी मम्मी आणि पप्पा आत्महत्या करत असल्या��े सांगताच पोलीस देखील चक्रावून गेले. पोलिसांनी सणसवाडी डोंगरावर धाव घेतली असता उर्मिलाचा खून करून संतोषने तिच्या साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.\nचिमुकली आजारी असतांना रडते म्हणून आईने केली तिची हत्या\nमोबाइल गेमच्या नादात तरुणाची आत्महत्या\nNeflix मोबाइल यूजर्ससाठी लवकरच आणत स्वस्त प्लान, जाणून घ्या किती स्वस्त होऊ शकतात प्लान\nविधानसभा निवडणुकीच्या आगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून अनेक भाजपात येणार - राधाकृष्ण विखे\nनरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं करणार\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nदिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी ...\nएलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा ...\nनिजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल\nनिजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...\nकाही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...\nकरोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...\nदिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...\nद���न आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://chandrakantdadapatil.in/singapore-taiwan-companies-invest-india", "date_download": "2020-04-01T14:59:27Z", "digest": "sha1:JY4LQ45SIMM2DDCM4JMUMR56JDWTW6MN", "length": 4807, "nlines": 32, "source_domain": "chandrakantdadapatil.in", "title": "सिंगापूर आणि तैवान या देशांच्या शिष्टमंडमंडळाला महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन - चंद्रकांत दादा पाटील", "raw_content": "\nसिंगापूर आणि तैवान या देशांच्या शिष्टमंडमंडळाला महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन\nमुंबई १३ – महाराष्ट्रात रोजगार निर्मितीसाठी तैवान आणि सिंगापूर या देशांच्या शिष्टमंडळाला गुंतवणुकीसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले. आज ओबेरॉय हॉटेल येथे आयोजित सिंगापूर व तैवान येथील वित्तीय गुंतवणूकदारांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. महाराष्ट्राचा शेतकरी शेतीमध्ये उत्पादन घेतो पण त्याचं उप्तन्न मात्र वाढत नाही, आपण या ठिकाणी कृषि मालावरील प्रक्रिया उद्योग सुरु करावेत जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळू शकेल त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. महाराष्ट्रात सध्या सातारा व नागपूर या ठिकाणी फूड पार्क उपलब्ध आहेत तशाच प्रकारचे फूड पार्क महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुरु करण्यासाठी व आवश्यक त्या जागा मिळवून देण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले.रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कोल्हापूर येथे सर्वतोपरी सुविधा देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिले.\nभारत हा तरुणांची जास्त संख्या असलेला देश आहे त्यामुळे आमचं लक्ष याकडे वेधले आहे; त्यामुळे भारताकडे आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहोत असे सिंगापूर आणि तैवान या देशांच्या शिष्टमंडमंडळाच्या प्रतीनिधीने सांगितले. जर भारतात ही गुंतवणूक झाली तर याचा फायदा भविष्यात दोन्ही देशांना होईल असा आशावाद या वेळी शिष्टमंडळाने व्यक्त केला.\nदादा पाटील © कॉपीराइट 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://forttrekkers.com/moragad-fort-nashik.html", "date_download": "2020-04-01T14:09:15Z", "digest": "sha1:F2KA4VMBC7EWK5KXV5RTK4E5KKSRIOBN", "length": 7304, "nlines": 79, "source_domain": "forttrekkers.com", "title": " Moragad Fort, Moragad Fort Trek, Moragad Fort Trekking, Nashik", "raw_content": "\nमोरागड किल्ला Moragad Fort – ४४५० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.\nभौगलिक दृष्ट्या पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय.\nइतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.\nगडमाथ्यावर जाताना दुसऱ्या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.\nमोरागडावर जाणारी वाट एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर जाते. मुल्हेरमाचीवर असणाऱ्या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भंडगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरगडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.\nमोरागडावर राहण्याची सोय नाही. मात्र मुल्हेर आपण राहू शकतो. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. मात्र गडावर उन्हाळ्यात पाणी नाही. गडावर जाण्यासाठी ४५ मिनिटे मुल्हेर पासून लागतात.\nविश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली.\nराजगड किल्ला (RAJGAD FORT)\nअधिक माहितीसाठी क्लिक करा\n\"प्रौढ प्रताप पुरंदर\" \"महापराक्रमी रणधुरंदर\" \"क्षत्रिय कुलावतंस्\" \"सिंहासनाधीश्वर\"...\n\"राजाधिराज योगिराज\"...\"पुरंधराधिष्पती\"... \"महाराजाधिराज\" \"महाराज\" \"श्रीमंत\"...\n\"छत्रपती शिवाजी महाराज की जय\"\n जय भवानी जय शिवाजी \nराजमाची किल्ला (RAJMACHI FORT)\nमोबाईल : +९१ ९७६९५४९२५९\nमोबाईल : +९१ ९८३३४७४३३५\nहोम | आमच्या बद्दल | आमचे सहकारी | ट्रेकर्स | शिवाजी महाराज | किल्ले | आमची भटकंती | छत्रपती शिवाजी महाराज | अष्टप्रधानमंडळ | सेनापती आणि मावळे | व्हिडीओ | संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://killicorner.in/tag/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-01T13:13:36Z", "digest": "sha1:KAARK6N7DC5VAQGQD3WHUAXY5E7H3AXB", "length": 9460, "nlines": 57, "source_domain": "killicorner.in", "title": "दीर्घकथा Archives | किल्ली Corner", "raw_content": "\n सीझन दुसरा – भाग ४ – अंतिम\n सीझन दुसरा – भाग ४ – अंतिम\nकथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 3 येथे वाचा. ———————————————————————————————————- भाग ११ श्रुतीने दीर्घ श्वास घेतला. कपाळावर आलेली केसांची चुकार बट कानामागे सारली. काही क्षण इकडे तिकडे पाहिले. ती काय म्हणते ते ऐकायला आदित्य अधीर झाला होता….\n सीझन दुसरा – भाग 3\n सीझन दुसरा – भाग 3\nकथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा. ——————————————————————————————————————– भाग 9 आजची सकाळ निराळीच होती. एकदम उत्साही आणि टवटवीत (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा. ——————————————————————————————————————– भाग 9 आजची सकाळ निराळीच होती. एकदम उत्साही आणि टवटवीत कानात एअरफोन्सचे बोळे कोंबून गुणगुणत आपल्याच तंद्रीत श्रुती पार्कमध्ये जॉगिंग करत होती. गुलाबी रंगाचा स्पोर्ट्स टी शर्ट,काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, केसांचा हाय पोनी, स्पोर्ट्स शूज ह्या तिला सर्वात आरामदायी वाटणाऱ्या…\n सीझन दुसरा – भाग २\n सीझन दुसरा – भाग २\nकथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. भाग ५ हर्षदाची कंपनी मिळाल्यामुळे ���्रुतीला तसं बरंच मोकळं वाटत होतं. ती श्रुतीच्या अगदीच मोजक्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी एक होती. फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहावे असं जरी ठरलं असलं तरी श्रुतीला एकटीला फ्लॅटवर राहण्यास धाकधूक वाटत होती. बरं , फ्लॅट sharing बेसिस वर घ्यावा म्हटलं तरी जराश्या रिजिड स्वभावाच्या श्रुतीला नवीन मुलींमध्ये मिसळुन राहणे…\n सीझन दुसरा – भाग १\n सीझन दुसरा – भाग १\n (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग १ श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. भाग १ आदित्य आपल्या आलिशान ऑडी a४ गाडीमध्ये बसून एकटाच भरधाव वेगाने हायवरून जात होता. ही त्याची आवडती कार होती. जेव्हा त्याच्या अथक प्रयत्नानंतर कंपनीला नफा झाला तेव्हा त्याच्या बाबांनी ही कार बक्षीस दिली होती. आता तर अगदीच सकाळची वेळ होती त्यामुळे रहदारी नव्हतीच. एरवी भरगच्च रहदारी असणारा हिंजवडीला जाणारा रस्ता ह्यावेळी सुना सुना वाटत होता. खरे तर त्याने…\nखुर्ची ही भयकथा किल्ली सहर्ष पोस्ट करत आहे. अस्मादिकांच्या मित्रमंडळात चाललेल्या “माझे भुताचे अनुभव” ह्या चर्चेतून कथाबीज आलेले असून थोड्याफार प्रमाणात सत्यकथा म्हंणता येईल. त्याबद्दल मी माझी मैत्रीण गायत्री आणि तिचे पती ओंकार ह्यांची आभारी आहे. कथेचा नायक मिलींद आहे असे म्हणता येईल. अर्थात वाचत असताना नायक कोण आणि खलनायक कोण हे चाणाक्ष वाचक ओळखतीलच. सादरीकरणाचे लेखनस्वातंत्र्य घेऊन घटनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखिकेच हेतू नाही.मनोरंजनासाठी ह्या कथेचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती.खुर्चीला तुम्ही सर्वानी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मंडळ…\nसुट्टी – (शतशब्दकथा) January 1, 2020\nनशा – (द्विशतशब्दकथा) October 30, 2019\nदिवाळी अंक: स्पंदन २०१९ October 30, 2019\nउपासाचे पदार्थ कांदा खमंग गूढकथा गोड चटणी चीझ तंत्रज्ञान थालीपिठ दिवाळी अंक दीर्घकथा द्विशतशब्दकथा नाश्ता पक्वान्न पराठे पाककृती पौष्टिक प्रेमकथा प्रेरणादायक फराळ भयकथा भाजी मिष्टान्न लघुकथा लेख विज्ञान व्हेज कोल्हापुरी शतशब्दकथा शतशब्दलेख स्पंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/lifestyle/fashion/page/3/", "date_download": "2020-04-01T13:49:11Z", "digest": "sha1:MDG6WLC6O2C2TXO2XROPMOZU6JUTCNRL", "length": 16219, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "फॅ���न | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कं��ना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nशिवाजी साटम फॅशन म्हणजे... जे आवडतं, जे भावतं ती माझ्यासाठी फॅशन. व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता...साधी पॅण्ट, कॅज्युअल शर्ट फॅशन म्हणजे केवळ कपडे की...साधी पॅण्ट, कॅज्युअल शर्ट फॅशन म्हणजे केवळ कपडे की\nशिल्पा तुळसकर आवडती फॅशन...मी ट्रेण्ड अजिबात फॉलो करत नाही. माझा विश्वास आहे की फॅशन कुठलीही चालू असो पण आपल्याला जे शोभतं ते चांगले दिसते तेच...\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n>> अमित घोडेकर अलीकडे समाजमाध्यमांमुळे आपले जगणे अत्यंत सार्वजनिक झाले आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण 24 तास, 365 दिवस जगाशी जोडले गेलो आहोत. काय खरेदी करतो,...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ दागिने हा समस्त महिला वर्गाचा विक पॉइंट मग ते दागिने सोन्याचे असो, हिर्‍याचे असो किंवा अगदी खोटे असो, नाहीतर हलव्याचे असो मग ते दागिने सोन्याचे असो, हिर्‍याचे असो किंवा अगदी खोटे असो, नाहीतर हलव्याचे असो\n>> लीना टिपणीस, फ़ॅशन डिझायनर आज मकर संक्रांती. काळ्या रंगाचा मानाचा सोहळा. आपल्या दृष्टीने काळा रंग जरी संक्रांतीपुरता मर्यादित असला तरी फॅशन जगतात काळा रंग म्हणजे...\nफॅशन पॅशन-चांगल्या विचारातून व्यक्तिमत्त्व घडते\nराहुल मेहेंदळे आवडती फॅशन ...जीन्स टीशर्ट फॅशन म्हणजे...आरामदायक वाटेल ते व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता...जीन्स टीशर्ट, शॉर्ट्स या कपडय़ांना प्राधान्य देतो. फॅशन म्हणजे केवळ कपडे...\nनेलपेंटचा असाही उपयोग भाजी चिरताना किंवा एखादे काम करत असताना बोट कापले तर त्या जखमेवर नेलपेण्ट लावा. रक्त थांबण्यास मदत होते. अनेकदा पॅकबंद डबे...\nfa शन Pa शन…मी सौंदर्यवती\nपद्मजा फेणाणी आवडती फॅशन...वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्क व नेटच्या मोठे जरी काठ असलेल्या साडय़ा, तसेच हिरे, मोत्यांचे दागिने आणि ब्रोचेस. फॅशन म्हणजे...तनामनाला खुलवणारी, आनंद देणारी. व्यक्तिगत आयु��्यात कशा...\nPhoto : कूल कूल थंडीतला ‘हॉट’ लूक\n>> पूजा पोवार, फॅशन डिझायनर नववर्षाची पूर्वसंध्या. समस्त तरुणाई पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये व्यग्र आहे. कोणत्याही पार्टीची शान म्हणजे त्यासाठी करण्यात येणारी वेशभूषा. चला तर मग... Be...\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nसंगमेश्वर बाजारपेठेत लॉक डाऊनची ऐशीतैशी; खरेदीसाठी गर्दी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनाचाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/National/gold-plated-crockery-for-american-president-donald-trump-in-india-tour-dmp/", "date_download": "2020-04-01T15:17:52Z", "digest": "sha1:YZI5GQREBTNAIUSKMHQU6OTRW3WSS6RM", "length": 6747, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रम्प भारतात जेवणार सोन्याच्या ताटात तर चहा पिणार चांदीच्या कपात | पुढारी\tTop", "raw_content": "\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा धोका वाढला - मंत्री टोपे\n५ हजार पेक्षा जास्त लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये - मंत्री टोपे\nमुंबईत धोकादायक ठिकाणांवर ५२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर - मंत्री टोपे\nजनतेला सरकारी सूचनांच्या पालनाचे पुन्हा एकदा टोपे यांचे आवाहन\nगेल्या १२ तासात १९ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद\nमुंबईत कोरोनाचे नवीन १६ जण आढळले\nनागपूरमध्ये ५४ जणांना केले क्वारंटाईन - आयुक्त मुंढे\n��ंतप्रधान मोदी उद्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधणार\nहोमपेज › National › ट्रम्प भारतात जेवणार सोन्याच्या ताटात तर चहा पिणार चांदीच्या कपात\nट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात\nजयपूर : पुढारी ऑनलाईन\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसासाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारतात जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या जेवणासाठी भारताने विशेष तयारी केली आहे. भारत दौऱ्यादरम्यान ट्रम्प कुटुंबिय सोन्याच्या ताटात जेवणाचा अस्वाद घेणार आहेत. तर, त्यांच्या चहापानासाठी चांदीच्या कपाची सोय करण्यात आली आहे.\nजयपूरचे प्रसिद्ध डिझायनर अरुण पाबूवाल यांनी ट्रम्प कुटुंबियांच्या वापरासाठी खास कटलरी व टेबल वेअर डिझाईन तयार केले आहे. खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला दिल्ली प्रवासादरम्यान याच सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीत जेवण वाढले जाणार आहे. इतकेच नव्हे तर गोल्ड प्लेटेड नॅपकिन सेटही तयार करण्यात आला आहे.\nडिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार आहे अशी माहिती पाबुवाल यांनी दिली. या क्रॉकरीमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. त्यावर ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.\n३५ जणांच्या टीमने तीन आठवडयांमध्ये सोन्या-चांदीची ही क्रॉकरी बनवली आहे. वेगवेगळया धातूंचा समावेश केलेल्या या थाळयांना सोन्या-चांदीचा मुलामा देण्यात आला आहे.\nभारत दौऱ्यावर आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह दोन राष्ट्राध्यक्षांसाठी टेबलवेअर डिझाईन तयार केलेले आहे. याशिवाय मेटल डिझायनर पाबूवाल यांनी क्रिकेट वर्ल्ड कपपासून विश्वस्तरीय सौंदर्य स्पर्धांसाठीही ट्रॉफी व मुकुट तयार केलेले आहेत.\nराज्यात ३३ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ३३५\nसांगली : फुलं टाकली बांधावर, टाकण्याची मजुरीही अंगावर\nबारामती : लॉकडाऊनचे उल्लंघन; झाली तीन दिवस कैदेची शिक्षा\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\n केरळमधील वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53220", "date_download": "2020-04-01T15:07:47Z", "digest": "sha1:3EDKHVFUQEMISVTZMPPS5FZR7ZKBUDJ5", "length": 3980, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - आरक्षणाचा एल्गार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - आरक्षणाचा एल्गार\nतडका - आरक्षणाचा एल्गार\nअजुन भावना गेली नाही\nम्हणे पुर्तता झाली नाही\nआता सरकार वरती असा\nकठोर आरोपाचा मार आहे\nजबरदस्त. मायबोलीवर अशाच धडाकेबाज कवितांची आवश्यकता आहे. येऊद्यात अजून .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/jammu-and-kashmir/articles/tomato", "date_download": "2020-04-01T14:22:01Z", "digest": "sha1:OUQGHUZPA5OX5N5XMIWAFKM3WLBTQQ23", "length": 16898, "nlines": 242, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nनिरोगी आणि आकर्षक टोमॅटो पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. विकास राज्य - महाराष्ट्र टीप - ००:५२:३४ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटो पिकांमधील करपा रोगाचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव - श्री. सुरेश राज्य - तेलंगणा उपाय - झायनेब ७५% डब्ल्यूपी @८०० ग्रॅम प्रति ४०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी आणि आकर्षक टोमॅटो पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. चंदन गौडा राज्य - कर्नाटक टीप - १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटो पिकाच्या चांगल्या वाढीसाठी\nशेतकऱ्याचे नाव - श्री. महेंद्र जी राज्य - मध्य प्रदेश टीप - १३:४०:१३ @५०-७५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी आणि आकर्षक टोमॅटो पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. जगदीश कुशवाह राज्य - मध्य प्रदेश टीप:- १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन @१५ ग्रॅम प्रति...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटमाटरपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकांमधील नागअळीचा प्रादुर्भाव.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. हरिलाल खापेड राज्य - मध्य प्रदेश उपाय - मिथाईल डेमिटॉन ३० ईसी @२ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटमाटरपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता तसेच बुरशीचा प्रादुर्भाव.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. देवदत्त जी राज्य - मध्य प्रदेश उपाय - (मेटालॅक्झिल ४% + मॅन्कोझेब ६४%) @३० ग्रॅम + कसुगामायसिन ३% एसएल @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी. त्यानंतर...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटो पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. हेमंत राज्य - महाराष्ट्र उपाय - कार्टाप हायड्रोक्लोराईड ५०% डब्ल्यूपी @२.५ ग्रॅम + कसुगामायसीन ३% एसएल @१.५मिली प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटो कलमी रोपे तयार करण्यासाठी तंत्रज्ञान\n• कलम मशीनमध्ये टोमॅटोची रोपे योग्य ठिकाणी ठेवली जातात. • मशीनद्वारे रूटस्टॉक (खालच्या बाजूने) आणि सायन (वरच्या बाजूने) कापले जाते आणि नंतर त्यांना एकत्र जोडले जाते. •...\nआंतरराष्ट्रीय कृषी | इस्त्राईल कृषी तंत्रज्ञान\nटमाटरपीक संरक्षणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nउत्पादन वाढीसाठी कलमी रोपे\nभाजीपाला उत्पादक शेतकरी नेहमीच नवनवीन तंत्र आणि संकल्पना आत्मसात करताना दिसतात. ज्यामुळे त्यांना उत्पादन वाढ सोबतच कमीत कमी खर्च होऊन, नफा वाढीसाठी आत्मसात केलेल्या...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटोच्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्य नियोजन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. तेजू राज्य - कर्नाटक सल्ला - प्रति एकर १३:0:४५ @५ किलो ठिबकमधून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटमाटरपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकाच्या एकसारख्या वाढीसाठी पोषक घटकांचे योग्य व्यवस्थापन.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. संतोष राज्य: महाराष्ट्र टीपः १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी कर��वी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटमाटरपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतमात्रा\nशेतकऱ्याचे नावं - श्री. तिप्पेश राज्य - कर्नाटक सल्ला - १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे, त्यानंतर ४ दिवसांनी कॅल्शिअम नायट्रेट @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nरसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोच्या उत्पादनात कमी\nशेतकऱ्याचे नाव: श्री. सुमित उकिरडे राज्य: महाराष्ट्र सल्ला: इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल @ १५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nशेतकऱ्याचे नाव - श्री. सुरेश पुनिया राज्य - राजस्थान उपाय - कार्टाप हायड्रोक्लोराईड ५०% एस पी @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nएकात्मिक व्यवस्थापन केलेलं टोमॅटोचे शेत\nशेतकऱ्याचे नाव -श्री चेतन येलवंडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर १३:४0:१३ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटोच्या शेतीचे एकात्मिक व्यवस्थापन\nशेतकरीचे नाव - श्री. तेजस नाईक राज्य - महाराष्ट्र सल्ला - 19:19:19@3 किलो प्रति एकर ठिबकद्वारा द्या\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nफळ पोखरणाऱ्या अळीला प्राथमिक अवस्थेत निम तेल १०,००० पीपीएम ५०० मिली प्रति एकर किंवा बॅसिलस थूरिन्जेंसिस ४०० ग्रॅम प्रति एकर किंवा बेवेरिया बेसियाना १% डव्लू. पी.१ किलोग्रॅम...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nटोमॅटोच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. दीपक शिरसे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर १३:0:४५ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतणमुक्त व योग्य व्यवस्थापन केलेले टोमॅटोचे पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. संदीप शिंगोटे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकरी १९:१९:१९ @ ३ किलो ठिबक मधून द्यावे तसेच अमिनो अॅसिड १५ मिली प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/u19wc-india-start-win-they-beat-sri-lanka-90-runs/", "date_download": "2020-04-01T15:14:38Z", "digest": "sha1:2HPAYHB5MIMB76GAXG2ZZRF7ZACQT55V", "length": 34054, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "टीम इंडियाचा डबल धमाका, एकाच वेळी नमवलं दोन प्रतिस्पर्ध्यांना - Marathi News | U19WC : India start with a win, They beat Sri Lanka by 90 runs | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\ncoronavirus : हे योग्य नाही... शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिडले रोहित पवार\nCoronavirus: ‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’\nलीलावती रुग्णालयात कोरोनाची चाचणी आली पॉझिटिव्ह, पण कस्तुरबात निगेटिव्ह अन्\nकपात नव्हे, घरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचाच शॉक; राज्यातील वीज ग्राहकांची बिले वाढण्याची चिन्हे\nकोरोनाच्या बळीचे दफन न करण्याचे परिपत्रक घेतले मागे; राज्य मंत्री नवाब मलिक यांनी केली मध्यस्थी\nया मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून पडाल तिच्या प्रेमात\nपर्सनल कमेंट कराल तर खबरदार ऋषी कपूर यांनी हेटर्सला दिली तंबी\nरामानंद सागर यांच्या पणतीचे फोटो पाहून म्हणाल, बोल्डनेसमध्ये पूनम पांडे देखील पडतेय कमी\nकोरोनामुळे स्टार वॉर्समधील प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले निधन, सगळ्यांना बसला धक्का\nबॉलिवूड सेलिब्रेटींची मुलं शिकतात या शाळांमध्ये, फीजची रक्कम ऐकून तुम्हाला येईल भोवळ\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\n भारतातील सगळ्यात वयस्कर दाम्पत्याने कोरोनावर केली मात\nवर्क फ्रॉम होम करत असाल तर न विसरता खा दोन केळी, मग बघा कमाल\nCoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण\nCoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nCoronavirus : 'या' वस्तूवर जास्त वेळ राहू शकत नाही कोरोना व्हायरस, या दिवसात याचाच वापर ठरेल फायदेशीर\nCorona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला\n कोरोनाचा खुलासा करणारी महिला डॉक्टर अचानक बेपत्ता; चीन सरकारवर संशय\n भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी\nआमदार नितेश राणेंकडून अजित पवारांचे कौतुक तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला, म्हणाले...\nCoronavirus : ...म��हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'\nछोट्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकारचा मोठा झटका; पीपीएफ, सुकन्या योजनेसह अन्य ठेवींवर व्याजदर घटवले\nदिल्लीतील संमेलनातून देशभर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव; महाराष्ट्रातून १०९ भाविक झाले होते सहभागी\n फ्रान्समध्ये कोरोनामुळे एका दिवसात ४९९ लोकांचा मृत्यू\n‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’\nCoronavirus: राज्यात तयार आहेत २९,९९२ क्वारंटाईन बेड, यंत्रणा सज्ज\nआजचे राशीभविष्य - 1 एप्रिल 2020\nनवी दिल्ली - तीन दिवसानंतर मरकज पूर्णपणे खाली, 1900 जणांना बाहेर काढले, पोलीस कारवाईनंतर मरकज सील\nडोंबिवली -डोंबिवलीत ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या महिलेचा आजाराने मृत्यू झाला आहे. कोरोनासदृश्य आजर असल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी याबाबत कोणतीही अधिकृत दुजोरादिलेला नाही.\nऔरंगाबाद - संचारबंदीदरम्यान 1 लाखांची लाच स्वीकारताना बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास एसीबीने केली अटक\nनिजामुद्दीनला गेलेले १५ जण कोरोना पॉझिटिव्ह; तेलंगानाच्या आरोग्य मंत्र्यांची माहिती\nCorona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला\n कोरोनाचा खुलासा करणारी महिला डॉक्टर अचानक बेपत्ता; चीन सरकारवर संशय\n भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी\nआमदार नितेश राणेंकडून अजित पवारांचे कौतुक तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला, म्हणाले...\nCoronavirus : ...म्हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'\nछोट्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकारचा मोठा झटका; पीपीएफ, सुकन्या योजनेसह अन्य ठेवींवर व्याजदर घटवले\nदिल्लीतील संमेलनातून देशभर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव; महाराष्ट्रातून १०९ भाविक झाले होते सहभागी\n फ्रान्समध्ये कोरोनामुळे एका दिवसात ४९९ लोकांचा मृत्यू\n‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’\nCoronavirus: राज्यात तयार आहेत २९,९९२ क्वारंटाईन बेड, यंत्रणा सज्ज\nआजचे राशीभविष्य - 1 एप्रिल 2020\nनवी दिल्ली - तीन दिवसानंतर मरकज पूर्णपणे खाली, 1900 जणांना बाहेर काढले, पोलीस कारवाईनंतर मरकज सील\nडोंबिवली -डोंबिवलीत ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या महिलेचा आजाराने मृत्यू झाला आहे. कोरोनासदृश���य आजर असल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी याबाबत कोणतीही अधिकृत दुजोरादिलेला नाही.\nऔरंगाबाद - संचारबंदीदरम्यान 1 लाखांची लाच स्वीकारताना बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यास एसीबीने केली अटक\nनिजामुद्दीनला गेलेले १५ जण कोरोना पॉझिटिव्ह; तेलंगानाच्या आरोग्य मंत्र्यांची माहिती\nAll post in लाइव न्यूज़\nटीम इंडियाचा डबल धमाका, एकाच वेळी नमवलं दोन प्रतिस्पर्ध्यांना\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला नमवलं अन्...\nटीम इंडियाचा डबल धमाका, एकाच वेळी नमवलं दोन प्रतिस्पर्ध्यांना\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कमबॅक करताना टीम इंडियानं 2-1 अशी बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेले 287 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं 7 विकेट्स व 15 चेंडू राखून सहज पार केले. रोहित शर्माचं खणखणीत शतक आणि विराट कोहली व श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजी जोरावर टीम इंडियानं हा सामना जिंकला. पण, रविवारी टीम इंडियानं एक नव्हे तर दोन प्रतिस्पर्धांनी नमवण्याचा पराक्रम केला. आज भारताचा युवा संघानेही 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेत्या भारतानं सलामीच्या लढतीत रविवारी श्रीलंकेवर 90 धावांनी विजय मिळवला.\nभारताच्या युवा संघानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना युवा संघानं 298 धावांचं लक्ष्य उभं केलं. यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, प्रियम गर्ग, ध्रुव जुरेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं मोठा पल्ला गाठला. सिद्धेश वीरनं तुफान फटकेबाजी केली. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियानं उल्लेखनीय कामगिरी केली. मुंबईकर यशस्वी जैस्वालनं अर्धशतकी खेळी करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. यशस्वीनं 74 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या. यशस्वी आणि दिव्यांश सक्सेना यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावा जोडल्या. दिव्यांश 27 चेंडूंत 3 चौकार लगावताना 23 धावांवर माघारी परतला.\nत्यानंतर कर्णधार प्रियंक गर्ग आणि तिलक वर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेसाठी अर्धशतकी भागीदारी केली. तिलक वर्मा 53 चेंडूंत 3 चौकार लगावताना 46 धावांवर माघारी परतला. गर्गनेही अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या धावसंख्येत हातभार लावला. 72 चेंडूंत 56 धावा करून गर्ग बाद झाला. ध्रुव जुरेल आणि सिद्धेश वीर यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचार करून दिली. ध्रुवनं अर्धशतक झळकावलं. सिद्धेशनं 27 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 44 धावा चोपल्या. ध्रुवही 48 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार लगावत 52 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियानं 4 बाद 297 धावा केल्या.\nलक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला चौथ्या षटकात टीम इंडियानं धक्का दिला. सुशांत मिश्रानं लंकेचा सलामीवीर नवोद परणविथानाला ( 6) माघारी पाठवले. पण, त्यानंतर कमिल मिसारा आणि रवींदू रसंथा यांनी लंकेचा डाव सावरताना 87 धावांची भागीदारी केली. मुंबईच्या यशस्वीनं ही भागीदारी तोडली. त्यानं रसंथाला 49 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर सिद्धेश वीरनं मिसाराला 39 धावांवर त्रिफळाचीत केले. कार्तिक त्यागीनं श्रीलंकेला चौथा धक्का दिला. त्यानं थवीशा कहादुवाराछीला बाद केले. लंकेचा कर्णधार निपुण परेरानं 50 धावा करताना खिंड लढवली. पण, भारतीय गोलंदाजांसमोर लंकंन संघाला तग धरता आला नाही. भारताच्या आकाश सिंग, सिद्धेश वीर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत लंकेचा डाव 45.2 षटकांत 207 धावांवर गुंडाळला.\nicc under 19 world cupTeam IndiaSri LankaIndia vs Australia19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघश्रीलंकाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया\nटीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम\nश्रीलंकेतील भाविक महिलेचा नागपुरात मृत्यू\n#OnThisDay : सचिन तेंडुलकर युगाचा अंत अन् टीम इंडियाला गवसला नवा स्टार\nMS Dhoniनं दिलेल्या 'सर' या उपाधीचा रवींद्र जडेजाला राग येतोय... जाणून घ्या कारण\nकोरोनामुळे दौरा सोडून मायदेशी परतण्याचा इंग्लंड क्रिकेट संघाचा निर्णय\nIndia vs South Africa, 1st ODI : कोरोना विषाणूनंतर धरमशाला वन डेवर नवं संकट, सामना होऊ शकतो रद्द\nCorona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला\nमुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू अडचणीत; मुंबई पोलीस अन् आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत\nधक्कादायक : Corona Virus ने घेतला क्रिकेट विश्वातला पहिला बळी\nIPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार\nमोठी बातमी; टो��्यो ऑलिम्पिकनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलणार\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\n कुठं वर्दीतला माणूस तर कुठं दंडुक मारणारा पोलीस\nCoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात उद्योगपतींचं मोठं योगदान; कोट्यवधींचं केलं दान\nक्वारंटाइन टाईममध्ये कंटाळेल्या सुहानाचे हे नवीन फोटो होत आहे व्हायरल...\nCoronaVirus: क्वारंटाईनमध्ये सुहाना खान गिरवतेय मेकअपचे धडे, गौरी खानने शेअर केला फोटो\nउर्वशी रौतेलाचे पाण्यातील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, फोटो पाहून व्हाल थक्क\nCoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nलॉक डाउनमध्ये अशी झाली करिनाची अवस्था, फोटो पाहून चाहतेही झाले Shocked\nबायको पेक्षा सुंदर आहे हृतिक रोशनची मेहुणी, पाहा तिचे हॉट फोटो\nसाडीत खुललं अभिनेत्री सायली संजीवचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल- कमाल\ncoronavirus :...म्हणून प्रत्येक देशात वेगळे आहे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण\nCoronavirus : ‘तो’ दिल्लीहून घरी येताच, सख्खे नातलग घर सोडून झाले फरार\nदिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या जिल्ह्यातील १८ जणांच्या अहवालाकडे लक्ष\nकोरोनामुळे स्टार वॉर्समधील प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले निधन, सगळ्यांना बसला धक्का\ncorona virus : पुणे जिल्हयातील सहा कुटुंबातील २३ रुग्ण कोरोनाबाधित\nCorona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला\n कोरोनाचा खुलासा करणारी महिला डॉक्टर अचानक बेपत्ता; चीन सरकारवर संशय\nCoronavirus: आमदार नितेश राणेंकडून अजित पवारांचे कौतुक तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला, म्हणाल��...\n भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी\nCoronavirus: ‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’\ncoronavirus : हे योग्य नाही... शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिडले रोहित पवार\n कुठं वर्दीतला माणूस तर कुठं दंडुक मारणारा पोलीस\nभारतात कोरोना \"स्टेज-3\" मध्ये गेलाय का; आरोग्य खात्याने समजावलं \"गणित\"\nकोरोनाविरोधात क्रीडापटू मैदानात; जाणून घ्या, कुणी किती केली मदत\nतीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी \"कोरोना केअर ट्रेन\"\nया सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/ramzan-marathi/ramzan-important-119050600010_1.html", "date_download": "2020-04-01T14:13:22Z", "digest": "sha1:KLWCVJFTBU4BG7GK2WH54FQM3C3XL2L5", "length": 18407, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रमझानच्या महिन्यात पाळण्यात येणारे काही नियम | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरमझानच्या महिन्यात पाळण्यात येणारे काही नियम\nरमझान महिन्यात रोझे ठेवतात. सूर्योदय ते सूर्यास्त काही खायचे प्यायचे नाही. रमझान महिन्यात पती-पत्नीने शरीर संबंध ठेवायचा नसतो. राग, भांडणे, शीवीगाळ (कुणाशीही) टाळायची असतात. दिवसभर कुराणाचे पठण करायचे अथवा झोपून राहायचे. म्हणजेच शरीराची ऊर्जा अगदी कमी खर्च होते त्यामुळे भूक लागत नाही आणि रमझान पाळला जाऊन पुण्य प्राप्त होते.\nदिवसभर उपास केल्यावर (पाणीच काय, आवंढाही गिळायचा नाही) सूर्यास्त झाल्यावर १५ मिनिटांचा अवधी असतो. काय खावे ह्याचे कठोर नियम नसले तरी, फळे, खजूर इत्यादी अत्यंत माफक प्रमाणात खायचे असते. ह्या १५ मिनिटात तेलकट, मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. (पण तेच जास्त विकले/खाल्ले जातात) मोठ्या कालावधीच्या उपासानंतर पोटावर, पचनशक्तीवर एकदम अनिष्ट ताण पडू नये असा विचार ह्या मागे आहे. वेळही १५ मिनिटांचाच असल्यामुळे 'किती' खावे ह्यावरही आपसूक बंधन येते कारण १५ मिनिटांनंतर\nसंध्याकाळचा मोठा नमाज असतो. रमझानच्या पुण्यप्राप्तीमध्ये ह्या नमाजाचे (आणि पहाटेच्या) महत्त्व जास्त आहे. तो चुकविल्यास पुण्यप्राप्ती होत नाही. ह्या नंतर भूक असेल तर खाणे-पिणे चालते. रात्री नेहमीप्रमाणे जेवण होते. पहाटे सूर्योदयापूर्वी पुन��हा पूर्ण जेवण होते. बायका स्वयपाकात व्यस्त असतात. झोप येऊ नये (आणि पहाटेचे जेवण चुकू नये)म्हणून पुरूष, मुले रात्रभर जागतात. मुले-मुली अंगणात किंवा घरात खेळतात, सायकली फिरवतात, घोळक्या-घोळक्याने भटकतात. मोठी माणसे त्यांना ती सवलत देतात, ओरडत नाहीत. उत्साही वातावरण असतं (सूर्यास्त-सूर्योदय ह्या काळात). मशीदींमधून, कित्येक उपहारगृहांमधून रोज संध्याकाळी, फळे कापून, (उपवास सोडण्यासाठी) मोफत ठेवलेली असतात. कोणीही जाऊन (हिन्दू, ख्रिश्चन कोणीही) तिथे उपवास सोडू शकतो. श्रीमंत व्यापारी, उद्योजक, इतर धनिक महिनाभर एखाद्या मशीदीस रोज २५०-३०० माणसांना पुरेल (किंवा गरज असे त्या प्रमाणे) इतके फळफळावळ दान करतात.\nआजारी व्यक्ती, म्हातारे आणि १२ वर्षाखालील मुले ह्यांना रोझे माफ आहेत. त्याच प्रमाणे प्रवासात रोझे ठेवण्याची सक्ती नाही. बाकी सर्वांनी रोझे ठेवलेच पाहिजेत. एखाद दिवस रोझा ठेवला नाही, काही कारणाने ठेवता आला नाही, तर त्याच्या बदलात ५ दिवस रोझा (म्हणजे कडक उपवास) ठेवावा लागतो. सूर्यास्तानंतर चित्रपटगृहे, उपाहारगृहे जरी उघडत असली तरी रमझान मध्ये करमणूक निषिद्ध मानली आहे. महिनाभर उपास करून शरीराची शुद्धी आणि कुराण पठण करुन आत्म्याची शुद्धी, असा रमझान हा शुद्धीकरणाचा महिना आहे.\nमहाराष्ट्राची खाद्यपरंपरा : 'अन्न हे पूर्णब्रम्ह'\nस्वर्गात स्थान मिळवण्यासाठी जाणून घ्या वरूथिनी एकादशीचे महत्त्व\nरामनवमी: या प्रकारे साजरा करा जन्मोत्सव\nलक्ष्मी पंचमी: चैत्र नवरात्रीत हे व्रत केल्याने लक्ष्मी लोकात मिळतं स्थान\nमस्त आहेत ना आपले मराठी 12\nयावर अधिक वाचा :\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nमध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण क��्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4842", "date_download": "2020-04-01T15:55:51Z", "digest": "sha1:DL52H2H2D4FU5YAYQ6DZFN3SVVQID6OE", "length": 10545, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चमत्कार : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /चमत्कार\nनरेंद्र मोदींच्या चमत्कारानी भारावलेल्या नवभक्तांचा नवा पंथ\nआपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊ लागलेत. (नाही, हा चमत्कार नाही)\nएका मुलाखतीत त्यांनी बाला कोट हवाई हल्ल्याच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णंन केले. त्या रात्री ढगाळ वातावरण असल्याने हल्ल्याचा बेत पुढे ढकलावा का, असा विचार चालला होता. \" मी त्यांना सांगितलं, की आकाश अभ्राच्छादित असल्याने पाकिस्तानच्या रडारना आपल्या विमानांचा पत्ता लागणार नाही, आपण आपले काम साधून बिनधोक परत येऊ शकू. \" संरक्षणतज्ञांनी यावर मान डोलावली आणि बालाकोटवर हल्ला झाला. पुढला इतिहास आपल्याला माहीत आहेच (किंवा नाहीही).\nRead more about नरेंद्र मोदींच्या चमत्कारानी भारावलेल्या नवभक्तांचा नवा पंथ\nपहिल्यांदा मी चमत्काराची व्याख्या करतो.\n'चमत्कार म्हणजे अशा गोष्टी ज्या बघणार्याच्या जाणिवेला, बुद्धीला; ज्ञात माहितीस्त्रोत वापरून, ज्ञात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परीमाणं लावून बघितली असता अनाकलनीय असतात.'\n[व्याख्या ढोबळमानाने केली आहे. चुकल्यास कर्रेक्ट करा. ]\nRead more about चमत्कार-दृष्टिकोन\nमी स्वतः स्वामीजींचे (स्वामी स्वरुपानंद, पांवस) दर्शन घेऊ शकलो नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले त्यांच्याकडूनच स���वामीजींसंबंधीच्या आठवणी मला ऐकायला मिळाल्या.\nसर्व साधारणतः कुठल्याही संतांकडे जेव्हा कोणी जातो तेव्हा त्याला या संतांनी केलेल्या चमत्काराचे फारच अप्रूप असते. त्या चमत्कारांबाबत ऐकण्या-बोलण्यातच त्याला सार्थकता वाटते.\nमात्र काही असेही लोक असतात की जे स्वतः पारमार्थिक साधना करत असतात. स्वामीजींसारख्या संतांकडून त्या साधनेच्या संबंधी काही मार्गदर्शन मिळाले तर ते घेण्यासाठी ते जात असतात.\nRead more about सत्संगती आणि अनुभव\nगुजरात मधील विजयाचे रहस्य \nहे घडेल का महाराष्ट्रात \n(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).\nRead more about गुजरात मधील विजयाचे रहस्य \nसंत नामदेवांच्या गुरुमुखी अभंगांमधील चमत्कार प्रसंग\nग्रंथसाहिबातील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या ''शबद'' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणार्‍या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे. एरवी हरीभक्तीबरोबरच समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी व पाखंडीपणावर आपल्या अभंगांमधून शब्दांचे आसूड उगारून खरमरीत टीका करणार्‍या संत नामदेवांच्या या एकूण ६१ रचनांमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही चमत्कारांचे त्यांनी काव्यरूपात केलेले वर्णनही आगळे व अभ्यास करण्याजोगे आहे. नवरसांमधील अद्भुतरसाला, विस्मयाला जागृत करणार्‍या या रचनांमधील शब्दप्रयोग काहीवेळा मराठी धाटणीचेही आहेत.\nRead more about संत नामदेवांच्या गुरुमुखी अभंगांमधील चमत्कार प्रसंग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/10117/five-tips-to-improve-productivity-marathi-motivational/", "date_download": "2020-04-01T14:55:34Z", "digest": "sha1:E73M27YWYCJQIEUJZCY2YMI4JNY3HJH6", "length": 22923, "nlines": 167, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "या पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा | मनाचेTalks", "raw_content": "\nHome प्रेरणादायी /Motivational या पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्ह���टी वाढवा\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nजसं जसं तुमचं वय वाढतं तशी प्रॉडक्टिव्हिटी कमी होत जात चालली असं काही जाणवतं का बरं तुम्हाला लहान असताना कुठलंही काम करताना असलेला जोश, उत्साह हळू हळू वय वाढत गेलं तसा व्यस्त प्रमाणात कमी होत गेला कि नाही लहान असताना कुठलंही काम करताना असलेला जोश, उत्साह हळू हळू वय वाढत गेलं तसा व्यस्त प्रमाणात कमी होत गेला कि नाही म्हणूनच पाच राजमार्ग आणि आणि त्यासाठीच्या एक्झरसाईझ आज या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे.\nबरेचदा सकाळी उठून आपला दिवस सुरू होतो तो घाई गडबडीचं दिवसभराचं टाइमटेबल डोळ्यासमोर ठेऊनच.\nआपण जेव्हा लहान होतो तेव्हा सकाळी उठून जसा सहज दिवस सुरू व्हायचा कसलाही विचार, चिंता आणि स्ट्रेस डोक्यात नसायचा तसं जमतंय का आता\nबघा अगदी लहान असताना हे असं सहज व्हायचं, जमायचं पुढे शाळेत जायला लागलो तसं होमवर्क, टीचरने असं सांगितलं, मित्रांसोबत आज असं ठरलेलं आशा काही विचारांनी जागा घेतली.\nथोडं वय वाढत गेलं तशी या प्रश्नांची आणि कामाच्या लिस्टची तीव्रता वाढत गेली. आणि हा स्ट्रेस आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला.\nआपल्याला आता वाटतं बालपणीचा काळ सुखाचा अजूनही ते तसं जगणं का बरं जमत नाही\nखरंतर यातून निघण्यासाठी तुम्ही काहीही जास्त सर्कस न करता स्वतःचीच काळजी घेणाऱ्या काही गोष्टी पाळल्या तरी पूरे.\nकाही छोट्या छोट्या गोष्टी आपले रोजचे प्रातर्विधी असल्यासारख्या केल्या तरी आनंदी राहून तुम्हाला तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येईल.\nसकाळी रोजच्या शेड्युल पेक्षा २५-३० मिनिटं लवकर उठून काही गोष्टी जाणीव पूर्वक आपल्या सवयीचा भाग बनवल्या तर मूड चांगला ठेऊन स्ट्रेसफ्रि दिवस सुरू करणं आणि हलकं फुलकं बागडणं यात तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही.\nआज या लेखात असेच पाच राजमार्ग मी तुम्हाला सांगणार आहे.\nहे नियम दररोज पाळाले तर काही दिवसांनी तुम्हालाच तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी चमत्कारिक रित्त्या वाढल्याचं जाणवेल.\nलहान असताना इतकं सहज बागडणाऱ्या तुमच्यावर मोठं होता होता हि नकारात्मकतेची पुटं का बरं चढत जातात\nतुमच्याबरोबर जे काही चुकीचं झालं, जी अवघड परिस्थिती निर्माण झाली त्याने तुमचं मन व्यापून जातं.\nयामुळे तुमचा सगळा फोकस जातो तो निगेटिव्हिटीवर.\nतुमच्य���त खूपशा स्ट्रेंथ असल्या तरी तुम्ही स्वतःलाच ओळखत नसल्यासारखं कोशात जाऊन बसतात.\nअशा वेळी तुम्हाला प्रश्न असतो कि हे सगळं कळतं पण त्यासाठी करायचं काय कारण होतं असं कि मोठ्या गोष्टी करता करता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीच विसरून जात.\nम्हणूनच आनंदी राहून प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याचे हे पाच राजमार्ग समजून घ्या. आहेत अगदी साधे बरंका. पण तिकडे आपलं लक्षच जात नाही.\nती न्यूटनची गोष्ट माहित आहे ना, कि त्याने मोठ्या आणि छोट्या मांजरीसाठी एकाच दरवाजाला शेजारी शेजारी दोन होल पडले. तसं होतं काहीसं आपलं. मोट्ठ्या विचारांच्या मागे पळता पळता या छोट्या छोट्या पण खूप प्रभाव पडणाऱ्या गोष्टी आपण विसरूनच जातो.\nआणि म्हणूनच मनाचेTalks वर आम्ही याचीच जाणीव तुम्हाला करून देतो. तुम्ही आमच्या लेखांना प्रतिसाद देता आणि आमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सामील होतात याबद्दल मनस्वी धन्यवाद.\nतर आता प्रॉडक्टिव्हिटी वाढवणारे पाच राजमार्ग काय आणि त्यासाठी काय करायचं हे विस्ताराने समजून घ्या.\nस्वाध्याय पहिला- सकारात्मक मानसिकता जागरूक करा\nतुमची मानसिकता नकारात्मक केव्हा होते माहित आहे जेव्हा तुमच्यातला आशावाद आणि कृतज्ञतेची भावना कुठेतरी दडी मारून बसते.\nआता सकारात्मक मानसिकता डेव्हलप करण्यासाठी एक साधारण १० मिनिटांची एक्झरसाईझ करा.\nतुम्ही कधी तुम्हाला स्वतःला थोपटल्याचं आठवतये का मग आता ते करा, सहजच…. तुम्ही आतापर्यंत केलेल्या चांगल्या गोष्टींची उजळणी करा, आठवा तुमच्याला चांगुलपणा, तुमच्यातली तुम्हाला वाटत असलेली स्ट्रेंथ.\nहे तीन प्रश्न स्वतःला विचारा\n१) मागच्या एका आठवड्यात मी केलेल्या १० चांगल्या गोष्टी कोणत्या होत्या\n२) कोणत्या १० गोष्टींसाठी मला कृतज्ञ वाटतं\n३) माझ्या आयुष्यात कोणत्या १० गोष्टी मला आनंदी करतात\nस्वाध्याय दुसरा- मनाचे निरीक्षण करा\nयात तुम्हाला स्वतःच्या मनाचे निरीक्षण करायचे आहे. जेव्हा तुमचं मन भूतकाळाची चिंता करतं, भविष्याची धास्ती ठेवतं तेव्हा नकारात्मक मानसिकता उफाळून येते.\nवाचून ‘मनाचे निरीक्षण करणे’ हे खूप किचकट काम असेल असं काही समजू नका. यासाठी तुम्हाला फक्त प्रेझेन्टवर फोकस करून जागरूकपणे चिंता करणं सोडून द्यायचं आहे.\nएक काहीतरी तुमच्या आवडीची वस्तू किंवा शक्यतोवर फुल घ्या. ते एका टेबलवर ठेवा.\nआता एक अगदी ५ म��निटाची एक्झरसाईझ करायची. त्याच्याकडे असं बघा जसं त्या फुलाला तुम्ही पहिल्यांदाच बघताय. त्या फुलाचा रंग, वास नुसतं अनुभवा. त्यावर कोणतंही जजमेंट न करता नुसतं कुतूहलाने अनुभवा.\nस्वाध्याय तिसरा- वाचन करा\nआपल्यावर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा खूप प्रभाव पडतो. आणि दुर्दैवाने यातल्या जास्तीत जास्त घटना या निगेटिव्ह असण्याची शक्यता असते.\nकिंवा अगदी पूर्ण निगेटिव्ह नसल्या तरी त्यातलं चांगलं वेचून घेणं आपल्याला जमतंच असं नाही.\nरोज किमान ३० मिनिटं कुठल्याही सकारत्मक गोष्टींचं वाचन करा.\nआणि शक्यतोवर सकाळी उठल्यावर सर्वात पहिल्यांदा करा. ध्येय पूर्ण करण्याबद्दल, चांगल्या सवयी लावण्याबद्दल, यशस्वी होण्याबद्दल… म्हणजे निगेटिव्हिटीला दूर ठेवेल असे वाचन रोज सकाळी निदान ३० मिनिटं करा.\nबघा तुम्हाला ताजे तवाने झाल्याचे फिलिंग येईल. आणि म्हणूनच मनाचेTalks च्या असंख्य सब्स्क्रायबर्स साठी आम्ही रोज सकाळी काहीतरी मॉर्निंग मोटिव्हेशन पाठवतो.\nएखादा वाचनाचा विषय रिपीट झाला तरी तो जसा पुन्हा तुम्ही वाचाल तसं त्यातून नवीन काहीतरी विचार तुम्हाला सुचेल. आणि वाचनातून बदल घडतात याची कत्येक उदाहरणं तुम्हाला इथे पाहायला मिळतील.\nस्वाध्याय चौथा – व्हिज्युअलायझेशन\nबरेचदा तुमची ध्येय तुम्हाला अशक्य वाटतात. आणि तुम्ही निराश होता. अशा वेळी व्हज्युअलायझेशन कामाला येतं कारण डोळ्यांनी बघितलं तरच विश्वास बसतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला तुमची ध्येय शक्य वाटायला लागतात. यासाठी एक १० मिनिटांची एक्झरसाईझ पुरे होईल.\nएका शांत ठिकाणी बसा. काही डिस्टरर्ब्न्स होणार नाही असं बघा. शांत डोळे मिटा. एक खोल श्वास घेऊन जी काही तुमची स्वप्नं असतील ती सत्यात उतरली आहेत आणि तसे तुम्ही जगत आहात असंच इमॅजिन करा. तुम्ही बघताय, फील करताय इतकं इमॅजिन करा. ते कसं होईल असा विचारच नको एवढा थोडा वेळ. (कारण ते कसं करायचं याची ऊर्जा मिळण्यासाठीच हे करायचंय. नुसते ‘मुंगेरीलाल के हसीं सपने’ असं नाही)\nस्वाध्याय पाचवा- लेट गो करायला शिका\nबरेचदा आपण आपले भूतकाळातले अनुभव मनाच्या एका कोपऱ्यात दडपून ठेवलेले असतात. मग हे भावनिक बॅगेज जोपर्यंत आपण उतरवून ठेवणार नाही तोपर्यंत पुढचा विचार स्वच्छ कसा होईल\nयासाठी एक अगदी २० मिनिटांची एक्झरसाईझ करा. याने तुम्हाला अगदी शांत आणि हलकं वाटेल. आरामात बसा.\n१० खोल आणि स्थिर असे श्वास घ्या. मग त्या गोष्टींचा विचार मनात आणा ज्या तुम्हाला लेट गो करायच्या आहेत.\nविचार अगदी सहज येऊ द्या. त्यावर कसलेही जजमेंट करू नका. मग पुन्हा १० शांत श्वास घेऊन ते श्वास सोडताना ते ‘लेट गो’ वाले इमोशन तुम्ही तुमच्या शरीरातून बाहेर टाकताय असं फील करा.\nबघा कसं हलकं वाटेल. हि एक्झरसाईझ रोज करा. विचार स्वच्छ होईपर्यंत करा.\nअभिनंदन आणि शुभेच्छा, आताच तुम्हाला आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याचे पाच राजमार्ग समजले आहेत. आता असं समजा कि ‘स्काय इज द लिमिट फॉर यु’ आणि आणि मग पुढच्या कामाला लागा.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleसासूला आपली मैत्रीण बनवण्याच्या काही खास टिप्स..\nNext articleआपल्या खास व्यक्तींचे ‘मूड स्विंग्स’ सांभाळायचेत\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nतल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, ह्या गोष्टींना तुम्ही दैवी देणगी मानता का\nतीस दिवस या गोष्टी करा आणि श्रीमंतीकडे/समृध्दीकडे वाटचाल करा\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/national-marathi-news/urmila-matondkar-on-kashmir-article-370-abrogation-119083000014_1.html", "date_download": "2020-04-01T15:51:44Z", "digest": "sha1:M4AFP6VUTFFRH7I6YVAGG3MV7RKGLLMW", "length": 10498, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उर्मिला मातोंडकरला सासू-सासर्‍यांची वाटतेय काळजी, मोदी सरकारहून नाराज | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउर्मिला मातोंडकरला सासू-सासर्‍यांची वाटतेय काळजी, मोदी सरकारहून नाराज\nनांदेड- अभिनेत्री ते राजकारणात शिरलेल्या उर्मिला मातोंडकरने कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कठोर असल्यामुळे मोदी सरकारावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की मागील 22 दिवसांपासून त्यांचा नवर्‍याचा आपल्या आई-वडिलांशी संवाद होत नाहीये.\nकाश्मीर मुळाचे मोहसिन अख्तर मीर यांच्याशी विवाह करणार्‍या उर्मिलाने सांगितले प्रश्न केवळ कलम 370 हटवण्याचा नाही परंतू हे अमानुषपणे केले गेले.\nत्यांनी सांगितले की माझे सासू-सासरे तेथे राहतात. दोघांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या आहे. आज 22 वा दिवस आहे, मी आणि माझा नवरा त्यांच्याशी बोलू शकलेलो नाहीत. त्याच्याकडे औषध उपलब्ध आहे वा नाही हे देखील कळू शकत नाहीये.\nउर्मिलाने उत्तर मुंबईहून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना भाजप उमेदवार गोपाल शेट्टी यांच्यासमोर पराभवाचा सामना करावा लागला होता.\nआईवडिलांनी दुसरं लग्न केलं तर मुलांना काय वाटतं\nअविवाहित मुलीने मोबाईल वापरल्यास वडिलांना होणार दंड\n'म्हणून' पालकांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट\nलहानपणापासून साखळदंडानं बांधून ठेवलेल्या मुलांनी जन्मदात्यांना केलं माफ\nबुलढाणा येथे बसस्थानकात प्रेमी युगुलाला प्रेयसीच्या घरच्यांनी चोपले व्हिडियो व्हायरल\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nनिजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल\nनिजामुद्दीनमधल्या तबलिगी जमा���च्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...\nलॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू ...\n NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर\nदेशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर ...\nतीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप\nभारतात लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण ...\nStrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत\n‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’ने StrokeSOS हे अ‍ॅप लॉंच केले असून पक्षाघाताच्या रुग्णांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://zpnanded.in/cms/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2020-04-01T15:26:36Z", "digest": "sha1:ZR3YQ7JE2Y3L37G5ZOL2WLPR4XBHXO5Q", "length": 2111, "nlines": 37, "source_domain": "zpnanded.in", "title": "रात्रीचे मुक्काम – जिल्हा परिषद नांदेड", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nसंग्रहित-पृष्ठे-२०१६ (Archived pages 2016)\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ५:४५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/sharad-pawar-and-devendra-fadanvis-virtually-bared-each-others-chaddis-while-hitting-out-at-opponents/articleshow/68993422.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-04-01T14:43:07Z", "digest": "sha1:O5T3W6CSAA3R7UXB6SN7ARWTJ4PWCA3X", "length": 12429, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "शरद पवार : पवारांचे ‘चड्डी’ स्मरण - sharad pawar and devendra fadanvis virtually bared each others chaddis while hitting out at opponents | Maharashtra Times", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nमहाराष्ट्राचे 'जाणते राजे' शरद पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये वाद सुरू करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्यासारख्या नेत्यालाही पातळी सोडून विरोधकांच्या प्रचाराला उत्तर द्यावेसे वाटू लागले आहे. वास्तविक त्य��ंना यावेळी गमाविण्यासारखे काहीच नाही. मात्र, पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागल्याने ते सक्रिय झाले आहेत.\nमहाराष्ट्राचे 'जाणते राजे' शरद पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये वाद सुरू करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्यासारख्या नेत्यालाही पातळी सोडून विरोधकांच्या प्रचाराला उत्तर द्यावेसे वाटू लागले आहे. वास्तविक त्यांना यावेळी गमाविण्यासारखे काहीच नाही. मात्र, पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागल्याने ते सक्रिय झाले आहेत. याचवेळी अनेक विश्वासू सहकारी त्यांना सोडून जात असल्याचा धक्का त्यांना सहन झालेला नाही. म्हणूनच विजयसिंह मोहिते पाटील यांना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अर्धी चड्डी घालून मांड्या न दाखविण्याचा सल्ला दिला आहे.\nखरेतर संघाची वाट कॉँग्रेसमधील अनेक नेत्यांना दाखविण्यामध्ये पवारांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. संघ व भाजपच्या पूर्वावताराला सोबत घेऊनच वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सर्वप्रथम मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचा इतिहास ते विसरले असले, तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. इतकेच कशाला तर पवारांना आपल्या विविध वाढदिवसांच्या सत्कार समारंभालाही ही अर्धी चड्डी घालणारे अटलबिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदीच लाभले होते हे संपूर्ण देशाने बघितले आहे. अगदी अलीकडे पिंपरी चिंचवडमधल्या लक्ष्मण जगतापांनीही ही अर्धी चड्डी घातल्यामुळे पवारांच्या हृदयाला यातना झाल्या असाव्यात. आता मोहिते पाटलांनाही त्याच रूपात बघायला लागते की काय या भीतीने ते बहुधा अस्वस्थ झाले आहेत.\nउद्या आकड्यांचा खेळ उलट सुलट झाला, तर पवार अर्धी चड्डी घालणाऱ्या व बारामतीमध्ये येऊन पवारांना उखडण्याची भाषा करणाऱ्या अमित शहांच्या शेजारी जाऊन बसले तर कुणाला नवल वाटणार नाही. या निमित्ताने पुन्हा एकदा पवारांनी आपली विश्वासार्हता पणाला लावली आहे, इतकेच. तसेही, पवार विश्वासार्हतेबद्दल कधीच प्रसिद्ध नसल्याने त्यांचे हे वक्तव्यही फार कोणी गांभीर्याने घेणार नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधावते जग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या हात स्वच्छ धुण्याच...\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद्धार्थ जाधव\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO ने स्पष्ट केलंय: सचिन\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तक्रा...\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nउतरत्या वयातली अत्तराची कुपी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nस्वागतार्ह पण अपुरी कारवाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/latest-news-batule-family-oppostion-visite-kharwandi-kasar/", "date_download": "2020-04-01T14:24:04Z", "digest": "sha1:NJPUTZTZ4DZM5O6DFAJCK5X5GVGRKVIH", "length": 21021, "nlines": 231, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मायबाप सरकारला प्रशांतची आर्त हाक कधी ऐकू येईल?, Latest News Batule Family Oppostion Visite Kharwandi Kasar", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २७ गृह स्थानबध्द, ४ जणांचा शोध सुरु\nगरजवंतांना अन्नदानासाठी नाशिकची ‘उद्योगनगरी’ सज्ज\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nजिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nगंगापूर येथील शेतकऱ्या���े लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nमायबाप सरकारला प्रशांतची आर्त हाक कधी ऐकू येईल\nविरोधकांनी बटुळे कुटुंबाच्या सांत्वनासाठी पायधूळ झाडली, मात्र सत्ताधारी फिरकेनात\nखरवंडी कासार – एकीकडे ‘बळीराजा करू नको आत्महत्या’ अशी कविता सादर करताना दुसरीकडे पित्यानेच आत्महत्या करून आपला जीवन प्रवास संपुष्टात आणला. विरोधी पक्षातील नेते आले, सांत्वन केले, मदतही जाहीर केली. मात्र मायबाप सरकारला मात्र अद्याप मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबीयांची साधी विचारपूस करण्यासही अद्याप वेळ मिळालेला नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप आहे.\nपाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील मृत शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार मोनिका राजळे आले. एक लक्ष रुपयांची मदत जाहीर करून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्या पाठोपाठ माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना भारजवाडी येथे पाठवून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बटुळे कुटुंबीयांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस करत दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.\nभालगाव गटाच्या जि. प. सदस्या प्रभावती ढाकणे, शिवसेनेचे शशिकांत गाडे, अनिल कराळे, उद्धव चितळे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनीही भेट देऊन 50 हजार रुपयांची मदत करुन कुटुंबीयांना आधार दिला; परंतु एक आठवडा उलटून गेला तरीसुद्धा महाविकास आघाडी सरकारमधील एकही मंत्री, आमदार-खासदार किंवा सरकारचा प्रतिनिधी मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी फिरकले नसल्याने भगवानगड परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला तीन मंत्री लाभलेले असताना एकाही मंत्र्यांना बटुळे कुटुंबीयांना भेटण्यासाठी अद्याप वेळ मिळालेला नाही. यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे.\nमहाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकर्‍यांंचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. परंतु दोन लाखांपर्यत कर्ज माफ करुन शेतकर्‍यांंच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला. मध्यम व दीर्घ पीककर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना बॅका अजूनही तगादा लावत आहेत. अवकाळी पाऊस, दुष्काळ, नापिकी या नैराश्येतूनच शेतकरी आत्महत्या करतो. यासाठी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.\nअनेक सेवाभावी संस्थांनी मल्हारी बटुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारीही दर्शविली. परंतु महाविकास आघाडी सरकार मल्हारी बटुळे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तर सोडा मदत करण्याचीही तयारी दर्शवत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. प्रशांतने लिहिलेल्या ‘बळीराजा नको करू आत्महत्या’ या कवितेची आर्त हाक वडिलांना ऐकू गेली नाही. त्याचे पितृछत्र हरपले.\nआता या कुटुंबीयांच्या व प्रतिभावंत मुलांच्या शिक्षणासाठी व आधारासाठी सरकार मायबाप कधी मदतीला धावून येईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशांतची आर्त हाक मुंबईत बसलेल्या मंत्र्यांना अद्याप ऐकू गेली नाही. आता मल्हारी बटुळे याच्या तीन चिमुकल्या गोंडस मुलांची आर्त हाक सरकारमधील मंत्र्यांना ऐकू येण्यासाठी त्यांना राजधानी दिल्ली व बारामतीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.\nराहुरी तालुक्यातील कर्जमाफीच्या यादीत सावळा गोंधळ\nशिर्वे येथील परीक्षा केंद्र बंद करण्याचा अहवाल\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nहतनूर (वरणगाव ता.भुसावळ) येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nविशेष मुलाखत : ‘खुलता कळी खुलेना’फेम विक्रांत अर्थात ओमप्रकाश शिंदेसोबत गप्पा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nvideo : मानाच्या विशाल गणपती मिरवणूकीस प्रारंभ\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nजेईई मेन्स आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात\nमुंबईतील १४६ ठिकाणे सील; बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय\nपगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २७ गृह स्थानबध्द, ४ जणांचा शोध सुरु\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nलॉकडाउन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 133 ठिकाणी धाडी\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २७ गृह स्थानबध्द, ४ जणांचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashikites-criticise-smart-road-work-through-memes/", "date_download": "2020-04-01T15:46:24Z", "digest": "sha1:WI2YTTWVRDHHY5FPBCG7HQT22MT57YKU", "length": 14401, "nlines": 222, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nashikites criticise smart road work through memes", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nनांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला\nगंगापूर येथील शेतकऱ्याने लिलाव बंदमुळे फुलकोबी टाकली जनावरांना\nकोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल\nअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव\nकेळी भावात पाच वर्षात मोठी घसरण\nउपद्रवी तरुणांनी दुचाकी पेटवली\nशिरपूरचे ३२ मजूर कर्जतहून नगरला आले पायी\nसंचारबंदी काळात दारू विकणार्‍या तिघांना अटक\nमुख्यमंत्र्यांनी साधला आ.पावरांशी संवाद\nधुळे : अत्यावश्यक सेवा पासचा गैरवापर\nनंदुरबार जिल्ह्यातील 26 अहवाल निगेटीव्ह\nअनैतिक संबधाच्या संशयावरून एकाचा खून\nखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद\nनंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nहज यात्रा : सौदी सरकारने केले ‘हे’ आवाहन\n७ फेब्रुवारीला मलंग चित्रपट रिलीज होणार\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकलाकारांचा गणेशोत्सव : बाप्पासोबत माझं नातं शब्दांत व्यक्त करता येणार नाही – राहुल पेठे\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला दगावली : नातेवाईकांचा आरोप\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nभाजपच्या बंडखोर उमेदवाराची शिवसेना प्रमुखांकडे तक्रार : ना.गुलाबराव पाटील\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nकरोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\nलॉकडाऊन मध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जण\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nPhoto Gallery : स्तब्ध नाशिक…; आपण कधी पाहिले नसतील असे फोटो पाहा इथे\nBreaking News, Featured, नाशिक, फोटोगॅलरी, मुख्य बातम्या\nकोरोना व्हायरस 8 मीटरपर्यंत करू शकतो संक्रमित\nFeatured, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘तब्लीग-ए-जमात’च्या कार्यक्रमामुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : केंद्राची माहिती\nFeatured, देश विदेश, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/most-accidents-urban-rural-roads-highways/", "date_download": "2020-04-01T15:31:08Z", "digest": "sha1:D4Y5LFPZYQUSZLE3BQJAKG2TFVCU5WQX", "length": 33624, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक - Marathi News | Most accidents on urban, rural roads than highways | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nठाण्यात���ल नागरिकांसाठी दिलासा; मागील ४८ तासांत कोरोनाच्या एकाही नव्या रुग्णांची नोंद नाही\nCoronaVirus भय इथले संपत नाही आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय\nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nVideo : CoronaVirus: तुम्ही खूप छान काम करताय; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदारानं धरले पोलिसांचे पाय\nराज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठीत विम्बल्डन स्पर्धा रद्द\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत के���ी, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nVideo : CoronaVirus: तुम्ही खूप छान काम करताय; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदारानं धरले पोलिसांचे पाय\nराज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठीत विम्बल्डन स्पर्धा रद्द\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक - Marathi News | Most accidents on urban, rural roads than highways | Latest maharashtra News at Lokmat.com\nमहाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक\nमहाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे.\nमहाराष्ट्रात महामार्गांपेक्षा शहरी, ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघात¨ बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक\nठळक मुद्दे मात्र ज्याठिकाणी वेगाची मर्यादा घातली आहे, अशा स्थानिक मार्गांवरील अपघातांचे व त्यात बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.आॅनलाईन विशेष न्यूज\nसांगली : एक्स्प्रेस वे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांपेक्षा जिल्हा व ग्रामीण मार्गांवरील अपघातांचे व त्यातील मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.महाराष्ट् राज्य महामार्ग पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी महाराष्ट्रातील जिल्हा व अन्य मार्गांवरील अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या ५ हजारावर आहे. त्यामुळे महामार्गांपेक्षा अन्य मार्ग अधिक धोकादायक बनल्याचे दिसून येते.\nमहाराष्ट्रातील रस्तेनिहाय अपघातांच्या २0१६ ते २0१८ या तीन वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला, तर एक्स्प्रेस वेवरील अपघातात सरासरी ९५, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात ३ हजार ३00, तर राज्य महामार्गावरील अपघातात ३ हजार २00 लोकांचा बळी जात आहे. तुलनेत अन्य मार्गांवर म्हणजेच जिल्हा, शहरी व ग्रामीण मार्गांवरील अपघातात बळी जाणाऱ्यांचे सरासरी वार्षिक प्रमाण ५ हजार ३00 च्या आसपास आहे. महामार्गांवरील वाहनांची गती अधिक असते, म्हणून याठिकाणीच अधिक अपघात होत असतात, असे सर्रास म्हटले जाते. मात्र ज्याठिकाणी वेगाची मर्यादा घातली आहे, अशा स्थानिक मार्गांवरील अपघातांचे व त्यात बळी जाणा-यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.\nमहाराष्ट्रात जानेवारी २0१६ ते एप्रिल २0१९ या कालावधित एकूण ३९ हजार ४९५ अपघातात ५२ हजार ५६५ लोकांना जीव गमवावा लागला. यात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के, तर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. दरवर्षी राज्यात होणा-या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. गंभीररित्या जखमी व किरकोळ दुखापत झालेल्या अपघातग्रस्तांची संख्या पाहिल्यानंतरही, त्यात जिल्हा, शहरी व ग्रामीण भागातील अपघातांचा प्रथम क्रमांक लागतो. राष्ट्रीय व राज्य महामार्गांपेक्षा अन्य मार्गांवरील जखमींची संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे अन्य मार्ग सर्वाधिक धोकादायक बनले आहेत.\nरस्तेनिहाय राज्यातील अपघातांचे प्रमाण...\nवर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी\n२0१६ एक्स्प्रेस वे २८१ १५१ १५३ २६\nराष्ट्रीय महामार्ग १0,0८३ ३७३६ ५६६६ ३६७0\nराज्य महामार्ग ९0५२ ३६३६ ५३८१ २८२६\nअन्य मार्ग २0,४६२ ५४१२ ११0७३ ७0८९\nवर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी\n२0१७ एक्स्प्रेस वे ३६0 १0५ १४७ ४४\nराष्ट्रीय महामार्ग ८८७७ ३५३२ ५३0५ २८५५\nराज्य महामार्ग ८५0८ ३६२२ ५१९८ २५७६\nअन्य मार्ग १८१0८ ५00५ ९८१५ ६१८८\nवर्ष मार्ग प्रकार अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी\n२0१८ एक्स्प्रेस वे ३५९ ११४ १७४ ३१\nराष्ट्रीय महामार्ग ८९९६ ३९७४ ५३१३ २९३९\nराज्य महामार्ग ७७५५ ३४४६ ४६१५ २४१३\nअन्य मार्ग १८६0७ ५७२७ १0२३३ ५६४७\n२०१९ ची आकडेवारीही अधिक\nजानेवारी ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांच्या कालावधित ११ हजार ८७० अपघातांची नोंद झाली असून, त्यात बळी जाणा-यांची संख्या ४५२० इतकी आहे. या आकडेवारीतही महामार्गांपेक्षा अन्य मार्गांवरील मृत्यू व गंभीररित्या जखमी होणा-यांचे प्रमाण अधिक आहे. चार महिन्यांची ही आकडेवारी मागील तीन वर्षांच्या सरासरीइतकीच आहे.\nकारणांचा शोध घ्यायला हवा\nमहामार्गांवरील अपघातांबरोबरच अन्य मार्गांवरील अपघातांची संख्या का वाढत आहे, त्याची कारणे काय आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारणांचा शोध घेतल्याशिवाय उपाययोजनांचा आराखडा तयार करता येणार नाही. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना असल्या तरी, घटनांची कारणमीमांसा प्रथम होण्याची गरज आहे.\nCoronavirus : पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 वर, दोघांचा मृत्यू\nCoronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण\nCoronavirus : खाजगी कंपन्यांवर बडगा, कार्यालयांत जाऊन पालिकेची कारवाई\nराज्याला अवकाळीचा फटका, द्राक्षबागा, आंब्याचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश\nभरधाव टिप्परची कारला धडक, चार जण जखमी\nमहामंडळाने जमा केला १६ कोटींचा अपघात निधी\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus भय इथले संपत नाही आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा; मागील ४८ तासांत कोरोनाच्या एकाही नव्या रुग्णांची नोंद नाही\nCoronaVirus in Nagpur : मरकजहून आलेले ५४ जण नागपुरात 'क्वारंटाईन'\nVideo : CoronaVirus: तुम्ही खूप छान काम करताय; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदारानं धरले पोलिसांचे पाय\nवृक्षवेली हिरवे हिरवे, चिमण्यांचा किलबिलाट चो��ीकडे\n शेतकऱ्याने वाटला दोन क्विंटल भाजीपाला\nVideo : CoronaVirus: तुम्ही खूप छान काम करताय; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदारानं धरले पोलिसांचे पाय\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nCoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/24965", "date_download": "2020-04-01T13:35:02Z", "digest": "sha1:STM6CWWKLFQUIRB34UJLRBPG3AT3YWFG", "length": 11241, "nlines": 215, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चेरी ब्लॉसम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /तृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान /चेरी ब्लॉसम\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nछान आहे.. सिंडरेला नाव आहे\nसिंडरेला नाव आहे म्हटल्यावर बूट हरवल्यापासून हाच चेरी ब्लॉसम लक्षात राहिला असावा..\n(कृपया राग मानू नये.. )\n उशीर झाला की वोऽ\nमागे एकदा तुमचा गेट टुगेदर\nमागे एकदा तुमचा गेट टुगेदर झाला होता तेव्हा तुम्ही सगळे हाच ब्लासम ( तो ब्लॉसम कसा लिहायचा) बघायला गेला होतात का \nशोले <<तो ब्लॉसम कसा लिहायचा>> जसा तुम्ही लिहिलाय तसाच\nवॉव, आमच्याकडे वेगळाय मग\nवॉव, आमच्याकडे वेगळाय मग ब्लॉसम.\nश्री.शोले, माबोवर येउन काही\nश्री.शोले, माबोवर येउन काही तासातच तुम्हाला याआधी कोण कुठे काय बघायला गेले होते ते कळले\nतुम्ही बहुतेक रजनीकांतचा ड्युआय आहात\nमाबोवर येउन काही तासातच\nमाबोवर येउन काही तासातच तुम्हाला याआधी कोण कुठे काय बघायला गेले होते ते कळले >>>> शिवाय नवीन असल्याने त्यांना 'ब्लॉसम' लिहिता येत नाहीये\nसिंडाक्का, मी तीथे टिचकी\nसिंडाक्का, मी तीथे टिचकी मारली. माझ्या कॉम्पुटरचा स्क्रीन फुटला. क्रीप्या भर्हून देण्हे\nबा बु, डोळे किंवा कंप्युटर\nबा बु, डोळे किंवा कंप्युटर स्क्रीन फुटायला, चेरी ब्लॉसमवर अजून पुनम पांडे किंवा शेरीलिन चोप्रा वगैरे नाही आल्यात.\nएक बुवा को दुसरे बुवापर\nएक बुवा को दुसरे बुवापर अविश्वास दाखवना नही शोभता.\nआज्जे, फाजील प्रक���शचित्रं टाकण्यापेक्षा चांगलं काहीतरी लिही..\nबा बु, टिचकी मारायची होती,\nबा बु, टिचकी मारायची होती, ठोसा नाही.\nहमारी एक टिचकी सौ ठोसोंके\nहमारी एक टिचकी सौ ठोसोंके बराबर होती हय\nगमतीला गमतीत घेतल्याबद्दल धन्यवाद खर्‍या ब्लॉसमाचे फोटो डकवले आहेत.\nसिंडरेला, अतिशय सुंदर फोटोज..\nखरा ब्लॉसम छान आहे चेरी ब्लॉसम पेक्षा..\nकसली क्यूट आहेत. सिंडाक्का,\nसिंडाक्का, पण आधीचाच चेरी ब्लॉसम मस्त होता. आता काय सगळ्या पोस्टींच्या जागी टिंबांची रांगोळी भरु \nवोक्के, पण धीस ब्लॉसम म्हणजे\nवोक्के, पण धीस ब्लॉसम म्हणजे अगदी ऑसम बर्का.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-vastu-tips/vastu-tips-plant-this-tree-to-fulfill-your-wishes-119071600021_1.html", "date_download": "2020-04-01T16:03:48Z", "digest": "sha1:NDXI36MNCSOPFFVX6J7ERHGUYQ37UDHR", "length": 16318, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Vastu Tips : जांभळाचे वृक्ष लावल्याने जन्म घेते मुलगी, या वृक्षांचे देखील आपले वेगळे महत्त्व आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nVastu Tips : जांभळाचे वृक्ष लावल्याने जन्म घेते मुलगी, या वृक्षांचे देखील आपले वेगळे महत्त्व आहे\nझाड झुडपांचे मनुष्याच्या जीवनात व इतर सर्व जीव जंतूसाठी फारच महत्त्व आहे. यामुळे आम्हाला फक्त शुद्ध वायूच नव्हे तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. झाड झुडपं आमच्या जीवनात सुख समृद्धी आणतात आणि आमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतात. नेहमी आम्ही पिंपळ, वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि हे झाड आमच्या सर्व इच्छा जरूर पूर्ण करतात. तर जाणून घेऊया कोणते रोप लावल्याने काय फायदे मिळतात....\nतुळस घरात असणे फारच योग्य मानली जाते, तुळशीची पूजा जवळपास प्रत्येक घरात होत असते. या रोपाला घरात लावल्याने वातावरण शुद्ध होत आणि घरात सुख शांतीचे वातावरण बनत.\nवास्तुशास्त्रानुसार जांभळाचे रोप लावल्याने सौभाग्य तसेच कन्या रत्नाची प्राप्ती होते.\nजर तुम्ही संतानं सुखापासून दूर असाल तर पलाशाचे वृक्ष लावायला पाहिजे.\nकाटेरी वृक्ष दारासमोर ठेवल्याने कायम शत्रूभय राहत.\nजलाशयाजवळ पिंपळाचे वृक्ष असल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि जी व्यक्ती जलाशयाजवळ पौधारोपण करतो त्याला पुण्यप्राप्ती होते.\nकडुलिंबाचे वृक्ष लावल्याने मनुष्य दीर्घायू होतो आणि सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर सदैव कायम राहते.\nअशोकाचे वृक्ष लावल्याने दुःखाने मुक्ती मिळते.\nमनी प्लांटचा पौधा धन संबंधित लाभ प्रदान करतो.\nवास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की कोणते ही वृक्ष घराच्या प्रवेश दारासमोर नाही लावावे. त्याशिवाय ज्या भूमीवर पपीता, आवळा, पेरू, डाळिंब, पलाशाचे वृक्ष असतात ती जागा वास्तुशास्त्रात फार योग्य मानली जाते.\nपायांना आराम देण्यासाठी सरळ उपचारपद्धती\nकाय आहे डायबेटिक डायट\nवास्तु शास्त्रानुसार बेडरुममध्ये नको फ्लॉवर पॉट आणि अॅक्वेरियम\nकोरड्या खोकखल्यासाठी घरगुती उपाय नक्की करून बघा...\nवास्तुपुरूषाला जपणे किती आवश्यक आहे जाणून घ्या...\nयावर अधिक वाचा :\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील....अधिक वाचा\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी...अधिक वाचा\nप्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार...अधिक वाचा\nव्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल....अधिक वाचा\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता...अधिक वाचा\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात...अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि...अधिक वाचा\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला...अधिक वाचा\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक...अधिक वाचा\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर...अधिक वाचा\n\"आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल....अधिक वाचा\n\"अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील....अधिक वाचा\nश्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती\nमध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक ...\nRam Navami 2020 : श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक ...\n'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह ...\nराम नवमी विशेष : रावणाने सांगितले होते स्त्रियांचे 8 अवगुण, ...\nमहर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 1 रामाच्या वनवासाची कैकेयी ...\nवरवर पाहता आपण तीर्थयात्रा करत असू, ध्यान, पूजाअर्चा करत असू. बरेचदा स्वतःच्या बदलासाठी, ...\nRam Navami 2020: प्रभू श्रीरामाचे हे 11 गुण जाणून जीवनात ...\nप्रभू श्रीराम यांच्या स्वभावातील हे 11 गुण जाणून घ्या ज्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-married-woman-raped/", "date_download": "2020-04-01T13:37:34Z", "digest": "sha1:MEEJ7WQSA7HLWJVP4IK6MGSJUGIVNJ57", "length": 7419, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विवाहितेवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nराज��यात कोरोनाग्रस्तांचा धोका वाढला - मंत्री टोपे\n५ हजार पेक्षा जास्त लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये - मंत्री टोपे\nमुंबईत धोकादायक ठिकाणांवर ५२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर - मंत्री टोपे\nजनतेला सरकारी सूचनांच्या पालनाचे पुन्हा एकदा टोपे यांचे आवाहन\nगेल्या १२ तासात १९ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद\nमुंबईत कोरोनाचे नवीन १६ जण आढळले\nनागपूरमध्ये ५४ जणांना केले क्वारंटाईन - आयुक्त मुंढे\nपंतप्रधान मोदी उद्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधणार\nहोमपेज › Belgaon › विवाहितेवर बलात्कार\nशौचास निघालेल्या महिलेवर रविवारी रात्री बलात्कार झाला आहे. याप्रकरणी नवीनकुमार कांबळे व शिवानंद यरगट्टी या दोघांना यमकनमर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विवाहितेवरील बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यमकनमर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला रविवारी रात्री शौचाला जात असताना अंधारात दबा धरून बसलेल्या नराधमांनी तिच्यावर झडप घातली. तिला नजीकच्या निर्जन परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.\nदरम्यान, ती महिला बर्‍याच उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका ठिकाणी ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिने दिलेल्या माहितीतून तिच्यावर बलात्काराची माहिती उघड झाली. त्यानंतर यमकनमर्डी पोलिस ठाण्यात नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार यमकनमर्डी पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू केला. काही वेळातच त्यांनी नवीनकुमार कांबळे व शिवानंद\nयरगट्टी यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून बलात्कारप्रकरणी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. सोमवारी पिडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. बलात्काराचा प्रकरणात अन्य काही आरोपी आहेत का याचाही यमकनमर्डी पोलिस शोध घेत आहेत.\nभारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल\n‘ग्लोब’जवळ कारला अचानक आग\nम्हादईप्रश्‍नी पर्रीकर, येडिंचे नाटकः मुख्यमंत्र्यांचा आरोप\n...तरच न्यायालयीन सुनावणी : अ‍ॅड. शिंदे\nनिपाणीत आज मूकमोर्चाद्वारे निषेध\nचिकोडीत हिंदू संघटनांची रॅली\n‘तबलिगी’मुळे झपाट्याने पस��ला कोरोना, केंद्राची माहिती\nसातारा : कऱ्हाडमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यू\n‘तबलिगी’च्या कार्यक्रमातून परतलेले विदर्भातील ६० जण क्वारंटाईनमध्ये\n'कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १ कोटीची मदत'\nतबलिगी जमातीत गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांवर दगडफेक; ३ जणांना अटक\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट\n'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'\nकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर; सहा महिन्यात ४ लाख ८८ हजार कोटींचे कर्ज घेण्याच्या तयारीत\n'कोरोना लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/curry-leaves-116021600017_1.html", "date_download": "2020-04-01T15:34:58Z", "digest": "sha1:HBCAU5VQZMXO5JRKU3OCI627FIPX2QQL", "length": 12853, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कढी पत्त्यामुळे केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 1 एप्रिल 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकढी पत्त्यामुळे केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवा\nभारतीय पक्वान्नांमध्ये कढी पत्त्याचा वापर फक्त फोडणी लावण्यासाठी केला जाता. याला 'गोड लिंबं'देखील म्हटले जाते. यात बर्‍याच प्रकारचे औषधीय गुण असतात. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...\nकेसांचे गळणे कमी करणे : कढी पत्त्यांमध्ये व्हिटॅमिन बी1 बी3 बी9 आणि सी असतं. त्याशिवाय यात आयरन, कॅल्शियम आणि\nफॉस्फोरस असतं. याचे सेवन रोज केल्याने तुमचे केस काळे लांब आणि दाट होऊ लागतात. एवढंच नव्हेतर हे केसांमध्ये असणार्‍या डैंड्रफ\n(कोंडा)पासून देखील बचाव करतो.\nकसा करावा कढी पत्त्याचा वापर\n1. कढी पत्त्याचे तेल :\nकढी पत्त्याचा एक गुच्छा घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि सूर्य प्रकाशात त्या पानांना वाळवून\nघ्यावे, जेव्हा हे पानं वाळून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी. आता 200 एम एल नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये किमान\n4 ते 5 चमचे कढी पानांची पूड मिक्स करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून द्यावा. तेलाला गाळून एखाद्या एअर टाइट बाटलीत भरून ठेवा. झोपण्याअगोदर ���ोज रात्री हे तेल लावायला पाहिजे. जर हे तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येईल. दुसर्‍या दिवशी सकाळी डोक्याला फक्त नॅचरल शँपू लावून धुवावे. या ट्रीटमेंटला तुम्ही रोज किंवा एक दिवसाआड करू शकता. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.\n2. केसांसाठी तयार करावा मास्क :\nकढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिट तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.\n3. कढीपत्त्याचा चहा तयार करा :\nकढी पत्ता पाण्यात उकळून घ्या नंतर त्यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. तसेच केस पांढरे होण्यापासून वाचवेल आणि आपली डायडेस्टिव सिस्टमही स्वस्थ ठेवेल.\nलठ्ठपणा कमी करून हिवाळ्यात शरीरात गरमी आणतो नॉनवेज सूप\nवारंवार तहान लागत असेल तर करा हे घरगुती उपाय ....\nकर्करोगाच्या ७ चेतावणीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या\nकँसर सारख्या गंभीर आजारापासून बचाव करतो डाळिंबाच्या सालांचा चहा\nकर्करोगापासून रक्षण करेल लीची\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nगृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...\nआपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...\nब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त म��हिती नाही. पण ब्रोकोली ...\nसोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स\nसर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...\nआयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी\nआयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/176?page=4", "date_download": "2020-04-01T15:47:59Z", "digest": "sha1:BWXKQTLBJWQP7NKWVZTSXUXB7J4J7OLA", "length": 13678, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत-नाटक-चित्रपट : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /संगीत-नाटक-चित्रपट\nमाई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....\nमैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ ….\nप्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्‍यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्‍यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात.\nन तड़पने की इजाजत है न फरियाद की है,\nघुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है \nRead more about माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nमराठी स्टॅन्डअप -गंधाली टिल्लू\nRead more about मराठी स्टॅन्डअप\nसिनेतारकांच्या सौंदर्यावर कॉमेंट करणे योग्य आहे का\nकदाचित कधी ना कधी आपण सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या सिनेकलाकाराच्या दिसण्यावरून चांगली वाईट कॉमेंट केली असेलच. सई, स्वप्निल, शाहरूख(), सुबोध भावे, कंगणा राणावत, गेला बाजार अमेय वाघ, कोण तो एक प्रभाकर, लेटेस्ट जॅकलीन आणि अजूनही लिस्ट निघेल... पण हे चटचट आठवणारे.\nप्रत्यक्षात ही लोकं आपल्यापेक्षाही कैक पटीने सुंदर असतात, वा असू शकतात, तरीही आपण त्यांच्यावर कॉमेंट करायचा आनंद उचलतो. यामागे बरेचदा हेतू निखळ आनंद मिळवणे हाच असतो. पण काहीवेळा हा हेतू तितक्या ताकदीने पोहोचत नाही आणि वाद होतात.\nRead more about सिनेतारकांच्या सौंदर्यावर कॉमेंट करणे योग्य आहे का\n शीर्ष�� वाचून धर्मेंद्रची आठवण झाली ना. पण थांबा, हा धर्मेंद्रचा डायलॉग नसून हे एका नाटकाचे नाव आहे. कालच याचा पहिला प्रयोग पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यरगृहात झाला.\nनाटकातील पात्र :- सुचित्रा बांदेकर, सागर देशमुख (वाय झेड चित्रपट फेम), पुष्कराज चिरपुट्कर (दिल दोस्ती फेम) आणि विद्याधर जोशी\nलेखक- डॉ. विवेक बेळे.\nदिग्दर्शन - चन्द्रकांत कुलकर्णी.\n\"द सर्कल\" (The Circle) च्या निमित्ताने\nकाल मी \"द सर्कल\" (The Circle) चित्रपट पाहिला. भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे कि नाही ते मला माहिती नाही. पण अमेरिकेत थिएटरांमधे येऊन गेला आणि आता नेटफ्लिकस इ. ठिकाणी उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट आहे \"द सर्कल\" ह्या सोशल नेटवर्किंग कंपनी / वेबसाईट बद्दल आणि चित्रपटाचा विषय आहे अशा वेबसाईट्स नी घेतलेला आपल्या जीवनाचा ताबा. समाजात डोळे (आणि बुद्धी) उघडी ठेऊन वावरणार्‍या अनेकांच्या डोक्यात हा विचार चाललेला असेलच \"द सर्कल\" फक्त तो विचार विस्तृतपणे दाखवतो आणि आपले डोळे अजून उघडतात. फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप चे नाव न घेता हा चित्रपट त्याबद्दल थेट भाष्य करतो.\nलोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये.\nपण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....\nअरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला\nअरे पण वेळ कुठंय मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी\nRead more about आम्ही सारे नवशिके \nबॉलिवूड मधील क्रीपी स्टॉकींग कधी थांबणार \nबॉलिवूड मध्ये सतत आपण बघत आलो आहोत की हिरो हिरॉइनीचा पाठलाग करत असतो, तिला त्रास देत असतो, \"ना का मतलब हा होता है\" असे म्हणतो. आधीपासून हे सुरू आहेच पण ९० च्या दशकात \"खुद को क्या समझती है\" , \"खंबे जैसी खडी है\" वगैरे गाण्यांनी या गोष्टींना अधिकच हातभार लावला. आता खरं तर हे स्टॉकींग चूकीचे आहे. असे करायला नको. नो म्हणजे नो असे काही पिक्चर्स येत होते. पिंक सारख्या चांगल्या चित्रपटातून साध्या आणि स्पष्ट भाषेत हे समजवून सांगत होते.\nRead more about बॉलिवूड मधील क्रीपी स्टॉकींग कधी थांबणार \nदिल ढुंढता है फिर वोही फुरसत के रात दिन...\nRead more about दिल ढुंढता है फिर वोही फु��सत के रात दिन...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathisanmaan.com/news-articles/featured-articles/marathi-articles/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6-%E0%A4%AE", "date_download": "2020-04-01T15:40:42Z", "digest": "sha1:WN45QOX25KTX2UXD5I7VYJVCJKIZ43UB", "length": 9372, "nlines": 219, "source_domain": "www.marathisanmaan.com", "title": "स्त्री मनाचा वेध घेणार 'द मुक्ता बर्वे शो' - Marathisanmaan", "raw_content": "\nHome News & Articles Featured Articles स्त्री मनाचा वेध घेणार ‘द मुक्ता बर्वे शो’\nस्त्री मनाचा वेध घेणार ‘द मुक्ता बर्वे शो’\n‘स्त्री‘ या शब्दाला समाजात मोठं वलय आहे. आई, मुलगी, बहिण, मैत्रीण आणि बायको असे विविध नात्यांमध्ये बंधलेली भावनिक व्यक्ती म्हणजे ‘स्त्री‘ बदलत्या समाज आणि परिस्थितीनुरूप ‘स्त्री‘ ची व्याख्या देखील बदलत गेली, कालांतराने आधुनिक युगात ‘स्त्री‘ या शब्दाचा अर्थदेखील विकसित झाला. आजची ही स्त्री बहुगुणी आहे, चूल आणि मुल यांसोबतच तिच्या विश्वात अनेक गोष्टींचा समावेश झाला आहे. तिच्या याच विश्वाचा वेध लवकरच माय एफएमच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. मराठीच्या स्टार अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.\nआजच्या स्त्रीच्या संकल्पना, विचार तसेच त्यांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मुक्ता ‘द मुक्ता बर्वे शो’ या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यत अभिनयात विशेष वेगळेपण जपणारी मुक्ता आता रेडियोजॉकीच्या रुपात तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. विशेष म्हणजे एका सेलिब्रिटीद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचा हा पहिलाच प्रयोग माय एफ एम रेडियो वाहिनीमार्फत राबविला जात आहे. दर सोमवार ते शनिवार दुपारी १२ वाजता मुक्ताच्या आवाजातला हा शो पश्चिम महाराष्ट्रात सुरु होत आहे.\nप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे या कार्यक्रमाला चांगला न्याय देऊ शकेल असा विश्वास माय एफएम ला असून, हा कार्यक्रम स्त्री विकासावर आधारित असल्याचे ते सांगतात. शिवाय हा योग जुळवून आणणारे जीसिम्स्चे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरान हे देखील या शोसाठी उत्सुक आहे. ‘एफएम मधून हा आगळावेगळा उपक्रम आम्ही राबवीत असून, यातून स्त्री विकासाचे अनेक पैलू मांडले जातील’ असे त्यांनी सांगितले.\nगंभीर आणि सामाजिक विषयावर आधारित अनेक चित्रपटातून नावारूपास आलेली मुक्त बर्वे आज यशाच्या उंचीवर आहे, आपल्या भूमिकेतून स्त्री विषयपर अनेक समस्यांना वाचा फोडणारी हि अभिनेत्री प्रथमच एमएमच्या माध्यमातून जनसामान्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे श्रोते तिचा आवाज ऐकण्यास नक्कीच आतुर झाले असतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. स्त्री मानसिकतेचा अचूक वेध घेण्यास सज्ज असलेली मुक्ता या कार्यक्रमात काय कसब दाखवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nNext articleप्राजक्ता-भूषण करून देणार पहिल्या भेटीची आठवण \n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर\n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://kinfolkclub.com/2019/12/05/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-04-01T14:22:34Z", "digest": "sha1:CBULL7CQ67SERI42SLHCSGEOMD3UXBNX", "length": 3428, "nlines": 61, "source_domain": "kinfolkclub.com", "title": "आमचा लाडका मुन्ना – Kinfolk club", "raw_content": "\nबोंटडकर असे भारदस्त नाव घेऊन आला योगेश जन्मा ,\nपण गोरा गोमटा बाळ झाला पप्पूचा भाऊ मुन्ना \nलहानपणापासून आहे शांत सज्जन ,\nकधीच आठवत नाही त्याचे छचोरपण \nचोखली वेगळी शैक्षणिक वाट ,गेला कॉमर्सला ,\nबघता बघता फडकावला सी .ए . चा झेंडा \nघरघर करत असतो सारखा परदेशवारी ,\nआम्हाला वाटतो अभिमान जेंव्हा चढतो नोकरीत पायरीवर पायरी \nपुण्यात फिरते त्याची होंडा सिटी ,\nकधीही सांगा हजर आहे वाजवत शिट्टी \nकुठलेही असो गेट टुगेदर करतो सर्वांना गोळा ,\nपण पार्टीची जान आहे याची नाचगाणी उखाणा \nआहे बरोबर जीवनसाथी पूर्वा ,\nएकापेक्षा एक सुंदर केक बनवता बनवता करते सर्वांवर ममता \nत्यांची सई आहे लाडकी फुलराणी,\nतिच्याबद्दल काय लिहू आईबाबांचे नाव चालवणार ही सर्वगुणी \nदादा मामा होता घरात थोरला कर्ता करवता ,\nहा चालवतो त्याची वाट कोणालाही जाणवू न देता \nकिनफोक वर लिहितो कविता सुंदर सर्वकाळी ,\nआम्हाला नाही जमत पण समजून घे ही फुलाची पाकळी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-04-01T16:01:31Z", "digest": "sha1:XISPDRVTQX5HEF67JNKUGDTWTZLG7ROQ", "length": 3324, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:बीजगणित विस्तार विनंती - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया बीजगणित-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०१६ रोजी १८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22619", "date_download": "2020-04-01T15:13:29Z", "digest": "sha1:PES4GAJ6R4F2H4M7B7XNSH5PL3S5LUWQ", "length": 4280, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तीसरी कसम : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२०\nYou are here: मुख्यपृष्ठ /तीसरी कसम\n'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन\nरात्री दहाची वेळ. जत्रेचे तंबू पडले आहेत. गावोगावहून माणसं जमली आहेत. गाडीतळावर पोचल्यावर 'तो' गाडीला जोडलेली आपली बैलं मोकळी करतो. 'ती' केवळ त्याच्या गाडीची एक सवारी. जवळच्या चहाच्या टपरीतून तिच्यासाठी ४ आण्याचा लोटाभर 'चाह' विकत घेतो. 'कुवारे चाय नही पिते' या आपल्या समजूतीला बाजूला ठेवून तिच्या आग्रहाखातर तो देखील घोटभर चहा पितो. ती त्याला दोन दिवस जत्रेमधे रहायचा आग्रह करते. आणि तितक्यात त्याच्या (आणि आपल्याही) कानावर जवळून येणार्‍या हार्मोनियमचे सूर पडतात. त्याच्यासारखेच आपणही त्या ढोलकीच्या रीदमकडे आकर्षित होतो.\nRead more about 'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/it", "date_download": "2020-04-01T14:44:56Z", "digest": "sha1:J3577GQPXIRNWXCULMHDEPVZYN2IQRT7", "length": 6602, "nlines": 127, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "IT Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोट���ंचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 4 : भित्यापाठी ब्रम्हराक्षस\nभीती आपल्याला सावध करते, आपले रक्षण करते; म्हणून भीतीतून मुक्ती शोधू नका, भीतीचा फायदा कसा करुन घ्यायचा हे मात्र शिकायला हवं.\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nशेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही\nCorona : कोरोना रोखण्यासाठी TikTok ची 100 कोटींची मदत, वैद्यकीय उपकरणं पुरवणार\nनोटांचा हार ते फुलांचा वर्षाव, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नागरिकांची कृतज्ञता\nलॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nCorona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले\nतब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 106 जण पुण्याचे, 94 जण क्वारंटाईन, उर्वरितांचा तपास सुरु : पुणे विभागीय आयुक्त\nपुणेकरांचा जीव भांड्यात, अत्यवस्थ महिलाही ‘कोरोना’मुक्त, दोघींना डिस्चार्ज मिळणार\nCorona : कोरोना कसा पसरतो अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला\nकोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी\nमॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, पुणे पोलिसांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44132", "date_download": "2020-04-01T13:58:19Z", "digest": "sha1:JWLY2SL74PI5IF44QLWQQ5AFXWABTFG4", "length": 7014, "nlines": 148, "source_domain": "misalpav.com", "title": "ते दोघे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणे�� लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nते दोघे होते मघामघाशी तर\nबराच वेळ खाली मान घालून\nएकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना,\nकुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना,\nअन् तेव्हा रस्ता हसताना...\nमी पाहिले त्या दोघांना ,\nनजरों से ओझल होना ही\nलकिरों पे लिखा है\nतो वो लकिरे ही मिटा देते हैं'\nनंतर मला ते दिसले नाहीत...\nमला नंतर कुणीच दिसले नाही...\nअदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कविताअद्भुतरसमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमान\nबऱ्याच दिवसानंतर मिपावर सुंगधी काव्यपुष्प उमललं आहे.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-corporation-standing-committee-selection-2018/", "date_download": "2020-04-01T15:09:42Z", "digest": "sha1:46KVBJIFTCUX6A5B6WOSLRYDVIFX4OWQ", "length": 7434, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुरली मोहोळ स्थायी समितीतून आउट; चिट्ठीने दिला भाजपला झटका", "raw_content": "\n…अन् काठ्या उगारणारे पोलिस लोकांसमोर चक्क हात जोडतात तेव्हा \nदेशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nबँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ\nबांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात\nकोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा ‘काय’ आहे प्रकरण\nमुरली मोहोळ स्थायी समितीतून आउट; चिट्ठीने दिला भाजपला झटका\nपुणे: पुणे महापालिका स्थायी समितीच्या ८ सदस्यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. आज चिट्टीद्वारे स्थायीतून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची नावे काढण्यात आली. यामध्ये विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांच्यासह अन्य चार भाजप चार भाजप सदस्यांचा कार्यकाळ चिठ्ठीने संपुष्टात आणला आहे.\nएकूण १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे दहा राष्ट्रवादी कॉंग्रेस चार तर कॉंग्रेस आणि शिवसेनेचे अनुक्रमे १ – १ सदस्य आहेत. यातील निम्म्या सदस्यांचा कार्यकाळ दरवर्षी संपुष्टात येतो. यासाठी चिट्ठीद्वारे नावे काढली जातात. आज काढण्यात आलेल्या चीठ्यांम्ध्ये विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, हरिदास चारवड, अनिल टिंगरे, योगेश समेळ (भाजप) नाना भानगिरे (शिवसेना) रेखा टिंगरे प्रिया गदादे (राष्ट्रवादी काँग्रेस) अविनाश बागवे (काँग्रेस) हे स्थायीतून आउट झाले आहेत.\nदरम्यान ज्या पक्षाचे सदस्य बाहेर पडतात त्याच पक्षाचे नवीन सदस्य स्थायी समितीमध्ये निवडले जातात. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुख्यसभेत आगामी सदस्यांची नावे सादर केली जातील.\n…अन् काठ्या उगारणारे पोलिस लोकांसमोर चक्क हात जोडतात तेव्हा \nदेशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\n…अन् काठ्या उगारणारे पोलिस लोकांसमोर चक्क हात जोडतात तेव्हा \nदेशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका\nलॉक डाऊन उल्लंघन प्रकरणी न्यायालयाची कठोर कारवाई; तीन जणांना ठोठावली कैद आणि दंड\nकनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा\n'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'\nकोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत\n कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित\n#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/author/krushna-sapate/", "date_download": "2020-04-01T14:54:31Z", "digest": "sha1:EZKOGM2NRQ5J3WVSJ7YWRFTVPJVC5C43", "length": 5031, "nlines": 91, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "डॉ.कृष्णा सुभाष सपाटे, Author at मनाचेTalks", "raw_content": "\nHome Authors Posts by डॉ.कृष्णा सुभाष सपाटे\nजात,धर्म व पंथ विरहित आनंदी जीवन जगणारा एक डॉक्टर, ब्लॉगर,युट्युबर,लेखक,कवी व जीवनाचा अर्थ शोधणारा😊\nडॉ.कृष्णा सुभाष सपाटे - May 12, 2018\nआनंदी जीवनासाठी आणि आरोग्यकारक जीवनशैलीवर भर देणार पुस्तक -The Healing Self\nडॉ.कृष्णा सुभाष सपाटे - May 2, 2018\nबॉलीवूड जगतावर अंतर्बाह्य प्रकाशझोत टाकणारं पुस्तक- An unsutable Boy\nडॉ.कृष्णा सुभाष सपाटे - April 28, 2018\n“स्वप्रतिमा” आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी……\nडॉ.कृष्णा सुभाष सपाटे - April 20, 2018\nप्रत्येक पालकाने मुलांच मनोविश्व समजून घेण्यासाठी वाचावं असं पुस्तक\nडॉ.कृष्णा सुभाष सपाटे - April 14, 2018\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/woman/", "date_download": "2020-04-01T15:02:46Z", "digest": "sha1:LMIWHURP2KMU6HRC4YBNJGGW7TK5UZJY", "length": 13189, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "woman | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nकेंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा, पालकमंत्र्यांच्या सूचना\nमाजलगावात तरुणाचा नदीत बुडून मृत्यू\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- धारावीत आढळला कोरोचा रुग्ण\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्ह��� कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्येक पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nशिवसैनिकांनी जे केलं ते वाचल्यानंतर तुम्हीही त्यांचे कौतुक कराल\nJanata Curfew बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची जीभ वृद्ध महिलेने चावून तोडून टाकली\n#CORONA चीनी समजून मणिपुरी तरुणीच्या तोंडावर थुंकले\nहनीमूनवरून येताच पतीला कोरोनाची लागण, पत्नीची माहेरी धूम; आरोग्य विभागाची पळापळ\nकोरोनाचा देशातील दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू\n रत्नागिरीच्या मनोरूग्णालयातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती\nPhoto – Holi Celebration आमलकी एकादशीपासून उत्तर ��िंदुस्थानात रंगपंचमीला उत्साहात सुरूवात\n नव्या स्वप्नातून ‘ती’ जागवतेय मनोरुग्णांच्या आकांक्षा\nआरोग्याच्या समस्येमुळे गर्भवती महिलेची आत्महत्या\nलग्नसमारंभासाठी आलेल्या चिमुरडीचा हॉटेलच्या सफाई कामगाराने केला विनयभंग\nलातूरमध्ये 4380 जणांची तपासणी, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nदिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत\nकेंद्राच्या सूचनेनुसार मदतकार्यासाठी मनुष्यबळ तयार ठेवा, पालकमंत्र्यांच्या सूचना\nमाजलगावात तरुणाचा नदीत बुडून मृत्यू\nइचलकरंजीत आणखी तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन\nराजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह...\nभरारी पथके घरोघरी जाऊन करणार तपासणी – पालिका आयुक्तांची माहिती\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://killicorner.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2020-04-01T15:16:01Z", "digest": "sha1:6I5OYNRUZDNXM3L2V7OJ2MXJRGCFG3IO", "length": 2850, "nlines": 37, "source_domain": "killicorner.in", "title": "मिष्टान्न Archives | किल्ली Corner", "raw_content": "\nबालुशाही _ एक पक्वान्न\nबालुशाही _ एक पक्वान्न\nबालुशाही _ एक पक्वान्न किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा जिन्नस: १. मैदा: १/४ किलो २. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी ३. खाण्याचा सोडा: चिमुटभर ४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला ५. तेलः तळणीसाठी ६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे ७. पिण्यायोग्य पाणी कृती: पाकः १. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा २. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर बालुशाही: १. तुप थोडे कोमट क��ुन…\nसुट्टी – (शतशब्दकथा) January 1, 2020\nनशा – (द्विशतशब्दकथा) October 30, 2019\nदिवाळी अंक: स्पंदन २०१९ October 30, 2019\nउपासाचे पदार्थ कांदा खमंग गूढकथा गोड चटणी चीझ तंत्रज्ञान थालीपिठ दिवाळी अंक दीर्घकथा द्विशतशब्दकथा नाश्ता पक्वान्न पराठे पाककृती पौष्टिक प्रेमकथा प्रेरणादायक फराळ भयकथा भाजी मिष्टान्न लघुकथा लेख विज्ञान व्हेज कोल्हापुरी शतशब्दकथा शतशब्दलेख स्पंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/cricket/", "date_download": "2020-04-01T14:12:47Z", "digest": "sha1:AKPBRZ7KVQOGBDU7Q47UR6FUEGPQMRG5", "length": 13448, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "cricket | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nतबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता\nउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर\nसामान्यांना दिलासा, सिलिंडरच्या दरात कपात\nCorona virus update- महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये\nकोरोनाने घेतले भीषण रूप, 24 तासात 4500 लोकांचा मृत्यू; रुग्णांचा आकडा…\nबेफाम वेगातील गाडीचा पाठलाग केला, ड्रायव्हर कुत्रा असल्याचे बघून पोलीस हादरले\nइतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो…\n‘त्यांच्या’ मृतदेहांचे खत बनवून वापरतोय उत्तर कोरिया\nअमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू\nयुवराज-भज्जीने केले अफ्रिदीच्या ट्रस्टला मदत करण्याचे आवाहन, नेटकऱ्यांनी धू धू धुतले\n… तर आयपीएल स्पर्धा एप्रिल नाही ‘या’ महिन्यात होणार, बीसीसीआय घेणार…\nकोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nकोरोनामुक्त झाल्यानंतर स्टार फुटबॉलपटूने सांगितली आपबिती, प्रत्ये�� पाचव्या मिनिटाला मला…\nसामना अग्रलेख – पाकड्यांचे शेपूट वाकडेच; मियाँ, कोरोनाची चिंता करा\nसामना अग्रलेख – इस्लामपूर ते न्यूयॉर्क मोदींवर टीकेची शिक्षा\nसामना अग्रलेख – पोलिसांना दोष का देता गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष\nसामना अग्रलेख – मच्छिमारी ते मजुरी सगळ्यांच्याच गटांगळ्या\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nसाराची ‘पीएम’ व ‘सीएम’ सहाय्यता निधीत देणगी, करीना-सैफचाही मदतीचा हात, पण…\n… तर ‘संजू’ आणि ‘सुल्तान’मध्ये दिसली असती कंगना, वाचा का दिला…\n‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर ‘शक्तिमान’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nVideo – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘डलगोना कॉफी’ची रेसिपी\nVideo – लॉकडाऊनमध्ये तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘प्राणायाम’\n#Corona रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल\n जेवणाआधी की जेवण करताना, वाचा सविस्तर…\nरोखठोक – देवांनी मैदान सोडले\nसरकार-रिझर्व्ह बँकेचा छुपा अजेंडा, सहकारी बँकांचा बोन्साय\nकोरोनाचा क्रीडा क्षेत्रातही शिरकाव, फुटबॉल प्रशिक्षकानंतर क्रिकेटमधील एकाचा घेतला बळी\nबांगला देश क्रिकेट बोर्डाची संजय बांगर यांना फलंदाजी सल्लागारपदाची ऑफर\nमदनलाल यांचा विराटला थम्स अप; आक्रमक स्वभावाचे केले समर्थन\nरोहित शर्माच टी-20 मध्ये द्विशतक झळकावू शकतो; माजी ऑस्ट्रेलियन फिरकीवीर ब्रॅड...\nसौराष्ट्र पहिल्यांदाच रणजी चॅम्पियन; 30 वर्षांनंतरही बंगाल जेतेपदापासून दूरच\nन्यूझीलंड दौऱ्यामधून खूप काही शिकलो\nबंद दरवाजाआड रंगला सामना, ना हस्तांदोलन, ना प्रेक्षक; मैदानाबाहेरील चेंडूही…\nकोरोनाचा धसका; तिकीट विक्रीला फटका; रिकाम्या मैदानावर भिडणार हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका\nआयपीएलवरही कोरोनाचे संकट; पुढे ढकलणार की रद्द होणार\nमालिकेत खेळू; पण हस्तांदोलन मात्र नाही दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूंना कोरोनाचा धसका\nपिंपरी-चिंचवड – दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेलव 33 पैकी 23 जण सापडले\nनांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल\nपालघरच्या मृत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील 110 जणांचा शोध सुरू\nविकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले\nठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी हात केले वर, शिवसैनिकांमुळे गुजराती उद्योजकाचा अंत्यसंस्कार पडला पार\nबीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी\nतबलिग जमातच्या मरकज प्रकरणावर नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया, धर्माच्या नावाखाली…\nभाविकांनी आपापल्या घरी रामजन्म उत्सव साजरा करावा, श्रीराम मंदिरांच्या वतीने आवाहन\nपालघरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण; सफाळेतील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमुरबाडमध्ये ‘कोरोना’ चा पहिला रुग्ण\nचीनच्या शेजारील राष्ट्रासह जगातील ‘या’ 15 देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही\nनवी मुंबई, डोंबिवलीतील संवेदनशील परिसर अखेर सील\nकोरोनामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठप्प\nसंगमेश्वर बाजारपेठेत लॉक डाऊनची ऐशीतैशी; खरेदीसाठी गर्दी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनाचाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-deshpande-hospital-closed-on-the-way-/", "date_download": "2020-04-01T15:06:53Z", "digest": "sha1:BTEZT2ODTJS6TWRMZXF4KFSG3OPWJZW7", "length": 10787, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशपांडे रुग्णालय बंदच्या मार्गावर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nराज्यात कोरोनाग्रस्तांचा धोका वाढला - मंत्री टोपे\n५ हजार पेक्षा जास्त लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये - मंत्री टोपे\nमुंबईत धोकादायक ठिकाणांवर ५२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर - मंत्री टोपे\nजनतेला सरकारी सूचनांच्या पालनाचे पुन्हा एकदा टोपे यांचे आवाहन\nगेल्या १२ तासात १९ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद\nमुंबईत कोरोनाचे नवीन १६ जण आढळले\nनागपूरमध्ये ५४ जणांना केले क्वारंटाईन - आयुक्त मुंढे\nपंतप्रधान मोदी उद्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सने संवाद साधणार\nहोमपेज › Ahamadnagar › देशपांडे रुग्णालय बंदच्या मार्गावर\nदेशपांडे रुग्णालय बंदच्या मार्गावर\nमहापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आवश्यक प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांना सेवा पुरविण्यात मर्यादा आल्या आहेत. प्रसुतीकरिता रुग्णांची संख्या वाढत असतांना एका डॉक्टरांनी राजीनामा दिल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी काही रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागते. अपुर्‍या कर्मचार्‍यांअभावी पूर्ण क्षमतेने रुग्णांवर उपचार होऊ शकत नसल्याने तळ मजल्यावरील जनरल वॉर्ड रुग्णालय प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे चांगली सेवा देणारे रुग्णालय आज बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.\nशहर व शहरालगतच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना देशपांडे रुग्णालयामार्फत सेवा पुरविली जाते. 100 खाटांचे हे रुग्णालय प्रसुती संदर्भातील सेवांसाठी जिल्ह्यात प्रसिध्द आहे. भूलतज्ज्ञांनी बंद केलेले काम सुरू झाल्यापासून प्रसुतिकरिता व सिझेरियन शस्त्रक्रियेकरिता रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा स्थितीत रुग्णालयात 3 स्त्री रोग तज्ज्ञ, 6 वैद्यकीय अधिकारी व 25 परिचारिकांची (कार्यरत 15) आवश्यकता आहे. मात्र, 2 वैद्यकीय अधिकारी व 1 स्त्रीरोग तज्ज्ञ सध्या काम पाहात असून अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज गुंजाळ यांनी 10 दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेला आहे. प्रसुति व शस्त्रक्रियेसाठी डॉ. शिल्पा पाठक या एकच स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध असल्याने प्रसुतीच्या रुग्णांना 24 तास सेवा देणे शक्य नाही. डॉ. गुंजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या प्रसुतीच्या रुग्णांवर सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. इतर वेळेत अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठवावे लागत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांची (आरएमओ) कमरता व परिचारिकांची अपुरी संख्या यामुळे उपलब्ध स्टाफच्या प्रमाणातच रुग्णांची भरती करुन घेण्यात येत आहे. रुग्णायलयाच्या पहिल्या मजल्यावर 30 खाटांची सेवा पुरविण्यात येत असून तळ मजल्यावरील जनरल वॉर्ड बंद करण्यात आल्याचेही वैद्यकीय अधिक्षकांनी स्पष्ट केले आहे.\nरुग्णालयात पूर्ण क्षमतेने सेवा पुरविण्यासाठी आवश्यक पदे भरण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने आस्थापना विभागाकडे मागणी अहवाल सादर केलेला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांकडे एनयुएचएम अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ज्ञ) उपलब्ध करुन देण्याबाबतही मागील महिन्यातच कळविण्यात आले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ व इतर आवश्यक स्टाफ उपलब्ध होईपर्यंत मर्यादीत स्वरुपातच सेवा पुरवावी लागणार असून आवश्यक स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्‍तांकडे करण्यात आली आहे. दरम्या��, जनरल वॉर्ड बंद करण्यात आल्यामुळे गरजू रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. पदाधिकारी व वरीष्ठ अधिकारी याबाबत दखल घेत नसल्याने देशपांडे रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.\nजिवंत असेपर्यंत तरी डेपो होईल का\nएरंडाच्या बियांनी मुलांना विषबाधा\nपोलिस निरीक्षक सक्तीच्या रजेवर\nदेशपांडे रुग्णालय बंदच्या मार्गावर\nराज्यात ३३ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ३३५\nसांगली : फुलं टाकली बांधावर, टाकण्याची मजुरीही अंगावर\nबारामती : लॉकडाऊनचे उल्लंघन; झाली तीन दिवस कैदेची शिक्षा\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\n केरळमधील वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात\nराज्यात ३३ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ३३५\nकोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद\nआर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/these-are-the-harmful-effects-of-jaggery/videoshow/65303929.cms", "date_download": "2020-04-01T15:26:51Z", "digest": "sha1:2HNTGZYYRP7IST3PATH3MKT2QO6VGENH", "length": 6972, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "effects of jaggery: these are the harmful effects of jaggery - गुळामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, Watch news Video | Maharashtra Times", "raw_content": "\nकरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर राजे..\nकरोना: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीन..\nघराबाहेर पडू नका, काळजी घ्या: सिद..\nवृत्तपत्राने करोना पसरत नाही; WHO..\nउत्तर प्रदेशमध्ये चीनच्या राष्ट्र..\nमालाडमधील कुरार व्हिलेज परिसर सील\nव्हिडिओ समोर; पोलिसांनी मरकझमधील ..\nदादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये स्थल..\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधार\nलॉकडाऊनच्या काळात तो देतोय मुक्या प्राण्यांना आधारWATCH LIVE TV\nगुळामुळे शरीरावर होणारे दुष्परिणामAug 07, 2018, 05:38 AM IST\nगुळामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nकिचनमध्ये मदत करण्याची सुनील बर्वेची अनोखी पद्धत\nमुलीच्या भातुकलीच्या खेळात रमला सतीश राजवाडे\nमार्किंगमध्ये पिशव्या ठेवून ते सावलीत उभे राहिले\nअभिनेता आशुतोष गोखले शिकतोय बेबी सिटींग स्किल्स\nतरुणानं पुशपिननं साकारलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोर्टेट\nदारूमुळं वाढतो करोनाचा धोका; WHOनं केलं स्पष्ट\nअमेरिकेत कशी घेतली जातेय खबरदारी; मराठमोळी तरुणी सांगतेय तिथली परिस्थिती\nकल्याणमध्ये 'सोशल डिस्टन्स���ंग'चा फज्जा\nपुशपिनच्या सहाय्याने साकारलं रतन टाटांचं पोर्टेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka.php?country=%E0%A4%95%3E&from=in", "date_download": "2020-04-01T14:29:50Z", "digest": "sha1:RB6L7OGNVPELLMO5Y4XZ4442CXJXUCBZ", "length": 11045, "nlines": 42, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आद्याक्षरानुसार यादी,\nसंबंधित देशाच्या नावानुसार वर्गीकरण केलेली:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द��वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\n4. काँगोचे प्रजासत्ताक +242 00242 cg 16:29\n5. काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक +243 00243 cd 16:29 - 17:29\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी क्रोएशिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00385.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Ananyiv+ua.php", "date_download": "2020-04-01T15:07:28Z", "digest": "sha1:GCLHRLGWIP6BENSZ5BCGIXACLZ2Z2JFL", "length": 3407, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Ananyiv", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Ananyiv\nआधी जोडलेला 4863 हा क्रमांक Ananyiv क्षेत्र कोड आहे व Ananyiv युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Ananyivमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ananyivमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 4863 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAnanyivमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 4863 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 4863 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/solapur/children-express-their-faith-and-love-worshiping-their-parents/", "date_download": "2020-04-01T15:16:15Z", "digest": "sha1:CUYRXFGSJZY74AQXKD4FLV53P47INR64", "length": 31824, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जन्मदात्यांची पाद्यपूजा करून मुलांनी व्यक्त केले श्रद्धा अन् प्रेम - Marathi News | Children express their faith and love by worshiping their parents | Latest solapur News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १ एप्रिल २०२०\nCoronaVirus भय इथले संपत नाही आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय\nआरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील\nठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा, मागील ४८ तासात कोरोनाच्या एकाही नव्या रु ग्णांची नोंद नाही\nएखाद्या अभि���ेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nआलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात\nसंपता संपेना उर्वशी रौतेलाचा बोल्डनेस, आता शेअर केला बोल्ड व्हिडिओ\nजगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nकमी वयातच हात-पाय दुखायला लागण्याआधी, 'या' उपायांनी हाडांना निरोगी ठेवा\nCoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nCoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार���श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nठाणे जिल्ह्यात बुधवारीही आढळले 5 नवे रुग्ण ; संख्या झाली 40\nनव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nदिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर\nराज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी तातडीनं द्या; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी\nवीज दर कपातीचे श्रेय माजी उर्जामंत्र्यांनी घेतले; म्हणाले '5 वर्षे बचत केली, त्याचे फळ'\nCorona Virus : मी भारतीय; युवराज सिंगवर असं सांगण्याची वेळ का आली\nCoronavirus : एका महिन्यात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका\nEMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील\nCoronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार\nजव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी\nजगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय 'Nude' होत करतेय जिम\nनागपूर- सिवनी, मध्यप्रदेश येथून संभाव्य कोरोनाग्रस्त म्हणून नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू\nवाडा : चर्मोद्योग सेनेचा गरजूंना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार\nCorona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर\nAll post in लाइव न्यूज़\nजन्मदात्यांची पाद्यपूजा करून मुलांनी व्यक्त केले श्रद्धा अन् प्रेम\n‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजन; माणेकरी शाळेचा उपक्रम; पालक ांच्या डोळ्यांत तरळले अश्रू\nजन्मदात्यांची पाद्यपूजा करून मुलांनी व्यक्त केले श्रद्धा अन् प्रेम\nठळक मुद्देमुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागतेपोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी ते खर्च करत असतातआपण करत असलेल्या क ष्टाची पावती त्यांना आपल्या मुलांकडून मिळाल्याची भावना\nसोलापूर : संपूर्ण जग हे व्हॅलेंटाईन डे निमित्त आपले प्रेम व्यक्त करते. या प्रेमाचा उत���सव साजरा करत असतो. या प्रेमाच्या उत्सवावेळी आपल्या आई-वडिलांचे पूजन केल्यास हा दिवस अधिक सत्कारणी लागेल, या विचाराने माणेकरी शाळेमध्ये आई-वडिलांचे पूजन करण्यात आले. मुलांकडून आपली पूजा होत असलेले पाहून पालकांच्या डोळ्यात अश्रू आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांनी हा क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.\nपालक-शिक्षक सभा, शासनाच्या योजना, गुणदर्शनाचे कार्यक्रम अशा उपक्रमांसाठी अनेकदा पालक शाळेमध्ये येत असतात. प्रत्यक्ष उपक्रमात त्यांचा सहभाग नसतो. माणेकरी शाळेतील विद्यार्थ्यांचा पालक हा कामगार वर्गातील आहे. अनेक अडचणीतून ते आपल्या पालकांना शिकवतात. मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. प्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी ते खर्च करत असतात. या पालकांचे पूजन शाळेमध्ये झाल्याने पालकांना अश्रू अनावर झाले. आपण करत असलेल्या क ष्टाची पावती त्यांना आपल्या मुलांकडून मिळाल्याची भावना त्यांच्या मनात होती.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण गोगी होते. उपाध्यक्ष श्रीनिवास आडकी, सचिव लक्ष्मण पालमूर, भीमाशंकर आडकी, स्वाती गोगी, कालिदास माणेकरी, अशोक मांदवाद, रवींद्र चवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदू जनजागृती समितीच्या सेविका राजश्री देशमुख, अलका व्हनमारे यांनी भारतीय संस्कृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री सरस्वती व प्रार्थना या दोन पुस्तकांचे वाटप करण्यात आले.\nप्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा कुलकर्णी यांनी प्रस्तावनेतून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. अर्चना भंडे, अंबादास वल्लापोल्लू, मदिना नदाफ या पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले. आभारप्रदर्शन शुभांगी नांदवटे यांनी केले.\n- भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना मानाचे स्थान आहे. मानवाच्या जीवनात प्रेमाची सुरुवात ही आईपासून होते. मुलांनी आयुष्यभर आई-वडिलांचे उपकार विसरु नये. आपल्या संस्कृतीमधील तत्त्वाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करावे. मुलांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे आपल्या आई-वडिलांच्या चरणात स्वर्ग असल्याची भावना मुलांमध्ये आली. या उपक्रमात सुमारे ५०० विद्यार्थी तर २५० पालकांनी सहभाग घेतला होता.\nपाच वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डेला आई-वडिलांचे पूजन करावे, अशी संकल्पना मी मांडली. ही संकल्पना सर्वांनाच आवडली. तेव्हापासून दरवर्षी आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम साजरा केला जातो. मुलांनी आई-वडिलांचे पूजन केले. तसेच पालकांना पुष्प भेट दिले. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी हा उपक्रम आम्ही साजरा करतो.\n- संजय कुलकर्णी, शिक्षक\nSolapurValentine DayLove StoryEducationSchoolसोलापूरव्हॅलेंटाईन्स डेदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टशिक्षणशाळा\nजरगनगर विद्यालयाची यशोगाथा शासनाच्या नॅशनल पोर्टलवर\nपंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रातील पंगत बंद...\ncorona virus-शाळा बंदचा निर्णय तरिही विद्यार्थी शाळेत, शिक्षकांच्या सुचनेनंतर गेले परत\nआदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी पाठवा\n‘संधीचे सोने’ करणारी उर्दू शाळा\nअखेर सोलापूरचं पालकमंत्रीपद जितेंद्र आव्हाडांकडे; वळसे-पाटलांची उचलबांगडी\nपांडुरंगाच्या पंढरी नगरीत वारकरी वेशात पोलिसांनी केले नागरिकांचे प्रबोधन\nमाझी आई घरी एकटीच आहे; तिला किराणा बाजार पोहोचवता येईल काय \ncoronavirus; जाऊद्याना घरी औषधाची वेळ झाली...\nचैत्री यात्रा रद्द; विठ्ठल धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला\nसोशल मीडियावरून पसरवली अफवा; सोलापुरात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा खेळवावी की रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही रद्द करावी\nखेळवायला हरकत नाही (766 votes)\nलोकडाऊन मुळे पेटेना चूल | स्थलांतरित कामगारांच्या व्यथा\nदिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का\nमराठी बातम्या : राज्यात ३२० कोरोनाग्रस्त\nलॉकडाऊनमुळे या अभिनेत्रीने बाळाचं बारसं केलं ऑनलाइन\nराज्य सरकार कोणाचे किती वेतन कापणार\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत थेट प्रक्षेपण\nदरिद्री अर्थव्यवस्था असूनही पाकिस्तान आलापतोय कश्मिरचा राग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारली बाजी\nपंतप्रधान मोदी यांनी साधला देशातील आयुर्वेदाचार्यांशी संपर्क\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nPHOTOS: सई ताम्हणकरच्या साडीतील बोल्ड अदा, फोटो पाहून व्हाल फिदा\nCoronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच��या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...\nशरीराच्या 'या' भागांवर म्हातारपणाची लक्षणं येण्याआधीच कसं रोखाल\nनवाजुद्दीन सिद्दीकीची 'ही' ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड आहे एक उत्तम सिंगर\nआपल्या वडिलांसारखीच आहे गोविंदाची मुलगी टीना..\nकोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS\nसिनेसृष्टीपासून दूर असलेला अशोक सऱाफ यांचा मुलगा नक्की करतो तरी काय..\nआमिर खानची लेक इरा खानला या कारणामुळे करण्यात आलंय सोशल मीडियावर ट्रोल\nघरबसल्या व्यायाम करायचा कसा, शिका टायगर श्रॉफकडून... पाहा त्याचे व्यायाम करतानाचे फोटो\n शेतकऱ्याने वाटला दोन क्विंटल भाजीपाला\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील २०० बंदींची जामीनावर मुक्तता\nगोंदिया जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus राज्यात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू; 33 नवे रुग्ण\nCoronaVirus: राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा कशामुळे वाढला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण\nCoronaVirus : देशात पहिल्यांदाच २४ तासांत सापडले ३८६ रुग्ण; महाराष्ट्र, केरळ नव्हे, 'हे' राज्य आघाडीवर\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\nCoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.manachetalks.com/7898/what-is-open-position-close-position-algotithmic-treading-marathi-information-manachetalks/", "date_download": "2020-04-01T15:58:40Z", "digest": "sha1:EPAQRUMX6Q2D2TSEICVTXNWDA4QDMJ6N", "length": 16175, "nlines": 125, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "ओपन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय? | मनाचेTalks", "raw_content": "\nHome आर्थिक ओपन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय\nओपन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे काय\nभांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफ. एन. ओ., करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे ते जाणून घेऊयात. आपल्याला माहीत आहेच की शेअरबाजार, वस्तुबाजार, विदेशी चलनबाजार हे भांडवल बा��ाराचे घटक आहेत. या बाजारामध्ये तेथे खरेदी/ विक्री केली जाऊ शकेल अशा सर्वांचे, रोखीचे /हजर (Cash) आणि भावी व्यवहार (Derivetives) केले जातात. यात खरेदीदार विक्रेते या दोघांचा सामावेश होतो. यामध्ये विशिष्ठ भावात केलेल्या खरेदीची नंतर विक्री करता येते किंवा आधी केलेल्या विक्रीची विहित काळात खरेदी करून देता येते.\nजेव्हा बाजारात कार्यरत गुंतवणूकदार व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडे आधी खरेदी केलेली भांडवली मालमत्ता असते तेव्हा त्यांची (खुली स्थिती) ओपन पोझिशन आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून पूर्णपणे नव्याने खरेदी किंवा विक्रीसाठी शेअर्स, वस्तू, निर्देशांक किंवा चलन यांची ऑर्डर टाकली जाते. ही ऑर्डर मार्केट ऑर्डर असेल तर लगेच स्वीकारली जाते किंवा लिमिट ऑर्डर असेल तर अपेक्षित भाव आल्यावर पूर्ण होते या सर्वच ऑर्डर्स जोपर्यंत त्याच्या विरुद्ध ऑर्डर केल्या जाऊन जुळून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या सर्व पोजिशन ओपन आहेत असे म्हणतात.\nउदा. एखाद्या गुंतवणूकदाराकडे L & T या कंपनीचे १०० शेअर्स आहेत ही व्यक्ती जोपर्यंत ते शेअर्स विकत नाही तोपर्यंत ही पोझिशन ओपनच राहाते अशाप्रकारे अनेक पोझिशन ओपन राहू शकतात. ओपन पोझिशन आहे याचा अर्थ असा की संबंधित गुंतवणूकदाराने भांडवल बाजारात गुंतवणूक करून त्याच्याशी संबंधित असलेला धोका मान्य केला आहे. अल्पकालीन गुंतवणूकदार जसे डे ट्रेडर, पॉझिसशनल ट्रेडर आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार यांच्या ओपन पोझिशन या सेकंदाच्या काही भागाहून कमी ते कित्येक वर्षे एवढ्या कालावधीपैकी कितीही कमी अधिक काळ असू शकतात.\nया ओपन पोझिशन त्याच्या विरुद्ध ट्रेड केला की क्लोज होतात यालाच (बंद स्थिती) क्लोज पोझिशन असे म्हणतात. खरेदी केलेली मालमत्ता विकून अथवा आधी विकलेली मालमत्ता खरेदी करून देऊन ओपन पोझिशन क्लोज होऊ शकते. क्लोज पोझिशन ही अनेक कारणासाठी केली जाऊ शकते. त्यातील सर्वात महत्वाचे कारणे खालीप्रमाणे-\nअपेक्षित उतारा मिळतो आहे असे वाटल्याने.\nकाही अडचणींवर मात करण्यासाठी असलेली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी.\nजास्त पैसे नसल्याने डे ट्रेडिंगमध्ये नाईलाजाने कापण्यासाठी.\nसंभाव्य नुकसान कमी करण्यासाठी स्टॉप लॉसचा वापर केल्याने.\nबाजाराच्या नियमानुसार मालमत्ता अगर पैसे वेळेत न देऊ शकल्याने रिव्हर्स झालेले सौदे.\nश���अरबाजारात व्यवहार करण्यासाठी ऑर्डर देण्याच्या विविध पद्धतीमध्ये आपणास कव्हर ऑर्डर व ब्रॅकेट ऑर्डर यांची माहिती यापूर्वीच मिळवली आहे. कव्हर ऑर्डर टाकून आपला संभाव्य तोटा मर्यादित ठेवू शकतो तर ब्रॅकेट ऑर्डरमुळे मर्यादित तोटा आणि अपेक्षित फायदा मिळवता येतो या पद्धतीने एका विशिष्ठ भावास ऑर्डर आपोआप टाकली जाईल अशी व्यवस्था आहे त्याप्रमाणे काही मोठे गुंतवणूकदार संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या ऑर्डर विशिष्ट संगणक प्रणालीच्या साहाय्याने करतात.\nकोणत्या भावास कोणते शेअर्स घ्यायचे किंवा कोणत्या भावास विक्री करायची याचे स्वतंत्र तंत्र विकसित करून त्याप्रमाणे खरेदी विक्रीची ऑर्डर टाकली जाईल याची व्यवस्था करतात. यास अल्गोरिदमीक ट्रेडिंग असे म्हणतात. यामुळे फंड व्यवस्थापन अचूक आणि सुलभ होते. ही पद्धत विकसित करण्यासाठी खुला भाव, बंद भाव, विशिष्ट वेळेतील सरासरी भाव, बदलता सरासरी भाव, उलाढाल, मागील सर्वोत्तम भाव, किमान भाव, मागील ५२ आठवड्यातील भाव या सर्वांचा वापर करण्यात येतो. ही पूर्ण संगणकीय प्रणाली असल्याने तिची योग्य ती सुरक्षा राखली न गेल्यास त्याचे हॅकिंग होऊन मोठा घोटाळाही होण्याचा धोका असल्याने विद्यमान पद्धत निर्दोष होऊन गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये यासाठी भांडवल बाजार नियामक उपाय योजत आहे.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleतो आणि ती – एक सुंदर प्रेम कथा\nNext articleया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\n१९८२ पासून \"हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल\" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.\nतीस दिवस या गोष्टी करा आणि श्रीमंतीकडे/समृध्दीकडे वाटचाल करा\nखरंच, पैशाने आनंद खरेदी करता येतो का लेख वाचण्याची संधी चुकवू नका\nमुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\nह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..\nसंक्रामक म्हणजेच व्हायरल व्याधींपासून संरक्षणासाठी आयुर्वेदातील विचार\nलॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..\nCOVID -19 च्या उपचारात चीनमधल्या अनुभवातून पुढे आलेले काही मुद्दे\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Dipression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nजोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathisanmaan.com/news-articles/featured-articles/marathi-articles/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2020-04-01T14:56:08Z", "digest": "sha1:WYPSS5TEK5TUR72Y5YPTT7KMUHC2RCXC", "length": 6930, "nlines": 220, "source_domain": "www.marathisanmaan.com", "title": "करार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathisanmaan", "raw_content": "\nHome News & Articles Featured Articles करार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nआयुष्याला व्यवहाराच्या नजरेतून पाहणाऱ्या लोकांवर टीका करणाऱ्या ‘करार’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर उलगडला आहे. मनोज कोटियन दिग्दर्शित ‘करार‘ या सिनेमाचे क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी निर्मिती केली आहे. तसेच परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.\nआपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यास नेहमी तत्पर असलेला अभिनेता सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेतून दिसणार आहे. त्यांच्यासह उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सुहासिनी मुळे आणि आरती मोरे या देखील या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.\n‘करार’ हा एक कौटुंबिक सिनेमा असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहे. संजय जगताप लिखित या सिनेमाची पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले असून हा सिनेमा नवीनवर्षाच्या सुरवातीला म्हणजेच १३ जानेवारी २०१७ ला महाराष्ट्रभर होण्यासाठी सज्ज झाला आहे.\nPrevious articleउर्मिला, क्रांतीने केला विशेष मुलांसोबत पालकत्वाचा अनोखा ‘करार’\nNext articleभावनाशुन्य समाजाचे व्यंग मांडणार ‘करार’\n‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर\n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/other-sports/race-be-held-among-african-runners-mumbai-ready-marathon/", "date_download": "2020-04-01T13:26:36Z", "digest": "sha1:75DAHLJ4V5GKGOULU4AOHTVUATTZK2N5", "length": 30001, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आफ्रिकन धावपटूंमध्ये रंगणार ‘शर्यत’; मॅरेथॉनसाठी मुंबईकर सज्ज - Marathi News | 'Race' to be held among African runners; Mumbai ready for the marathon | Latest other-sports News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार ३० मार्च २०२०\nमंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग\nCoronaVirus केंद्राने 16 हजार 654 कोटींची थकबाकी उद्याच्या उद्या द्यावी; अजित पवारांचे केंद्राला पत्र\n\"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह जाळले जावेत, मग तो कुठल्याही धर्माचा असो\"\nCoronaVirus: नायर रुग्णालयातील परिचारिका, कर्मचाऱ्यांचे अलगीकरण\nCoronaVirus in Mumbai: मुंबईकरांचे टेन्शन वाढले 24 तासांत 47 कोरोनाग्रस्त सापडले\nअहिलच्या बर्थडे पार्टीमधील मामू सलमानसोबतचा तो क्युट फोटो पाहिलात का \nबॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का, शेअर केला चेहऱ्यावरील डागांसोबतचा फोटो\nCoronaVirus : बॉलिवूडचा हा अभिनेता-कॉमेडियन लॉकडाउननंतर सुरू करणार ढाबा\nVideo : लॉकडाऊनमुळे पती सोबत अमृता रावने लाईव्ह चॅटमध्ये केले चक्क बाळाचं बारसं\nकतरिनानंतर सलमान खानची ही अभिनेत्री करतेय घरातील काम, स्वत: शेअर केला व्हिडीओ\nकोरोना वादळ भारतीयांमध्ये शिस्त आणणार\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\nतुम्ही घरून काम करता तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...\nलवंगा खा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवून सर्दी, खोकला, दातांच्या विकारांना ठेवा दूर\n तर 'या' टिप्स वापरून टेंशनला करा टाटा-बायबाय\nCoronavirus: ‘लॉकडाऊन’मध्ये ‘ही’ ३० मिनिटे आयुष्यासाठी महत्त्वाची; WHO नं दिला मोलाचा सल्ला\nरोज फक्त अर्धा चमचा 'हे' तेल वापरून हार्ट अटॅकला ठेवा दूर...\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजी, फळ मार्केट मधील कामगारांवर लाॅकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली होती. बाजार समिती प्रशासनाने या कामगारां���ाठी जेवनाची व्यवस्था केली आहे.\n गेल्या २४ तासांत मुंबई परिक्षेत्रात तब्बल ४७ कोरोनाग्रस्त सापडले\nबळ्ळारीमध्ये एकाच कुटुंबातील तिघे कोरोना पॉझिटिव्ह. कर्नाटकमध्ये रुग्णांचा आकडा ९१\nमुंबई - मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल\n तासाभरात कोरोना चाचणीचा निकाल लागणार; वैज्ञानिकांना मोठे यश\nCoronaVirus : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन अध्यापन प्रक्रिया- उदय सामंत\nनाम फाऊंडेशनकडून राज्य आणि केंद्र सरकारला प्रत्येकी ५० लाखांची मदत\nनाशिकमध्ये आज संध्याकाळपर्यंत 15 नवे कोरोना संशयित रुग्ण दाखल. यामध्ये मालेगावच्या सहा रुग्णांचा समावेश. या सर्वांचे अहवाल अद्याप प्रलंबित.\n राज्यातील ३९ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले; थेट घरी पाठविले\nमुंबई- वरळी कोळीवाड्यातील ६० जण क्वॉरेंटाईन\nनागपूर : कोरोना संशयित रुग्णाचा मेयोमध्ये मृत्यू, नमुन्याचा अहवालाची प्रतीक्षा\nराज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २२० वर\n... मोदींनी देशवासीयांकडे अर्थसहाय्य मागितलं; त्यानं PMCARE नावाचं बनावट खातं बनवलं\nएसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लालपरी बंद असूनही फुल पगार होणार\nBreaking : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजी, फळ मार्केट मधील कामगारांवर लाॅकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली होती. बाजार समिती प्रशासनाने या कामगारांसाठी जेवनाची व्यवस्था केली आहे.\n गेल्या २४ तासांत मुंबई परिक्षेत्रात तब्बल ४७ कोरोनाग्रस्त सापडले\nबळ्ळारीमध्ये एकाच कुटुंबातील तिघे कोरोना पॉझिटिव्ह. कर्नाटकमध्ये रुग्णांचा आकडा ९१\nमुंबई - मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल\n तासाभरात कोरोना चाचणीचा निकाल लागणार; वैज्ञानिकांना मोठे यश\nCoronaVirus : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन अध्यापन प्रक्रिया- उदय सामंत\nनाम फाऊंडेशनकडून राज्य आणि केंद्र सरकारला प्रत्येकी ५० लाखांची मदत\nनाशिकमध्ये आज संध्याकाळपर्यंत 15 नवे कोरोना संशयित रुग्ण दाखल. यामध्ये मालेगावच्या सहा रुग्णांचा समावेश. या सर्वांचे अहवाल अद्याप प्रलंबित.\n राज्यातील ३९ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले; थेट घरी पाठविले\nमुंबई- वरळी कोळीवाड्यातील ६० जण क्वॉरेंटाईन\nनागपूर : कोरोना संशयित रुग्णाचा मेयोमध्ये मृत्यू, नमुन्याचा अहवालाची प्रतीक्षा\nराज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २२० वर\n... मोदींनी देशवासीयांकडे अर्थसहाय्य मागितलं; त्यानं PMCARE नावाचं बनावट खातं बनवलं\nएसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लालपरी बंद असूनही फुल पगार होणार\nBreaking : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर\nAll post in लाइव न्यूज़\nआफ्रिकन धावपटूंमध्ये रंगणार ‘शर्यत’; मॅरेथॉनसाठी मुंबईकर सज्ज\nभारतीय गटामध्येही मोठी चुरस\nआफ्रिकन धावपटूंमध्ये रंगणार ‘शर्यत’; मॅरेथॉनसाठी मुंबईकर सज्ज\nमुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची चुरस रविवारी पहाटे ५.१५ वाजल्यापासून रंगणार असून भारतीय गटामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. त्याचवेळी, एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगेल.\nयंदाचे १७वे वर्ष असलेल्या या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये ९,६६० मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार २६० धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे, खुली १०किमी रन (८,०३२), ड्रीम रन (१९,७०७), वरिष्ठ नागरिक रन (१,०२२), दिव्यांग (१,५९६) व पोलीस कप (४५ संघ) अशा इतर गटांमध्येही शर्यत रंगेल.\nएकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर किंमतीची बक्षिस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार, २५ हजार आणि १७ हजार डॉलरचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे ५, ४, व ३ लाख रुपयांचे बक्षिस मिळेल.\n४२ किमी मुख्य मॅरेथॉन एलिट गटात इथियोपियाच्या आयले अ‍ॅबशेरो याची २ तास ४ मिनिट २३ सेकंदाची वेळ सर्वोत्तम आहे. यानंतर त्याचाच देशबांधव अबेरा कुमा याची २ तास ५ मिनिटे ५० सेकंदाची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे अ‍ॅबशेरोकडे मुंबई मॅरेथॉनचा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाते. मात्र प्रत्यक्षात एलिट धावपटूंची कामगिरी कशी होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांच्या गटात अमाने बेरिसो (इथिओपिया), वर्कनेस अलेमू (इथिओपिया), रोदाह जेपकोरिर (केनिया) व शैला जेरोटिच (केनिया) यांच्यात झुंज रंगेल. अलेमू गतविजेती असून तिच्याकडे जेतेपद कायम राखण्याचे आव्हान असेल.\nमुख्य मॅरे��ॉन (हौशी) : पहाटे ५.१५ वाजता. सीएसएमटी येथून.\nमुख्य मॅरेथॉन (एलिट) : सकाळी ७.२० वाजता. सीएसएमटी येथून.\nअर्ध मॅरेथॉन : पहाटे ५.१५ वाजता. वरळी डेअरी येथून.\n१० किमी रन : पहाटे ६.२० वाजता. सीएसएमटी येथून.\nभारतीय धावपटूंमध्ये रशपाल सिंगकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय एलिट धावपटूंमध्ये त्याची २:१९.१९ अशी सर्वोत्तम वेळ असून त्याला राहुल पाल (२:२१.४१) आणि श्रीनू बुगाथा (२:२३.५६) यांच्याकडून कडवे आव्हान मिळेल. महिलांमध्ये आॅलिम्पियन सुधा सिंग संभाव्य विजेती मानली जात असून तिला महाराष्ट्राच्या ज्योती गवतेकडून तगडे आव्हान मिळेल.\nजिल्हाधिकाऱ्यांचीही मॅरेथॉन धाव, ४२ किमी.चे अंतर साडेचार तासांत पूर्ण\nMumbai Marathon : इथिओपियाच्या धावपटूंनी घेतली विक्रमी धाव\nMumbai Marathon : अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या मुली चमकल्या\nवडिलांच्या हातावर उपचार करायचे आहेत, कोल्हापूरच्या आरती पाटीलची जिद्द\nMumbai Marathon 2019 : भारतीय महिलांमध्ये सुधा सिंगची हॅट्ट्रिक\nMumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनला अफाट प्रतिसाद\nअन्य क्रीडा अधिक बातम्या\nBreaking : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर\n'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान\nCorona Virus : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू\n‘त्यांनी’ बाल्कनीत पूर्ण केली मॅरेथॉन\nऑलिम्पिक रद्द झाले नाही याचेच समाधान\nलॉकडाऊनमध्ये पोलीस कर्तव्यात व्यस्त आहेत भारतीय खेळाडू\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nचीनला ट्रॅकवर आणणारा शांघाय पॅटर्न काय आहे\nमराठी बातम्या :मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदातांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\nतुम्हाला कोरोना झालाय असं वाटतंय का\nलोक मुंबई सोडून का जाताहेत\n‘रामायण’ने अरुण गोविल यांना अफाट लोकप्रियता दिली\nकोरोना वादळ भारतीयांमध्ये शिस्त आणणार\nमहाराष्ट्रातच सर्वाधिक रुग्ण का\nकोरोनाशी लढण्यासाठी अक्षय कूमर ने मोदींना केली 25 कोटींची मदत\nराधिका आपटेला कोरोनाची लागण\nनऊ वर्षांपासून ओसाड भागात एकट्यानं राहते ही व्यक्ती; पशु-पक्ष्यांनाच बनवलं मित्र\nतुम्ही घरून काम करता तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...\nलवंगा खा आणि रोगप्रतिकारक���क्ती वाढवून सर्दी, खोकला, दातांच्या विकारांना ठेवा दूर\nया सेलिब्रेटींनी कोरोना व्हायरस रीलिफ फंडसाठी केली मदत... कोणी करोडो तर कोणी लाखो केले दान\nWow: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं 149 कोटींच कार कलेक्शन\nCoronavirus : लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा डेटा लवकर संपतो, ‘या’ ट्रिक्स करतील मदत\n जाणून घ्या तुमचे मुलभूत अधिकार; कामावेळी कधीही गरज पडते\nपत्नीसाठी स्वत: ड्राइव्हर बनला अक्षय कुमार, कारण वाचून डोळ्यांत येईल पाणी\nसैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगने 'या' क्रिकेटर सोबत केला होता साखरपुडा...\nलॉकडाउनवेळी लोकांची क्रिएटिव्हिटी वाढली, हे फोटो पाहून होईल बोलती बंद\n\"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह जाळले जावेत, मग तो कुठल्याही धर्माचा असो\"\nकोरोनामुळे नाही थांबणार ज्ञानार्जन ;घरी बसून ऑनलाईन अभ्यासक्रमांचा पर्याय उपलब्ध\nनऊ वर्षांपासून ओसाड भागात एकट्यानं राहते ही व्यक्ती; पशु-पक्ष्यांनाच बनवलं मित्र\ncorona virus ; औषध निर्मितीत भारत होणार स्वयंपूर्ण, ५३ रसायनांची निर्मिती करण्यात एनसीएलचा पुढाकार\nCoronaVirus in Mumbai: मुंबईकरांचे टेन्शन वाढले 24 तासांत 47 कोरोनाग्रस्त सापडले\nCoronaVirus in Mumbai: मुंबईकरांचे टेन्शन वाढले 24 तासांत 47 कोरोनाग्रस्त सापडले\n तासाभरात कोरोना चाचणीचा निकाल लागणार; वैज्ञानिकांना मोठे यश\nCoronaVirus : मुकेश अंबानींनी तिजोरी उघडली; मोदींच्या फंडाला दिली कोट्यवधींची मदत\nCoronavirus: 'सर्व धार्मिक विश्वस्त मंडळांना ८०% संपत्ती दान करण्यास सांगा'\nलॉकडाऊनमध्ये गाडीवर सायरन वाजवून हुल्लडबाजी करत होता; पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुसक्या आवळल्या\nCoronaVirus: भारतात कोरोना 'स्टेज-3' मध्ये गेलाय का; आरोग्य खात्याने समजावलं 'गणित'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370505731.37/wet/CC-MAIN-20200401130837-20200401160837-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}